Tuesday, April 8, 2025

नवग्रह

  ग्रह आणि राशी यांना भारतीय ज्योतिषाचा कणा म्हटले तरी चालेल. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र व शनी हे सात आणि राहू-केतू असे दोन मिळून एकूण नऊ ग्रह आणि मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ व मीन अशा बारा राशी होत. 
 भारतीय ज्योतिष्य शास्त्रानुसार नवग्रहांचे परिभ्रमण कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यावर आणि भाग्यावर परिणाम करणारे असते. जन्मकुंडलीत जो ग्रह कमजोर आहे किंवा जो ग्रह उच्चीचा आहे त्याला अधीक प्रभावशाली बनवण्यासाठी ज्योतिष्य शास्त्रावर विश्वास असणारे नवग्रह मंदीराची यात्रा करतात.
नऊ ग्रह आणि बारा राशी यावर भारतीय ज्योतिष आधारलेले आहे. यामुळे ग्रह, त्यांची स्थाने आणि ह्यांची अनुकूलता याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो असा एक दृढ समज आहे. त्यामुळे अन्य देवतांप्रमाणे ह्यांचेही पूजन करावे आणि त्यांची अवकृपा होऊ नये म्हणून त्यांची शांती करण्याची पद्धत रूढ आहे. हे नऊ ग्रह म्हणजे इंग्रजी भाषेत ज्याला प्लॅनेट म्हणतात हे नसून आपल्याला पृथ्वीवरून कुठल्याही साधनांशिवाय नुसत्या डोळ्यांनी दिसणारे आपल्या सूर्य मालिकेतील हे नऊ घटक होत. त्यामुळे यामध्ये सूर्य (रवि), चंद्र (सोम), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू व केतू यांचा समावेश होतो. यावरूनच सप्ताहातील वारांची नावे आहेत आणि या वारांचा क्रम या ग्रहांची पृथ्वी सापेक्ष गती किती या वरून ठरलेला आहे. राहू आणि केतू हे इतर ग्रहांप्रमाणे दिसणारे ग्रह नाहीत. ज्या वर्तुळाकार मार्गाने पृथ्वी भोवती चंद्र फिरतो, तो मार्ग आणि ज्या मार्गाने पृथ्वी सूर्याभोवती फिरते तो मार्ग, हे दोन मार्ग अवकाशात परस्परांना ज्या दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदतात त्यापैकी एका छेदन बिंदूला राहू आणि दुसर्याला केतु म्हणतात. या दोन बिंदूंना संपात बिंदू असेही म्हणतात. फलज्योतिषामध्ये यांना स्वतंत्र ग्रह मानले असून त्यांची स्थाने एकमेकांसमोर १८० अंशावर कल्पिली आहेत. ह्यांना गती असल्यामुळे त्यांना ग्रह मानले आहे आणि सूर्याभोवती प्रदक्षिणेचा त्यांचा काळ १८ वर्षांचा आहे.   
    अर्थात पारंपारीक आणि वैदीक ज्योतिष्य शास्त्रापेक्षा लाल किताब मध्ये काही वेगळे विचार मांडलेले आहेत. जसे ज्योतिष्यशास्त्रानुसार बुध आणि सुर्य यांया युतीला बुधादित्य योग म्हणतात. परंतु लाल किताबमध्ये बुध आणि सुर्य यांचा संयोग होउन नवीन ग्रह तयार होतो असे मानले जाते.
 यापैकी सूर्याला स्वतंत्र देवतेचे स्थान प्राप्त झाले आणि त्याची मंदिरेही बांधली गेली. त्याच प्रकारे चंद्राचे स्वतंत्र शिल्पांकन काही ठिकाणी आढळले आहे, ज्यात त्याच्याही रथाला घोडे दाखवले आहेत. गढवा ( उत्तर प्रदेश ) येथील मिळालेल्या एका द्वारपट्टीकेवरील शिल्पांमध्ये चंद्राबरोबर त्याची पत्नी रोहिणी हिचेही शिल्पांकन आढळते. (जोशी : १९७९, ५.३६९), चंद्राची स्वतंत्र मंदिरे मात्र नाहीत. आधुनिक काळामध्ये नवग्रहांपैकी शनीची मंदिरे असून त्यात मारुती सदृश शनीच्या मूर्ती आढळतात. परंतु प्राचीन काळी शनीची मंदिरे नव्हती. मंदिराच्या शिल्पांकनामध्ये सर्वसाधारणपणे नवग्रहपट्टी या स्वरूपात ग्रहांचे शिल्पांकन दिसते, गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील तुळईवरही नवग्रहपट्ट दिसतात. यातील पहिले सात ग्रह पुरुष रूपात कोरले असून त्यांच्यात फारसे भेद नसतात. राहू आणि केतू मात्र एकत्र दिसतात ज्यास केतूच्या डोक्यावर राहूचे फक्त शिरच कोरलेले असते. सर्वाधिक नवग्रहपट्ट खजुराहोमध्ये दिसतात. पूर्ण मूर्तिरूपात सात ग्रहांचे (राहू केतू वगळून) शिल्पांकन खजुराहोमधील लक्ष्मण मंदिराभोवतालच्या देवकोष्ठामध्ये पाहायला मिळते. या मंदिराभोवती नऊ देवकोष्ठे आहेत. त्यातील  मुखमंडपाखालील दक्षिण भिंतीपासून पाहायला सुरुवात केल्यास पहिल्या देवकोष्ठात महाभारत लिहिणारा गणपती असून त्यापुढील प्रत्येक देवकोष्ठामध्ये एक ग्रह आणि अंतिम देवकोष्ठात दुर्गा अशी रचना असून शनी, गुरू, बा. सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र या क्रमाने ते बसवलेले आहेत. (देसाई १९७४) 

चरित्र

सूर्य देव

चंद्र

मंगल

बुध

गुरु (बृहस्पति)

शुक्र

शनि

राहू (उत्तर आसंधि)               

केतु (दक्षिण आसंधि)

सहचरी

सुवर्णा एवं छाया

रोहिणी

शक्तिदेवी

इला

तारा

सुकिर्थी और उर्जस्वथी

नीलादेवी

सिंही

चित्रलेखा

रंग

तांबा

सफ़ेद    

लाल

हरा

पीला

सफेद/पीला

काला/नीला

गहरा नीला

धुंए के रंग का

सम्बंधित लिंग

नर

मादा

नर

तटस्थ

नर

मादा

तटस्थ

नर

उभयलिंगी

तत्व

अग्नि              

जल

अग्नि    

पृथ्वी

वायु

जल

वायु

वायु

पृथ्वी

देवता

अग्नि

वरुण

सुब्रमण्य

विष्णु

इंद्र

इंद्राणी

ब्रह्मा

निरृति

गणेश

प्रत्यादी देवता

रुद्र

गौरी

मुरुगन

विष्णु

ब्रह्मा

इंद्र

यम

दुर्गा

चित्रगुप्त

धातु

स्वर्ण

चाँदी

ताँबा

जस्ता

स्वर्ण

चाँदी

लोहा

सीसा

पारद

रत्न

माणिक

मोती/मूनस्टोन

लाल मूंगा

पन्ना

पुखराज

(Yellow Sapphire)

हीरा

नीलम (Blue Sapphire)

गोमेद (Hessonite)

लहसुनिया

(cat’s eye )

शरीरिक अंग  

हड्डी

रक्त

मज्जा

त्वचा

मस्तिष्क

वीर्य

मांसपेशी

सिर

त्वचा

स्वाद

तीव्र गंध

नमक    

एसिड

मिश्रित

मीठा

खट्टा

स्तम्मक

-

-

भोजन

गेहूँ

चावल

अरहर दाल

मूँग

काबुली

चना

राजमा

तिल

उड़द (सेम)

कुलथी

मौसम

गर्मी

सर्दी

गर्मी

पतझड़

सर्दी

वसंत

सभी मौसम

-

-

दिशा

पूर्व

उत्तर पश्चिम

दक्षिण

उत्तर

उत्तर पूर्व

दक्षिण पूर्व

पश्चिम

दक्षिण पश्चिम

-

दिन

रविवार

सोमवार

मंगलवार

बुधवार

बृहस्पतिवार

शुक्रवार

शनिवार

शनिवार

मंगलवार




Navagraha, British Museum originally from Konark, Orissa. From left: Surya, Chandra, Mangala, Budha, Brihaspati, Shukra, Shani, Rahu, Ketu
Navagraha, British Museum originally from Konark, Orissa. From left: Surya, Chandra, Mangala, Budha, Brihaspati, Shukra, Shani, Rahu, Ketu

Navagraha, British Museum originally from Konark, Orissa. From left: SuryaChandraMangalaBudhaBrihaspatiShukraShaniRahuKetu

 नवग्रहांचे  वैदिक मंत्र-
  • सूर्य- ॐ आ कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मर्त्यं च। हिरण्ययेन सविता रथेना देवो याति भुवनानि पश्यन् (यजु. 33। 43, 34। 31)
  • चन्द्र- ॐ इमं देवा असपत्नं सुवध्यं महते क्षत्राय महते ज्यैष्ठ्याय महते जानराज्यायेन्द्रस्येन्द्रियाय। इमममुष्य पुत्रममुष्ये पुत्रमस्यै विश एष वोऽमी राजा सोमोऽस्माकं ब्राह्मणानां राजा।।

(यजु. 10। 18)

  • भौम- ॐ अग्निमूर्धा दिव: ककुत्पति: पृथिव्या अयम्। अपां रेतां सि जिन्वति।। (यजु. 3।12)
  • बुध- ॐ उद्बुध्यस्वाग्ने प्रति जागृहि त्वमिष्टापूर्ते सं सृजेधामयं च। अस्मिन्त्सधस्‍थे अध्‍युत्तरस्मिन् विश्वे देवा यशमानश्च सीदत।। (यजु. 15।54)
  • गुरु- ॐ बृहस्पते अति यदर्यो अर्हाद् द्युमद्विभाति क्रतुमज्जनेषु। यद्दीदयच्छवस ऋतुप्रजात तदस्मासु द्रविणं धेहि चित्रम्।। (यजु. 26।3)
  • शुक्र- ॐ अन्नात्परिस्त्रुतो रसं ब्रह्मणा व्यपित्क्षत्रं पय: सोमं प्रजापति:। ऋतेन सत्यमिन्द्रियं विपानं शुक्रमन्धस इन्द्रस्येन्द्रियमिदं पयोऽमृतं मधु।। (यजु. 19।75)
  • शनि- ॐ शं नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये। शं योरभिस्रवन्तु न:।। (यजु. 36।12)
  • राहु- ॐ कया नश्चित्र आ भुवदूती सदावृध: सखा। कया शचिष्ठया वृता।। (यजु. 36।4)
  • केतु- ॐ केतुं कृण्वन्नकेतवे पेशो मर्या अपेशसे। समुषद्भिरजायथा:।। (यजु. 29।37)
कोटा वस्तुसंग्रहालयातील नवग्रहाचा पट

  हा पट एका मंदीराच्या छतावर होता, याचे स्वरुप एखाद्या उमलण्यार्या कमळासारखे आहे. यातील केतुची मुर्ती थोडी भग्न झालेली आहे. सर्व ग्रहांच्या मुर्ती समभंग स्वरुपात उभ्या आहेत.
 सूर्य-चंद्र :
     एकट्या सूर्याचा विचार मार्गे झालाच आहे. आकाशात प्रत्यक्ष दिसणाऱ्या या दोन प्रमुख ग्रहांना कलेत देखील जोडीने दाखवीत. पेशावर येथून मिळालेल्या धातु करंडकांवर कुषाण राजाच्या आजुबाजूस प्रभामंडळ आणि अर्ध चंद्राने शोभित असे द्विभुज सूर्य आणि चंद्र दाखविले आहेत, मथुरेहून मिळालेल्या एका विशाल शिलापट्टावर जो मुळांत दाराच्या वरचा भाग असावा व त्याच्या दोन्ही टोकास रथारूढ सूर्य व चंद्र असावेत, पण आता फक्त सूर्यच बाकी राहिला आहे." (ल.सं.सं.बी, २०८) गढवा (उत्तरप्रदेश) येथे मिळालेल्या एका गुप्तकालीन द्वारा पट्टिकेवर असेच सूर्य-चंद्र दिसतात (ल.सं.सं.बी. २२३ ए. व बी).
     शिल्पकलेप्रमाणें मूर्तिकलेतही सूर्यचंद्राचा बरोबरच प्रयोग झाला आहे. मूसानगर (उ.प्र.) येथील बसलेल्या शिवाच्या वरच्या पुरुषांच्या हातात  व रंगमहाल येथील तशाच प्रकारच्या प्रतिमेच्या हातात गोल बिंब आणि चंद्रकोर अशा रूपात दोघेही दिसतात. कुषाण कालीन वराहाच्या दोन हातात रथारूढ देव दिसतात . यापैकी एक तर सूर्य आणि दुसरा? हा चंद्र असावा. कारण हरिवंशात चंद्राच्या रथाचे घोडे पांढरे आहेत असे सांगितले आहे." याप्रमाणें वराहाच्या हातात असणारे हे चंद्र सूर्य म्हणजे दिवस व रात्रीचे दोन डोळे होत. काळांवर सर्वतोपरि स्वामित्व बजावणाऱ्या वराहाचे ते हातात असावेत हे मत्स्यपुराणांत मान्य आहे. चंद्र-सूर्यांना बरोबर बाळगणाऱ्या इतर ही देवतांना हाच नियम लागू होईल.

सूर्यनार कोविल - सूर्यग्रहाचे मंदिर

     हे सूर्य ग्रहाचे मंदिर आहे. सूर्य ग्रहदोषांचे हे परिहार स्थळ तर आहेच, पण त्याशिवाय हे उर्वरित ग्रहदोषांचे पण परिहार स्थळ म्हणून मानले जाते. साधारण २००० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले आहे. सर्व नवग्रहांपैकी हे एकच नवग्रह स्थळ आहे जिथे मुख्य दैवत भगवान शिव नसून भगवान सूर्य आहे.
मुख्य दैवत: शिवसूर्यन
अम्मन (देवी): उषादेवी, प्रत्युषादेवी (छायादेवी)
क्षेत्र वृक्ष : अर्घ वृक्ष (अर्घवन), (मराठी मध्ये रुई)
पवित्र तीर्थ: सूर्य तीर्थ
पत्ता: सूर्यनार कोविल, तंजावूर जिल्हा
मंदिरापर्यंत पोचण्याचा मार्ग:
मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे कुंभकोणम किंवा मैलादुथुराई कडून रस्त्याने सूर्यनार कोविल कडे जाऊ शकतो किंवा
अदुथुराई वरून रेल्वे करून पण जाऊ शकतो. पण रेल्वेचा मार्ग फार काही सोयीस्कर नाही. अदुथुराई रेल्वे स्टेशन पासून मंदिर उत्तरेला
साधारण ३ किलोमीटर्स वर आहे.
ठळक वैशिष्ठ्ये:
हे भारतातील तीन प्रसिद्ध सूर्यमंदिरांपैकी एक आहे. येथील गाभाऱ्यात सूर्यदेवाची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे आणि मूर्तीच्या डाव्या बाजूला उषादेवी तर उजव्याबाजूला छायादेवी वधूंच्या रूपात आहेत. सूर्यदेवाची मूर्ती उभी असून त्यांच्या हातामध्ये लाल कमळ आहे. मूर्तीच्या पुढे सूर्यदेवाचे वाहन म्हणजेच अश्वाची मूर्ती आहे. गुरुग्रहदेवाची मूर्ती सुर्याभिमुख आहे जणू काही ते सूर्याला शांत करत आहेत. हे एकच मंदिर असं आहे की जिथे एकाच ठिकाणी सर्व नवग्रहांची स्वतंत्र देवस्थाने आढळतात. इथले सर्व नवग्रह हे अनुग्रह देण्याच्या रूपात आहेत आणि ते त्यांच्या वाहनांशिवाय आहेत.
सूर्य मंदिराचा इतिहास:
पुराणातील कथांनुसार पूर्वी काल नावाचे ऋषी होते ज्यांनी स्वतःच्या कुंडलीचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये त्यांना आपले ग्रहदोष समजले. ह्या ग्रहदोषांचं निवारण होण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली आणि नवग्रहांना प्रसन्न केले. आणि नवग्रहांकडून त्यांनी आपल्या वंशजांना ह्या ग्रहदोषांचा त्रास होणार नाही असा आशीर्वाद प्राप्त केला. अशा रीतीने ते आणि त्यांचे वंशज पितृदोषापासून मुक्त झाले. पितृदोष हा पूर्वजांकडून त्यांच्या वंशजांकडे येतो.
        जेव्हा नवग्रहांनी काल ऋषींना दिलेल्या आशीर्वादाची माहिती त्यांच्या (नवग्रहांच्या) अधिदेवतांना -  म्हणजेच शिव, पार्वती, कार्तिक स्वामी (मुरुगन), थिरुमल (विष्णू), ब्रह्म, वल्ली (कार्तिक स्वामींची पत्नी) ह्यांना कळली, तेव्हा अधिदेवतांना त्यांचा खूप राग आला. त्यांच्या मते नवग्रहांना ग्रहदोषांचे निवारण करण्याचा अधिकार नाही. अधिदेवतांनी नवग्रहांना कुष्ठरोग सहन करायला लागेल असा शाप दिला. नवग्रहांना आपण आपली मर्यादा ओलांडली आहे ह्याची जाणीव झाली आणि त्यांनी अधिदेवतांकडे ह्या अपराधाबद्दल क्षमार्चना केली. नवग्रहांची क्षमार्चनेच्या मागील प्रामाणिक भावना लक्षात घेऊन अधिदेवतांनी नवग्रहांना अर्घवनामध्ये जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितले. ह्या तपश्चर्येचं स्वरूप असं होतं -रविवारी उपवास करून तेथील तीर्थामध्ये स्नान करून शिव आणि  पार्वतीची पूजा करणे आणि सोमवारी मंदारच्या पानावर दहिभाताचं सेवन करणे. असे ११ रविवार करण्यास सांगितले. असे केल्यास त्यांची शापापासून मुक्तता होईल असे आश्वासन दिले. नवग्रहांनी भक्तिभावाने ही तपश्चर्या केली आणि त्यांचे कुष्टरोग निवारण झाले. भगवान शिवांनी नवग्रहांना इथेच राहून भक्तांवर अनुग्रह करून त्यांचे ग्रहदोष निवारण करण्याची आज्ञा केली.
मंदिरातील इतर देवस्थाने: भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश
मंदिरात साजरे होणारे सण:
१)  फेब्रुवारी महिन्यामध्ये १० दिवसांचा रथसप्तमी सण
२ ) प्रत्येक तामिळ महिन्याच्या पहिल्या रविवारी येथे भगवान सूर्यांवर विशेष अभिषेक आणि अर्चना केली जाते.
३ ) सूर्य आणि गुरु ग्रहांचे एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण होत असतांना इथे विशेष पूजा केल्या जातात.

चंद्र :
 अन्य देवतांच्या प्रमाणें चंद्राची स्वतंत्र उपासना व चंद्र मंदिराची स्थापना होत असे याला भरपूर पुरावा मिळत नाही. वण चंद्राच्या स्वतंत्र प्रतिमा मात्र दिसतात. कुषाण राजांच्या नाण्यावर 'माओ' या नावाने माने मागे चंद्रकोर असलेला उभा पुरुषाकृती द्विभुज चंद्र दिसतो. पेशावरच्या धातु करंडकांवरील चंद्र मूर्ती अशीच आहे. घोड्याच्या रथांत बसलेला चंद्र कुषाण वराहाच्या हातात आहे.

गांधार कलेतील चार घोड्यांच्या रथांत बसलेला चंद्र कलकत्त्याच्या संग्रहालयात (सं.सं.आय.एम्.सी.ए. २३२३.६) आहे. याला तेथें सूर्यच मानले आहे, पण तो लेखकाच्या मते चंद्र आहे कारण एक तर त्याची बसण्याची पद्धत सूर्यासारखी नाही आणि दुसरे म्हणजे त्याच्या मानेच्या मागे स्पष्ट अशी चंद्रकोर आहे. कदाचित ही स्वतंत्र प्रतिमा नसून मोठ्या प्रतिमेचे एक टोक असावे. दुसरीकडे सूर्य असण्याची शक्यता आहे.
गुप्तकाळातही सूर्याबरोबर चंद्र दिसतो. पदमपवाया येथून मिळालेल्या त्रिविक्रमाचे आजुबाजूस आकाशांत रथारूढ सूर्य चंद्र आहेत. , गढवा (उ.प्र.) येथून मिळालेल्या द्वार पट्टिकेच्या दुसऱ्या टोकांवर स्वतःच्या कोरीवरच चंद्रदेव एका स्त्रीसह बसलेले दिसतात. विष्णुधर्मोत्तर पुराणांचे वेळी शिवपार्वती प्रमाणेच इतर ही देवांना सपत्नीक दाखविण्याची पद्धत रूढ झाली होती. तिलाच अनुसरून चंद्र-रोहिणीची ही जोडी अंकित केली असावी. चंद्राची बऱ्याच अलीकडची एक प्रतिमा नागपुरच्या संग्रहालयांत ठेवली आहे (सं.सं.ए. ५). येथे चंद्र दहा घोड्याच्या रथांत बसलेला असून त्याच्या उजव्या हातात एक लांबट वस्तू आहे. चंद्राच्या उजव्या मांडीवर एक लहानसा ससा आहे, पण त्याचे तोंड मात्र तुटले आहे.
 
 
आतापर्यंत चंद्राच्या पुरुषाकार प्रतिमांची चर्चा झाली. पण भारतीय ज्योतिष शास्त्राप्रमाणें चंद्र हा स्त्री ग्रह आहे. (इंग्रजी भाषेत ही चंद्राला स्त्रीलिंगी मानतात.) मथुरा संग्रहालयांत एक अशी प्रतिमा आहे (सं.सं. १५.९३५) जिच्यात आसनांवर बसलेल्या एका देवीच्या मानेमागे प्रभामंडलांचे जागी चंद्रकोर दाखविली आहे. ही मूर्ती कुषाणगुप्त काळाची आहे. चंद्राला स्त्री रूपांत दाखविण्याकरिता आवश्यक वाङमयीन पुरावा अजून सापडलेला नाही.

कैलासनादर थिंगळूर - चंद्रग्रहाचे मंदिर :-

हे चंद्रदेवाचे मंदिर आहे. साधारण १५०० वर्षांपूर्वी बांधलेले आहे.
मुख्य दैवत: कैलासनादर
अम्मन (देवी): पेरियनायकी
क्षेत्रवृक्ष: बिल्व
पवित्र तीर्थ: चंद्र पुष्करिणी
पत्ता: थिंगळूर, तंजावूर जिल्हा, तामिळनाडू
मंदिरापर्यंत पोचायचा मार्ग:  
कुंभकोणम वरून थिरुवैयरुकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण ३३ किलोमीटर्सवर हे मंदिर आहे. थिरुपळनं पासून २ किलोमीटर्सवर आहे.
ठळक वैशिष्ठ्ये:
पुरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर) आणि पंगूनी (मार्च-एप्रिल) ह्या महिन्यांमध्ये चंद्राची किरणे मूर्तीवर पडतात. चंद्रदेवाचे इथे स्वतंत्र देवस्थान आहे जिथे चंद्राची विशेष पूजा केली जाते.
चंद्र मंदिराचा इतिहास:
पुराणातील कथांनुसार चंद्र हा अतिशय सुंदर होता. त्यामुळे अर्थातच बऱ्याच मुलींना त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. प्रजापतीला २७ सुंदर मुली होत्या ज्या चंद्राच्या सौन्दर्यावर मोहीत झाल्या होत्या. त्या सगळ्यांनी चंद्राबरोबर लग्न केलं. त्या सर्वांमध्ये चंद्राचं रेवतीवर जास्त प्रेम जडलं. पण त्यामुळे बाकी सर्व पत्नी आणि त्यांचा पिता प्रजापती हे चंद्रावर रुष्ट झाले. प्रजापतीने चंद्राला शाप दिला कि त्याच्या सर्व १६ कला एक एक करून प्रत्येक दिवशी नाश पावतील. चंद्र शंकराला शरण गेला आणि शंकरांच्या आज्ञेनुसार त्याने तपश्चर्या केली. त्याने स्वतः एक तीर्थ बनवलं. त्या तीर्थामध्ये स्नान घेऊन त्याने भगवान शंकराची पूजा केली. भगवान शंकर चंद्रावर प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला वरदान दिलं कि त्याच्या कला वैकल्पिकरित्या (अल्टरनेट) विकसित (शुक्ल पक्ष) आणि अविकसित (कृष्ण पक्ष) होतील. त्यातूनच शुक्ल आणि कृष्ण पक्ष निर्माण झाले.
मंदिरात साजरे होणारे सण:
 अमावस्या, कृत्तिका नक्षत्र, पौर्णिमा, महाशिवरात्री आणि     आर्द्रा दर्शन या दिवशी इथे विशेष अभिषेक केला जातो.
पंगूनी उत्तरम सण
कार्तिकेय सण

सूर्य-चंद्रांसह इतर ग्रह :
पुढील पानांवर दिलेला तक्ता नवग्रहांची वाहने, आयुधें, रंग व प्रतीक चिन्हें दाखवितो, पण आज पंचागांवर आपण जी वाहने व रूपें पाहतो तो निराळी आहेत. अर्थात हा परंपरा भेदाचा प्रश्न आहे. तक्त्यांत दिलेली माहिती तत्तग्रंथाच्या आधारे आहे. प्रतीक चिन्हें मात्र चालू परंपरेवरून घेतली आहेत.

उत्तर भारतात नवग्रह हे एकाच दगडांवर बहुतेक अंकित मिळतात व त्याला नवग्रह पट्ट असे नांव देतात द्वार तोरणांवर किंवा शेषशायी, वगैरे प्रतिमांच्या पाठशिळेवर ग्रह दाखविणे असल्यास बहुतेक सर्व जवळ जवळच दाखवतात. सूर्य व राहू केतू यांना वगळल्यास बऱ्याचदा ग्रहांची रूपें बरीच सारखी असल्यामुळे त्यांना ओळखणे कठिण असते. चंद्र सूर्याशिवाय इतर ग्रह स्वतंत्र रूपांत असे फारच कमी दिसतात.

ग्रह, नक्षत्र, वगैरे : शनी
शनीच्या स्वतंत्र प्रतिमा दुर्मिळ आहेत. कोलकत्त्याच्या आशुतोष संग्रहालयांत पाल कलेची एक शनी प्रतिमा आहे. तो उभा आहे पण डावा पाय किंचित वाकडा आहे. हे त्याच्या मंदत्त्वाचे किंवा लंगडा असल्याचे द्योतक आहे, त्याचप्रमाणे त्याची दृष्टीही खाली आहे. उजव्या हातात अक्षमाला आणि डाव्यात टोकावर अंगठी असलेली काठी (किंकिणी) आहे .

चंद्रमंडल :
नेपाळच्या सुमारे १६-१७   शतकाच्या कलेत सूर्यमंडळासारखीच चंद्रमंडळे ही मिळाली आहेत. येथे चंद्राच्या रथाला हंस जुंपले आहेत.
प्रहर व नक्षत्रं :
   'अढाई दिन का झोपडा' अजमेर येथून मिळालेल्या (तूर्त अजमेर संग्रहालय) एका पटावर प्रभात, प्रातः, मध्याहन अपराहत व संध्या अशा प्रहरांचे आणि मघा, पूर्वा, फाल्गुन, हस्त, चित्रा, स्वाती, व विसाख (विशाखा) या नक्षत्रांचे नामांसह मूर्तरूपांत अंकन आहे. अपराहन पुरुष रूपांत असून बाकी सिया वाटतात. त्याचप्रमाणे स्रीपुरुष रूपांत असलेली नक्षत्रे पशुमुखी आहेत.
गुप्त कालाच्या अगोदरचे नवग्रहपट्ट अजून तरी माहीत नाहीत. तूर्त सर्वांत जुना म्हणता येण्यासारखा पट्ट मथुरेहून मिळालेला पण तुटलेला आहे (ल.सं.सं. ५८.१३). यांत फक्त शेवटले चार ग्रह म्हणजे शुक्र, शनी, राहु व केतू स्त्रीरूपात आहे व बाकी दोन जानवे घालून व कुंडिका (पाण्यांचे भांडें) घेऊन द्विभुज रूपांत दिसतात. राहू-केतूला प्रभामंडळ नाही.



काही ठिकाणी नऊच्या ऐवजी फक्त आठच ग्रह दिसतात. केतूला दाखवत नाहीत. भुवनेश्वरांतील काही ग्रहपट्टांवर राहु हाच शेवटला ग्रह आहे." बंगाल मधील काही ग्रहपट्टांचे हे एक वैशिष्ट्य सांगतात की पट्टाची सुरुवात गणपतीपासून होते, पण हेच वैशिष्ट्य उलट रूपांत महाराष्ट्रांत दिसते. भांदक येथून मिळालेल्या एका नवग्रहपट्टावर (ना.सं.सं.ए. ७४) राहु-केतूच्या नंतर गणपती आढळतो. साधारणपणें ग्रह उभे जास्त दिसतात व त्यांची वाहनें त्याच्या पायाखाली कोरलेली असतात. पण खजुराहोला आसनस्थ ग्रहही दिसतात.
लक्षणग्रंथापैकी काहींनी आयुधे वेगळी वेगळी दिली असली तरी बांशी शिल्पांत सूर्य व राहूला सोडून सर्व ग्रह सारखें दिसतात. उदाहरणार्थ डॉ. अवस्थी यांना खजुराहोत एकूण ३६ नवग्रहपट्ट मिळाले. त्यापैकी फक्त एकांत चार ग्रह चतुर्भुज असून आयुध भेद दिसतो."
बऱ्याच ठिकाणी राहु 'तर्पणमुद्रेत' अर्थात ओंजळीने (करपुट) पाणी देत असल्याप्रमाणे दिसतो, मात्र झाशीच्या नवग्रह पट्टांत (राणी महाल संग्रह सं. ६७) त्याचे हात उपडे असल्यासारखे आहेत. तसेच केतू काही शिल्पांत स्त्री सारखा, काहींत सर्पपुच्छ युक्त नारी सारखा (राणी महाल सं. ६७) व जैन प्रतिमात सापच दिसतो. आधुनिक परंपरेत (पंचागांत) तो माश्याच्या तोंडातून निघालेला दाखवतात. या वैविध्याला स्पष्ट करणारे वाङ्मयीन पुरावे अपेक्षित आहेत.

दक्षिण भारतात नवग्रह:
   दक्षिणेत नऊ ग्रह एका ओळीत व एकाच पट्टांवर अंकित करीत नाहीत. ते वेगळे वेगळे व निरनिराळ्या मखरांत स्थापन करतात. एक मखरांत दोन ग्रह असत नाहीत. असेही एक मत आहे कीं मंदिर बांधणीच्या वेळी पञ्चागांत ग्रहांची जी स्थिति असेल तिला अनुसरूनच त्या मंदिरांत नवग्रहाची स्थापना करीत." हे विधान जर खरे असेल तर नवग्रहांच्या मांडणीवरून विशिष्ट वास्तूची निर्माण तिथि काढता येईल.
हिंदु परंपरेनुसार नवग्रह एक चौरसात मांडले जातात. इथे सुर्य केंद्रस्थानी असतो आणि इतर देव सुर्याभोवती मांडले असतात. यामध्ये कोणत्याही देवाचे मुख दुसर्या देवाकडे नसते. दक्षिण भारतातील महत्वाच्या शैव मंदीरात नवग्रह मांडलेले असतात. बहुतेकदा या मुर्ती तीन फुट उंचीच्या पीठावर स्थापन केल्या असतात. बहुतेकदा हे पीठ गर्भगॄहाच्या उत्तर-पुर्व म्हणजे इशान्य कोपर्यात असते. यामुळे ग्रहांची दोन प्रकारची अवस्थिती होते. १)  आगम प्रदीष्ठ आणि २) वैदिक प्रदिष्ठ .
     अगम पध्दतीने प्रतिष्ठापणा केली असेल तर सुर्य केंद्रस्थानी, चंद्र सुर्याच्या पुर्वेला, बुध दक्षिणेला, बृहस्पती पश्चिमेला, शुक्र उत्तरेला, मंगळ अग्नेयेला,  शनि नैऋत्येला, राहु वायव्येला, केतु ईशान्येला स्थापन केलेला असतो. सूर्यनार मंदिर, तिरुवीददाईमरुदुर, तिरुवाईयरू आणि तिरुचिरापल्ली मंदिर इथे या पध्दतीने नवग्रहांची स्थापना केली आहे.
    वैदीक पध्दतीच्या प्रतिष्ठापणेत सुर्य केंद्रस्थानी असतो, मात्र शुक्र पुर्वेला, मंगळ दक्षिणेला, शनि पश्चिमेला, बृहस्पति उत्तरेला, चंद्र अग्नेयेला, राहु नैऋत्येला, केतु वायव्येला आणि बुध ईशान्येला प्रतिष्ठापित केलेले असतात.
इतर मंदीरात त्यांच्या प्रथेप्रमाणे नवग्रहांची स्थापना केलेली असते. रामनाथपुरम जिल्ह्यात नवपाषाण नावाच्या ठिकाणी दगडाच्या नउ पिंडाची नवग्रहाच्या रुपात पुजले जाते. तिरुकुवलाई आणि तिरुवरुर या मंदीरात नउ ग्रह एका रेषेत उभे दाखवले आहेत. तर तिरुप्पायनीली मंदिरात नउ ग्रह एकाचा पाषाणात छेद करुन दाख्वले आहेत.
गंगईकोंडचोलापुरम येथील मंदीरात एका अनोख्या पध्दतीने नउ ग्रह दाखवले आहेत. इथे एकाच पाषाणावर नउ ग्रहांची स्थापना केली आहे. यामध्ये सुर्य हा प्रमुख देवतेच्या स्वरुपात दाखवला आहे. इथे सुर्य एका सात घोडे असलेल्या आणि सारथी असलेल्या रथावर आरुढ झालेला दाखवला आहे तर बाजुला आठ दिशेला आठ ग्रह दाखवीले आहेत.
तर अगस्तियार मंदिर ,पोंडी बाजार, चेन्नई येथे एक वेगळीच रचना आहे. इथे सुर्य एका उंच स्थानावर आणि बाकी ग्रह अष्टकोणी रचनेत मांडले आहेत. यालाच अगस्तियार कट्टु  म्हणले जाते. याचा अर्थ ऋषि अगस्त्य यांनी सुरु केलेली व्यवस्था.

      दक्षिण भारतीय सूर्यासंबंधी मागे चर्चा झाली आहे. दक्षिणेंतील चंद्र दोन्हीं हातात नीलकमळे घेतलेला असतो व त्याच्या मस्तकामागे गोल असे प्रभामंडळ दिसते." राहू समानच असतो.

रेवंत
    रेवंत हा सूर्याचा पुत्र होय. सूर्याची बायको संध्या किंवा सुरेणु ही त्वष्ट्याची मुलगी. सूर्याचे तेज असह्य झाल्यामुळे आपले प्रतिरूप छाया हिला घरी ठेऊन व मुले तिला सोपवून ही उत्तरेच्या थंड प्रदेशांत एका घोडीच्या रूपाने राहू लागली. पुढे छायेच्या सावत्र व्यवहारांमुळे जेव्हा आपली खरी बायको गेल्याचे कळले, तेव्हा तिचा शोध घेण्यासाठी तो सासऱ्याकडे गेला. त्वष्ट्याने संघेच्या जाण्याचे खरे कारण सांगून तिला परत मिळविण्याचा उपाय सांगताना सुर्याने आपले असह्य तेज कमी केले पाहिजे असे सांगितले. सूर्य त्या गोष्टीला कबूल झाला. तेव्हा त्वष्ट्याने सूर्याला तासले. सुंदर आणि सहनीय झाल्यानंतर उत्तर देशांत भ्रमण करणाऱ्या संध्येकडे तो एका अश्वाच्या रूपाने गेला. या रूपातील त्या दोघांच्या संयोगाचे प्रथम फळ अश्विनीकुमार व दुसरे रेवंत होय."

   रेवंत हा कवच घातलेल्या घोडेस्वाराच्या रूपात असावा. त्याच्या एका हातात तलवार दुसऱ्यात धनुष्य व पाठीशी बाणांचा भाता असावा. याच्या बरोबर शिकारीचा संभारही दाखविण्यांचे विधान आहे." अर्थात् छत्र घेतलेले सेवक, इतर स्वार, कुत्री हे सर्व त्याच्यात आले.
   रेवंताच्या प्रतिमा संपूर्ण उत्तर भारतात आढळतात. याच्या पूजेचे विधान कालिकापुराणांत दिलेले आहे. लखनऊ संग्रहालयांत असलेल्या रेवंतप्रतिमेत (सं.सं. ५७.४६७) एकूण तीन घोडेस्वार दिसतात, त्यांत मुख्य स्वारांबरोबर म्हणजे सूर्यपुत्र रेवंताबरोबर छत्रवाहक दिसतो.
 




शनि, लक्ष्मण मंदिर, खजुराहो

सूर्य, लक्ष्मण मंदिर, खजुराहो

   विष्णू या देवाची अवकाश कल्पना साकारण्यासाठी ही रचना केली आहे. (शंकराच्या मंदिरात बाहेरील देवकोष्ठात मातृकाच असतात.) या ग्रहांची आयुधे आणि वाहने रूपमंडन या ग्रंथांशी साधर्म्य दाखवतात परंतु ते सर्व ग्रंथाला धरूनच आहेत असे नाही. खजुराहोमधील नवग्रहांचे संशोधन श्रीमती देवांगना देसाई यांनी कलेले आहे.

बृहस्पती, लक्ष्मण मंदिर, खजयहो

 बुध, लक्ष्मण मंदिर, खजुराहो

 गणपती शेजारील पहिला ग्रह त्यांनी शनी असल्याचे म्हटले आहे. शनीच्या रथाला आठ गाये ओढतात किवा तो महिषारूढ असतो. परंतु येथे मात्र तो कमळावर उभा आहे. परंतु त्याच्या हातामधील अक्षमाळेवरून तो ओळखलेला आहे. त्याच्या शेजारील देवकोष्ठात बृहस्पती किंवा गुरूचे शिल्प आहे. त्याचे वाहन हंस त्याच्याजवळ असून त्याच्या हातातील आयुधांपैकी पुस्तक आणि माला स्पष्ट दिसतात. पुढील देवकोष्ठात कमळावर उभा असलेला हा ग्रह त्याच्या डोक्यावरील चंद्रकोरी मुळे चंद्र असल्याचे नक्की होते. ग्रंथाप्रमाणे चंद्राच्या रथाला दहा घोडे असणे आवश्यक असते. परंतु येथे ते दिसत नाही. त्याच्या दोन उजव्या हातापैकी खालचा वरद मुद्रेत आणि वरच्या हातात पद्म ही त्याची ज्ञात प्रतिके असतात. बरोबर पश्चिमेकडील मागील बाजूस सपरिवार सूर्याची उत्तम मूर्ती आहे. यात त्याचा सारथी आणि घोडे नाहीत. समभंग अवस्थेत उभ्या असलेल्या या सूर्याच्या पायात गुडघ्यापर्यंत आलेले जोडे दिसतात. त्याच्या पायाशी असलेल्या मूर्तीमध्ये त्याच्या उजवीकडे हातात लेखणी घेतलेला पिंगल आणि डावीकडे दंड किंवा दंडी हे मुख्य सेवक दिसतात. त्यांच्या चार बायकांपैकी दोघीजणी शेजारी असून त्यांच्या दोन पायाच्यामध्ये तिसरी (बहुधा छाया) उभी आहे. त्याच्या शेजारील कोनाड्यात हात जोडून बसलेले त्याचे दोन मुलगे यम आणि रेवंत आणि त्यांच्या पाठीमागे घोड्याचे तोंड असलेले अश्विनीकुमार. त्याच्या वरच्या बाजूला हातात धनुष्यबाण घेतलेल्या उषा आणि प्रत्युषा असून त्यांचे सर्व हात तुटले असल्यामुळे हातातील कमळे मात्र दिसत नाहीत. पुढील देवकोष्ठातील ग्रह हा मंगळ असून त्याचे डोके तुटले आहे. परंतु त्याच्या पायाखाली त्याचे वाहन मेष स्पष्टपणे दिसते आहे. त्यांच्या पुढील देवकोष्ठातील ग्रहाचा चेहरा आणि तीन हात तुटलेले आहेत, परंतु त्याच्या पायाजवळ बसलेला हत्ती दिसतो आहे. श्रीमती देवांगना देसाईंच्या मते बुधाचे वाहन नाग असते आणि नाग ह्याचा अर्थ हत्ती असा सुद्धा होतो म्हणून ही बुध या ग्रहाची मूर्ती असल्याचे म्हटले आहे. त्या मालिकेतील शेवटला ग्रह म्हणजे शुक्र. त्याच्या चार हातांपैकी तीन हात शिल्लक असून त्यामध्ये पुस्तक, माळा आणि पद्म त्याने धरले असून चौथ्या हातात कमंडलू असावे. याची ओळख याच्या वाहनामुळे स्पष्टपणे होते. याचे वाहन भेक किंवा दर्दुर असते. या उभ्या मूर्तीच्या पायाखाली बेडूक (दर्दुर) स्पष्टपणे दिसतो (देसाई: १९९६). शुक्र या ग्रहाचा आपल्या जीवनावरील परिणाम पाहता, त्याला बेडूक वाहन देण्याच्या कल्पकतेचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. याशिवाय तामिळनाडूमध्ये नवग्रहांची मंदिरे आहेत. त्या ठिकाणी ग्रहपीडेनुसार त्या त्या ग्रहांचौ स्वतंत्र पूजा करायची व्यवस्था आहे.







 मंगळ :-
  लाल रंगाचा ग्रह असलेल मंग़ळ एक देव देखील आहे. मंग़ळ ग्रहाला संस्कृतमध्ये अंगारक किंवा भौम ( बुमीचा मुलगा ) देखील म्हणले जाते. हा युध्दाची देवता मानली जातो. तसेच हा ब्रम्हचारी आहे. मंगळ लाल रंगात चित्रीत केला जातो. तो चर्तुभुज , त्रिशुळ, मुगदर, कमळ आणि भाला घेतलेला दाखवला असतो. त्याचे वाहन मेंढा हे आहे. 

 थिरुवैद्यनादर कोविल - मंगळ ग्रहाचे मंदिर :-

     हे मंगळ (अंगारक) ग्रहाचं मंदिर आहे. नायनमारांनी प्रशंसा गायलेल्या कावेरी नदीकाठावरल्या स्थळांपैकी पण एक आहे. साधारण २००० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले आहे. 
मंदिराचे नाव: वैथीश्वरन कोविल (वैद्य + ईश्वरन + कोविल)
स्थळ देवता : श्री वैद्यनाथ
अम्मन (देवी): थैयल नायकी
गणपती: कर्पग विनायक
ग्रहाचे नाव: अंगारकन (तामिळ मध्ये छेवै)
क्षेत्र वृक्ष: नीम
पत्ता: वैथीश्वरन कोविल, नागपट्टीनं जिल्हा, तामिळ नाडू ६०९११७, भारत
मंदिरापर्यंत पोचण्याचा मार्ग: -
सिरकाळी - मैलादुथुराई मार्गावर हे मंदिर आहे.
येथील शिवलिंग स्वयंभू आहे. येथील पांच गोपुरे (टॉवर) सरळ रेषे मध्ये (संरेखित) आहेत. इथे शिवलिंगासमोर दोन दीपस्तंभ आहेत. एक सोन्याचा आहे तर दुसरा चांदीचा आहे. सहसा नवग्रह देवस्थान हे मुख्य देवस्थानाच्या समोर असते, पण इथे मात्र ते मुख्य देवस्थानाच्या (गाभाऱ्याच्या) पाठीमागे आहे. मुख्य देवस्थानाच्या पूर्वेला भैरवाचे देवस्थान आहे, पश्चिमेला वीरभद्राचे देवस्थान आहे, दक्षिण दिशेला विनायकाचे तर उत्तरेला काली देवीचे देवस्थान आहे. असा समज आहे की ही चार दिशांना असलेली देवस्थाने रक्षक म्हणून आहेत. इथे एक पाचूचे शिवलिंग आहे.
मंदिराच्या आख्यायिका:-
     १) सिद्ध अमृत तीर्थ: असा उल्लेख आहे की सिद्धांनी इथे अमृताचा अभिषेक करून बरीच वरदानं मिळविली. अभिषेक करताना थोडे अमृत तीर्थामध्ये सांडलं आणि म्हणून ह्या तीर्थाला सिद्ध अमृत तीर्थ असे नाव मिळाले. ऋषी सदानंद ह्यांनी दिलेल्या शापामुळे इथे साप किंवा बेडकं आढळत नाहीत.
२) असा समज आहे की वारुळाची वाळू, अभिषेक तीर्थ, नीम पाने, अभिषेक चंदन आणि अभिषेक भस्म मिसळून जो लेप तयार होतो त्यात बरेच रोग निवारण करण्याचे सामर्थ्य आहे. आणि असा समज आहे की ह्या ठिकाणी भगवान शंकरांनी स्वतः हा लेप तयार केला. आत्ता चालू काळात सुद्धा हा लेप इथे तयार होतो आणि जवळ जवळ ४०० रोग ह्या लेपाने बरे होतात असा विश्वास आहे.
क्षेत्र पुराण:
जेव्हां अंगारक श्वेतकुष्ठरोगग्रस्त होता तेव्हा त्याला आकाशवाणीने, ह्या स्थळाला येऊन अमृत तीर्थामध्ये स्नान करून भगवान शिवांची उपासना करण्याची आज्ञा झाली. अंगारकाने आज्ञेनुसार इथे येऊन भगवान शिवांची उपासना केली आणि त्यामुळे शिव त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी (शिवांनी) अंगारकासाठी औषध बनवायला घेतलं आणि त्याच वेळी देवी पार्वती औषधासाठी एक विशेष तेल घेऊन आली. म्हणूनच तिला इथे तैलनायकी असे नाव पडले.
मंगळ ग्रह मंदिराचा इतिहास:-
पुराणातील कथांनुसार ह्या गावाचं मूळ नांव पुल्लीरुक्कुवेलूर (पुल्ल - जटायूचं एक नांव, इरुक्कु - ऋग्वेद, वेल - मुरुगन/कार्तिकेय स्वामी, उर - गाव) म्हणजे १) जिथे जटायूने सीतेला रावणाच्या तावडीतून सोडविण्यासाठी युद्ध केलं २) जिथे ब्रह्माने ऋग्वेद निर्माण केले आणि ३) जिथे वेलाची (म्हणजे मुरुगन देवाच्या शस्त्राची) पूजा होते.
असं मानलं जातं की सगळे वेद हे सुरुवातीला ब्राह्मण रूपात होते. ऋग्वेदाने या जागी तपश्चर्या करून दोषनिवारण केलं.
     प्रभू श्रीरामांनी या जागी जटायूच्या देहाचं दहन करून त्याला मुक्ती दिली. जटायूने या जागी रावणाच्या तावडीतून सीतेला सोडवण्यासाठी त्याच्याबरोबर युद्ध केलं. या युद्धामध्ये जटायू गंभीररीत्या जखमी झाला. जेव्हा प्रभू श्रीराम सीतेच्या शोधात असताना ह्या जागी आले त्यावेळी जटायूने श्रीरामांना रावणाने सीतेला पळवून नेल्याची बातमी सांगितली आणि मग आपला प्राण सोडला.
   या जागी मुरुगन स्वामींना (कार्तिकेय स्वामी) त्यांच्या मातेकडून म्हणजेच पार्वती मातेकडून सुरपद्मन राक्षसाचा वध करण्यासाठी वेल (भाला) शस्त्र म्हणून मिळालं. असा समज आहे की मुरुगन स्वामी आणि सुरपद्मन राक्षसाच्या युद्धामध्ये जे देव जखमी झाले त्यांना भगवान शंकरांनी बरं केलं आणि माता पार्वतींनी त्या देवांची सुश्रुषा केली. शंकर-पार्वतींनी इथे वैद्याची भूमिका केली म्हणून या जागेचं नाव वैदीश्वरन (वैतीश्वरन) असं प्रसिद्ध झालं.
असा समज आहे की ह्या ठिकाणी १८ कुंडं (पुण्य तीर्थ) होती. ह्यापैकी सध्या माहिती असलेली तीर्थे:
१) सिद्ध अमृत तीर्थ - कामधेनूने निर्माण केलेलं पहिलं तीर्थ
२) कोदंड तीर्थ -  पुराणांनुसार प्रभू श्रीरामांनी लंकेच्या वाटेवर असताना ह्या ठिकाणी स्नान घेतलं होतं
३) गौतम तीर्थ - गौतम मुनींनी निर्माण केलेलं तीर्थ
४) बिल्वतीर्थ
आणि इतर  
आख्यायिकांनुसार असा समज आहे की इथे उपासना करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना वरदानं मिळतात. कुठले ग्रह आणि देव कुठली वरदानं देतात?
१) कर्पग विनायक सर्व इच्छा पूर्ण करतो
२) अंगारक अंगारक दोषांचं (मंगळ दोषांचं निवारण) करतो
३) वैद्यनादर स्वामी सर्व रोगांचं निवारण करतात
४) सेल्व मुत्तू कुमारन (भगवान मुरुग) संततीचं वरदान प्रदान करतात
५) तैलनायकी (देवी पार्वती) संततीचं कल्याण करते
मंदिरात साजरे होणारे सण:
१) थाई महिन्याच्या मंगळवारी भगवान सेल्वमुत्तूकुमारन ह्यांचा १० दिवसांचा उत्सव
२) पंगूनी (मार्च -एप्रिल) महिन्यात २८ दिवसांचा ब्रह्मोत्सव
३) ऎप्पसी (ऑक्टोबर - नोव्हेंबर) महिन्यात सहा दिवसांचा स्कंद षष्ठी उत्सव
४) वैकासि (मे-जून) मध्ये कार्तिकेय अभिषेक
५) प्रत्येक महिन्याच्या कार्तिक नक्षत्र दिवशी विशेष पूजा
६) प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोष पूजा

बुध :-
     बुध ग्रह हा एक देव मानलेला आहे आणि तो चंद्र आणि तारका यांचा पुत्र आहे. याची कथा अशी, एकदा चंद्रदेव बृहस्पतिदेवाच्या घरी गेले. तेथे त्यांनी बृहस्पतिची पत्नी ताराला बघीतले. ताराच्या सौंदर्याने मोहित झालेल्या चंद्राने तीच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. मात्र गुरुपत्नीचे नाते हे मातृसमान असते असे म्हणुन ताराने हा प्रस्ताव अमान्य केला. यामुळे चिडलेल्या चंद्राने तीच्यावर बलात्कार केला आणि यातुन गर्भवती होउन ताराने एक पुत्राला जन्म दिता आणि नाव दिले बुध. बुध हे व्यापार्याचे देव आणि व्यापार्याचे रक्षक देखील मानले जातात. बुध हा रज गुण असलेला आणि वाणीचे प्रतिनिधित्व करणारा मानला जातो.
बुध हा शांत,  वक्ता आणि हिरव्या रंगाचा प्रभाव असलेला मानला जातो. त्यांच्या हातांमध्ये एक कृपाण, एक तलवार आणि एक ढाल असते. आणि काहीवेळा एक पंख असलेल्या सिंहावर आरुढ झालेला असतो. काही चित्रांमध्ये, त्यांच्या हातांमध्ये एक राजदंड आणि कमळ दाखवले असते. आणि  गरुड किंवा सिंहाच्या रथावर आरुढ झालेला दाखवला असतो.
      बुध हा बुधवारचा अधिपती आहे.  हिंदी, तेलुगु, बंगाली, मराठी, कन्नड़ आणि गुजराती यात बुधवार म्हंटले जाते तर मल्यालम आणि तमिल मध्ये बुधन म्हणतात.



बुध....मंद की वेगवान ग्रह?*

         सूर्यकुलातील सर्वांत लहान (कदाचित कुबेर-प्लुटो-याहून लहान असू शकेल) व सूर्याला सर्वांत जवळ असलेला ग्रह. शुक्र, मंगळ व गुरू यांच्या नंतरचा हा तेजस्वी ग्रह असून याची कक्षेतील गती (सरासरी सेकंदाला ४८ किमी.) सर्व ग्रहांमध्ये जास्त आहे. बुधाचे सूर्यापासूनचे अंतर ५ कोटी ७९ लाख किमी. म्हणजे सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतराच्या निम्म्याहून थोडे कमी आहे. बुध सूर्याभोवती विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) कक्षेत फिरतो आणि ही कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आत असल्याने त्याला अंतर्ग्रह म्हणतात. यामुळे सूर्याभोवतीच्या प्रत्येक प्रदक्षिणेच्या वेळी तो सूर्य व पृथ्वी यांच्यामधून जातो.
        भारतानं शुक्रावर यान पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. अंतरिक्ष मोहिमांचा आढावा घेताना लक्षात येतं की बुध हा ग्रह यामध्ये उपेक्षित राहिला आहे. १९७५ मध्ये बुध आणि शुक्राच्या दिशेनं मरिनर १० हे यान सोडलं होतं. नंतर ३६ वर्ष त्याच्याकडं दुर्लक्ष झालं. २०११ साली बुधाकडं 'मेसेंजर' नावाचं यान पाठवलं. या यानानं १० हजार फोटो काढत बुधाच्या पृष्ठभागाचा १०० टक्के अभ्यास करून चुंबकीय क्षेत्राची तसेच त्याच्या ध्रुवीय भागात बर्फ असल्याची माहिती पाठवली. २०१८ मध्ये पाठवलेले 'बेपीकोलंबो' हे यान २०२५ मध्ये बुधावर पोहोचणार आहे.*
         अवघा दोन हजार ४४० त्रिज्या असलेला हा ग्रह, आपल्या चंद्रापेक्षा थोडासा मोठा. सूर्यमालेतील सर्वात वेगवान, कारण सूर्याभोवती फिरताना त्याचा वेग एक लाख ८० हजार किमी प्रतितास असतो, जो इतर ग्रहांपेक्षा सर्वात अधिक आहे. केवळ पृथ्वीवरील ८८ दिवसातच त्याची सूर्याभोवती एक फेरी पूर्ण होते. मात्र, स्वतःभोवती फिरताना हा ग्रह अतिशय मंद आहे. ५९ दिवसात त्याची स्वतःभोवती एक फेरी पूर्ण होते. म्हणजेच बुधाची दोन वर्षे जेव्हा पूर्ण होतात, तेव्हा त्याचे तीनच दिवस झालेले असतात.*
        बुधाला स्वतःचा एकही उपग्रह नाही. सूर्यमाला तयार होताना तयार झालेले बुध आणि शुक्र यांचे उपग्रह सूर्याने गिळले असावेत असा अंदाज शास्त्रज्ञ वर्तवतात. सूर्याच्या तेजापुढे दर्शन दुर्लभ असलेला, डोळ्यानं दिसणाऱ्या शुक्र, मंगळ, शनि, गुरू या ग्रहांमध्ये सर्वात निस्तेज असलेला हा 'बुध ग्रह'.*
पुराणकथांमध्ये या निस्तेज ग्रहावर अन्याय केला आहे.
         मत्स्यपुराणामध्ये बुधाच्या जन्माची कथा आहे. या कथेनुसार तारा आणि चंद्र यांच्या संबंधातून जन्माला आलेला हा मुलगा आहे. देवगुरू बृहस्पति याच्या तीन बायकांपैकी एक म्हणजे तारा, तर चंद्राला २७ बायका. २७ नक्षत्र या चंद्राच्या बायका असून मात्र, तारा आणि चंद्राचं प्रेम जुळलं आणि तारा त्याच्या घरातच राहू लागली. गुरूला मानहानीला सामोरे जावे लागले. विनवण्या केल्या तरी तारा गुरूग्रही नांदायला यायला तयार होईना. चंद्र आणि गुरूमध्ये युद्ध सुरू झालं. आधीच चंद्राचं पारडं जड होतं, त्यात 'दुश्मन का दुश्मन दोस्त होता है' या नात्यानं दैत्यगुरु शुक्राचार्य चंद्राला सामील झाले.*
देवांच्या इभ्रतीचा प्रश्न निर्माण झाला.
शेवटी महादेव नंदी, भृंगी, शृंगी, भैरव यांना घेऊन गुरुच्या मदतीला धावले. दक्षप्रजापती अडचणीत आला. चंद्र आणि शंकर दोघेही त्यांचेच जावई असल्यानं कोणत्या गटात जायचं हे त्यांना समजेना. शेवटी ब्रम्हदेवाला मध्यस्थी करायला बोलावलं. ब्रम्हदेवानं समुपदेशन करत ताराची समजूत काढून तिला गुरूकडं पाठवलं आणि महायुद्ध टळलं. चंद्रापासून गरोदर झालेली तारा गुरूग्रही पुन्हा नांदायला लागली. कालांतरानं बुध जन्माला आला आणि सगळ्यांची कुजबूज सुरू झाली बाळ गुरूसारखं नाही, चंद्रासारखं दिसतंय. चंद्राला माहीत होतं की हा आपलाच मुलगा आहे. तो बुधाचे लाड करायचा म्हणून गुरूला त्रास होऊ लागला.
परत वाद पेटला.
*शेवटी ब्रम्हदेवानं निर्णय दिला, 'तारा सांगेल तोच बुधाचा पिता असेल.' तारानं खरं काय ते सांगितलं आणि बुधाची कस्टडी चंद्राला मिळाली. झाल्या प्रकारानं बुधाच्या बालमनावर परिणाम केला. तो उनाड झाला. अशावेळी किशोरवयीन मुलांना मवाली मित्रांचं आकर्षण वाटतं. शनि हा सूर्यमालेत सगळ्यात बदनाम ग्रह. बुध दिवसभर शनि आणि राहूच्या नादानं चकाट्या पिटू लागला. शेवटी शुक्राला वाटलं की चांगल्या घरचे पोरं वाया जाईल, म्हणून त्याने बुधाला समजावलं आणि सुधरवलं. त्यानंतर हा मुलगा एवढा सुधारला की 'बुध म्हणजे सर्वात शुद्ध' असं सर्वजण म्हणू लागले.*
     बुध हा वेदोत्तर काळी महत्त्व पावलेला ग्रह असून फलज्योतिषात मिथुन राशीचा (तसेच उत्तर दिशा, अथर्ववेद व पाचू यांचाही) अधिपती मानलेला आहे. सामान्यतः तो शुभ असून पापग्रहाशी युक्त झाल्यास अशुभ होतो. याचाही संबंध बुद्धीशी मानला असून बुद्धिमत्ता हा त्याचा प्रधान धर्म आहे. ज्याच्या कुंडलीत बुध बलवान असतो, तो मनुष्य नामांकित वक्ता किंवा लेखक होतो, असे मानतात.
    भारतात अनेक ठिकाणी *बुधाची मंदिरे* आहेत.
सुमेरियन काळात (इ.स. पू. ३०००) बुध ग्रह म्हणून माहीत होता. हेराक्लायटस (इ.स. पू. सहावे-पाचवे शतक) यांनी बुध व शुक्र पृथ्वीऐवजी सूर्याभोवती फिरत असल्याचे म्हटले होते (म्हणजे सूर्य विश्वाच्या केंद्राशी आहे या कोपर्निकस यांच्या सूर्यकेंद्रीय विश्वाच्या कल्पनेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे तत्त्वज्ञ होत). इ.स. पू. चवथ्या शतकात बॅबिलोनियन लोकांनी बुध पाहिल्याचा, तर इ.स.पू. २६४ मध्ये याचे वेध घेण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. हा कधी सूर्योदयापूर्वी, तर कधी सूर्यास्तानंतर दिसत असल्याने काहींना हे दोन ग्रह वाटले आणि काहींनी त्यांना दोन वेगवेगळी नावेही दिली होती  उदा., पूर्वेस दिसणाऱ्याला अपोलो व पश्चिमेस दिसणाऱ्याला मर्क्युरी वा हर्मिझ (मर्क्युरीशी तुल्य अशी ग्रीक देवता). *रोममध्ये २५०० वर्षांपूर्वी बांधलेले मर्क्युरी मंदिर हे सर्वात प्राचीन रोमन मंदिर समजलं जातं. रोममध्ये १५ मे रोजी मर्क्युरी आणि त्याची आई माया यांचा उत्सव साजरा केला जातो. ग्रीक कथांमध्ये बुधावर कमी अन्याय आहे, तिकडे तो माया आणि गुरूचा कायदेशीर मुलगा आहे, फक्त त्याला झेऊस, व्हिनस इत्यादींच्या तुलनेत दुय्यम भूमिका दिली आहे. मर्क्युरीला देवांचा मेसेंजर म्हणजे पोस्टमनचे काम दिलं आहे. २०११ मध्ये बुधावर पाठवलेल्या यानाचं मेसेंजर हे नाव त्यामुळंच ठेवलं होतं.*
         चार अब्ज वर्षांपूर्वी सुमारे १५०० किलोमीटर आकाराच्या उल्केच्या हल्ल्यातून हा पिटुकला ग्रह बचावला होता. बुधावर ध्रुवीय प्रदेशात आढळणारा बर्फ हा अशाच उल्कांकडून आला असावा असा अंदाज शास्त्रज्ञ व्यक्त करतात.*
       बुधावर पृथ्वीपेक्षा ०.३८ पट कमी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. बुधावरील दिवस आणि रात्रीमधील तापमानात तब्बल ६०० अंशाचा फरक असतो. दिवसा ४५० अंश, तर रात्री उणे १५० अंश. सूर्यमालेतील कोणत्याच ग्रहावरील तापमानात एवढा मोठा बदल घडून येत नाही. बुधावर असलेल्या विरळ वातावरणामध्ये ४२ टक्के ऑक्सिजन, २९ टक्के सोडियम, २२ टक्के हायड्रोजन; तर ६ टक्के हेलियम हे प्रमुख घटक आहेत. त्याच्यावरील सर्वात उंच पर्वत ४८०० मीटर, तर सर्वात खोल दरी ५३८० मीटर आहे. आपण शुक्राप्रमाणे बुधाच्या कलादेखील दुर्बिणीतून पाहू शकतो. त्याला आकाशात शोधणं खूप सोपं, कारण सोबतच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे बुध सूर्यापासून कमाल २८ अंश अंश दूर आपल्याला दिसतो.

*महाकाय सूर्याच्या एवढ्या जवळ असूनदेखील स्वतःचं पिटूकलं अस्तित्व टिकवून ठेवणं... मानवानं बुधाचा हा गुण नक्की घ्यावा !!*

 श्वेतारण्येश्वरर मंदिर - थिरुवेंकाडू - बुध ग्रहाचे मंदिर :-

 
हे मंदिर बुध ग्रहाचे मंदिर आहे आणि नायनमारांनी प्रशंसा गायलेल्या कावेरी नदीकाठावरल्या स्थळांपैकी पण एक आहे.  
मुख्य दैवत: श्वेतारण्येश्वरर
अम्मन (देवी): ब्रह्माविद्याम्बिका
क्षेत्र वृक्ष: पीपल (वडवानल), कोंद्रेई (बहावा), बिल्व
पौराणिक नाव: थिरुवेंकाडू, आदी चिदंबरम, श्वेतारण्य
पवित्र तीर्थ: सूर्य तीर्थ, अग्नी तीर्थ, चंद्र तीर्थ
पत्ता: थिरुवेंकाडू, तामिळनाडू ६०९११४, इंडिया
वैशिष्ठ्ये:
१) येथील शिवलिंग स्वयंभू आहे
२) जशा काशीमध्ये विष्णू पादुका आहेत, त्याचप्रमाणे इथे वडवानल वृक्षाच्या खाली रुद्र पादुका आहेत. म्हणूनच इथे भगवान शंकरांना थिरुवेंकदर किंवा थिरुवेंकट्टूदेवर असं संबोधलं जातं.
३) येथील स्फटिक लिंगावर दिवसातून चार वेळा तर नटराजाच्या मूर्तीवर सहा वेळा अभिषेक केला जातो.
४) हे स्थळ म्हणजे शक्ती पीठ पण मानलं जातं. आणि येथील शक्ती पीठाचे प्रणव शक्तीपीठ असे नाव आहे.
५) काशी एवढेच पवित्र मानले जाणाऱ्या सहा क्षेत्रांपैकी हे एक क्षेत्र आहे. बाकीच्या पांच क्षेत्रांची नावे - १. थिरुवयरू, २. मैलादुथुराई, ३. छायावन, ४. थिरुवडुमैथुर, ५. थिरुवणचिअम
६) वाल्मिकी रामायणामध्ये ह्या स्थळाचा उल्लेख सापडतो
श्वेतारण्याचा अर्थ: श्वेत म्हणजे पांढरा (तामिळ मध्ये वेनमै). अरण्यम म्हणजे जंगल (तामिळ मध्ये काडू). आणि म्हणूनच ह्या स्थळाला श्वेतारण्य किंवा वेंगाडू असं म्हणलं जातं.
आख्यायिका:
१) एकदा भगवान मुरूगांनी ब्रह्मदेवाला प्रणव मंत्राचे स्पष्टीकरण देता आलं नाही म्हणून बंदिस्त केलं. पण ह्यामुळे ब्रह्मसृष्टीचं कार्य स्तंभित झालं आणि म्हणून भगवान शिवांनी मध्यस्थी करून ब्रह्मदेवाला मुक्त केलं. काही काळ बंदिस्त राहिल्यामुळे ब्रह्मदेवांना ब्रह्मज्ञानाचं विस्मरण झालं आणि ब्रह्मदेवांनी इथे येऊन तपश्चर्या केली. त्यांनी जी तपश्चर्या इथे केली त्याला समधूनीलै (तामिळ), म्हणजे श्वास राखून धरणे, असं म्हणतात. भगवान शिवांनी दक्षिणामूर्तींच्या रूपात येऊन ब्रह्मदेवांना ब्रह्मज्ञान प्रदान केलं तर देवी पार्वतींनी त्यांना ब्रह्मकलेचं ज्ञान दिलं. म्हणून इथे देवी पार्वतींना ब्रह्मज्ञानाम्बिका असं संबोधलं जातं. ही घटना दर्शविण्यासाठी इथे स्वतंत्र देवस्थान आहे.
२) असं समजलं जातं की भगवान शिवांची ६४ रूपे आहेत आणि पांच मुखे आहेत. ती पांच मुखे अशी - ऊर्ध्वमुखी ईशान (पवित्रतेचं प्रतीक), उत्तरमुखी वामदेव (उदरनिर्वाहाचं प्रतीक), पूर्वमुखी तत्पुरुष (अध्यात्म आणि अहंकार निर्मुलनाचं प्रतीक), दक्षिणमुखी अघोर मूर्ती (संहार आणि पुनरुत्थान ह्यांचं प्रतीक), पश्चिममुखी सदाशिव (शाश्वत आनंदाचं प्रतीक).
३) एका आख्यायिकेनुसार मरुत नावाच्या दैत्याने (सालीन्द्र चा पुत्र) इथे भगवान शिवांची प्रखर तपश्चर्या करून त्यांच्याकडून वरदान म्हणून त्रिशूल प्राप्त केलं. पण ह्या प्राप्त झालेल्या त्रिशुळाने त्याने देवांना त्रास द्यायला चालू केलं. भगवान शिवांनी मरुताला शिक्षा देण्यासाठी नंदीदेवाला पाठवलं. पण नंदीदेवाबरोबरच्या युद्धात मरुताने नंदीदेवाच्या शरीरावर त्रिशुळाने वार केले आणि त्यामुळे नंदीदेवाच्या शरीरावर नऊ ठिकाणी जखमा झाल्या.
भगवान शिवांना क्रोध आला आणि त्यांनी अघोरमूर्ती रूप घेऊन मरुत दैत्याला एका वृक्षाखाली मारले. (हे वृक्ष अजूनही ह्या ठिकाणी आहे असा समज आहे). येथील नंदीदेवाच्या मूर्तीवर नऊ जखमा दिसून येतात. असा उल्लेख आहे कि भगवान शिवांनी मरुत्वाला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असताना मारले आणि त्यावेळी रविवार होता.
४) एका आख्यायिकेनुसार यमदेवाला भगवान शिवांनी श्वेतकेतु राजाचा जीव हरण केल्याबद्दल शिक्षा केली. आणि ह्या ठिकाणी यमदेवाने भगवान शिवांना क्षमायाचना करण्यासाठी तपश्चर्या केली.
५) असा उल्लेख आहे की भगवान शिवांनी येथे नऊ तांडव नृत्ये केली - आनंद तांडव, कली तांडव, गौरी तांडव, मुनी तांडव, संध्या तांडव, त्रिपुर तांडव, भुजंग तांडव, संहार तांडव आणि भिक्षाटन तांडव. देवीपार्वती साठी त्यांनी आनंद तांडव केले आणि ते तांडव करताना त्यांच्या नेत्रातून अश्रुंचे तीन थेंब पडले आणि त्यातून तीन तीर्थे निर्माण झाली.
६) इंद्र, ऐरावत, महाविष्णू, सूर्य, चन्द्र आणि अग्नी ह्यांनी येथे भगवान शिवांची उपासना केली.
७) पत्तीनाथर नावाच्या संतांना येथे शिवदीक्षा प्राप्त झाली.
ह्या ठिकाणच्या इतर देवता
१) भगवान विनायक देवस्थान
२) भगवान वल्लभ गणपती आणि त्यांची पत्नी श्री वल्लभ देवी ह्यांचे देवस्थान
३) श्वेतवनपेरूमल, पंचलिंग, नागेश्वर आणि वीरभद्र ह्यांची देवस्थाने
४) काशी विश्वनाथ आणि विशालाक्षी
५) भगवान विष्णूंचे येथे स्वतंत्र देवस्थान आहे.
ह्याशिवाय इतर देवतांच्या त्यांच्या त्यांच्या स्थानी कोष्टमुर्ती आहेत.
       ह्या स्थळाचं एक अद्वितीय वैशिष्ठ्य असं आहे की इथे - तीन देवांच्या मुर्ती आहेत - स्वयंभू लिंग, नटराज आणि अघोर मूर्ती. तीन देवींच्या मुर्त्या आहेत - ब्रह्मविद्याम्बिका, काली आणि दुर्गा. तीन तीर्थे आहेत - सूर्य, चंद्र आणि अग्नी, आणि तीन क्षेत्र वृक्ष आहेत - बिल्व, कोंद्रेई (बहावा), वडवानल
इथे साजरे केले जाणारे सण:
१) मासी (फेब - मार्च) महिन्यात साजरा होणारा ब्रह्मोत्सव ज्याला इंद्राचा सण
असं पण म्हणतात
२) आडी (जुलै - ऑगस्ट) महिन्यात पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर साजरा होणारा
दहा दिवसांचा सण

३) आवणी (ऑगस्ट - सप्टेंबर) मध्ये गणेश चतुर्थी
४) ऎप्पसी (ऑक्टोबर - नोव्हेंबर) मध्ये साजरे होणारे स्कंद षष्ठी आणि
अन्नाभिषेक सण
५) मार्गाळी (डिसेंबर - जानेवारी) महिन्यात आर्द्रा नक्षत्रावर साजरा होणारा
आरुद्र दर्शन सण
६) पंगूनी (मार्च - एप्रिल) महिन्यामध्ये अघोर मूर्तीवर लक्षार्चना
७) कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर) महिन्याच्या तिसऱ्या रविवारी अघोर पूजा
८) इंद्रदेवाच्या ऐरावत हत्तीचा वैकासि सण. ह्या ठिकाणी ऐरावताला त्याच्या शापातून मुक्ती मिळाली.
९) प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोष पूजा
१०) शरद ऋतू मध्ये दहा दिवसाचा नवरात्र सण
बृहस्पति :-
   हे देवांचे गुरु मानले जातात. ते शील आणि धर्माचे अवतार मानले जातात. ते देवांचे पुरोहित आहेत आणि देव आणि मानव यांच्यातील दुवा मानले जातात. हे गुर ग्रहाचे स्वामी आहेत. हे सत्व गुणाचे, ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतिनिधित्व करतात. बहुतेकदा बृहस्पतीनाच गुरु असे संबोधले जाते. पुराणानुसार हे देवांचे गुरु आहेत व असुरांचे गुरु शुक्राचार्य यांचे विरोधी आहेत. नास्तिक" बार्हस्पत्य सूत्र त्यांनी रचले. त्यांचा रंग पिवळा अथवा सोनेरी असतो. त्याच्या हातात एक छडी, माला आणि कमळ दाखवले असते.

 थिरुआपत्सहायेश्वरर - आलंगुडी - गुरु ग्रहाचे मंदिर

कुंभकोणम पासून मन्नारगुडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण १७ किलोमीटरवर हे मंदिर आहे. नवग्रहस्थळांपैकी गुरुग्रहाचे हे स्थान आहे. साधारण २००० वर्षांपूर्वी बांधलेलं हे मंदिर आहे. श्रेष्ठ ६३ शिवभक्त जे नायन्मार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी पुजलेल्या २७५ शिव मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे.
मुख्य दैवत: आपत्सहायेश्वरर, काशीनारायणेश्वरर
उत्सव मूर्ती: भगवान दक्षिणामूर्ती
अम्मन: एलवरकुळाली, उमाई अम्मन
क्षेत्र वृक्ष: रेशीमसूत (तामिळ मधे पुलै)
पवित्र तीर्थ: ब्रह्मतीर्थ, अमृत पुष्करिणी आणि १३ इतर तीर्थे
पौराणिक नाव: विरूमपुल्लै
स्थळांचं नाव: आलंगुडी
जिल्हा: तंजावूर (तामिळ नाडू)
वैशिष्ठ्ये:
हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मुख्य देवस्थान (शिवलिंग) हे स्वयंभू आहे. हे स्थळ गुरु स्थळ किंवा दक्षिणामूर्ती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. गुरुदोषांचं परिहारस्थळ म्हणून पण प्रसिद्धआहे.
ठळक वैशिष्ठ्ये:
        प्रत्येक वर्षी मासी महिना (तामिळ) (फेब-मार्च) मध्ये भगवान दक्षिणामूर्तींच्या मूर्तीवर विशेष अभिषेक केला जातो. गुरु ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो दिवस शुभ मानला जातो. पण मासी महिन्यातला हा दिवस त्याहीपेक्षा शुभ मानला जातो. गुरु देवाचं प्रत्यक्ष दर्शन इथे नाही. पण भगवान दक्षिणामूर्तींना इथे गुरु म्हणून मानलं जातं कारण ह्या ठिकाणी त्यांनी सनकादि मुनींना उपदेश दिला. किंबहुना गुरुपरंपरेमध्ये दक्षिणामूर्तींना आदिगुरु मानलं जातं.
      दोन कारणांमुळे ह्या स्थळाला आलंगुडी म्हणलं जातं. १) काळं रेशीमसूत हे इथलं क्षेत्र वृक्ष आहे २) समुद्रमंथनातून निर्माण झालेलं विष प्राशन केल्यावर भगवान शिव इथे येऊन बसले.
        हे पंचारण्य स्थळांपैकी एक आहे. थिरुवदैमुरुथुर येथील भगवान महालिंगेश्वरांचे हे परिवार स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. इथे एका स्वतंत्र देवस्थानामध्ये शेळीचे शिर असलेल्या दक्षाची (पार्वतीचे पिता) मूर्ती आहे. दक्षाने केलेल्या यज्ञावेळी आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने जेव्हा सतीने (दक्षाची पुत्री) यज्ञकुंडात उडी घेऊन आपली आहुती दिली त्यावेळी भगवान शिवांचे सेनापती वीरभद्र ह्यांनी दक्षाचा शिरच्छेद केला. देवी पार्वतीच्या विनंतीवरून भगवान शिवांनी शेळीचे शिर लावून दक्षाला जीवदान दिले.
शुक्रवार अंबिका (म्हणजेच पार्वती) हिचे येथे स्वतंत्र देवस्थान आहे. शुक्रवारी येथे विशेष पूजा केली जाते.
      हिंदू धर्मानुसार माणसाचा पहिला गुरु म्हणजे त्याची माता, दुसरा गुरु म्हणजे पिता आणि तिसरा गुरु म्हणजे गुरु (जो गुरुकुलात शिकवतो म्हणजेच भगवान दक्षिणामूर्ती). म्हणूनच इथे ह्याच क्रमाने पार्वती (माता), भगवान शिव (पिता) आणि भगवान दक्षिणामूर्ती (गुरु) ह्यांची देवस्थाने आहेत.
आख्यायिका:
१) अमूथोहर ह्या मुकुंद चक्रवर्ती राजाच्या मंत्र्याने हे मंदिर बांधलं, पण आपलं पुण्य मात्र त्याने आपल्याकडेच ठेवलं. राजाला हे न रुचल्याने त्याने मंत्र्याचा शिरच्छेद केला. राजसभेमध्ये मंत्र्याच्या नावाचा प्रतिसाद उमटला. राजावर ब्रह्महत्येचा दोष आला. ह्या मंदिरात उपासना करून त्याने ह्या दोषाचे निवारण केले.
२) येथील सुंदर मूर्ती नायनार ह्यांच्या मूर्तीवर चेचक रोग (स्मॉल पॉक्स) झाल्याची चिन्हं आहेत. त्याची आख्यायिका अशी आहे. अन्य मूर्तींसमवेत ही मूर्ती पण थिरुवरुर येथील राजाने आलंगुडीवरून थिरुवरुरला नेली आणि तो परत द्यायला तयार नव्हता. आलंगुडी येथील पुजाऱ्याने युक्ती लढवली. त्याने मूर्तीला एका कापडात बांधलं आणि जेव्हा द्वारपालांनी अडवलं त्यावेळी त्याने आपण चेचक रोग झालेल्या लहान मुलाला घेऊन जात आहोत असे सांगितले. आलंगुडी मध्ये आल्यावर जेव्हा त्या पुजाऱ्याने ते कापड उघडलं त्यावेळी त्या मूर्तीवर चेचक रोगाची चिन्हं दिसली.
३) संतान प्राप्ती साठी देवी महालक्ष्मीने येथे भगवान शिवांची उपासना केली.
४) आलंगुडीच्या जवळ थिरूमनमंगला ह्या ठिकाणी भगवान शिवांशी विवाहबद्ध होण्याआधी देवी पार्वतीने येथे (आलांगुडीमध्ये) तपश्चर्या केली. विवाहाच्या वेळी भगवान महाविष्णू, ब्रह्मदेव, इंद्रदेव, देवी लक्ष्मी, अष्टदिक्पाल आणि वीरभद्र उपस्थित होते.
५) संत सुंदरर ह्यांना येथे भगवान दक्षिणामूर्तींकडून पंचाक्षर मंत्राचा उपदेश मिळाला.
६) आदि शंकराचार्यांना इथे भगवान दक्षिणामूर्तींकडून महावाक्याचा उपदेश मिळाला.
७) वीरभद्र, कश्यप ऋषी, विश्वामित्र ऋषी, मुचगंद राजा ह्यांनी इथे भगवान शिवांची उपासना केली.
८) एकदा पार्वती देवी फुलांच्या चेंडूबरोबर खेळत असताना तिनें चेंडू उंच उडवला आणि तो झेलण्यासाठी तिने आपले हात वरती केले. सूर्य देवाला वाटले की हा आपल्यासाठी थांबण्याचा संकेत आहे म्हणून तो थांबला. पण ह्याचा परिणाम असा झाला की पृथ्वीवरचं जीवन, जे सूर्याच्या पृथ्वीभोवतीच्या भ्रमणावर अवलंबून आहे, ते विस्कळीत झालं. जेव्हां भगवान शंकरांना हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी पार्वतीदेवीला पृथ्वीवर जन्म घेण्यास सांगितले. असा समज आहे की ह्या ठिकाणी पार्वती देवीने भगवान शंकरांना परत प्रसन्न करून त्यांच्याबरोबर विवाह करण्यासाठी तपश्चर्या केली. आणि तो विवाह येथून जवळ असलेल्या थिरूमनमंगला ह्या ठिकाणी संपन्न झाला. ह्या विवाहाच्या वेळेस सर्व देव उपस्थित होते. हे मंदिर स्वतः पार्वती देवीने निर्माण केले आहे असा समज आहे. ह्या स्थळाला पूर्वी काशीअरण्य असे म्हणत आणि म्हणूनच ह्या स्थळाला काशी इतकेच महत्व आहे.
९) गजमुख नावाचा असुर होता जो देव आणि मानवांना खूप कष्ट देत होता. भगवान शंकरांनी आपल्या पुत्राला म्हणजेच गणपतीला गजमुखाला शिक्षा देण्यासाठी पाठवले. म्हणूनंच ह्या स्थळी गणपतीचे मंदिर आहे आणि इथल्या गणपतीला कात्त-विनायगर (कात्त = (रक्षणकर्ता) + विनायक (गणपती) + आकार) असे नांव आहे.
इतर देवस्थाने:
       विनायक, वळ्ळी आणि दैवानै ह्या दोन पत्नींसमवेत भगवान मुरुगन, नटराज आणि शिवकामी, सोमस्कंद, सूर्य, चंद्र, काशी विश्वनाथ आणि विशालाक्षी, सप्तलिंग (सूर्येश्वरर, सोमेश्वरर, घृष्णेश्वरर, सोमनाथ, सप्तऋषीनादर, विश्वनाथ, ब्रह्मेश्वर), वरदराज पेरुमल आणि श्रीदेवी, नळवार, शनि, भैरव, सप्तमाता, ऋषी विश्वामित्र आणि ऋषी अगस्त्य ह्यांच्या मुर्त्या परिक्रमेमध्ये दिसतात.
      गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीमध्ये, म्हणजेच कोष्टम् मध्ये, कोष्ट मुर्त्या आहेत. भगवान दक्षिणामूर्तींचे स्वतंत्र देवस्थान आहे आणि त्यांची गुरु म्हणून पूजा केली जाते.
मंदिरातील अजून काही वैशिष्ठ्ये:
     १) इथे भगवान दक्षिणामूर्तींची रथयात्रा साजरी केली जाते. अन्य देवांची नाही.
२) इथे स्वतंत्र नागसंनिधी आहे. नागदोषाचे निवारण होण्यासाठी इथे पूजा करतात. ह्या गावी कधी नागदंशामुळे मृत्यू होत नाही.
३) इथे सायंकाळी भगवान शिवांची पूजा केली जाते.
४) भगवान मुरुगन ह्यांची पूजा करण्याआधी ऋषी अगस्त्य ह्यांची पूजा केली जाते.
५) श्री महालिंगेश्वर ह्यांच्या परिवार स्थळांमध्ये पुढील देवस्थाने आहेत: १) थिरुवलमचुळी विनायक देवस्थान, २) स्वामी मलय देवस्थान, ३) आलंगुडी भगवान दक्षिणामूर्ती देवस्थान, ४) थिरुवडुदुराई नंदी देवस्थान, ५) सूर्यनार कोविल नवग्रह स्थळ, ६) थिरुवप्पडी चंडिकेश्वर देवस्थान, ७) चिदंबरम नटराज देवस्थान, ८) सिरकाळी भैरव देवस्थान, ९) थिरुवरुर सोमस्कंद देवस्थान
हे मंदिर पवित्रतीर्थ, पवित्रस्थळ आणि मूर्ती स्थळ (देव गौरव स्थळ) म्हणून पुजलं जातं.
साजरे होणारे सण:
१) गुरु भ्रमण
२) चैत्र पौर्णिमा
३) थाई पुसम (जानेवारी-फेब्रुवारी)
४) पंगूणी उत्तरम् रथयात्रा (मार्च-एप्रिल)
५) प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोष पूजा 

शुक्र :-
   हे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधीत्व करतात. स्वच्छता, शुध्दता, चमकदारपणा याचे प्रतिनिधीत्व शुक्र करतो. हे भृगु आणि उशान यांचा पुत्र आहे आणि शुक्राला दैत्यांचा गुरु मानले जाते. हा शुक्रवारचे प्रतिनीधीत्व करतो, तसेच राजसी, धन, आनंद आणि प्रजननाचे प्रतिनिधीत्व करतो. शुक्र मध्यमवतीन, गोर्या रंगाचे आणि सुंदर चेहर्याचा दाखवला असतो. त्याना कधी घोड्यावर, उंटावर किंवा मगरीवर दाखवले असते. त्याने हातत छडी, माला आणि कमळ धारण केलेले असते. तसेच कधी कधी धनुष्य बाण दाखवला असतो. 

  शुक्र ग्रह मुर्ती , लक्ष्मण मंदीर, खजुराहो
 
गंग घराण्याच्या काळातील १३ व्या शतकातील कोणार्क येथील बृहस्पतीची मुर्ती

   दाढी असलेले तीनच हिंदु देव मुर्ती स्वरुपात दाखवले जातात, एक ब्रह्मदेव, दुसरा अग्नी आणि तिसरा बृहस्पती. एका हातात मंत्र पठण करण्यासाठी अक्षमाला दाखवली आहे तर दुसर्या हातात भक्तांना शुध्द करण्यासाठी पाण्याचा कलश दाखवला आहे.बृहस्पती इथे पद्मासनावर बसला आहे. तो विश्वाचे रहस्य आणि आयुष्याची कोडी उलगडतो आहे. देवांचा गुरु असल्यामुळे त्याची मुद्रा शांत आहे, चेहर्यावर हसु आहे आणि सर्व चिंतापासून मुक्त आहे.

थिरुअग्नीश्वरर - कंजनूर - शुक्र ग्रहाचे मंदिर

हे मंदिर शुक्र ग्रहाचे मंदिर आहे. श्रेष्ठ ६३ शिवभक्त जे नायन्मार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी पुजलेल्या २७५ शिव मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर अंदाजे २००० वर्षांपूर्वी बांधलेलं आहे. तामिळनाडू राज्यातील तंजावूर जिल्ह्यातल्या कंजनूर गावामध्ये हे मंदिर आहे.
मुख्य दैवत: अग्निश्वरर्
देवी (अम्मन): श्री कर्पगम् अम्बाळ
क्षेत्र वृक्ष: पळस, फणस
पवित्र तीर्थे: अग्नी तीर्थ, पराशर तीर्थ, ब्रह्म तीर्थ (कावेरी), चंद्र तीर्थ, अंजनेय तीर्थ आणि मणिकर्णिका तीर्थ
ऐतिहासिक / पौराणिक नांवे: पळस अरण्य, पळसापुरम, ब्रह्मपुरी, अग्निपुरम, कंसपूरम
येथील शिवलिंग स्वयंभू आहे.
ह्या क्षेत्राची वैशिष्ठ्ये:  -
    हे नवग्रहांमधील शुक्रदेवाचं स्थळ आहे आणि शुक्रदेवाने तपश्चर्या केलेल्या स्थळांपैकी एक आहे. इथे शुक्रदेवाचे स्वतंत्र देवस्थान आहे. ह्या मंदिराचं एक वैशिष्ठय म्हणजे इथे भगवान शिव आणि माता पार्वती ह्यांचं एकत्र देवस्थान आहे. ब्रह्मदेवाला त्यांनी वधूवरांच्या रूपात ह्या ठिकाणी दर्शन दिलं असा समज आहे. आणि म्हणूनच जसं विवाहाच्या वेळी पत्नी पतीच्या उजव्या बाजूला असते, त्याप्रमाणे पार्वती देवी भगवान शिवांच्या उजव्या बाजूला आहेत. ह्या ठिकाणी भगवान शिवांनी तांडव नृत्य करत पराशर ऋषींना मुक्ती दिली म्हणून येथील नटराजांच्या मूर्तीला मुक्ती तांडव मूर्ती म्हणतात. भगवान शुक्रांना इथे कंजन असे नाव आहे. आणि म्हणूनच ह्या गावाचे नाव कंजनूर आहे.
शुक्रदेवांना अनेक नावे आहेत. इथे त्यांना अजून दोन नावांनी ओळखले जाते - एक म्हणजे कवि आणि दुसरे म्हणजे भार्गव. ऋषी भार्गव आणि देवी पुलोमजा ह्यांचे ते पुत्र म्हणून त्यांना भार्गव असे म्हणले जाते.
चंद्रदेवाला ह्या ठिकाणी त्याच्या शापातून मुक्ती मिळाली. ऋषी व्यासांच्या सल्ल्यानुसार अग्निदेवाने ह्या ठिकाणी तपश्चर्या केल्याने त्याचे रोगनिवारण झाले. म्हणूनच इथे भगवान शिवांना अग्नीश्वर असे नाव आहे.
मथुराधिपती कंस राजाने पण ऋषी शुक्राचार्यांच्या सल्ल्याने इथे तपश्चर्या केल्याने त्याचे पण रोगनिवारण झाले. म्हणूनच ह्या स्थळाला कंसपूरम असं पण नाव आहे.
हरदत्तशिवाचार्य ह्यांनी “ॐ नमः शिवाय” ह्या पंचाक्षरी मंत्राचं महत्व ह्याच ठिकाणी प्रस्थापित केले.
मंदिरातील मुर्ती :-
     १) कोष्टम् मध्ये, म्हणजेच गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीमध्ये, नर्तन गणपती, दक्षिणामूर्ती, लिंगोद्भवर, दुर्गा आणि चंडिकेश्वर ह्यांच्या मुर्त्या आहेत.
२) देवी पार्वतीच्या देवस्थानाच्या बाजूला आदि कर्पगम्बाळ ह्यांची मूर्ती आहे.
३) परिक्रमेमध्ये विनायक, मयूर सुब्रह्मण्य आणि महालक्ष्मी ह्यांच्या मुर्त्या आहेत.
४) पळस वृक्षाच्या खाली अग्नीश्वरर लिंग आहे.
५) शिव लिंगा जवळ मनकंचनारर, कुलिकमर, सुरैकाय भक्तर आणि त्याची पत्नी ह्यांच्या मुर्त्या आहेत.
६) महामंडपामध्ये भैरव, सूर्य, चंद्र, नवग्रह आणि नालवार (श्रेष्ठ शैव संत) ह्यांच्या मुर्त्या आहेत.
आख्यायिका:
     १) पुराणांनुसार शुक्राचार्यांनी त्यांच्या पत्नीची हत्या केल्याबद्दल भगवान विष्णूंना शाप दिला. त्या शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी भगवान विष्णूंनी ह्या ठिकाणी हरदत्तशिवाचार्य नावाच्या शिवभक्ताच्या रूपात भगवान शिवांची उपासना केली.
२) कट्टर वैष्णव वासुदेवाचा सुदर्शन नावाचा पुत्र होता. वैष्णव कुटुंबात जन्म घेऊन पण सुदर्शन भगवान शिवांची भक्ती करीत होता. ह्या ठिकाणी तापलेल्या लोखंडी खुर्चीवर बसून भगवान शिवांचं नाव घेत असलेल्या सुदर्शनची मूर्ती आहे. अजून एक मूर्ती आहे जिथे हरदत्तशिवाचार्य दक्षिणामूर्तींच्या रूपात आहेत.
३) एक ब्राह्मण होता ज्याला एका वासरूच्या हत्येसाठी जबाबदार धरलं गेलं होतं. बाकीच्या ब्राह्मणांनी ह्या ब्राह्मणाला गोहत्येचा आरोप लावून जातीबाहेर काढलं होतं. हरदत्तशिवाचार्यांनी आरोप लावलेल्या ब्राह्मणाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि त्याला परत जातीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी साक्ष म्हणून एका नंदीच्या दगडी मूर्तीकडून गवताचं सेवन केलं.
४) ब्रह्मदेवांनी येथे त्यांना शिवपार्वतींच वधुवर रूपामध्ये दर्शन व्हावं आणि ह्या दर्शनाचा लाभ इतरांना पण व्हावा म्हणून तपश्चर्या केली. आणि म्हणूनच इथे भगवान शिवांचं देवस्थान उजव्याबाजूला (दर्शन घेणाऱ्याच्या) तर देवी पार्वतींचं देवस्थान डाव्याबाजूला आहे.
५) पुराणांनुसार शुक्र (शुक्राचार्य) हे दैत्यगुरू होते आणि त्यांना संजीवनी मंत्र अवगत होता ज्याच्या सहाय्याने ते युद्धात मृत्यू पावलेल्या दैत्यांना परत जिवंत करू शकत होते.
६) असं म्हणतात की इथे ऊस आणि मध हे भरपूर प्रमाणात उपलब्ध होते, आणि म्हणून ह्या गावाला कंजनूर नाव पडलं.
७) असा समज आहे की चंद्र, पराशर मुनी आणि कृष्णाचा मामा कंस ह्याने इथे शिवाची उपासना केले. आणि म्हणून इथे ३ शिव लिंग आहेत.
८) ह्या मंदिराच्या आजूबाजूला ३ पवित्र तीर्थ आहेत - १. ब्रह्माने निर्माण केलेलं ब्रह्मतीर्थ, २. अग्नीने निर्माण केलेलं अग्नी तीर्थ (किंबहुना अग्नीने इथे शिवाची उपासना केली आणि म्हणूनच इथे शिवाचे नाव अग्निश्वरर् असे आहे), ३. पराशर मुनींनी निर्माण केलेलं पराशरतीर्थ
शुक्र ग्रहाचा इतिहास:
    पुराणांनुसार शुक्र हे भृगु ऋषी आणि त्यांची पत्नी पुलोमिषा ह्यांचे पुत्र. शुक्र हे पुढे मोठे होऊन शुक्राचार्य नावाने प्रसिद्ध झाले. हे दैत्यांचे गुरु होते. त्यांनी शिवाची उपासना करून त्याच्याकडून संजीवनी विद्या प्राप्त केली होती. ही विद्या वापरून ते युद्धामध्ये मेलेल्या दैत्यांना परत जिवंत करायचे.
     शुक्राचार्यांना शुक्र हे नाव त्यांच्या रुपेरी कांतीमुळे प्राप्त झालं. जेव्हां ते संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत होते त्यावेळेस इंद्र देवाची कन्या जयंतीने शुक्राचार्यांची सेवा केली. त्यांना देवयानी नावाची कन्या झाली. त्यानंतर जयंती परत देवलोकी निघून गेली.
     शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या प्राप्त करून घेण्यासाठी देवांचे गुरु बृहस्पतींनी त्यांच्या कच नावाच्या पुत्राला शुक्राचार्यांकडे पाठवले. कचाने प्रामाणिकपणे शुक्राचार्यांची सेवा करून त्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले. शुक्राचार्यांची कन्या देवयानी कचाच्या वर्तनावर आणि रूपावर मोहित झाली. दैत्यांना कच हा कपटाने शुक्राचार्यांना प्रसन्न करायला बघतोय हे लक्षात आलं. त्यांनी कचाला मारलं आणि त्याच्या अस्थींची पूड करून ती पाण्यात मिसळून ते पाणी त्यांनी शुक्राचार्यांना पाजलं. कच जेव्हा कुठे दिसेना तेव्हा देवयानीला अतिशय शोक झाला. कन्येचा शोक बघून शुक्राचार्यांना राहावलं नाही आणि त्यांनी आपल्या ज्ञानदृष्टीने कचाला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना लक्षात आलं की कच आपल्या पोटामध्येच आहे. त्यांनी ते देवयानीला सांगितलं. देवयानीने त्यांना संजीवन मंत्राचा वापर करून त्याला जिवंत करण्याचा हट्ट धरला. शुक्राचार्यांनी तिला समजावलं की कचाला जिवंत केलं तर तो पोट फाडून बाहेर येईल आणि त्यांचा मृत्यू होईल. पण हट्टाला पेटलेल्या देवयानीने त्यांना आश्वासन दिलं कि ते जेव्हां संजीवनी मंत्र जपतील तेव्हा तो श्रवण करून स्मृतीत ठेवून ती तो मंत्र वापरून परत शुक्राचार्यांना जिवंत करेल. कन्येच्या हट्टाला शरण जाऊन शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्र जपला आणि त्याचबरोबर कच त्यांचे पोट फाडून बाहेर आला. देवयानीने शुक्राचार्यांना जिवंत करण्यासाठी संजीवनी मंत्र जपताच कचाने तो आत्मसात केला आणि आपलं ध्येय प्राप्त केलं. पण त्यामुळे शुक्राचार्य आपली संजीवनी मंत्राची शक्ती गमावून बसले.
शुक्राचार्यांना तीन पत्नी होत्या. त्यांना एक पुत्र आणि दोन कन्या होत्या. त्यांनी एक ग्रंथ पण लिहिला आहे त्याचे नाव शुक्रनीति.
शुक्राचार्यांनी काशीला जाऊन उपासना केली. भगवान शंकरांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना ग्रह बनण्याचं वरदान दिलं.
मंदिरात साजरे होणारे सण:
१) आदि ह्या तामिळ महिन्याच्या पुरम (पुर्वा फाल्गुनी) नक्षत्रावर इथे सण साजरा केला जातो
२) मासी ह्या तामिळ महिन्यामध्ये (फेब-मार्च) मासी मघा सण साजरा केला जातो.
३) हरदत्तशिवाचार्यांचा सण थाई तामिळ महिन्यामध्ये (जॅन-फेब) साजरा केला जातो
४) पुरत्तासी ह्या तामिळ महिन्यामध्ये (सप्टेंबर-ऑक्टोबर) नवरात्री सण साजरा केला जातो.
५) ह्याशिवाय नियमित प्रदोष पूजा आणि अंजनेय पूजा पण इथे केली जाते  
 
 शनि :-
    हिन्दू ज्योतिष (अर्थात, वैदिक ज्योतिष) मधील नउ मुख्य खगोलीय ग्रहामधील एक  शनि ग्रह आहे, शनि, शनिवारचा स्वामी आहे.  तो तामसी प्रकृतीचा असून कठिण गोष्टीचे शिक्षण, व्यवसाय आणि दीर्घायु वर नियंत्रण करतो. शनये क्रमति सः अर्थात जो धीरे-धीरे म्हणजे हळू मार्गक्रमण करतो, तो शनि अशी शनि या शब्दाची व्युत्पत्ति आहे. 
 
 
 शनिला सूर्याची परिक्रमा करायला 30 वर्ष लगतात, अश्या प्रकारे हा अन्य ग्रहाच्या तुलनेत हळु  वाटचाल करतो यावरून याचे संस्कृत  नाव शनि पडले.  शनि वास्तविक एक अर्ध-देवता आहे आणि हिंदू सूर्य देवता आणि त्याची पत्नी छाया यांचा एक पुत्र आहे. असे ,मानले जाते कि जन्म झाल्यावर शनी शिशुरुपात असताना त्याने जेव्हा पहिल्यांदा त्याचे डोळे उघड्ले तेव्हा त्याच्या दृष्टीचा परिणाम म्हणून सुर्याला ग्रहण लागले. 
शनीची मुर्ती काळ्या रंगात दाखवली असते. काळा पोषाख, तलवार, बाण आणि दोन खंजीर दाखवले असतात. शनीचे वाहन म्हणजे काळ्या रंगाचा कावळा. काहीवेळा शनी कुरुप, वृध्द, लंगडा, लांब केस आणि नखे वाढलेला दाखवलेला असतो. तो शनिवारचा अधिपती आहे. 

दर्भारण्येश्वरर मंदिर थिरुनळ्ळारू, शनि ग्रहाचे मंदिर :-

     हे मंदिर पॉंडिचेरी मधल्या कारैकाल जिल्ह्यातल्या थिरुनळ्ळारू गावात आहे. श्रेष्ठ ६३ शिवभक्त जे नायन्मार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी पुजलेल्या २७५ शिव मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे जरी शिव मंदिर असलं तरी नवग्रहांपैकी शनि स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
मुख्य दैवत: दर्भारण्येश्वरर, थिरुनळ्ळार-इश्वरर्
देवी: प्राणांबिका, भोगमार्ता - पुण्मुलैयाल, प्राणेश्वरी
क्षेत्र वृक्ष: दर्भ
पवित्र तीर्थ: नळ तीर्थ, ब्रह्म तीर्थ, वाणी तीर्थ. अन्न तीर्थ आणि गंगा तीर्थ ही तीर्थे नळविनायक मंदिराच्या जवळ असलेल्या एका विहिरी मध्ये आहेत. ह्या शिवाय इथे अष्ट दिक्पालांपैकी  प्रत्येक दिक्पालाचं एक अशी आठ तीर्थे आहेत.
वैशिष्ठ्य: पुराणांमध्ये उल्लेखल्याप्रमाणे हे स्वयंभू शिवलिंग दर्भ गवतामध्ये सापडलं हे दर्शवणाऱ्या दर्भ गवताच्या खुणा ह्या शिवलिंगावर दिसतात.
हे स्थळ सप्त विडंग स्थळांपैकी एक आहे. ५१ शक्तीपीठांपैकी पण हे एक पीठ समजलं जातं.
आख्यायिका: -
       पुराणांनुसार, सृष्टी निर्माण केल्यावर ब्रह्मा सृष्टीमध्ये भ्रमण करण्यासाठी निघाला. जेव्हां तो दर्भाच्या अरण्यामध्ये आला तेव्हा त्या अरण्याच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला. आणि त्या अरण्यामध्ये त्याने तपश्चर्या केली आणि स्वयंभु शिवलिंगाची उपासना केली.
शिव ब्रह्माच्या उपासनेवर प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्रह्माला सर्व शास्त्रांचं ज्ञान दिलं आणि वेदांचं मर्म सांगितलं. ब्रह्माने ह्या अरण्यामध्ये बराच काळ वास्तव्य केलं आणि शिवपार्वतीची उपासना केली आणि त्यांची मंदिरे पण बांधली.  ब्रह्माने ब्रह्मतीर्थ तर सरस्वतीने वाणीतीर्थ निर्माण केलं. ह्याच ठिकाणी इंद्र, अष्टदिक्पाल (आठ दिशांचे स्वामी) आणि पवित्र हंसाने पण इथे त्यांची त्यांची शिवलिंगे स्थापन करून त्यां लिंगांची तपश्चर्या केली.
ह्या ठिकाणाला विविध नावे आहेत. ती अशी. ब्रह्माने ह्या ठिकाणी तपश्चर्या केली म्हणून ह्या ठिकाणाचे नाव आदिपुरी (आदि म्हणजे सुरुवात जिथून झाली) असे पण आहे. ह्या ठिकाणी पवित्र दर्भ भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ह्या ठिकाणाला दर्भारण्य असे पण नाव आहे. इथे नळ राजाने तपश्चर्या केली म्हणून ह्या ठिकाणाला नळ्ळार असे पण म्हणले जाते आणि म्हणूनंच इथल्या शंकराचे नाव नळ्ळेश्वर आहे.  
अजून एका पुराणांतील आख्यायिकेनुसार पुत्रप्राप्तीसाठी भगवान विष्णूंनी इथे भगवान शिव आणि माता पार्वती ह्यांची उपासना केली आणि त्यांना मन्मथ हा पुत्र झाला. ह्याची परतफेड म्हणून भगवान विष्णूंनी इथे सोमस्कंद मूर्तीची (भगवान शिव आणि माता पार्वती आणि त्यांच्यामध्ये स्कंद म्हणजेच कार्तिकेय) स्थापना केली. पुढे काही काळानंतर भगवान विष्णूंनी ही मूर्ती इंद्र देवाला दिली. इंद्रदेवाने ह्या मूर्तीची उपासना केल्याने त्याला जयंत नावाचा पुत्र आणि जयंती नावाची पुत्री ह्यांची प्राप्ती झाली. इंद्रदेवाने नंतर ह्या मूर्तीच्या अजून सहा प्रतिकृती केल्या आणि त्या सर्व त्याने मुचगंद राजाला दिल्या. मुचगंद राजाने त्याला मिळालेल्या सात मुर्त्यांची सात ठिकाणी स्थापना केली आणि ह्या सर्व सात स्थळांना सप्तविडंग असं संबोधलं जातं. हे सप्त विडंगांपैकी एक आहे. ह्या विडंगाला त्यागराज विडंग असं पण संबोधलं जातं.
ह्या मंदिरातील इतर देवस्थाने:
मुख्य देवस्थानाच्या दक्षिण दिशेला मेंढपाळ, त्याची पत्नी आणि लेखापाल (अकाउंटंट) ह्यांच्या मुर्त्या आहेत. आख्यायीका अशी आहे की मंदिराला दूध पुरविण्याच्या हिशोबावरून लेखापालाने मेंढपाळाला फसविले. गावाच्या राजाकडून मेंढपाळाचं रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी राजाच्या समक्ष लेखापालाचा आपल्या त्रिशुळाने वध केला. भगवान शिवांनी लेखापालावर फेकलेल्या त्रिशुळाला मार्ग देण्यासाठी नंदी आणि बलीपीठ थोडे बाजूला झाले. म्हणूनच नंदी आणि बलीपीठ हे आजही शिवलिंगाच्या सरळ रेषेमध्ये नाहीये.
आख्यायिकेनुसार भगवान विष्णू, ब्रह्म देव, इंद्र देव, सरस्वती देवी, अष्टदिक्पाल, अगस्ती ऋषी, पुलस्ती ऋषी, हंस आणि अर्जुन ह्यांनी पण इथे शिवाची उपासना केली.
आणखी काही वैशिष्ट्ये:
      राजगोपुरम् ला नमस्कार करून मंदिरामध्ये शिरताना प्रवेशद्वाराच्या पायरीला स्पर्श करून नमस्कार करण्याची प्रथा आहे. असा समज आहे कि प्रवेशद्वाराच्या चौकटीला शनिदेव लपलेले आहेत. आख्यायिकेनुसार शनिदेवांनी नळ राजाला त्रास दिल्याने भगवान शिव त्यांच्यावर क्रोधीत झाले आणि ह्या क्रोधापासून रक्षण करण्यासाठी म्हणून ते ह्या प्रवेशद्वारामध्ये येऊन लपले.
येथील इतर देवस्थाने:
     स्वर्ण गणपती, मुरुगन, नटराज, सोमस्कंद. आदिशेष, नायन्मार, महालक्ष्मी, सूर्य आणि भैरव ह्यांच्या मुर्त्या पण येथे दिसतात. नळ राजा आणि त्याने पुजलेलं शिव लिंगपण येथे आहे. शिव मंदिरामध्ये सहसा असणाऱ्या कोष्ट मुर्त्या पण इथे दिसतात.  त्यागराज विडंग म्हणजे हिरव्या पाचूच्या विडंगाचे इथे स्वतंत्र देऊळ आहे.
मंदिरात साजरे होणारे सण:
१) शनी संक्रमण
२) शनिवारी येथे शनिदेवाची विशेष पूजा असते
३) पुरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर) ह्या तामिळ महिन्यामध्ये हिरव्या पाचूच्या लिंगाची विशेष पूजा केली जाते
४) वैकासि (मे-जून) ह्या तामिळ महिन्यामध्ये १० दिवस ब्रह्मोत्सव साजरा केला जातो.

राहु आणि केतु :-

    श्रीमद भागवत पुराणानुसार महर्षि कश्यप यांची पत्नी दानू हिला विप्रचित्ती नावाचा मुलगा होता ज्याचा विवाह हिरण्यकश्यपूची बहीण सिंहिका हिच्याशी झाला होता. राहूचा  जन्म सिंहिकेच्या गर्भातून झाला, म्हणूनच राहूचे नाव सिंहिकेय आहे. भगवान विष्णूच्या प्रेरणेने जेव्हा देव आणि दानवांनी  सागर मंथन केले तेव्हा त्यातून इतर रत्नांव्यतिरिक्त अमृतही प्राप्त झाले. भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून देव आणि दानवांना मोहिनी घातली आणि स्वतः अमृत वाटण्याचे काम केले आणि प्रथम देवांना अमृत पाजण्यास सुरुवात केली. राहूला संशय आला आणि तो देवांचा वेष धारण करून सूर्यदेव आणि चंद्रदेवांच्या जवळ बसला. विष्णूने राहूला अमृत अर्पण सुरू करताच सूर्य आणि चंद्राने विष्णूला त्याची माहिती दिली, कारण त्यांनी राहूला ओळखले होते. त्याचवेळी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने राहूचे डोके धडापासून वेगळे केले. पण त्याआधी राहूच्या घशात अमृताचे काही थेंब गेले होते, त्यामुळे तो मस्तक आणि शरीर या दोन्ही रूपात जिवंत राहिला. मस्तकाला राहू आणि धडाला केतू म्हणतात.राहुचे स्वरुप हे डोक्यावर मुकुट व इतर राजचिन्हे धारण करून रथात बसलेला असे आहे.
 राहु ग्रहाचे चित्र
 
केतु ग्रहाचे चित्र
 

 थिरुनागनाथस्वामी मंदिर - केतू ग्रहाचे मंदिर

    हे मंदिर केतू ग्रहाशी निगडित असल्याने ह्या स्थळाला केतूस्थळ म्हणतात. ह्या मंदिरातील मुख्य दैवत भगवान शिव आहेत.
मुलवर (मुख्य दैवत): नागनादर (भगवान शिव)
उत्सव मूर्ती: सोमस्कंदर
देवी: सौन्दर्यनायकी
क्षेत्र वृक्ष: बांबू
गावाचे नाव: कीळ्पेरुम्पळ्ळम्
जिल्हा: नागपट्टीनं, तामिळनाडू 
       समुद्रमंथन चालू असताना जेव्हा वासुकी नागाने विष ओकलं, तेव्हा सर्व देव देवतांचं रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी ते विष प्यायलं. भगवान शिवांनी विष प्यायलं ह्या गोष्टीचं वासुकीला खूप वाईट वाटलं आणि तिला खूप दुःख झालं. ह्या दुःखाचं निवारण करण्यासाठी तिने ह्या ठिकाणी तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी तिला दर्शन देऊन आशीर्वाद दिला. वासुकीने भगवान शिवांना विनंती केली कि त्यांनी नागाच्या रूपातच इथे वास्तव्य करावं. तिच्या विनंतीला मान देऊन भगवान शिव इथे नागनादर (नागाचे नाथ) ह्या नावाने राहिले.
केतू मंदिराचा इतिहास:
      पुराणांनुसार ह्या स्थळाला खूप महत्व आहे. समुद्र मंथन प्रक्रियेमध्ये वासुकी नाग जेव्हा बेशुद्धावस्थेत गेली तेव्हा असुरांनी तिच्या शरीराचे तुकडे करून ह्या प्रदेशातील बांबूच्या वनात टाकले. भगवान शंकरांच्या कृपेने वासुकी नाग परत जिवंत झाली. तिने ह्या स्थळी तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना इथे येऊन राहण्याची आणि जे कोणी त्यांची उपासना करतील त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवण्याची विनंती केली.
येथील क्षेत्रवृक्ष बांबू आहे.
        केतू पुराण: समुद्र मंथनामध्ये जीव गमावलेले राहू आणि केतु जेव्हा परत जिवंत झाले तेव्हा त्यांना कोणीच आपलंसं करायला तयार नव्हतं. केतुला एका ब्राह्मणाने आश्रय दिला आणि त्याला वाढवलं. केतुने आपल्या मानलेल्या पित्याकडून ज्ञान ग्रहण केलं. त्याने ह्या स्थळी तपश्चर्या केली आणि ग्रह होण्याचं वरदान मिळवलं. केतुच्या पत्नीचं नाव आहे चित्रलेखा. आणि त्यांच्या पुत्राचं नाव अवमृत. केतुचं ह्या शिवाय अजून एका ठिकाणी मंदिर आहे.
        ह्या स्थळातील तीर्थे: इथे नागतीर्थ नावाचं तीर्थ आहे. असा समज आहे कि हे तीर्थ वासुकी नागाने निर्माण केलं. ह्या तीर्थाच्या पश्चिम दिशेला एकमेकात मिसळलेले पिंपळ आणि कडुलिंब वृक्ष आहेत. ह्या ठिकाणी नागपूजा केली जाते.
साधारण माहिती:-
       ह्या मंदिरातील विनायकाला अनुग्रह विनायक ह्या नावाने पुजलं जातं. केतू देवाचं वेगळं देऊळ आहे. येथील केतूच्या मूर्तीला मानवी शरीर आणि सर्पाचं शिर आहे. भक्तांना आशीर्वाद देऊन त्यांना तो ज्ञान प्रदान करतो. म्हणूनच केतूला अनुग्रहकेतू आणि ज्ञानकारक ह्या नावांनी पुजलं जातं. केतू हे मंदिराचं मुख्य दैवत असल्याने इथे नवग्रहांचं वेगळं मंदिर नाही.
मंदिराचे वैशिष्ठ्य:
१) राहू काळ आणि यमगंड काळ ह्या काळांत इथे केतूदेवाच्या विशेष पूजा केल्या जातात.
२) राहू आणि केतूच्या भ्रमण काळात विशेष होम हवन केलं जातं
३) जरी इथे नवग्रहांचं वेगळं मंदिर नसलं तरी इथे भगवान सूर्याच्या दोन मूर्ती आणि भगवान शनीची एक मूर्ती इथे दिसते.
मंदिरात साजरे केले जाणारे सण:
१) शिवरात्रि (फेब्रुवारी-मार्च, तामिळ मध्ये मासी)
२) अन्नाभिषेक (ऑक्टोबर-नोव्हेंबर, तामिळ मध्ये ऎपसी)
३) वासुकी उत्सव (मार्च-एप्रिल, तामिळ मध्ये पंगूनी)   

 भारतातील नवग्रह मंदीरे :-

 नवग्रह मंदीराच्या बाबतील एक कथा सांगितली जाते, ती अशी आहे.
  ऋषी कलव नावाचे एक ऋषी होते, जे कुष्टरोगाने जर्जर झालेले होते. यातून सुटका म्हणून त्यांनी नवग्रहांची उपासना केली. त्यांच्या भक्तीमुळे प्रसन्न होउन स्वर्गीय दिव्य औषंधीनी त्यांचा कुष्टरोग बरा केला. 
नवग्रह देवालयम
मात्र नवग्रहांना मानवाला वरदान देण्याची शक्ती नाही अशी भगवान ब्रह्मदेवांची समजुत होती. त्यांना हा प्रसंग एकून राग आला आणि त्यांनी नवग्रहांना शाप दिला कि ते वेल्लुरुक्कु जंगलात शुभ्र फुलांच्या रुपात जंगलात राहतील. म्हणुन नवग्रहांनी भगवान शंकराची आराधना केली. शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी नवग्रहांना सांगितले कि वेल्लुरुक्कु जंगल हे त्यांच्या मालकीचे असेल आणि तिथे येणार्या प्रत्येक भक्तावर नवग्रह कृपा करु शकतील. यामुळे इथे प्रत्येक ग्रहाचे वेगळे मंदीर आहे आणि सर्वत्र शंकरांचा निवास आहे.
नवग्रह मंदीरे हि नेहमीच पर्यटकांचे आणि भाविकांचे आकर्षणाचे केंद्र आहेत. इथे दैवी शक्ती निवास करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. तसेच या मंदीराची वास्तुकला देखील अदभुत आहे.दक्षिण भारतातील सर्वात जास्त नवग्रह मंदिरे आहेत आणि या मंदिरांचे दर्शन घेणे आवश्यक आहे!

  हिंदू पुराणानुसार नउ खगोलीय वस्तुना समर्पित असणारी नव ग्रह मंदीरे भारतात निरनिराळ्या ठिकाणी आहेत. बर्याचदा प्रत्येक ग्रहाचे स्वतंत्र मंदीर असते. आणि अश्या मंदीरांचा समुह म्हणजे नव ग्रह मंदीर.
भारतातील नवग्रह मंदीराची यादी अशी आहे.
१)  कोलप्पाक्कम श्री अगाथेश्वर (श्री सूर्यन साठी असलेले नवग्रह मंदीर)
२)  सोमंगलम श्री सोमनाधीश्वरर (श्री चंद्रसाठी असलेले नवग्रह मंदीर )
३ )  पूंधमल्ली श्री वैधेश्वर (श्री अंगारागनसाठी असलेले नवग्रह स्थलम)
४ ) कोवूर श्री सुंदरेश्वर (श्री बुधासाठी असलेले नवग्रह स्थलम)
५ )  पोरुर श्री रमणाधेश्वर (श्री गुरुसाठी असलेले नवग्रह स्थलम)
६ ) मंगाडु श्री वेल्लीश्वरर (श्री शुक्रसाठी असलेले नवग्रह स्थलम)
७ ) पोझिचलुर श्री अगाथेश्वर (श्री मंगळासाठी असलेले नवग्रह स्थलम)
८ )  गेरुगमबक्कम श्री नीलकंडेश्वर (श्री केतुसाठी असलेले नवग्रह स्थलम)
९ ) कुंराथुर श्री नागेश्वर (श्री राहुसाठी असलेले नवग्रह स्थलम)
१०)  नवग्रह हिल, आसाम
११ ) उत्तर प्रदेश नवग्रह
१२ ) मध्य प्रदेश नवग्रह
१३ )  नासिकमधील श्री अन्न गणपति नवग्रह सिद्धपीठम
१४ )  सूर्य नवग्रहस्तलम् - सूर्यनार कोविल (सूर्य, रवि)
१५ )  चंद्र नवग्रहस्तलम - कैलासनाथर मंदिर, थिंगलूर (चंद्र, चंद्रमा)
१६ ) अंगारकं नवग्रहस्तलम्-वैथीश्वरन कोविल- (मंगल, मंगल)
१७ ) श्वेताहरण्येश्वर मंदिर (बुधन, बुध)
१८ ) अबधसागयेस्वरस्वामी मंदिर (गुरु, बृहस्पति)
१९ ) अग्निश्वरस्वामी मंदिर (शुक्र)
२० ) धरबरण्येश्वरस्वामी मंदिर (शनि, शनि)
२१ ) तिरुनागेश्वरम मंदिर (राहु, उत्तरी चंद्र नोड)
२२ ) नागनाथर मंदिर (केतु, दक्षिण चंद्र नोड)

नवग्रह मंदीर, खरगोन :-

    मध्यप्रदेश के खरगोन शहरामध्ये कुंदा नदीच्या किनारी असलेले सूर्य हि मुख्य देवता असलेले नवग्रह मंदिर हे ज्योतिष्य आणि गणितीय ज्ञानाचा वापर करुन उभारले आहे. ज्या प्रकारे मानवी जीवन सात दिवस, १२ राशि, १२ महिने आणि नउ ग्रहांवर आधारित आहे. त्याच प्रकारात या मंदिराची संरचना केली आहे. त्यामुळे दर्शनासाठी इथे भारतातून लाखो भक्त येत असतात.



जमीनीच्या पातळीपासून २० फुट खाली गर्भगृहात सूर्य देव नउ ग्रहांसह विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सात जीने चढावे लागतात जे सात वारांचे प्रतीक मानले जातात. गर्भगृहात जाण्यासाठी १२ जीने उतरावे लागतात जे १२ राशिचे प्रतीक आहेत. याच प्रकारे गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी दुसऱ्या मार्गाने पुन्हा १२ जीने चढावे लागतात जे १२ महीन्यांचे प्रतीक आहेत. मानवी जीवन हेच आधार मानून या मंदिराची संरचना आणि निर्माण केले आहे.
या मंदीराचा इतिहास असा आहे कि शेषाप्पा सुखावधानी यांच्या स्वप्नात बगलामुखीने येउन आज्ञा दिली त्यामुळे या नवग्रह मंदीराची स्थापना केली गेली. हे मंदीर जवळपास ३०० वर्ष जुने आहे. ज्योतिष ग्रंथात आणि शास्त्रांमध्ये जो उल्लेख आहे त्याच आधारावर हे मंदिर बनवले आहे. ज्या व्यक्तीना जीवनात ज्या ग्रहाशी संबंधित समस्या आहे, तो ग्रहाची शांती केल्याने समस्या निवारण होते.
     मंदिराला तीन शिखर आहेत जी त्रिदेव ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे प्रतीक आहे. गृहशांति मंत्राच्या आधारावर मंदिर स्थापित आहे. सर्व नउ ग्रह, इतर मूर्ती आणि मंदिराची संरचना दक्षिण भारतीय शैलीमध्ये बनलेली आहे. हे नव ग्रह मंदिर असल्यामुळे सूर्याची मूर्ती येथे मधोमध स्थापित केली आहे आणि त्यानुसार शनिची मुर्ती , त्याच्या डाव्या बाजुला गुरु आणि उजव्या बाजुला मंगळ ग्रहाची मूर्ती विराजमान आहे. सर्व ग्रह आपले वाहन, ग्रह मंडळ, ग्रहण, ग्रहरत्न आणि अस्त्र शस्त्रास्त्र सहित स्थापित केले आहेत.
   जमीनीपासून सुमारे २० फुट खाली असलेल्या या मंदीरात रोज सकाळी सुर्याची किरणे गर्भगृहात प्रवेश करतात. जेव्हा सुर्याचे उत्तरायण संपवून दक्षिणायन सुरु होणार असते ( म्हणजे साधारण जुन-जुलै महिना ) सुर्य चक्रावर पडून सुर्य रथावरुन प्रवास करतात. नदी किनार्यावर सुर्य चक्र, सुर्य कुंड, आणि सरस्वती कुंड आहे.मंदीरात नउ ग्रहाबरोबरच बगलामुखी देवीची स्थापना केली आहे. यामुळे याला पीतांबरी शांती ग्रहपीठ म्हणले जाते. त्याचबरोबर सुर्यचक्र आणि ब्रह्मास्त्र अश्या विश्वातील दोन महाशक्तींची स्थापना केली आहे. संक्रातीला इथे मोठा उत्सच असतो. तसेच नव ग्रह मेळावाही भरतो.

ओडीसातील कलिंग शैलीतील नवग्रह :-

ओडीशातील विवीध मंदीरात नवग्रहाच्या मुर्ती दिसतात. पुरुषोत्तम क्षेत्र किंवा पुरी इथे मंदीरावर आठ किंवा नउ ग्रह दाखवले आहेत. भुवनेश्वर मधील वेताळ आणि शिशीरेश्वर मंदीर सोडून सर्व मंदीरात नवग्र्ह दाखवले आहेत. हिंदु पुराणातील कथेनुसार नवग्रहाची शांती केल्यामुळे वाईट शक्तींचा विनाश होतो. यामुळे बहुतेक मंदीरात नवग्रह स्थापन केलेले असतात. ओडीशाच्या सोमवंशी राजवटीत बांधलेल्या परशुरामेश्वर मंदीरात मात्र आठच ग्रहांचा पट दाखवलेला आहे. यात सुर्य आणि राहु सोडून सर्व ग्रहांनी उजव्या हातात अक्षमाला आणि डाव्या हातात जलकुंभ धरलेला दाखवलेला आहे. नंतरच्या कालखंडात बांधलेले मुक्तेश्वर मंदीरात केतुच्या मुर्तीचा समावेश केल्यामुळे नवग्रहांचा पट्ट आहे.सुरवातीच्या काळात आठच ग्रह का ? याचा तर्क सापडत नाही. मात्र सहाव्या शतकातील गणिती, खगोलशात्रज्ञ वराहमिहीर याने मात्र नउ ग्रह मानले आहेत. राहु आणि केतु सोडून बाकी ग्रह तरुण दाखवले आहेत, तर राहुचे फक्त मुख व केतुचे फक्त धड दाखवले असते. केतुचे खालचे धड सर्पस्वरुपात दाखवले आहेत. तर बृहस्पतीला दाढी दाखवली असते आणि डोक्याच्या मागे प्रभामंडल दाखवले असते.शत्रुघ्नेश्वर मंदीराच्या गर्भगृहात असलेले नवग्रह पट्ट आणि परशुरामेश्वर मंदीर यांच्या बाह्यभिंतीवर असलेले नवग्रह पट्ट यांच्य अभ्यासावरुन दोन्ही मंदीरे इ.स. सातव्या शतकातील पहिल्या तिमाहीत उभारली असावीत असा निष्कर्श कलकत्ता पुरातव विभागाचे आर.पी.चंद यांनी काढला. ओडीशातील कोणत्याही इतर मंदीरात याप्रकारचा नवग्रह पट्ट नाही. जगन्नाथ पुरी आणि कोर्णाक मंदीरात नवग्रह पट्ट कलिंग शैलीत दाखवले आहेत. 








 
 
 
 

 
 
 






 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 



 
 
 
 
 


 
 
 
 
 
www-wisdomlib-org.translate.goog

5.13. ओडिशा कला में नवग्रह

www.wisdomlib.org

पुरूषोत्तम क्षेत्र पुरी के मंदिर

रत्नाकर महापात्र द्वारा | 2007 | 135,363 शब्द

यह निबंध पुरुषोत्तम क्षेत्र (पुरी) के मंदिरों का अध्ययन करता है जो अपने ऐतिहासिक और धार्मिक महत्व के लिए प्रसिद्ध है, जो बंगाल की खाड़ी के किनारे उड़ीसा (ओडिशा) में स्थित है। पुरुषोत्तम क्षेत्र भगवान जगन्नाथ मंदिर और कई छोटे मंदिरों के लिए प्रसिद्ध है, यह विशिष्ट कलिंग स्थापत्य शैली को दर्शाता है। यह क्षेत्र एक प्रमुख स्थान के रूप में कार्य करता है ...

चेतावनी! पृष्ठ क्रमांक 45 को प्रूफ़रीड नहीं किया गया है। मूल PDF के साथ उत्पन्न OCR पाठ को सत्यापित करने के लिए पृष्ठ लिंक पर क्लिक करें।

मंदिरों के द्वार की चौखट के ऊपर स्थापत्य कला पर आठ या नौ ग्रहों की एक पंक्ति उकेरी गई है । भुवनेश्वर के वैताल और शिशिरेश्वर मंदिरों को छोड़कर अधिकांश मंदिरों में ग्रह -स्लैब पाए जाते हैं। हिंदू पौराणिक कथाओं के अनुसार ग्रहों की शांति से बुराइयों का विनाश होता है। शायद इसी वजह से ग्रहों को मंदिरों के साथ जोड़ा गया है। उड़ीसा (ओडिशा) के पूर्व सोमवंशी मंदिरों में, उदाहरण के लिए परशुरामेश्वर में, केवल आठ ग्रहों को पैनल पर चित्रित किया गया है। सूर्य और राहु को छोड़कर सभी ग्रह दाहिने हाथ में माला और बाएं हाथ में जल का घड़ा पकड़े हुए हैं। ये ग्रह हैं, रबी (सूर्य), सोम (चंद्रमा), मंगला (मार), बुध (बुध), ब्रहस्पति (बृहस्पति), शुक्र ( शुक्र ), शनि (शनि) और राहु (चंद्रमा का आरोही नोड)। सोमवंशी काल से प्रारंभ करते हुए, जैसे मुक्तेश्वर में, सभी नौ ग्रहों को दर्शाया गया है। केतु (चंद्रमा का अवरोही नोड) के जुड़ने से ग्रहों की संख्या नौ हो जाती है। प्रारंभिक मंदिरों में आठ ग्रहों की उपस्थिति की व्याख्या करना कठिन है, हालांकि नवग्रहों या नौ ग्रहों का विचार छठी शताब्दी ईस्वी के प्रसिद्ध खगोलशास्त्री वराह मिहिर को ज्ञात था। विद्या देहेजिया का विचार है कि भारतीय खगोल विज्ञान की अस्तोत्तरी प्रणाली को जैनियों ने अपना लिया था, हालांकि वे नौ ग्रहों के अस्तित्व से अवगत थे।105 राहु और केतु को छोड़कर सभी ग्रहों को युवा आकृतियों के रूप में दर्शाया गया है। राहु को भयानक रूप में आधा बस्ट दर्शाया गया है। केतु का निचला हिस्सा सरीसृप के रूप में है। अंतिम दो को छोड़कर, सभी को अपने दाहिने हाथ में माला और बाएं हाथ में पानी के घड़े के साथ बैठी हुई स्थिति में दर्शाया गया है। बृहस्पति को दाढ़ी वाले दिखाया गया है। कभी-कभी उनके सिर के पीछे प्रभामंडल होता है। 1924 में, भारतीय संग्रहालय, कलकत्ता के पुरातत्व अनुभाग के तत्कालीन अधीक्षक आरपी चंद ने पहली बार विद्वानों का ध्यान भुवनेश्वर के परशुरामेश्वर मंदिर के गर्भगृह के द्वार की वास्तुकला पर अंकित ग्रहों के नामों की ओर आकर्षित किया। 106 के.सी.पी. पाणिग्रही ने 67 के दूसरे शिलालेख की खोज की।

चेतावनी! पृष्ठ क्रमांक 46 को प्रूफ़रीड नहीं किया गया है। मूल PDF के साथ उत्पन्न OCR पाठ को सत्यापित करने के लिए पृष्ठ लिंक पर क्लिक करें।

शत्रुघ्नेश्वर मंदिर का ग्रह स्लैब। उन्होंने ध्रुवविज्ञान के आधार पर परशुरामेश्वर और शत्रुघ्नेश्वर मंदिरों को 7वीं शताब्दी ई. की पहली तिमाही में स्थापित किया। 107 ओडिशा में किसी अन्य मंदिर पर इस तरह का खुदा हुआ ग्रह लेबल नहीं है। जगन्नाथ और कोणार्क मंदिरों के नवग्रह स्लैब उन्हें पंक्ति में दर्शाने की विशिष्ट उड़ीसा शैली का प्रतिनिधित्व करते हैं।

 
lunarsecstacy.com

कलिंग कि मंदिरों में नवग्रह का पैनल - Lunarsecstacy

Dr. Manoj Mishra

कलिंग कि मंदिरों में नवग्रह का पैनल

कलिंग मंदिरों की प्रवेश द्वार के ऊपर नवग्रह का पैनल

कोणार्क के सूर्य मंदिर में सर्वाधिक पूजनीय नवग्रह मूर्तियाँ छवि : श्रीक्षेत्र

नवग्रह वर्तमान में ब्रिटिश संग्रहालय में प्रदर्शित हैं।

छवि : विकिमीडिया कॉमन्स

मध्यकालीन ओडिशा में सौर पूजा (सूर्य पंथ) की शुरुआत के साथ, नवग्रहों की पूजा ने भी गति प्राप्त की।  यह संभावित रूप से इस तथ्य पर आधारित था कि सूर्य (सूर्य) हिंदू मान्यता के अनुसार ग्रहों में से एक है, जो किसी व्यक्ति की नियति को नियंत्रित करता है।  नवग्रहों की समन्वित पूजा को जनता के बीच उचित स्वीकार्यता और सम्मान भी मिला।  नवग्रह पूजा का अभ्यास सूर्य पंथ के पतन के साथ बाधित हुआ था, खासकर जब कोणार्क में सूर्य मंदिर वीरान था।  हालाँकि, ग्रह पूजा / ग्रहा स्तोत्र (भजनों का पाठ / जप) अभी भी व्यक्तियों द्वारा किसी भी कार्य की शुरुआत से पहले सभी ग्रहाओं को प्रसन्न करने के लिए किया जाता है।  अलग-अलग ग्रहों की शांति के लिए लोग अलग-अलग रत्नों की अंगूठियां धारण कर रहे हैं।  हाल के कुछ दशकों में, यह देखा गया है कि शनी (एक ग्रह) को समर्पित कुछ मंदिर सामने आए हैं।  सबसे अधिक संभावना है कि यह नवग्रह पूजा से अपनी विरासत का श्रेय देता है जो कि अतीत में व्यापक रूप से प्रचलित था।  बंगाल और बिहार में, नौ ग्रहों को खड़े रूप में चित्रित किया गया है, कुछ स्थानों पर उनके वाहन के साथ और कुछ अलग-अलग स्थानों पर बिना वाहन के।  फिर भी, ओडिशा में सभी ग्रह कमल के चबूतरे पर पालथी मारकर बैठे हुए दिखाई देते हैं।

नवग्रह पैनल कलिंग कि मंदिर वास्तुकला के विकास के बाद से प्रवेश द्वार के ऊपर पाया गया है।

समय बीतने के साथ, ग्रह पैनल का यह चित्रण कलिंगन मंदिर वास्तुकला में एक समृद्ध कारीगरी विषय में बदल गया।  हम पूर्व सोमवंशी काल ( 6th -7th century AD) के शुरुआती जीवित और सबसे अच्छे संरक्षित नमूना मंदिरों जैसे लक्ष्मणेश्वर, शत्रुघ्नेश्वर, परशुरामेश्वर मंदिर आदि के लिंटेल स्लैब में भी ग्रह पैनल पाते हैं, लेकिन आश्चर्यजनक रूप से हमें केवल आठ ग्रह मिलते हैं।

केतु को गायब देखा जाता है।  9वें ग्रह के रूप में केतु को दसवीं शताब्दी के बाद के मंदिरों के वास्तुशिल्प  पर एक स्थान मिला।

11वीं शताब्दी ईस्वी में बने राजारानी मंदिर के प्रवेश मार्ग के ऊपर नवग्रह लिंटेल स्लैब

छवि : विभुदत्त मिश्रा

पूर्व-सोमवंशी काल में अष्टोत्तरी प्रणाली (जो कि 108 वर्षों का ज्योतिषीय अनुमान है) की व्यापकता और प्रसिद्धि, ग्रहों की रूपरेख के लिए केतु को याद नहीं करने की संभावित प्रेरणा थी, लेकिन सभी बातों पर विचार किया गया, विंशोत्तरी प्रणाली (यानी 120 की ज्योतिषीय गणना)  वराहमिहिर द्वारा अनुशंसित सोमवंशी शासकों द्वारा उस समय के कलिंग में लाया गया था, तदनुसार केतु को ग्रहों में शामिल किया गया था।  हिंदू विश्वास के अनुसार, ग्रह या ग्रहों से युक्त वास्तुशिल्प लिंटेल की स्थिति को मंदिर के लिए लंबे जीवन की गारंटी देने और बुरे ग्रहों के प्रतिकूल प्रभावों को प्रबंधित करने के लिए अनुकूल  के रूप में देखा गया था।

शास्त्रों के अनुसार, सभी कार्यों की शुरुआत ग्रहों के आह्वान से होनी चाहिए अन्यथा व्यक्ति अपनी इच्छाओं को प्राप्त नहीं कर सकता है।  नौ ग्रह सूर्य, सोम, मंगल, बुध, बृहस्पति, शुक्र, शनि, राहु और केतु हैं।  ओडिशा का सबसे पहला अष्टग्रह स्लैब 7वीं शताब्दी ईस्वी का है।  मूल रूप से भुवनेश्वर में लक्ष्मणेश्वर मंदिर के स्थापत्य से जुड़ा हुआ है (जो अब ओडिशा राज्य संग्रहालय में प्रदर्शित किया जा रहा है)।  शायद जैन मुनि 11वीं सदी तक नौ ग्रहों के अस्तित्व को स्वीकार नहीं कर रहे थे, क्योंकि भुवनेश्वर के पास खंडगिरि की 10वीं और 11वीं नंबर की चट्टानों को काटकर बनाई गई गुफाएं (11वीं सदी की मानी जाती हैं) सामने अष्टग्रह लिंटेल स्लैब के साथ देखी गई हैं। खंडगिरि  उदय गिरि गुफाओं की निर्माण पहली शताब्दी AD मैं 

राजा खारबेल द्वारा प्रतिकूल मौसम की स्थिति में जैन भिक्षुओं को आश्रय प्रदान करने के लिए शुरू किया गया था।

जैसा कि सभी जानते हैं, कलिंगन मंदिर की वास्तुकला कोणार्क के सूर्य मंदिर में अपने चरम पर पहुंच गई, यह पाया गया है कि सूर्य मंदिर के नवग्रह स्लैब की मूर्तिकला भव्य रूप से अलंकृत है और इसे अपनी तरह का सबसे अच्छा उपलब्ध नमूना माना जा सकता है।

नवग्रह मूर्तियों के पैनल की वर्तमान में कोणार्क में सूर्य मंदिर के बगल में पूजा की जा रही है।  छवि स्रोत: अलामी

भयंकर दिखने वाला राहु प्रत्येक हाथ में एक अर्धचंद्र धारण करता है।  ब्रिटिश संग्रहालय में प्रदर्शित किया जा रहा है।

 केतु बाएं हाथ में ज्वाला का कटोरा (पहले से ही टूटा हुआ) और दाहिने हाथ में तलवार लिए हुए है,  एक सर्प के निचले शरीर के साथ 

 शनि ( saturn)

 शुक्र ( venus)

 पॉटबेलिड बृहस्पति (jupiter)

 बुध ( mercury)

 मंगल (mars)

 चंद्रमा ( moon)

सूर्य देव ( Sun God) कमल के आसन पर पालथी मारकर बैठे हैं और प्रत्येक हाथ में एक पूर्ण खिले हुए कमल को पकड़े हुए हैं

ओडिशा के कोणार्क में सूर्य मंदिर के जगमोहन (ऑडियंस हॉल) के पूर्वी प्रवेश द्वार के ऊपर मूल रूप से रखे गए नवग्रह (नौ ग्रह) मोनोलिथिक स्लैब को वर्ष 1956 में एएसआई द्वारा इस उद्देश्य के लिए बनाए गए एक अलग शेड में प्रदर्शित किया जा रहा है।  मोनोलिथिक स्लैब की लंबाई 6 मीटर, चौड़ाई 2 मीटर और ऊंचाई 1.2 मीटर है।  यह नवग्रहों के आंकड़ों का प्रतिनिधित्व करने वाले नौ अलग-अलग ताकों में बनाया गया है जो भव्य रूप से अलंकृत हैं।  कोणार्क में सूर्य मंदिर के अन्य दो प्रवेश द्वारों पर मूल रूप से इसी तरह के दो अन्य स्लैब रखे गए थे।  संभवतः उन दो अन्य अखंड नवग्रह पैनलों को टुकड़ों में काटकर अंग्रेजों द्वारा ले जाया गया था, जो अब ब्रिटिश संग्रहालय में प्रदर्शित किए जा रहे हैं (फोटो संलग्न)।  सभी ग्रहों को बाएं हाथ में कमंडलु (पानी का बर्तन) और दाहिने हाथ में एक माला (रुद्राक्ष माला) लेकर एक कमल के आसन पर पद्मासन लगाकर बैठाया जाता है।  उनके यज्ञोपवीत (पवित्र धागा), कानों में कुंडल (कान की बाली), और दाहिने पैर में पायल देखें (राहु और केतु के पास ये नहीं हैं)।

पुरी में गुंडिचा मंदिर के प्रवेश द्वार में नवग्रह लिंटेल पैनल।छवि : Dreamstime.com

गुंडिचा मंदिर, पुरी के प्रवेश द्वार पर स्थापित नवग्रह मूर्तियों की यह व्यवस्था आश्चर्यजनक लगती है।  सबसे अधिक संभावना यह एक अन्य ऐतिहासिक स्मारक से संबंधित है,  जब कारीगरी और मूर्तिकला उपचार के बारे में सोचा जाता है।  सूर्य मंदिर के वीरान होने पर कोणार्क से पुरी तक कुछ मूर्तियां निकाली गईं और इसलिए यह माना जा सकता है कि नवग्रह की यह व्यवस्था भी कोणार्क से ली गई थी।

अलग-अलग समय में, नवग्रह स्लैब को अन्य स्थानों पर स्थानांतरित करने के लिए (विभिन्न संगठनों और अलग-अलग व्यक्तियों द्वारा) प्रयास किए गए लेकिन सभी प्रयास विफल रहे।  1859 से 1893 तक एशियाटिक सोसाइटी ऑफ बंगाल ने इसे कोलकाता में भारतीय संग्रहालय में स्थानांतरित करने की कई बार कोशिश की लेकिन व्यर्थ।  इसके परिवहन की सुविधा के लिए, स्लैब को वर्ष 1893 में अनुदैर्ध्य रूप से ( longitudinally) दो हिस्सों में काटा गया था, लेकिन चारों ओर रेतीले इलाके और काटने के बाद भी मूर्तिकला के भारीपन के कारण स्थानांतरण संभव नहीं हो सका।  आप कल्पना कर सकते हैं कि हमारे पूर्वजों ने आठ सौ साल पहले इतनी भारी अखंड मूर्ति को इतनी आश्चर्यजनक ऊंचाई तक कैसे उठाया था…. एवं बिना किसी आधुनिक उपकरणों की मदद लेके !!!!

एएसआई द्वारा सूर्य मंदिर के पास अलग शेड में स्थापित करने से पहले छह दशक से अधिक समय तक यह ऐसी ही खतरनाक स्थिति में रहा।  यह कोणार्क में हमारी सबसे पूजनीय नवग्रह मूर्तियों के पीछे की कहानी है।

कोणार्क, ओडिशा में स्थित सूर्य मंदिर के कम ज्ञात पहलुओं के बारे में कुछ और रोमांचक तथ्यों के लिए, कृपया निम्न लिंक पर लॉग इन करें।

कृपया टिप्पणी खंड में इस संबंध में अपने महत्वपूर्ण दृष्टिकोण की पेशकश करना कभी न भूलें जो मुझे और अधिक अन्वेषण के लिए प्रेरित करेगा।

डॉ मनोज मिश्र, lunarsecstasy@gmail.com

 
 
 
www-holidify-com.translate.goog

22 Navagraha Temples in India & Their History

Holidify

नवग्रह का अर्थ है नौ ग्रह, और इस प्रकार नवग्रह मंदिर मंदिरों का एक समूह है जो हिंदू खगोल विज्ञान के अनुसार नौ खगोलीय पिंडों को समर्पित है, अर्थात्, सूर्य (सूर्य), चंद्र (चंद्रमा), मंगल (मंगल), बुध (बुध), बृहस्पति (बृहस्पति), शुक्र (शुक्र), शनि (शनि), राहु (उत्तर चंद्र नोड) और केतु (दक्षिण चंद्र नोड)। इसलिए, नवग्रह मंदिर नौ अलग-अलग मंदिरों का एक समूह है, जिनमें से प्रत्येक नवग्रहों में से एक का निवास स्थान है।

यहाँ भारत के सभी नवग्रह मंदिरों की सूची दी गई है:

  • कोलप्पाक्कम श्री अगाथेश्वर (श्री सूर्यन के लिए नवग्रह स्थलम)
  • सोमंगलम श्री सोमनाधीश्वरर (श्री चंद्रन के लिए नवग्रह स्थलम)
  • पूंधमल्ली श्री वैधेश्वर (श्री अंगारागन के लिए नवग्रह स्थलम)
  • कोवूर श्री सुंदरेश्वर (श्री बुधन के लिए नवग्रह स्थलम)
  • पोरुर श्री रमणाधेश्वर (श्री गुरु के लिए नवग्रह स्थलम)
  • मंगाडु श्री वेल्लीश्वरर (श्री शुक्रन के लिए नवग्रह स्थलम)
  • पोझिचलुर श्री अगाथेश्वर (श्री स्नीस्वर के लिए नवग्रह स्थलम)
  • गेरुगमबक्कम श्री नीलकंडेश्वर (श्री केतु के लिए नवग्रह स्थलम)
  • कुंराथुर श्री नागेश्वर (श्री राहु के लिए नवग्रह स्थलम)
  • नवग्रह हिल, असम
  • उत्तर प्रदेश नवग्रह
  • मध्य प्रदेश नवग्रह
  • नासिक में श्री अन्न गणपति नवग्रह सिद्धपीठम
  • सूर्य नवग्रहस्तलम् - सूर्यनार कोविल (सूर्य, रवि)
  • चंद्र नवग्रहस्तलम - कैलासनाथर मंदिर, थिंगलूर (चंद्र, चंद्रमा)
  • अंगारकं नवग्रहस्तलम्-वैथीश्वरन कोविल- (मंगल, मंगल)
  • श्वेताहरण्येश्वर मंदिर (बुधन, बुध)
  • अबधसागयेस्वरस्वामी मंदिर (गुरु, बृहस्पति)
  • अग्निश्वरस्वामी मंदिर (शुक्र)
  • धरबरण्येश्वरस्वामी मंदिर (शनि, शनि)
  • तिरुनागेश्वरम मंदिर (राहु, उत्तरी चंद्र नोड)
  • नागनाथर मंदिर (केतु, दक्षिण चंद्र नोड)

चेन्नई में नवग्रह मंदिर 

चेन्नई में नवग्रह स्थलम
स्रोत

1. कोलप्पाक्कम श्री अगाथेश्वर (श्री सूर्यन के लिए नवग्रह स्थलम)

सूर्य देव को समर्पित इस मंदिर के बारे में कहा जाता है कि इसका निर्माण 1300 साल पहले हुआ था। किंवदंती है कि सूर्य देव के साथ-साथ ऋषि अगस्त्यर ने भी यहां भगवान शिव की पूजा की थी, और इसलिए इसका नाम श्री अगथेश्वर मंदिर रखा गया है। कहा जाता है कि सूर्य देव ने इस मंदिर में भगवान शिव की पूजा की थी। इस मंदिर के मुख्य देवता श्री अगथेश्वर हैं, जिन्हें कभी-कभी श्री वाकीसा महादेवर और श्री आनंदवल्ली के नाम से भी जाना जाता है। इस मंदिर में सभी देवताओं के मंदिर भगवान शिव के मंदिर के सामने हैं।

स्थान: सिवन कोइल स्ट्रीट, कोलापक्कम, चेन्नई, तमिलनाडु 600116

2. सोमंगलम श्री सोमनाधीश्वरर (श्री चंद्रन के लिए नवग्रह स्थलम) 

श्री सोमनाधीश्वर का मंदिर 'चंद्र भगवान' या 'चंद्र देवता' को समर्पित है और कहा जाता है कि इसका निर्माण 1073 ई. में हुआ था। किंवदंती है कि दक्षन द्वारा शापित होने के बाद, चंद्र देवता ने अपनी सभी दिव्य शक्तियों को खो दिया, साथ ही उनके द्वारा प्राप्त सभी सोलह कला रूपों को भी। उन्होंने एक तालाब बनाया और वर्षों तक भगवान शिव की पूजा की और अपनी सभी शक्तियों और सुंदरता को वापस पा लिया। श्री सोमनाधीश्वर मंदिर में, भगवान शिव नटराज के रूप में हैं और उन्हें चतुरा तांडव मूर्ति के रूप में प्रतिष्ठित किया गया है, जो बहुत कम ही देखने को मिलती है।

स्थान:  कांचीपुरम, तमिलनाडु 602109

3. पूंधमल्ली श्री वैधेश्वर (श्री अंगारागन के लिए नवग्रह स्थलम)

अंगारंगन को समर्पित पूंधमल्ली श्री वैधेश्वर 1000 साल से भी ज़्यादा पुराना है। इस मंदिर में, एक नक्काशीदार ताड़ के पेड़ के ठीक नीचे श्री अंगारंगन के पदचिह्न देखे जा सकते हैं। श्री वैधेश्वर के मुख्य देवता श्री वैधेश्वर और श्री थाय्यल नायगी हैं। इस मंदिर की वास्तुकला अत्यधिक प्रशंसित है, और सुंदर और जटिल नक्काशी उत्कृष्ट शिल्प कौशल को दर्शाती है। भगवान शिव इस मंदिर में लिंगम के रूप में मौजूद हैं।

स्थान:  सुंदर नगर, पूनामल्ली, चेन्नई, तमिलनाडु 600056

4. कोवूर श्री सुंदरेश्वर (श्री बुधन के लिए नवग्रह स्थलम)

7वीं शताब्दी में चोझा काल के दौरान निर्मित, कोवुर श्री सुंदरेश्वर में श्री सुंदरेश्वर और श्री सुंदरअम्बिगई के देवता हैं। किंवदंती है कि देवी कामाक्षी भगवान शिव से विवाह करना चाहती थीं और इसके लिए वे बहुत प्रार्थना कर रही थीं। उनकी तपस्या के स्तर ने पृथ्वी को अत्यधिक गर्म और असहनीय बना दिया था। लेकिन भगवान शिव को अपने ध्यान के कारण इस बारे में कुछ भी पता नहीं था। इस कारण देवी श्री महालक्ष्मी ने भगवान शिव की पूजा की ताकि उनकी आंखें खुल जाएं और दुनिया बच गई। ऐसा कहा जाता है कि इस मंदिर में प्रार्थना करने से उनकी एक बीमारी ठीक हो सकती है।

स्थान: एन माडा सेंट, कोवूर, चेन्नई, तमिलनाडु 600128

5. पोरुर श्री रमणाधेश्वर (श्री गुरु के लिए नवग्रह स्थलम)

पोरुर श्री रामानाधेश्वर की रामायण से जुड़ी एक दिलचस्प कहानी है। किंवदंतियों के अनुसार, भगवान राम ने लंका जाने से पहले पोरुर में विश्राम किया था। अनजाने में, उन्होंने अपने पैरों से एक शिवलिंग को छू लिया। अपने गलत कामों के प्रायश्चित के लिए, उन्होंने चार दिनों तक तपस्या की, जिससे भगवान शिव प्रसन्न हुए और उन्होंने भगवान राम को विश्वरूप दर्शन दिया। इस मंदिर में श्री रामानाधेश्वर की मूर्ति एक विशाल मूर्ति है और एक बेहतरीन कृति है।

स्थान: 19, ईश्वरन कोइल सेंट, आरई नगर, पोरूर, चेन्नई, तमिलनाडु 600116

6. मंगडु श्री वेल्लीश्वरर (श्री शुक्रन के लिए नवग्रह स्थलम)

मंगदु श्री वेल्लीश्वरर श्री वेल्लीश्वरर को समर्पित एक मंदिर है और चेन्नई के सभी नवग्रह मंदिरों में से एक सुकरन स्थलम है। श्री सुकरन समृद्धि, प्रसिद्धि, धन और सामाजिक स्थिति के देवता हैं और इस मंदिर की मूर्ति असाधारण रूप से सुंदर और जटिल नक्काशीदार है।

स्थान:  25, टीएसवी कोइल स्ट्रीट, शंकरपुरम, मायलापुर, चेन्नई, तमिलनाडु 600004

7. पोझिचलूर श्री अगाथेश्वर (श्री स्नीस्वर के लिए नवग्रह स्थलम)

चोझा काल में निर्मित, पोझिचलुर श्री अगथेश्वर मंदिर उन लोगों के लिए एक अत्यंत धार्मिक स्थान है, जिन्हें जीवन में कठिन समय का सामना करना पड़ रहा है, जिन्हें 'शनि' या शनि के रूप में जाना जाता है। इसलिए, लोग अक्सर अपने जीवन में सभी बुरी चीजों से छुटकारा पाने के लिए यहां आते हैं। इस मंदिर में मुख्य देवता श्री अगथेश्वर और देवी श्री आनंदवल्ली हैं। ऐसा कहा जाता है कि ऋषि अगस्तियार और श्री शनिश्वर भगवान ने यहां भगवान शिव की पूजा की थी।

स्थान: 4, पोलिचलूर मेन रोड, अय्यप्पन नगर, नेहरू नगर, पॉझिचलूर, चेन्नई, तमिलनाडु 600074

8. गेरुगमबक्कम श्री नीलकंडेश्वर (श्री केतु के लिए नवग्रह स्थलम)

लोग अक्सर अपनी कुंडली में केतु दोष से छुटकारा पाने के लिए गेरुगमबक्कम श्री नीलकंडेश्वर की यात्रा करते हैं। चोल काल के दौरान विदेशी आक्रमण के कारण यह मंदिर अर्ध-निर्मित है और कभी पूरा नहीं हुआ। गेरुगमबक्कम के मुख्य देवता श्री नीलकंडेश्वर और देवी श्री आधी कामाक्षी हैं।

स्थान: गंगईम्मन कोइल सेंट, बालाकृष्णन नगर, बालाजी नगर, थारपक्कम, चेन्नई, तमिलनाडु 600122

9. कुंराथुर श्री नागेश्वर (श्री राहु के लिए नवग्रह स्थलम)

कुनराथुर श्री नागेश्वर 800 साल से भी ज़्यादा पुराना है और कहा जाता है कि इसे प्रसिद्ध कवि श्री सेक्किझार ने बनवाया था, जो भगवान शिव के बहुत बड़े भक्त थे। इसलिए, उन्होंने भगवान शिव के उत्तर दिशा में एक मंदिर बनवाया। यह श्री नागेश्वर और देवी श्री कामाक्षी के देवताओं का घर है। लोग अक्सर 'राहू' के लिए यहाँ आते हैं।

स्थान:  कुंद्राथुर, सिक्करायपुरम, तमिलनाडु 600069

असम में नवग्रह मंदिर

गुवाहाटी, असम में नवग्रह स्थलम
स्रोत

10. नवग्रह पहाड़ी

असम में नवग्रह मंदिर चित्राचल नामक पहाड़ी पर स्थित है, जो असम के गुवाहाटी के दक्षिणी भाग में स्थित है। यह मंदिर सूर्य का निवास स्थान माना जाता है, जो सबसे महत्वपूर्ण खगोलीय पिंडों में से एक है। इस मंदिर में भगवान शिव के नौ लिंग चिह्न हैं, जो नौ खगोलीय पिंडों अर्थात सूर्य, चंद्र, मंगला, बुध, बृहस्पति, शुक्र, शनि, राहु और केतु का प्रतिनिधित्व करते हैं। कहा जाता है कि इस नवग्रह मंदिर का निर्माण 1752 ई. में राजा राजेश्वर सिंह ने करवाया था। हालाँकि, एक बड़े भूकंप के कारण, मंदिर के टॉवर और हिस्से नष्ट हो गए लेकिन गर्भगृह या मंदिर का आंतरिक भाग अभी भी बरकरार है। मंदिर का अब जीर्णोद्धार किया गया है। असम के विभिन्न हिस्सों से लोग चिंता, रिश्ते, प्रसिद्धि, बीमारियों आदि से संबंधित अपनी समस्याओं को हल करने के लिए यहाँ आते हैं।

स्थान: नवग्रह रोड, सिलपुखुरी, नवग्रह हिल्स, गुवाहाटी, असम 781003

उत्तर प्रदेश में नवग्रह मंदिर

भारत के अनेक नवग्रह मंदिरों में से एक
स्रोत

11. उत्तर प्रदेश नवग्रह

उत्तर प्रदेश के इलाहाबाद में रामबाग इलाके में स्थित नवग्रह मंदिर का निर्माण श्री पथरचट्टी राम लीला समिति ने करवाया था। इसे 2012 में सार्वजनिक पूजा के लिए खोला गया और हर साल यहां भक्तों की भारी भीड़ उमड़ती है।

मध्य प्रदेश में नवग्रह मंदिर

12. मध्य प्रदेश नवग्रह

मध्य प्रदेश में बड़ा गणपति मंदिर के अंदर स्थित नवग्रह मंदिर लगभग सौ साल पुराना माना जाता है। यह उज्जैन शहर में मकलेश्वर मंदिर के ठीक पीछे स्थित है। यहाँ हज़ारों भक्त आते हैं और आशीर्वाद लेने आते हैं। भक्त पूजा-अर्चना करते समय और नवग्रह पत्थरों की परिक्रमा करते समय फूल/बिल्व पत्र चढ़ाकर प्रार्थना करते हैं।

महाराष्ट्र में नवग्रह मंदिर

13. नासिक में श्री अन्न गणपति नवग्रह सिद्धपीठम

नासिक में श्री अन्ना गणपति नवग्रह सिद्धपीठम महाराष्ट्र के नवग्रह मंदिरों में से एक है। यहाँ सभी नवग्रह अपनी पत्नियों के साथ निवास करते हैं। पुणे में शिवर वाडा के पास एक और प्रमुख नवग्रह मंदिर है, जो शनि को समर्पित है। रत्नागिरी जिले के पास दापोली में श्री साईनाथ महाराज ट्रस्ट के स्वामित्व वाला एक नवनिर्मित नवग्रह स्थलम है।

कुंभकोणम में नवग्रह मंदिर

तमिलनाडु में नवग्रह मंदिर
स्रोत

14. सूर्य नवग्रहस्तलम्-सूर्यनार कोविल (सूर्य, रवि)

सूर्यनार कोविल मंदिर हिंदू सूर्य देवता को समर्पित है और कुंभकोणम शहर में स्थित है। यह तमिलनाडु का एकमात्र मंदिर है जिसमें सभी नौ नवहराओं के मंदिर हैं और इसलिए यह काफी अनोखा है। इस मंदिर का टॉवर लगभग 16 मीटर ऊंचा है और इसमें तीन टायर हैं। मंदिर के गर्भगृह में सूर्य को उनके वाहन या रथ पर चित्रित किया गया है। इस मंदिर की वास्तुकला आंखों के लिए काफी आकर्षक है।

15. चंद्र नवग्रहस्तलम - कैलासनाथर मंदिर, थिंगलूर (चंद्र, चंद्रमा)

कैलासनाथर मंदिर थिंगालूर गांव में स्थित है। हालांकि यह मंदिर चंद्रमा या 'चंद्र' के देवता को समर्पित है, लेकिन मुख्य मूर्ति भगवान शिव या कैलाशनाथ की है। इस मंदिर की वास्तुकला वास्तव में अद्भुत है जिसमें पांच स्तरीय विशाल राजगोपुरम और उसके चारों ओर दो परिक्रमाएं हैं।

16. अंगारकं नवग्रहस्तलम्-वैथीश्वरन कोविल- (मंगल, मंगल)

वैथीश्वरन कोविल मंदिर 'मंगल' या मार्स को समर्पित है। यह चेन्नई के सबसे प्रसिद्ध नवग्रह मंदिरों में से एक है और कहा जाता है कि यह एक हज़ार साल से भी ज़्यादा पुराना है। यह मंदिर मंगल के देवता को समर्पित है, जिन्हें अंगारागन या अंगाराका भी कहा जाता है। वैथीश्वरन कोविल में अक्सर वे जोड़े आते हैं जो अपने वैवाहिक संबंधों को मज़बूत करना चाहते हैं क्योंकि मंगल को मज़बूत वैवाहिक संबंधों का देवता माना जाता है। अद्भुत और जटिल नक्काशी आँखों के लिए एक बेहतरीन दृश्य है।

17. श्वेताहरण्येश्वर मंदिर (बुधन, बुध)

तमिलनाडु के एक छोटे से गांव थिरुवेंगडु में स्थित यह मंदिर भगवान बुद्ध या बुध को समर्पित है। इस मंदिर के मुख्य देवता श्री स्वथरन्येश्वर (स्वयंभू लिंगम), श्री अघोरा मूर्ति और श्री नटराज के रूप में भगवान शिव हैं। माना जाता है कि यह मंदिर अपने भक्तों को बुद्धि और ज्ञान प्रदान करता है।

18. अबधसागयेश्वरस्वामी मंदिर (गुरु, बृहस्पति)

कुंभकोणम में स्थित, अबधसागयेश्वरस्वामी मंदिर को 'गुरुस्थलम' माना जाता है और इसे कावेरी नदी के दक्षिण में चोल क्षेत्र में तेवरा स्थलम की श्रृंखला में 98वां माना जाता है। इस मंदिर में, दक्षिणामूर्ति का आयोजन किया जाता है, जो बृहस्पति के सभी राशियों के बीच पारगमन के दौरान बड़ी भीड़ को आकर्षित करता है। इस स्थलम को चोल क्षेत्र के 9 नवग्रह स्थलों में से एक माना जाता है।

स्थान: श्री अबथसगयेस्वरा स्वामी (गुरु भगवान), नीदम के पास अलंगुडी, अदुथुराई- तिरुप्पांडा रोड, तंजावुर, तमिलनाडु 612001

19. अग्निश्वरस्वामी मंदिर (शुक्र)

अग्निश्वरस्वामी मंदिर शिवस्थलम शुक्र या शुक्र के आकाशीय पिंड का प्रतिनिधित्व करता है और इसे तमिलनाडु के तंजावुर क्षेत्र में नौ नवग्रह मंदिरों में से एक माना जाता है। इस मंदिर को कभी-कभी पलासवनम, ब्रह्मपुरी या अग्निस्थलम के नाम से भी जाना जाता है। इसे कावेरी नदी के उत्तर में चोल नाडु में स्थित तेवरा स्थलम की श्रृंखला में 36वाँ मंदिर कहा जाता है। अन्य नवग्रह मंदिरों के विपरीत, इस मंदिर के मुख्य देवता अग्निश्वर भगवान शुक्र को लिंगम के रूप में दर्शाते हैं, जिसकी एक अनूठी विशेषता यह है कि यह अभिषेक की प्रक्रिया के दौरान उस पर डाले गए सभी तेल को सोख लेता है।

स्थान : कंजानूर कुंभकोणम से 18 किमी और मयिलादुदुरई से 26 किमी दूर स्थित है।

20. धरबरण्येश्वरस्वामी मंदिर (शनि, शनि)

धरबरनयेश्वरस्वामी शिवस्थानम एक बहुत ही महत्वपूर्ण तीर्थस्थल है, खास तौर पर शनिश्वर की सन्निधि के कारण जो शनि के विभिन्न राशियों के बीच पारगमन के दौरान यहां होती है। यह जगह हर जगह से हजारों लोगों को आकर्षित करती है। श्री धरबरनयेश्वर या भगवान शिव का एक देवता है, माना जाता है कि यह धरबा से बना है, जो एक प्रकार की घास है। पूजा आमतौर पर श्री शनिश्वर के आसपास होती है और किंवदंतियों के अनुसार, 'शनि' या शनि प्रत्येक राशि में साढ़े सात साल तक रहते हैं।

स्थान: कुंभकोणम - कराईक्कल मेन रोड, ओएनजीसी कॉलोनी, थिरुनलार, पुडुचेरी 609607

21. तिरुनागेश्वरम मंदिर (राहु, उत्तरी चंद्र नोड)

माना जाता है कि श्री नागनाथस्वामी या 'राहु' मंदिर का निर्माण 9वीं शताब्दी ई. में आदित्य चोल 1 द्वारा किया गया था। यह राहु को समर्पित है और तमिलनाडु के नौ नवग्रह मंदिरों में से एक है। मंदिर में अरुलमिगु गिरि गुजाम्बिका समेथा नागनाथस्वामी के देवता हैं और राहु के लिए एक अलग मंदिर है, जो अपनी दो पत्नियों नागकन्नी और नागवल्ली के साथ दिखाई देते हैं। यहाँ, देवताओं को मानव चेहरों के साथ देखा जाता है, जो काफी अनोखा है क्योंकि अन्य स्थानों पर, राहु को आमतौर पर एक सर्प चेहरे के साथ देखा जाता है।

स्थान: तिरुनागेश्वरम, तंजावुर, तमिलनाडु 612204

22. नागनाथर मंदिर (केतु, दक्षिण चंद्र नोड)

नागनाथर मंदिर 'केतु' को समर्पित है। यहाँ अक्सर वे लोग आते हैं जो न्यूरोलॉजिकल समस्याओं, गैस्ट्रिक समस्याओं, परिवार में एकता की चाहत, साहस की कमी, व्यवसाय में प्रगति की आकांक्षा आदि से पीड़ित होते हैं। वे अपने जन्म नक्षत्र के दिनों में निवेधन के साथ अभिषेक करते हैं और अलग-अलग रंगों के वस्त्र चढ़ाते हैं। इस मंदिर के देवता को नागनाथ स्वामी कहा जाता है।

नवग्रह मंदिरों का इतिहास


 
स्रोत

किंवदंती है कि ऋषि कलाव, जो कुष्ठ रोग से पीड़ित थे, एक गंभीर बीमारी से पीड़ित थे और उन्होंने राहत के लिए नवग्रहों से प्रार्थना की। उनकी भक्ति और समर्पण से प्रसन्न होकर सभी नौ दिव्य निकायों ने उनके दर्द को ठीक कर दिया। इससे क्रोधित होकर, भगवान ब्रह्मा, जिन्होंने महसूस किया कि नवग्रहों में मनुष्यों को कोई वरदान देने की शक्ति नहीं है, ने कुष्ठ रोग के नौ दिव्य निकायों को शाप दिया और पृथ्वी को सफेद जंगली फूलों के जंगल वेल्लुरुक्कु वनम में भेज दिया। नवग्रहों ने भगवान शिव से प्रार्थना की और बदले में भगवान शिव ने कहा कि वेल्लुरुक्कु वनम उनका है और ग्रहों को उन सभी भक्तों पर कृपा करनी होगी जो उनकी पूजा करते हैं। इस प्रकार, प्रत्येक नवग्रह मंदिर अलग-अलग हिस्सों में स्थित हैं, और उनमें से अधिकांश भगवान शिव को समर्पित हैं। 

मंदिर हमेशा से ही पर्यटकों के लिए आकर्षण का केंद्र रहे हैं, और ये नवग्रह मंदिर दिखाते हैं कि दैवीय शक्ति मौजूद है। धार्मिक और आध्यात्मिक शक्ति होने के अलावा, इन मंदिरों की वास्तुकला अद्भुत है और इन्हें देखना एक परम आनंद है। दक्षिण भारत में सबसे अधिक नवग्रह मंदिर हैं और इन मंदिरों के दर्शन अवश्य करने चाहिए!

 

 
 
 
 
 
 
hi.wikipedia.org

नवग्रह

Contributors to Wikimedia projects

ग्रह (संस्कृत के ग्रह से - पकड़ना, कब्जे में करना[1]) माता भूमिदेवी (पृथ्वी) के प्राणियों पर एक 'ब्रह्मांडीय प्रभावकारी' है। हिन्दू ज्योतिष में नवग्रह (संस्कृत: नवग्रह, नौ ग्रह अथवा नौ प्रभावकारी) इन प्रमुख प्रभावकारियों में से हैं।

राशि चक्र में स्थिर सितारों की पृष्ठभूमि के संबंध में सभी नवग्रह की सापेक्ष गतिविधि होती है। इसमें ग्रह भी उपस्थित हैं: मंगल, बुध, बृहस्पति, शुक्र, और शनि, सूर्य, चंद्रमा, और साथ ही साथ आकाश में अवस्थितियां, राहू (उत्तर अथवा आरोही चंद्र आसंधि) और केतु (दक्षिण अथवा अवरोही चंद्र आसंधि).

कुछ लोगों के अनुसार, ग्रह "प्रभावों के चिह्नक हैं" जो प्राणियों के व्यवहार पर लौकिक प्रभाव को इंगित करते हैं। वे स्वयं प्रेरणा तत्व नहीं हैं[2] किन्तु उनकी तुलना यातायात संकेत से की जा सकती है।

ज्योतिष ग्रंथ प्रश्न मार्ग के अनुसार, कई अन्य आध्यात्मिक सत्ता हैं जिन्हें ग्रह या आत्मा कहा जाता है। कहा जाता है कि सभी (नवग्रह को छोड़कर) भगवान शिव या रुद्र के क्रोध से उत्पन्न हुए हैं। अधिकांश ग्रह की प्रकृति आम तौर पर हानिकर है, लेकिन कुछ ऐसे भी हैं जो शुभ हैं।[3] 'ग्रह पिंड' शीर्षक के तहत, पुस्तक द पुराणिक इनसाइक्लोपीडिया, ऐसे ग्रहों की (आध्यात्मिक सत्ता की आत्माएं) एक सूची प्रदान करती है, जो माना जाता है कि बच्चों को सताते हैं, आदि। इसी किताब में विभिन्न जगहों पर ग्रहों का नाम दिया गया है, जैसे 'स्खंड ग्रह' जो माना जाता है कि गर्भपात का कारण होता है।[4] वैदिक काल से ग्रहों की अनुकूलता के प्रयास किए जाते रहे हैं। यजुर्वेद में 9 ग्रहों की प्रसन्नता के लिए उनका आह्वान किया गया है। यह मंत्र चमत्कारी रूप से प्रभावशाली हैं। 

ज्योतिषियों का दावा है कि पृथ्वी से जुड़े प्राणियों की प्रभा (ऊर्जा पिंडों) और मन को ग्रह प्रभावित करते हैं। प्रत्येक ग्रह में एक विशिष्ट ऊर्जा गुणवत्ता होती है, जिसे उसके लिखित और ज्योतिषीय सन्दर्भों के माध्यम से एक रूपक शैली में वर्णित किया जाता है। ग्रहों की ऊर्जा किसी व्यक्ति के भाग्य के साथ एक विशिष्ट तरीके से उस वक्त जुड़ जाती है जब वे अपने जन्मस्थान पर अपनी पहली सांस लेते हैं। यह ऊर्जा जुड़ाव धरती के निवासियों के साथ तब तक रहता है जब तक उनका वर्तमान शरीर जीवित रहता है।[5] "नौ ग्रह, सार्वभौमिक, आद्यप्ररुपीय ऊर्जा के संचारक हैं। प्रत्येक ग्रह के गुण स्थूल जगत और सूक्ष्म जगत वाले ब्रह्मांड की ध्रुवाभिसारिता के समग्र संतुलन को बनाए रखने में मदद करते हैं, जैसे नीचे वैसे ही ऊपर.[6]

मनुष्य भी, ग्रह या उसके स्वामी देवता के साथ संयम के माध्यम से किसी विशिष्ट ग्रह की चुनिन्दा ऊर्जा के साथ खुद की अनुकूलता बिठाने में सक्षम हैं। विशिष्ट देवताओं की पूजा का प्रभाव उनकी सम्बंधित ऊर्जा के माध्यम से पूजा करने वाले व्यक्ति के लिए तदनुसार फलता है, विशेष रूप से सम्बंधित ग्रह द्वारा धारण किये गए भाव के अनुसार. "ब्रह्मांडीय ऊर्जा जो हम हमेशा प्राप्त करते हैं उसमें अलग-अलग खगोलीय पिंडों से आ रही ऊर्जा शामिल होती हैं।" "जब हम बार-बार किसी मंत्र का उच्चारण करते हैं तो हम किसी ख़ास फ्रीक्वेंसी के साथ तालमेल बैठाते हैं और यह फ्रीक्वेंसी ब्रह्मांडीय ऊर्जा के साथ संपर्क स्थापित करती है और उसे हमारे शरीर के भीतर और आसपास खींचती है।"[7]

इस धारणा की चर्चा कि ग्रह, तारे और अन्य खगोलीय पिंड, ऊर्जा की ऐसी सजीव सत्ता हैं जो ब्रह्माण्ड के अन्य प्राणियों को प्रभावित करते हैं कई अन्य प्राचीन संस्कृतियों में भी मिलती है और इस मान्यता का उपयोग कई आधुनिक कथा साहित्य की पृष्ठभूमि में किया गया है (जैसे स्टैनिस्ला लर्न द्वारा सोलारिस, इसी शीर्षक की फिल्म भी देखें).

sun

सूर्य (देवनागरी: सूर्य, sūrya) मुखिया है, सौर देवता, आदित्यों में से एक, कश्यप और उनकी पत्नियों में से एक अदिति के पुत्र[8], इंद्र का, या द्यौस पितर का (संस्करण पर निर्भर करते हुए). उनके बाल और हाथ स्वर्ण के हैं। उनके रथ को सात घोड़े खींचते हैं, जो सात चक्रों का प्रतिनिधित्व करते हैं। वे "रवि" के रूप में "रवि-वार" या इतवार के स्वामी हैं।

हिंदू धार्मिक साहित्य में, सूर्य को विशेष रूप से भगवान का दृश्य रूप कहा गया है जिसे कोई प्राणी हर दिन देख सकता है। इसके अलावा, शैव और वैष्णव सूर्य को अक्सर क्रमशः, शिव और विष्णु के एक पहलू के रूप में मानते हैं। उदाहरण के लिए, सूर्य को वैष्णव द्वारा सूर्य नारायण कहा जाता है। शैव धर्मशास्त्र में, सूर्य को शिव के आठ रूपों में से एक कहा जाता है, जिसका नाम अष्टमूर्ति है।

उन्हें सत्व गुण का माना जाता है और वे आत्मा, राजा, ऊंचे व्यक्तियों या पिता का प्रतिनिधित्व करते हैं।

हिन्दू पौराणिक कथाओं के अनुसार, सूर्य की अधिक प्रसिद्ध संततियों में हैं शनि (सैटर्न), यम (मृत्यु के देवता) और कर्ण (महाभारत वाले).

माना जाता है कि गायत्री मंत्र या आदित्य हृदय मंत्र (आदित्यहृदयम) का जप भगवान सूर्य को प्रसन्न करता है। सूर्य के साथ जुड़ा अन्न है गेहूं

चंद्र लिबरेशन

चन्द्र एक चन्द्र देवता हैं। चंद्र (चांद) को सोम के रूप में भी जाना जाता है और उन्हें वैदिक चंद्र देवता सोम के साथ पहचाना जाता है। उन्हें जवान, सुंदर, गौर, द्विबाहु के रूप में वर्णित किया गया है और उनके हाथों में एक मुगदर और एक कमल रहता है।[9] वे हर रात पूरे आकाश में अपना रथ (चांद) चलाते हैं, जिसे दस सफेद घोड़े या मृग द्वारा खींचा जाता है। वह ओस से जुड़े हुए हैं और जनन क्षमता के देवताओं में से एक हैं। उन्हें निषादिपति भी कहा जाता है (निशा=रात; आदिपति=देवता) शुपारक (जो रात्रि को आलोकित करे)[10] सोम के रूप में वे, सोमवारम या सोमवार के स्वामी हैं। वे सत्व गुण वाले हैं और मन, माता की रानी का प्रतिनिधित्व करते हैं।

चंद्रमा का एक अंतरिक्ष यात्री का स्नैपशॉट

मंगल, लाल ग्रह मंगल के देवता हैं। मंगल ग्रह को संस्कृत में अंगारक भी कहा जाता है ('जो लाल रंग का है') या भौम ('भूमि का पुत्र'). वह युद्ध के देवता हैं और ब्रह्मचारी हैं। उन्हें पृथ्वी, या भूमि अर्थात पृथ्वी देवी की संतान माना जाता है। वह वृश्चिक और मेष राशि के स्वामी हैं और मनोगत विज्ञान (रुचका महापुरुष योग) के एक शिक्षक हैं। उनकी प्रकृति तमस गुण वाली है और वे ऊर्जावान कार्रवाई, आत्मविश्वास और अहंकार का प्रतिनिधित्व करते हैं।

उन्हें लाल रंग या लौ के रंग में रंगा जाता है, चतुर्भुज, एक त्रिशूल, मुगदर, कमल और एक भाला लिए हुए चित्रित किया जाता है। उनका वाहन एक भेड़ा है। वे 'मंगल-वार' के स्वामी हैं।[10]

बुध, बुध ग्रह का देवता है और चन्द्र (चांद) और तारा (तारक) का पुत्र है। एकबार चंद्रदेव बृहस्पतिदेव के घर गए। वहाँ उन्होंने बृहस्पति के पत्नी तारा को देखा। तारा के सौंदर्य से मोहित चंद्र ने उन्हें विवाहप्रस्ताव दिया। गुरुपत्नी होने के नाते तारा उनकी मातृसम है यह कहकर तारा ने उन्हें ठुकरा दिया। इससे क्रुद्ध चंद्र ने उनका बलात्कार किया और उन्हें गर्ववती कर दिया। इस बलात्कार के फलस्वरूप तारा ने एक पुत्रका जन्म दिता और नाम दिया बुध। वे व्यापार के देवता भी हैं और व्यापारियों के रक्षक भी. वे रजो गुण वाले हैं और संवाद का प्रतिनिधित्व करते हैं।

उन्हें शांत, सुवक्ता और हरे रंग में प्रस्तुत किया जाता है। उनके हाथों में एक कृपाण, एक मुगदर और एक ढाल होती है और वे रामगर मंदिर में एक पंख वाले शेर की सवारी करते हैं। अन्य चित्रों में, उनके हाथों में एक राजदंड और कमल होता है और वे एक कालीन या एक गरुड़ अथवा शेरों वाले रथ की सवारी करते हैं।[11]

बुध बुधवार के मालिक हैं। आधुनिक हिन्दी, तेलुगु, बंगाली, मराठी, कन्नड़ और गुजराती में इसे बुधवार कहा जाता है; मलयालम और तमिल में इसे बुधन कहते हैं।

बृहस्पति, देवताओं के गुरु हैं, शील और धर्म के अवतार हैं, प्रार्थनाओं और बलिदानों के मुख्य प्रस्तावक हैं, जिन्हें देवताओं के पुरोहित के रूप में प्रदर्शित किया जाता है और वे मनुष्यों के लिए मध्यस्त हैं। वे बृहस्पति ग्रह के स्वामी हैं। वे सत्व गुणी हैं और ज्ञान और शिक्षण का प्रतिनिधित्व करते हैं। अधिकांश लोग बृहस्पति को "गुरु" बुलाते हैं।

हिन्दू शास्त्रों के अनुसार, वे देवताओं के गुरु हैं और असुरों के गुरु शुक्राचार्य के कट्टर विरोधी हैं। उन्हें गुरु के रूप में भी जाना जाता है, ज्ञान और वाग्मिता के देवता, जिनके नाम कई कृतियां हैं, जैसे कि "नास्तिक" बार्हस्पत्य सूत्र.

वे पीले या सुनहरे रंग के हैं और एक छड़ी, एक कमल और अपनी माला धारण करते हैं। वे गुरुवार, बृहस्पतिवार या थर्सडे के स्वामी हैं।[11]

शुक्र ग्रह का प्रतिनिधित्व करता है।

शुक्र, जो "साफ़, शुद्ध" या "चमक, स्पष्टता" के लिए संस्कृत रूप है, भृगु और उशान के बेटे का नाम है और वे दैत्यों के शिक्षक और असुरों के गुरु हैं जिन्हें शुक्र ग्रह के साथ पहचाना जाता है, (सम्माननीय शुक्राचार्य के साथ). वे 'शुक्र-वार' के स्वामी हैं। प्रकृति से वे राजसी हैं और धन, खुशी और प्रजनन का प्रतिनिधित्व करते हैं।

वे सफेद रंग, मध्यम आयु वर्ग और भले चेहरे के हैं। उनकी विभिन्न सवारियों का वर्णन मिलता है, ऊंट पर या एक घोड़े पर या एक मगरमच्छ पर. वे एक छड़ी, माला और एक कमल धारण करते हैं और कभी-कभी एक धनुष और तीर.[12]

ज्योतिष में, एक दशा होती है या ग्रह अवधि होती है जिसे शुक्र दशा के रूप में जाना जाता है जो किसी व्यक्ति की कुंडली में 20 वर्षों तक सक्रिय बनी रहती है। यह दशा, माना जाता है कि किसी व्यक्ति के जीवन में अधिक धन, भाग्य और ऐशो-आराम देती है अगर उस व्यक्ति की कुंडली में शुक्र मज़बूत स्थान पर विराजमान हो और साथ ही साथ शुक्र उसकी कुंडली में एक महत्वपूर्ण फलदायक ग्रह के रूप में हो।

शनि (देवनागरी: शनि, Śani) हिन्दू ज्योतिष (अर्थात, वैदिक ज्योतिष) में नौ मुख्य खगोलीय ग्रहों में से एक है। शनि, शनि ग्रह है सन्निहित है। शनि, शनिवार का स्वामी है। इसकी प्रकृति तमस है और कठिन मार्गीय शिक्षण, कैरिअर और दीर्घायु को दर्शाता है।

शनि शब्द की व्युत्पत्ति निम्नलिखित से हुई है: शनये क्रमति सः अर्थात, वह जो धीरे-धीरे चलता है। शनि को सूर्य की परिक्रमा में 30 वर्ष लगते हैं, इस प्रकार यह अन्य ग्रहों की तुलना में धीमे चलता है, अतः संस्कृत का नाम शनि. शनि वास्तव में एक अर्ध-देवता हैं और सूर्य (हिंदू सूर्य देवता) और उनकी पत्नी छाया के एक पुत्र हैं। कहा जाता है कि जब उन्होंने एक शिशु के रूप में पहली बार अपनी आंखें खोली, तो सूरज ग्रहण में चला गया, जिससे ज्योतिष चार्ट (कुंडली) पर शनि के प्रभाव का साफ़ संकेत मिलता है।

उनका चित्रण काले रंग में, काले लिबास में, एक तलवार, तीर और दो खंजर लिए हुए होता है और वे अक्सर एक काले कौए पर सवार होते हैं। उन्हें कुछ अलग अवसरों पर बदसूरत, बूढ़े, लंगड़े और लंबे बाल, दांत और नाखून के साथ दिखाया जाता है। ये 'शनि-वार' के स्वामी हैं।[12]

राहू, आरोही / उत्तर चंद्र आसंधि के देवता हैं। राहु, राक्षसी सांप का मुखिया है जो हिन्दू शास्त्रों के अनुसार सूर्य या चंद्रमा को निगलते हुए ग्रहण को उत्पन्न करता है। चित्रकला में उन्हें एक ड्रैगन के रूप में दर्शाया गया है जिसका कोई सर नहीं है और जो आठ काले घोड़ों द्वारा खींचे जाने वाले रथ पर सवार हैं। वह तमस असुर है जो अराजकता में किसी व्यक्ति के जीवन के उस हिस्से का पूरा नियंत्रण हासिल करता है। राहू काल को अशुभ माना जाता है।

पौराणिक कथा के अनुसार, समुद्र मंथन के दौरान असुर राहू ने थोड़ा दिव्य अमृत पी लिया था। लेकिन इससे पहले कि अमृत उसके गले से नीचे उतरता, मोहिनी (विष्णु का स्त्री अवतार) ने उसका गला काट दिया। वह सिर, तथापि, अमर बना रहा और उसे राहु कहा जाता है, जबकि बाकी शरीर केतु बन गया। ऐसा माना जाता है कि यह अमर सिर कभी-कभी सूरज या चांद को निगल जाता है जिससे ग्रहण फलित होता है। फिर, सूर्य या चंद्रमा गले से होते हुए निकल जाता है और ग्रहण समाप्त हो जाता है।

केतु अवरोही/दक्षिण चंद्र आसंधि का देवता है। केतु को आम तौर पर एक "छाया" ग्रह के रूप में जाना जाता है। उसे राक्षस सांप की पूंछ के रूप में माना जाता है। माना जाता है कि मानव जीवन पर इसका एक जबरदस्त प्रभाव पड़ता है और पूरी सृष्टि पर भी. कुछ विशेष परिस्थितियों में यह किसी को प्रसिद्धि के शिखर पर पहुंचने में मदद करता है। वह प्रकृति में तमस है और पारलौकिक प्रभावों का प्रतिनिधित्व करता है।

ज्योतिष के अनुसार, केतु और राहु, आकाशीय परिधि में चलने वाले चंद्रमा और सूर्य के मार्ग के प्रतिच्छेदन बिंदु को निरूपित करते हैं। इसलिए, राहु और केतु को क्रमशः उत्तर और दक्षिण चंद्र आसंधि कहा जाता है। यह तथ्य कि ग्रहण तब होता है जब सूर्य और चंद्रमा इनमें से एक बिंदु पर होते हैं, चंद्रमा और सूर्य को निगलने वाली कहानी को उत्पन्न करता है।

प्रत्येक ग्रह का सम्बन्ध विभिन्न चीज़ों के साथ है, जैसे रंग, धातु, आदि। निम्न तालिका में सबसे महत्वपूर्ण संबंधों को दिया गया है:[13]

चरित्र सूर्य देव चंद्र मंगल बुध
सहचरी सुवर्णा एवं छाया रोहिणी शक्तिदेवी इला
रंग तांबा सफ़ेद लाल हरा
सम्बंधित लिंग नर मादा नर तटस्थ
तत्व अग्नि जल अग्नि पृथ्वी
देवता अग्नि वरुण सुब्रमण्य विष्णु
प्रत्यादी देवता रुद्र गौरी मुरुगन विष्णु
धातु स्वर्ण चाँदी ताँबा जस्ता
रत्न माणिक मोती/मूनस्टोन लाल मूंगा पन्ना
शरीरिक अंग हड्डी रक्त मज्जा त्वचा
स्वाद तीव्र गंध नमक एसिड मिश्रित
भोजन गेहूँ चावल अरहर दाल मूँग
मौसम गर्मी सर्दी गर्मी पतझड़
दिशा पूर्व उत्तर पश्चिम दक्षिण उत्तर
दिन रविवार सोमवार मंगलवार बुधवार
चरित्र गुरु (बृहस्पति) शुक्र शनि राहू (उत्तर आसंधि) केतु (दक्षिण आसंधि)
सहचरी तारा सुकिर्थी और उर्जस्वथी नीलादेवी सिंही चित्रलेखा
रंग पीला सफेद/पीला काला/नीला गहरा नीला धुंए के रंग का
सम्बंधित लिंग नर मादा तटस्थ नर उभयलिंगी
तत्व वायु जल वायु वायु पृथ्वी
देवता इंद्र इंद्राणी ब्रह्मा निरृति गणेश
प्रत्यादी देवता ब्रह्मा इंद्र यम दुर्गा चित्रगुप्त
धातु स्वर्ण चाँदी लोहा सीसा पारद
रत्न पुखराज(Yellow Sapphire) हीरा नीलम (Blue Sapphire) गोमेद (Hessonite) लहसुनिया(cat’s eye )
शरीरिक अंग मस्तिष्क वीर्य मांसपेशी सिर त्वचा
स्वाद मीठा खट्टा स्तम्मक - -
भोजन काबुली चना राजमा तिल उड़द (सेम) कुलथी
मौसम सर्दी वसंत सभी मौसम - -
दिशा उत्तर पूर्व दक्षिण पूर्व पश्चिम दक्षिण पश्चिम -
दिन बृहस्पतिवार शुक्रवार शनिवार शनिवार मंगलवार
चित्र:Navagraha Temple.JPG

हिन्दू परम्परा के अनुसार, नवग्रह को आम तौर पर एक एकल वर्ग में रखा जाता है जिसमें सूर्य केंद्र में और अन्य देवता सूर्य के आसपास होते हैं; इनमें से किसी भी देवता का मुख एक दूसरे की तरफ नहीं होता। दक्षिण भारत में उनकी छवियां आम तौर पर सभी महत्वपूर्ण शैव मंदिरों में पाई जाती हैं। उन्हें आवश्यक रूप से एक पृथक हिस्से में एक तीन फीट ऊंचे मंच पर रखा जाता है, आमतौर पर गर्भ गृह के उत्तर-पूर्व में.

इस तरह से रखने में ग्रहों की 2 प्रकार की अवस्थिति होती है, अगम प्रदीष्ठ और वैदिक प्रदिष्ठ .

अगम प्रदिष्ट में सूर्य केंद्र में, चंद्र सूर्य के पूर्व, बुध उनके दक्षिण, बृहस्पति उनके पश्चिम, शुक्र उनके उत्तर, मंगल उनके दक्षिण-पूर्व, शनि उनके दक्षिण-पश्चिम, राहू उत्तर-पश्चिम में और केतु उत्तर-पूर्व में स्थित होते हैं। सूर्यनार मंदिर, तिरुवीददाईमरुदुर, तिरुवाईयरू और तिरुचिरापल्ली मंदिर इस प्रणाली का अनुसरण करते हैं।

वैदिक प्रदिष्ट में, सूर्य केंद्र में ही होता है, लेकिन शुक्र पूर्व में, मंगल दक्षिण में, शनि पश्चिम में, बृहस्पति उत्तर में, चंद्र दक्षिण-पूर्व में, राहू दक्षिण-पश्चिम में, केतु पूर्व-पश्चिम में और बुध उत्तर-पूर्व में स्थित होता है।

अन्य मंदिर अन्य व्यवस्था में नवग्रह को स्थापित करते हैं।

रामनाथपुरम जिले में, नवपाषण नामक जगह में, पत्थर की नौ पाटिया को नवग्रह के रूप में पूजा जाता है। तिरुकुवलाई और तिरुवरुर जैसे मंदिरों में नौ ग्रह एक सीधी रेखा में खड़े होते हैं। तिरुप्पायनीली मंदिर में, वे एक पत्थर में नौ छेद द्वारा प्रदर्शित किये जाते हैं।

गंगईकोंड चोलपुरम मंदिर में एक अनूठी संरचना है जिसमें नौ ग्रहों को एक एकल पत्थर पर स्थापित किया जाता है। सूर्य को इस संरचना में प्रमुखता से प्रदर्शित किया गया है जहां दो पहिये और एक सारथी वाले एक रथ में सात घोड़े लगे होते हैं। अन्य आठ ग्रहों को केंद्र में सूर्य के साथ आठ दिशाओं में रखा जाता है।

अगस्तियार मंदिर चेन्नई पोंडी बाजार में ग्रहों की स्थिति बिल्कुल भिन्न होती है जहां सूर्य बीच के एक ऊंचे स्थान पर स्थित होते हैं और शेष ग्रह एक अष्टकोण संरचना पर होते हैं। इसे अगस्तियार कट्टु कहा जाता है (ऋषि अगस्त्य द्वारा शुरू की गई व्यवस्था).

भारतीय ज्योतिष के अनुसार नवग्रह की गतिविधि को किसी भी व्यक्ति के भाग्य को प्रभावित करने में प्रमुख भूमिका निभाने वाला माना जाता है। एक ग्रह, जो जन्म कुंडली में दुर्बल है उसके नकारात्मक प्रभाव को कम करने के लिए या फिर उस ग्रह को और अधिक शक्ति प्रदान करना जो उच्च स्थिति में है, विश्वास रखने वाले लोग सिद्ध नवग्रह मंदिरों की तीर्थयात्रा करते हैं।

परंपरागत और वैदिक ज्योतिष से भिन्न है लाल किताब में युति के अलग मायने होते हैं। जैसे ज्योतिष में बुध और सूर्य की युति को बुधादित्य योग कहते हैं परंतु लाल किताब के अनुसार बुध और सूर्य मिलकर एक नया ग्रह बन जाते हैं, जिसे नकली ग्रह, बनावटी ग्रह या मनसूई ग्रह कहते हैं। यह इस तरह है कि लाल और हरा मिलकर भूरा रंग बन जाता है। मतलब एक नए रंग की उत्पत्ति उसी तरह दो ग्रह मिलकर तीसरा ग्रह बना जाता है। आओ जानते हैं कुछ ग्रहों के मिश्रण को।

  1. संस्कृत, अंग्रेजी शब्दकोश द्वारा विलियम्स-मोनिअर, (c) 1899
  2. श्यामसुन्दर दासा, द फेलेसी ऑफ़ द ट्रांस-सैटर्नियन प्लैनेट्स. 1997. http://www.shyamasundaradasa.com/jyotish/resources/articles/fallacy_trans_saturnians/fallacy_trans-saturnians_1.html Archived 2011-07-16 at the वेबैक मशीन
  3. प्रश्न मार्ग द्वारा डॉ॰ बी.वी. रमन, मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स प्राइवेट लिमिटेड दिल्ली, भारत द्वारा प्रकाशित.
  4. पौराणिक इनसाइक्लोपीडिया द्वारा वेतम मनी, मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स प्राइवेट लिमिटेड दिल्ली, भारत द्वारा प्रकाशित.
  5. http://www.info2india.com/astrology/9-grahas-effects.html Archived 2010-09-28 at the वेबैक मशीन 9 Grahas effects
  6. वैदिक एस्ट्रोलोजी विथ वॉन पौल मैनली. द एसेन्शिअल मीनिंग ऑफ़ द प्लैनेट्स (ग्रह) http://astrologyforthesoul.com/vp/vedicastrologylesson5planetsgrahas.html Archived 2010-10-14 at the वेबैक मशीन
  7. द मिस्ट्री ऑफ़ मंत्राज़ http://www.askastrologer.com/mantras.html Archived 2010-10-19 at the वेबैक मशीन
  8. "किसारी मोहन गांगुली द्वारा व्यास के महाभारत का अनुवाद". मूल से 16 अगस्त 2010 को पुरालेखित. अभिगमन तिथि 15 अक्तूबर 2010.
  9. माइथोलोजी ऑफ़ द हिन्दुज, चार्ल्स कोलमैन द्वारा p.131
  10. इस तक ऊपर जायें: माइथोलोजी ऑफ़ द हिन्दुज, चार्ल्स कोलमैन द्वारा p.132
  11. इस तक ऊपर जायें: माइथोलोजी ऑफ़ द हिन्दुज, चार्ल्स कोलमैन द्वारा p.133
  12. इस तक ऊपर जायें: माइथोलोजी ऑफ़ द हिन्दुज, चार्ल्स कोलमैन द्वारा p.134
  13. "Navagrahas – the Nine Planets in Hinduism and Jyotish | Sanskriti - Hinduism and Indian Culture Website" (अंग्रेज़ी में). 2018-03-06. अभिगमन तिथि 2025-01-25.
  14.  

 

 

Demigods - Planetary Deities - Mesha
 
Mesha - Aries the Ram  

 

Next Picture

First Sign of the Zodiac
When the sun passes through Mesa [Aries] and Tula [Libra], the durations of day and night are equal. When it passes through the five signs headed by Vrsabha [Taurus], the duration of the days increases [until Cancer], and then it gradually decreases by half an hour each month, until day and night again become equal in Libra.

 
 
 
Demigods - Planetary Deities - Vrisha
 
Vrisha - Taurus the Bull  

 

Next Picture

Second Sign of the Zodiac

 

 
 
 
 
Demigods - Planetary Deities - Mithuna, the Pair of Lovers
 
Gemini the Twins  

 

Next Picture

Third Sign of the Zodiac

 

 
 
Demigods - Planetary Deities - Karka
 
Karka - Cancer the Crab  

 

Next Picture

Fourth Sign of the Zodiac

The word ayana means "path" or "going." The six months when the sun moves toward the north are called uttarayana, or the northern path, and the six months when it moves south are called daksinayana, or the southern path. These are mentioned in Bhagavad-gita (8.24–25). The first day when the sun begins to move north and enter the zodiacal sign of Capricorn is called Makara-sankranti, and the first day when the sun begins to move south and enter the sign of Cancer is called Karkata-sankranti.

 

 
 
Demigods - Planetary Deities - Kanya
 
Kanya - Virgo the Maiden  

 

Next Picture

Fifth Sign of the Zodiac

 
Demigods - Planetary Deities - Simha
 
Simha - Leo the Lion  

 

Next Picture

Sixth Sign of the Zodiac

 
 
Demigods - Planetary Deities - Tula
 
Tula - Libra the Scales  

 

Next Picture

Seventh Sign of the Zodiac

 
Demigods - Planetary Deities - Vrishchika
 
Vrishchika - Scorpio the Scorpion  

 

Next Picture

Eighth Sign of the Zodiac

 
Demigods - Planetary Deities - Dhanus
 
Dhanus - Sagittarius the Archer  

 

Next Picture

Ninth Sign of the Zodiac

 
Demigods - Planetary Deities - Makara
 
Makara - Capricorn the Goat  

 

Next Picture

Tenth Sign of the Zodiac
In the midst of that region of outer space [antariksa] is the most opulent sun, the king of all the planets that emanate heat, such as the moon. By the influence of its radiation, the sun heats the universe and maintains its proper order. It also gives light to help all living entities see. While passing toward the north, toward the south or through the equator, in accordance with the order of the Supreme Personality of Godhead, it is said to move slowly, swiftly or moderately. According to its movements in rising above, going beneath or passing through the equator -- and correspondingly coming in touch with various signs of the zodiac, headed by Makara [Capricorn] -- days and nights are short, long or equal to one another.

Purport
Lord Brahma prays in his Brahma-samhita (5.52):
yac caksur esa savita sakala-grahanam
raja samasta-sura-murtir asesa-tejah
yasyajnaya bhramati sambhrta-kala-cakro
govindam adi-purusam tam aham bhajami

"I worship Govinda, the primeval Lord, the Supreme Personality of Godhead under whose control even the sun, which is considered to be the eye of the Lord, rotates within the fixed orbit of eternal time. The sun is the king of all planetary systems and has unlimited potency in heat and light."

Although the sun is described as bhagavan, the most powerful, and although it is actually the most powerful planet within the universe, it nevertheless has to carry out the order of Govinda, Krsna. The sun-god cannot deviate even an inch from the orbit designated to him. Therefore in every sphere of life, the supreme order of the Supreme Personality of Godhead is carried out. The entire material nature carries out His orders. However, we foolishly see the activities of material nature without understanding the supreme order and Supreme Person behind them. As confirmed in Bhagavad-gita, mayadhyaksena prakrtih: [Bg. 9.10] material nature carries out the orders of the Lord, and thus everything is maintained in an orderly way.

 
 
 
Demigods - Planetary Deities - Aquarius
 
Kumbha the Jug - Aquarius the Water Carrier  

 

Eleventh Sign of the Zodiac

 
 
Demigods - Planetary Deities - Mina
 
Mina the Fish - Pisces the Fishes  

 

Twelfth Sign of the Zodiac

 

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...