Thursday, August 25, 2022

भांदक, भटाळा, विजासन लेणी

 

 

प्रतीक व प्रतिमेतील बौध्दधर्म

डॉ.र.रा.बोरकर | सौजन्य: लोकराज्य

बौध्द धर्म, हा जैन धर्म धर्माप्रमाणे वेदप्रामाण्यावर मुळीच विश्वास न ठेवणारा प्रमुख नास्तिक धर्म होय. या धर्माची मुहूर्तमेढ शाक्यकुलोत्पन्न गौतम बुध्दाने सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी वाराणसी जवळ सारनाथ येथे रोवली. त्यानंतर हा धर्म भारतभर व भारताबाहेर पसरला. बुध्द स्वत: मूर्तिपूजा विरोधक होते. ईश्वराच्या अस्तित्वाचा त्याने कधीच पाठपुरावा केला नाही. त्याचे म्हणणे होते की, “ तुम्ही स्वत:चे दीपक स्वत:च व्हा, आणि स्वत:लाच शरण जा.” असा त्याचा उद्घोष असे. त्यामुळे प्रतिमेला व तिच्या पूजेला स्थान नव्हते.

बुध्दाच्या महापरिनिवार्णानंतर (सुमारे इ.स.पू.४८३) मगधाचा राजा अजातशत्रू याच्यावेळी बौध्दांची प्रथम सभा(संगीती) भरली व बौध्द वाङमयाला दृढ रुप प्राप्त झाले. दुसरी सभा वैशालीस रेवंत भिक्षूच्या अध्यक्षतेखाली घेतली गेली. बौध्दाची तिसरी संगीती मौर्य सम्राट अशोक यांनी भरविली. येथे जुन्या मताचा पुन्हा विजय झाला. चौथी आणि महत्त्वाची बौध्द संगीती कुषाण राजा कनिष्क याचे काळात काश्मिरमधील कुंडलवन येथे झाली. ह्या सभेचा वसुमित्र हा अध्यक्ष होता. त्यावेळी थेरवादाचे पारडे उलटले व स्पष्टपणे बौध्द धर्म दोन भागात विभक्त झाले. थेरवादाला ’हीनयान’ म्हणू लागले तर सुधारणा वादी बौध्दांस ’महायानी’ म्हणू लागले. ह्यानंतर बौध्दांचा तिसरा पंथ निर्माण झाला, त्यास ’वज्रयान’ म्हणू लागले. ह्या पंथातील लोक तंत्र, मंत्र, हठयोगावर विश्वास ठेवणारे होते.

प्रतीक रुपात बुध्दाचे पूजन करण्याचे विधान बौध्द धर्मात पूर्वीपासूनच होते, पण बुध्दाची मूर्ती घडविण्याची आज्ञा नव्हती. म्हणजेच ह्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात येतो असा की, बौध्द धर्माला सुध्दा हीनयान काळात पूजनाचे महत्त्व पूर्वीपासूनच मान्य होते. परंतु मूर्ती ऎवजी प्रतीक पूजनास महत्त्व होते.

बौध्द प्रतीके

बौध्द धर्माच्या स्थापनेपासून बुध्दाची मूर्ती प्रत्यक्षात येण्याचे दरम्यान सुमारे सहाशे वर्षाचा काळ गेला. या काळात बौध्दांच्या आराधनेचे मुख्य केंद्र ’बुध्द’ तर होतेच, पण निर्वाण प्राप्त झालेल्या निराकाराला पुन्हा साकार करुन प्रत्यक्ष समोर उभे करण्याची कल्पना बळावली नव्हती. पण त्याच बरोबर निराकाराची शून्यात कल्पना करुन त्याची आराधना करणे शक्य नव्हते. साहजिकच बुध्दाकरिता प्रतीकाचा शोध सुरु झाला.

बुध्दाचे प्रतिनिधित्व करण्याकरिता समोर येऊ पाहाणारी प्रतीके शक्य तितकी ’ बुध्दाच्या जवळची’ हवी होती. अर्थात प्रत्यक्ष शरीर किंवा शरीराचे पंचभौतिक अवशेष अथवा अवशेषाची स्थापना केलेले स्थान यापेक्षा जवळचे काय असणार? या दृष्टीने ’स्तूप’ हे बुध्दाचे सर्वोत्तम प्रतीक होऊ शकत होते व ते झालेही. पण स्तूपाचा संबंध बुध्दाच्या निर्वाणाशी होता. साहजिक भाविक मनाला तितकासा सुखकर नव्हता. म्हणून बुध्दाच्या जीवनाशी संबंधित असलेल्या वस्तू व विशिष्ट घटनांचे स्मरण देणार्‍या वस्तू बुध्दाची उत्तम प्रतीके बनली. एकदा प्रतीके ठरल्यानंतर मग बुध्दाची उपासना, बुध्दाच्या सामर्थ्याची कल्पना, बुध्द चरित्राचे कलेत अंकन वगैरे गोष्टी सोप्या झाल्या. भरहूत आणि सांचीच्या स्तूपांवर जेथे बुध्द कथांचे चित्रण आहे, ती स्थळे बारकाईने पाहिल्यास हे चटकन लक्षात येईल की, गोष्टीची मांडणी करत असताना जेथे बुध्दाच्या अंकनाची गरज भासत असे, तेथे बुध्दाचे कोणते तरी प्रतीक आणून ठेवत. बुध्द मूर्ती अस्तित्वात येईपर्यंत सर्वत्र हीच पध्दत होती. याकाळात मान्यता पावलेली बुध्द प्रतीके पुढील प्रमाणे होती- (१) पांढरा हत्ती (२) कमळ (३) घोडा (४)बोधीवृक्ष (५) वज्रासन (६) गंधकुटी (७)भिक्षापात्र (८) प्रभामंडल (९) धर्मचक्र (१०) पदचिन्हे ११) त्रिरत्न (१२) स्तूप

अशोकाचा बौध्द धर्मास राजाश्रय

चंद्रगुप्त मौर्याचा नातू अशोक याने बौध्द धर्माचा स्वीकार करुन त्या धर्माच्या प्रसाराला हरप्रकारे सहाय्य केले. त्याच्या आश्रयाने या धर्मपंथीयाच्या हरतर्‍हेच्या वास्तू उभ्या राहिल्या. या वास्तू चित्रे व मूर्ती यांनी सुशोभित करण्यात आल्या, पण बुध्दास प्रतीक रुपातच दाखविले आहे. पूर्वी पेक्षा निराळाच आशय असणारा एक कलाप्रवाह उत्पन्न झाला. नव्या पंथाच्या गरजा भागविण्यासाठी नवनवे मार्ग चोखाळण्यास प्रारंभ झाला. योगायोगाने काही नवे मार्ग व तंत्रे ठाउक असणारे कलाकार व शिल्पी, अलेक्झांडर याने इराणच्या अकेमिनियन साम्राज्याचा नाश केल्यानंतर अकेमिनियननी बाळगलेल्या कलाकारांची व शिल्पींची वाताहत झाली व त्यातील काही काही गुणी कलाकार व पंडित पूर्वेकडे वळले व त्यांनी मगधचा आश्रय घेतला असावा, असे मौर्यकालीन कलेवरुन दिसून येते.

बुध्द प्रतिमेचे आगमन

इसवी सनाच्या सुरुवातीपर्यंत तरी प्रतीक पूजेला अधिक महत्त्व होते. परंतु त्यानंतर प्रत्यक्ष मूर्तीचा अभाव तीव्रतेने जाणवू लागला. सुधारणावादी महायानी बौध्दांना आपल्याकडील अभाव दूर करणे इष्ट वाटले. महायानी बुध्दमूर्ती घडविण्याच्या मागे लागले. मूर्ती कशी घडवावी, तिचे रुप, ध्यान कसे असावे या विषयीही त्यांनी खूप विचार केला, त्याविषयी काही नियमही बनवून ते ’साधनमाला’ ग्रंथात नमूद करुन ठेवले.

अग्निपुराणात बुध्दमूर्तीचे वर्णन असे- गौर वर्ण, पद्मासनात बसलेला, एक वरद मुद्रेत, दुसरा हात अभय मुद्रेत, कान लांब अगदी गालांना टेकणारे आणि मिखावर शांत भाव.

बुध्द मूर्तीचे दोन प्रकार आढळतात, एक म्हणजे बोधी प्राप्त होण्यापूर्वीचा, बोधिसत्व गौतम आणि दुसरा बुध्द गौतम.

महायान पंथीयांत बुध्दाची मूर्ती घडविण्याची इच्छाशक्ती बळावली असली , तरी जुन्या विचारधारेला डावलून कोणतेही नवे क्रांतिकारी परिवर्तन करावयाचे असल्यास केवळ धार्मिक आचार्य नैतिक बळावर त्यात बदल करु शकत नव्हते. महासांघिक बौध्दांना सत्तेचा पाठिंबा कुषाण राजा कनिष्क (इ.स. १ ते २ शतक) यांच्या कडून मिळाला. कनिष्काने जेव्हा इतर प्रभावशाली देवतांप्रमाणे आपल्या नाण्यावर प्रथमच बुध्दालाही स्थान देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी बुध्द प्रतीमेचा अभाव तीव्रतर रुपात जाणवला असला पाहिजे. राजाज्ञेचे पाठबळ मिळताच महासांघिक बौध्दांच्या प्रेरणेने कुषाण राजाच्या उत्तर व दक्षिणेतील गांधार व मथुरा कलाशैलीतील पंडित बुध्द प्रतिमा निर्माण करण्यास पुढे सरसावले व दोन्ही कलेत बौध्द प्रतिमा अस्तित्वात आली.

कनिष्काच्या बहुसंख्य नाण्यांवर ’शावनानो शाओ कनेष्को कोशानो’ हा शक भाषेतील लेख ग्रीक लिपित असतो. या प्रकारच्या नाण्यांवरील भागात बाजूवर बुध्दाची उभी आकृती, त्याचे मागे प्रभावली, बुध्दाचे अंगावरील वस्त्र ग्रीक पध्दतीचे आहे. ग्रीक भाषेत इजऊऊज असे त्याचे नाव लिहिलेले असते. निर्विवाद अशी नाण्यांवरील बुध्दाची ही अति प्राचीन आकृती होय आणि प्रतिकानंतरच्या बुध्द प्रतिमेला पूजन्याचा हा एक प्रथम प्रयास होय.

बुध्दाची प्रथम मूर्ती ’बोधिसत्व’ या नावाखाली मथुरेच्या कलाकारांनी घडविली असे समजण्याकडे सध्या विद्वानांचा कल आहे. सारनाथ(वाराणसी) येथे भिक्षुपात्र याने बोधिसत्व नाव असलेली विशाल बुध्द प्रतिमा कनिष्काच्या तिसर्‍या राज्य संवत्सरात प्रतिष्ठित केली. सुरुवातीच्या बुध्द प्रतिमांना बोधिसत्व असे संबोधित केल्यामुळे सुधारणावादी बौध्दांनी एकाच दगडाने दोन पक्षी मारले. जुन्या मताप्रमाणे बुध्दाला साकार रुप तर दिले नाहीच, पण भक्ती करण्याकरिता बोधिसत्व या गोड नावाखाली बुध्दाचे साकार प्रतीक लोकांसमोर उभे करुन दिले. बुध्द हे बुध्दत्व प्राप्त करण्यापूर्वी बोधिसत्व होते या न्यायाने.

महाराष्ट्रात बौध्द धर्माचा प्रवेश आणि पुरावशेष

संपूर्ण महाराष्ट्र बौध्द धर्माशी संबंधित पुरावशेष जसे प्राचीन गुंफा, विहार, मूर्तिशिल्प इत्यादी सर्वत्र कोरलेली दिसतात. प्राचीन गुंफाच्या स्थापत्यावरुन आणि अन्य पुरावशेष साधनांवरुन महाराष्ट्रात बौध्द धर्माचा प्रवेश इ.स. पूर्व २-३ र्‍या शतकाच्या सुमारास झाला असे दिसते. महाराष्ट्रात बौध्द भिक्षुंच्या निवासाकरीता अनेक विहारे कोरली गेली. त्या सोबतच अनेक प्रार्थनास्थळे, म्हणजेच चैत्यगृहे, स्तूप आणि बौध्द प्रतिमा कोरल्या गेल्या असल्याचे पुरावे मिळतात. या संबंधीचे पुरावे विदर्भात पौनी(भंडारा), अडम, मनसर(नागपूर), भद्रावती(चंद्रपूर), वाशीम(वाशीम) आणि पातुर(अकोला) तसेच मराठवाड्यातील अजंठा आणि वेरुळ लेण्या जगप्रसिध्द आहेतच. याशिवाय नाशिक, भाजे, कार्ले, बेडसे, कान्हेरी, आणि अन्य ठिकाणच्या लेण्या प्रसिध्द आहेत. कोकणात खेड, चिपळूण, पाले, दाभोळ, सोपारा, चौल रेड्डी आणि अन्यत्र स्थळी हीनयान व महायान पंथाचे निदर्शक पुरावे दिसतात. याशिवाय पन्हाळेकाजी(रत्नागिरी) येथील काही लेण्यात वज्रयान पंथाची निदर्शक शिल्पे सुध्दा बघावयास मिळतात.

ह्यात महत्त्वाची बाब उपरोक्त वर्णन केलेल्या शैलगृहांवरुन(गुंफा) असे लक्षात येते की, ह्यातील बहुतांश शैलगृहे ही प्राचीन व्यापारिक मार्गावर कोरली गेली आहेत. त्याअर्थी या शैलगृहांचा वापर व्यापार्‍यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुध्दा महत्त्वपूर्ण असावा.

महाराष्ट्रात बौध्द धर्माच्या हीनयान, महायान पंथासोबत इ.स. ९-१० च्या शतकाच्या उत्तरार्धात वज्रयान पंथाचा सुध्दा उदय होऊन, येथे तिन्ही पंथांचा प्रसार व प्रचार झाला, असे येथील लेण्यांवरुन व तेथील शिल्पांवरुन दिसते.

सम्राट अशोकाचे महाराष्ट्रावर साम्राज्य

महाराष्ट्रात मिळालेल्या अशोककालीन शिलालेखांवरुन त्याचे साम्राज्य महाराष्ट्रावर होते असे दिसते. इ.स.पूर्व २४६ च्या सुमारास सम्राट अशोकाने बुध्द धर्माचा स्वीकार करुन त्याचा प्रसार संपूर्ण भारतभर करण्याच्या प्रयत्नास सुरवात केली. त्याने योन नावाच्या(बॅक्ट्रीयन) धर्मरक्षितास अपरांताकरिता(कोकणाकरिता) बौध्द धर्माच्या प्रसाराकरीता पाठविले होते. असा उल्लेख महावंश आणि दीपवंश यात मिळतो. अपरांताची राजधानी सोपारा(सुपार्क) येथे होती. तेथे बौध्द धर्माची बैठक होती. आणि तेथूनच बौध्द सिध्दांताचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर केला जात असे. इ.स. पूर्व २-३ र्‍या शतकात बौध्द धर्माची स्थिती अगदी प्रगती पथावर होती, हे महाराष्ट्रभर मिळणार्‍या बौध्द पुरावशेषांवरुन स्पष्ट होते. याच काळात कोकणात इजिप्त व युरोप बरोबर व्यापारिक संबंध वाढले होते आणि त्याच माध्यमातून बौध्द धर्माच्या उन्नतीस व प्रसारास अधिक चालना मिळाली. फाहियान(इ.स. पूर्व ४२०) कोकणाविषयी उल्लेख करतात की, बौध्द धर्माची प्रार्थना स्थळे, भिक्षुंकरिता निवासस्थळे, सह्याद्रीच्या
पर्वत रांगेत कोरली गेली होती. आजही कोकणपट्टीत आणि त्यालगतच्या परिसरात बौध्द धर्माच्या संबंधातील , इ.स. पूर्व दुसर्‍या शतकापासून ते इ.स. आठव्या-नवव्या शतकापर्यंतचे, पुरावशेष मिळतात.

विदर्भात बौध्द अवशेष

विदर्भात पौनी येथील जगन्नात टेकडीवर इ.स. १९६९-७० साली झालेल्या पुरातत्वीय उत्खननात विटात बांधकाम केलेला स्तूप मिळालेला आहे. स्तुपाचा व्यास ४२ मीटर असून घूमट पेटिका पध्दतीने बांधला आहे. स्तुपाभोवती ९ मीटर रुंदीचा प्रदक्षिणा पथ, भोवती वेदिका आणि चारही बाजूस प्रवेशद्वारे होती. हा स्तूप जगप्रसिध्द सांची येथील स्तुपापेक्षाही आकाराने मोठा असून त्यांच्या तोरणावर शुंगकालीन शिल्पे कोरली आहेत. येथील स्तूप आणि कलवशेषांवरुन प्राचीन कालीन पौनी हे विदर्भातील हीनयान पंथीय बौध्द मताचे मोठे केंद्र होते, असे हमखास सांगता येते.

याशिवाय अडम आणि मनसर(नागपूर) येथेही स्तुपाचे अवशेष मिळाले आहेत.

चिनी प्रवासी ह्युएनत्संग यांच्या मतानुसार भांदक म्हणजे भद्रावती येथे एक प्राचीन संघाराम व एक अशोक कालीन स्तूप होता. संघाराम म्हणजे भद्रावती येथील विंध्यासन लेणी होय. त्यात स्तूप कोरले होते. परंतु कालपरत्वे महायान काळात या लेण्याचा विस्तार करुन या हीनयान लेण्याचे परिवर्तन महायान लेण्यात होऊन त्यात भगवान बुध्दाच्या भव्यदिव्य मूर्ती कोरण्यात आल्यात.

अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात इ.स. पूर्व २-३ र्‍या शतकापासून ते इ.स. च्या २-३ शतकापर्यंतची हीनयान पंथाची निर्देशक प्रतीके आणि इ.स. ४-५ व्या शतकापासून इ.स.८-९ व्या शतकापर्यंतच्या प्रतिमा आणि अन्य बौध्द कलावशेष संपूर्ण महाराष्ट्रात बांद्यापासून चांद्यापर्यंत मिळतात. तसेच इ.स. ९ व्या शतकानंतर वज्रयान या पंथाचे सुध्दा बौध्द पुरावशेष मिळतात.

 तथागत गौतम बुद्धांनी सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी वाराणसी जवळ सारनाथ येथे बौद्ध धर्माची मुहूर्तमेढरोवली, 
https://www.siddhartha35.blogspot.com

त्यानंतर बौद्ध धर्म हा भारतभर व भारताबाहेर पसरला.  तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर सुमारे इसवीसनपूर्व 483 मगधचा राजा अजातशत्रू यांनी त्यावेळी बौद्धांची प्रथम सभा संगिती भरवली व बौद्ध वांड़्मयाला  रूप प्राप्त झाले. दुसरी सभा वैशालीस रेवंतभिक्षुंच्या अध्यक्षतेखाली घेतली गेली आणि तिसरी संगीती मौर्य सम्राट राजा  अशोक यांनी भरविली. चौथी आणि महत्त्वाची बौद्ध संगीति कुषाण राजा कनिष्क याचे काळात कश्मीर मधील कुंडल वन येथे झाली  त्या सभेचा वसुमित्र हा अध्यक्ष होता. बौद्धधर्म दोन भागात विभक्त झाले थेरवादाला हीनयान म्हणू लागले तर सुधारणावादी व बौद्धांना महायानी  म्हणू लागले. यानंतर बुद्धांचा तिसरा पंथ निर्माण झाला त्यास वज्रयान म्हणू लागले
https://www.siddhartha35.blogspot.com

बुद्ध प्रतीके पुढील प्रमाणे होती १) एक पांढरा हत्ती  2) कमळ हत्ती 3) घोडा  4) बोधिवृक्ष  5) वज्रासन   6)  गंधकुटी  7) प्रभा मंडळ  9) धम्मचक्र  10) पदचिन्हे 11) त्रिरत्न 12) स्तुप  इत्यादी होते. 
सम्राट राजा अशोकाचा बौद्ध धर्मास राजाश्रय चंद्रगुप्त मोरय यांचा नातू राजा सम्राट अशोक यांनी बौध्द धर्माचा स्वीकार करून प्रचार आणि प्रसार केला. राजा सम्राट अशोक यांनी भारतामध्ये 84,000  स्तुप, विहारे, तयार केली असल्याची नोंद आहे. म्हणजे आताचे मंदीरे पुवशिलालेखात आजपण या नोंदी आहेत. राजा सम्राट अशोक यांनी आपला मुलगा  व मुलीने सुद्धा बौद्ध धर्माचा स्वीकार करून बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार केला.
https://www.siddhartha35.blogspot.com

  महासांघिक बौद्धांना सत्तेचा पाठिंबा  कुषाण राजा कनिष्क इसवी सन एक ते दोन शतक यांच्याकडून मिळाला. कनिष्क राजा यांनी आपल्या राज्य नाण्यावर  तथागत गौतम बुद्धांना प्रथम स्थान दिले   राज आज्ञेचे पाठबळ मिळताच महासंघ बौद्धांच्या प्रेरणेने कुशाण राजाच्या उत्तर व दक्षिणेतील गांधार व मथुरा कला शैलीतील पंडित कारागिरांनी बुद्ध प्रतिमा निर्माण केली दोन्ही कलेत बुद्धप्रतिमा अस्तित्वात आली.
राजा कनिष्काच्या बहुसंख्य नाण्यावर शावनानो शाओ कनिष्को  कोषानो हा शक भाषेतील लेख ग्रीक लिपीत आहे. या प्रकारच्या नाण्यांवर बुद्धांची उभी प्रतिमा त्यांच्या मागे प्रभावली, तथागत गौतम बुद्धांच्या अंगावरील चिवर वस्त्र आर्थिक पद्धतीचे आहे ग्रीक भाषेत लिहिलेले आहे.    
  राजा कनिष्कांच्या सर्व किंवा बहुसंख्य नाण्यांवर ग्रीक भाषेत  . सारनाथ वाराणसी येथे भिक्षापात्र यांनी बोधिसत्व नाव असलेली विशाल प्रतिमा कनिष्काच्या तिसऱ्या राज्य संवत्सरात प्रतिष्ठित केली सुरुवातीच्या बुद्ध प्रतिमांना बोधिसत्व ने संबोधित  केले.
https://www.siddhartha35.blogspot.com
इजऊऊज  असे त्यांचे नाव लिहिलेले आहे. निर्विवाद अशी नाण्यांवरील अतिप्राचीन तथागत बुद्धांची  प्रतिमा होय
राजा सम्राट अशोकाचे महाराष्ट्रावर साम्राज्य होते याची नोंद आहे राजा सम्राट अशोकाचे महाराष्ट्रावर साम्राज्य महाराष्ट्रात मिळालेल्या अशोककालीन शिलालेखावरून  राजा सम्राट अशोकाचे साम्राज्य महाराष्ट्रावर होते असे दिसते पूर्व 246 च्या सुमारास सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून प्रसार संपूर्ण भारतभर व भारताबाहेर केला. त्यांनी योन नावाच्या बॅक्ट्रियन धर्मरक्षितास अपरांताकरिता कोकणा करिता बौद्धधर्माच्या प्रसारा करिता पाठविले होते असा उल्लेख महावंश आणि दीपवंश यात मिळतो. आपरांताची राजधानी सोपारा सुपार्क येथे होती. तेथे बौद्ध धर्माची बैठक होती आणि तेथूनच सिद्धांताचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर केला जात असे इसवीसन पूर्व बौद्ध धर्माची स्थिती अगदी प्रगतीपथावर होती हे महाराष्ट्रभर मिळणाऱ्या शिलालेखात व शिल्पकला यातुन स्पष्ट होते याच काळात कोकणात इजिप्त व युरोप बरोबर व्यापारिक संबंध वाढले  बरोबर व्यापारिक संबंध वाढले होते आणि त्याच माध्यमातून
बौद्ध धम्माच्या उन्नतिस व प्रसारास चालना मिळाली.   इसवीसनपूर्व 421  कोकणाविषयी शिलालेखात उल्लेख केला आहे की,  ते बौद्ध धर्माची भिक्षुक करता निवास स्थळे बौद्ध धर्माची साधना स्थळे  सह्याद्रीच्या पर्वत रांगेत कोरलेली आहेत. आजही कोकणपट्टीत आणि त्या लगतच्या परिसरात बौद्ध धर्माच्या संबंधातील इसवीसन पूर्व दुसऱ्या शतका पासून ते इसवीसन आठव्या नवव्या शतका पर्यंत पुरावे मिळतात, आणि आजपण उत्खननामध्ये बौद्ध धर्माचे शिलालेख, स्तुपे तथागत गौतम बुद्धांच्या ध्यानस्थ प्रतिमा बौद्ध कालिन इतिहास सामोरे येत आहे.

  महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रवेश संपूर्ण महाराष्ट्रात बौद्ध, बौद्ध धर्म संबंधित पुरावशेष जसे प्राचीन गुंफा विहार मूर्ती शिल्प इत्यादी सर्वत्र कोरलेली दिसतात प्राचीन स्तुपांच्या, गुंफांच्या स्थापत्त्यावरून आणि अन्य पुरावा सादर करून महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रवेश इसवीसनपूर्व 23 व्या शतकाच्या सुमारास झाला असे दिसते. महाराष्ट्रात बौद्ध भिक्षूंच्या निवासा करिता अनेक विहारे कोरली गेली त्यासोबतच अनेक साधनास्थळे म्हणजे चैत्यगृह आणि व प्रतिमा कोरल्या गेल्या असल्याचे पुरावे मिळतात. यासंबंधीचे पुरावे विदर्भात पवनी जिल्हा भंडारा जिल्हा नागपूर जिल्हा नागपूर भद्रावती जिल्हा चंद्रपूर वाशीम जिल्हा वाशिम आणि पातुर जिल्हा अकोला तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद येथे अजिंठा आणि वेरूळ लेणी लेण्या जगप्रसिद्ध आहेतच याशिवाय नाशिक भाजे कार्ले बेडसे कान्हेरी आणि अन्य ठिकाणच्या लेण्या प्रसिद्ध आहेत. कोकणात खेड चीपळून पाले दाभोळ सोपारा रेड्डी आणि अन्य स्थळी युनियन व महायान पंथाचे निर्दशक पुरावे दिसतात याशिवाय पन्हाळेकाजी जिल्हा रत्नागिरी येथील काही लिहिण्यात वज्रयान पंथाची निर्दशक शिल्पे सुद्धा बघावयास मिळतात यात महत्त्वाची बाब उपरोक्त वर्णन केलेल्या शैलगृहावरून गुंफा असे लक्षात येते की यातील बहुंताश शैलगृहे ही प्राचीन व्यापारी मार्गावर कोरलेली आहेत, त्या आर्थी या गृहांचा वापर व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वपूर्ण असावा. महाराष्ट्रात बौद्ध धर्माच्या हीनयान व महायान पंथाच्या सोबत  शतकाच्या उत्तरार्धात वज्रयान पंथाचा सुद्धा उदय होऊन येथे तीन पंथाचा प्रसार व प्रचार झाला असे येथील लेण्या वरून व तेथील शिल्पकला वरून दिसते.  विदर्भात बौद्ध अवशेष विदर्भातील पुणे येथील जगन्नाथ टेकडीवर इसवी सन 1969 - 70  झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननात विटात बांधकाम केलेला स्तूप मिळालेला आहे स्तुपाचा व्यास 42 मीटर असून घुमटं पेटिका पद्धतीने बांधला आहे. स्तुपाभवती  नऊ मीटर रुंदीचा प्रदक्षिणापथ आणि चारही बाजूस प्रवेशद्वार होती हा स्तूप जगप्रसिद्ध सांची येथील स्तूपा पेक्षाही आकाराने मोठा असून स्तुपाच्या तोरणावर शुंगकालिन  शिल्पे कोरली आहेत. येथील स्तूप आणि  कलावक्षांवरून प्राचीन कालीन पौनी हे   विदर्भातील हीनयान पंथीय हे बौद्धांचे मोठे केंद्र होते. मनसर जिल्हा नागपूर येथे स्तूपाचे अवशेष मिळालेले आहेत. चिनी प्रवासी ह्युएनत्संग  यांच्या मतानुसार भांदक म्हणजे भद्रावती येथे एक प्राचीन संगाराम व एक अशोककालीन स्तूप होता. संघाराम  म्हणजे भद्रावती येथील लेणी होय. त्यात स्तुप कोरले होते. परंतु कालपरत्वे महायान काळात या लेण्याचा विस्तार करून हिनयान लेण्यांचे परिवर्तन होऊन त्यात गौतम बुद्ध मूर्ती कोरण्यात आल्या अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात इसवीसनपूर्व दुसऱ्या ते तिसऱ्या  शतकापासून ते इ.स.दुसऱ्या ते तिसऱ्या  शतकापर्यंतची हिनयान पंथांची निर्दिशके,प्रतिके आणि इ.स.चौथ्या ते पाचव्या शतकापासून इ.स. आठव्या ते नवव्या शतकापर्यंतच्या प्रतिमा,स्तुप,विहारे  आजपण सर्व देशांमध्ये हजारो वर्षांपासून मातीच्या ढिगाऱ्या खाली गाडलेल्या बौद्ध कालीन शिल्पे, शिलालेख, तथागत गौतम बुद्धांच्या ध्यानस्थ प्रतिमा व राजा कनिष्कांचे तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमांचे नाणे तसेच राजा सम्राट अशोकांनी 84,000 स्तुपे,विहारे, तथागत गौतम बुद्धांच्या ध्यानस्थ प्रतिमा व बौद्ध कालीन इतिहास मातिच्या ढिगातून बाहेर निघत आहेत. हा लेख बौद्ध कालीन इतिहासाबद्दल आहे कोणाच्या ही भावना दुखावण्याबद्दल नाही, यातून जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षम:स्व.


https://medium.com/buddhism/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-ff65d54905e8

 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यातीलच एक महत्वपूर्ण स्थळ. वरोरा मार्गावर २७ किमी अंतरावर हे स्थान आहे. वरदविनायक, देऊळवाडा, विजासन, भद्रमंदिर, भव्य गुंफा मंदिर, भांदक किल्ला, गवराळा ही लक्षवेधी स्थाने येथे आहेत. हिंदू, बौद्ध, जैन या तिन्ही वैभवशाली खुणा भद्रावतीत आढळतात. भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे दर्शन घडवितात.

भद्रावतीचे प्राचीन नाव 'भद्रक'. या शब्दाचा अपभ्रंश होऊन भांदक असे झाल्याची आख्यायिका आहे. गावातील नागमंदिर हे फार प्राचीन असून चवथ्या शतकातील असावे. याबाबत विशेष संशोधन होणे आवश्यक असल्याचे इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. भद्रनाग मंदिर, रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला आहे. याचे नाव भद्रेश्वर होते. यावरून हे मंदिर महादेवाचे असल्याचे सांगण्यात येते. कालांतराने ते मंदिर पाडले गेले. त्यातील शिवलिंग व नंदी नष्ट झाले. याच गावापासून केवळ दोन‌ किलोमीटरवर गवराळा आहे. येथे वरदविनायक मंदिर आहे. गवराळा टेकडीवरील वरदविनायक शिल्प उत्तरमुखी असून देवालय उत्तरमुखी आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या गणेशाची सहा फुटी मूर्ती आहे. भद्रावतीपासून सुमारे तीन किमी अंतरावर विजासन टेकडी आहे. तेथे बौद्ध लेणी आहेत. त्याला गुहा असेही म्हणतात. मधले भव्य लेणे अंदाजे ६४ फुट बोगद्यासारखे लांब असून या लेण्याच्या दोन्ही बाजूस दोन लेण्या आहेत.

इतिहास

  • कनिंघम महोदय के अनुसार चौथीं-पाँचवीं शती में वाकाटक नरेशों की राजधानी इसी स्थान पर थी।
  • टि. विसेंट स्थिम के अनुसार वाकाटकों की राजधानी वाकाटकपुर में थी, जो ज़िला रीवा के निकट है।
  • चीनी यात्री युवानच्वांग सन् 639 ई. में भद्रावती पहुँचा था उसने 100 संघारामों का विवरण दिया है, जिसमें 1,400 भिक्षु निवास करते थे। उस समय भद्रावती का राजा सोमवंशीय था।
  • युवानच्वांग ने भद्रावती को कोसल की राजधानी बताया है।

गुफ़ाओं का निर्माण

  • भांडक से एक मील पर बीजासन नामक तीन गुफ़ाएँ हैं।
  • ये शैलकृत हैं और उनके गर्भगृह में बुद्ध की विशाल मूर्तियाँ उकेरी हुई हैं।
  • इनमें भिक्षुओं के निवास के लिए भी प्रकोष्ठ बने हुए हैं।
  • एक अभिलेख से ज्ञात होता है कि इन गुफ़ाओं का निर्माण बौद्ध राजा सूर्य घोष ने करवाया था।

प्राचीन अवशेष

  • यहाँ आज भी बौद्ध अवशेष विस्तृत खण्डहरों के रूप में मौजूद हैं।
  • भांडक में पार्श्वनाथ का जैन मंदिर भी है, जिसके निकट एक सरोवर से अनेक प्राचीन मूर्तियाँ प्राप्त हुई थीं।
  • बौद्ध तथा जैन धर्म से सम्बन्धित अवशेषों के अतिरिक्त, भांडक में हिन्दू मन्दिरादि के भी अवशेष प्रचुरता से मिलते हैं।
  • भद्रनाग का मन्दिर, जिसका अधिष्ठाता देव नाग है, जो प्राचीन वास्तु का श्रेष्ठ उदाहरण है। नाग की प्रतिमा अनेक फनों से युक्त है।
  • मंदिर की दीवारों के बाहरी भाग पर उकेरी गई शेषशायी विष्णु की मूर्ति भी कला का अद्भुत उदाहरण है। जैन मन्दिर के पास चंडिका का नष्ट-भ्रष्ट मंदिर है।
  • भद्रावती के खंडहरों में उत्खनन कार्य अभी तक नहीं के बराबर हुआ है। व्यवस्थित रूप से खुदाई होने पर यहाँ से अवश्य ही अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक तथ्यों को प्रकाश में लाया जा सकेगा।

 

भटाळा लेणी समुह आजचा वरोरा... - चांदागडातील बुध्द धम्माचा इतिहास


भटाळा लेणी समुह

आजचा वरोरा म्हणून ओळख असलेल्या तालूक्याचा संपुर्ण भाग प्राचीन भांदक राजधानीत येत होता. बुध्द धम्माचा प्रचार आणि प्रसाराचे महत्मम कार्य भांदक येथून झाले होते. या भागात आढळणाऱ्या लेण्या आजही याची साक्ष देतात.

वरोरा तालूक्यातील भटाळा हे गाव.... गावाला डोंगर-रागांनी वेढले आहे. येथे एकुण 20 लेण्या आहेत. एक लेणी समुह भटाळा गावापासून 1 किमी दक्षिणेस असलेल्या ऋषीटाके या तलावाभोवती काही पहाडात आहेत. लेण्यांचा दुसरा समुह हा भवानी मंदीर आणि किल्ला यामध्ये भटाळा गावाच्या दक्षिणेस कोरला आहे. या समुहात एकुण पाच गुफा आहेत. तिसरा लेणी समुह भटाळा गावाच्या पश्चिमेस आणि स्थानिक तलावाच्या दक्षिणेस असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी कोरले आहे. यात दोन लेणी आहेत. येथे काही शिल्प आहेत. शिल्पशैलीवरून आणि लेण्यांच्या वैशिष्ट्यांवरून येथे इ.स. 4-5 व्या शतकापासून ते इ.स. 7-8 व्या शतकापर्यंत लेणी कोरल्या गेल्याचे स्पष्ट होते.

( संग्रहीत छायाचित्र )

 चंद्रपूर सुट्यांच्या दिवसात विदर्भातील प्रसिद्ध स्थळांना भेट देणे. त्यातील निसर्गसौंदर्यासोबत ऐतिहासिक महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न होतो. पण, आजही अनेक स्थळांची माहितीही समोर आलेली नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यातीलच एक महत्वपूर्ण स्थळ. वरोरा मार्गावर २७ किमी अंतरावर हे स्थान आहे. वरदविनायक, देऊळवाडा, विजासन, भद्रमंदिर, भव्य गुंफा मंदिर, भांदक किल्ला, गवराळा ही लक्षवेधी स्थाने येथे आहेत. हिंदू, बौद्ध, जैन या तिन्ही वैभवशाली खुणा भद्रावतीत आढळतात. भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे दर्शन घडवितात.

भद्रावतीचे प्राचीन नाव ‘भद्रक’. या शब्दाचा अपभ्रंश होऊन भांदक असे झाल्याची आख्यायिका आहे. गावातील नागमंदिर हे फार प्राचीन असून चवथ्या शतकातील असावे. याबाबत विशेष संशोधन होणे आवश्यक असल्याचे इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. भद्रनाग मंदिर, रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला आहे. याचे नाव भद्रेश्वर होते. यावरून हे मंदिर महादेवाचे असल्याचे सांगण्यात येते. कालांतराने ते मंदिर पाडले गेले. त्यातील शिवलिंग व नंदी नष्ट झाले. याच गावापासून केवळ दोन‌ किलोमीटरवर गवराळा आहे. येथे वरदविनायक मंदिर आहे. गवराळा टेकडीवरील वरदविनायक शिल्प उत्तरमुखी असून देवालय उत्तरमुखी आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या गणेशाची सहा फुटी मूर्ती आहे. भद्रावतीपासून सुमारे तीन किमी अंतरावर विजासन टेकडी आहे. तेथे बौद्ध लेणी आहेत. त्याला गुहा असेही म्हणतात. मधले भव्य लेणे अंदाजे ६४ फुट बोगद्यासारखे लांब असून या लेण्याच्या दोन्ही बाजूस दोन लेण्या आहेत.

चंद्रपूर शहर : पूर्वीचे चांदा. महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या ७४,९९४ (१९७१). हे एराई व झरपट नद्यांच्या संगमाजवळ, वर्धा-काझीपेट लोहमार्गावर वर्ध्यापासून ११८ किमी. आग्नेयीस आहे. दिल्ली-मद्रास लोहमार्गही चंद्रपूरवरून जातो तसेच उत्तम सडकांनी हे नागपूर, गडचिरोली, वरोडा व इतर महत्त्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. शहरात तेल गिरणी, काच कारखाना असून कापूस पिंजणे, रेशमी आणि सूती विणकाम, रंगकाम, विटा, कौले, बांबूकाम, कातडीकाम, सोन्याचांदीचे दागिने बनविणे इ. उद्योग आहेत.चंद्रपूर परिसरात कोळसा, लोखंड, बेरियम सल्फेट, चिनीमाती इ. खनिजे मिळतात. तसेच जंगलाचे प्रमाणही मोठे असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योगांना चंद्रपूर हेच मध्यवर्ती ठिकाण पडते. १९७५ साली येथून पाच किमी. अंतरावर एक पोलाद कारखाना निघाला आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरपासून ४५ किमी. उत्तरेस आहे. प्राचीन भद्रावती (भांडक) ही वाकाटकांची व त्यानंतर गोडांची राजधानी चंद्रपूरजवळच होती. त्यामुळे चंद्रपूरजवळ किल्ला, तट तसेच अंकलेश्वर, महाकाली, मुरलीधर इ. मंदिरे व इतर अवशेष आढळतात.

जोशी, चंद्रहास

80



















  बुद्ध पौर्णिमा विशेष : ऐतिहासिक बुध्द लेणी, विज्जासन, भद्रावती, जि. चंद्रपुर

Buddhist Heritage Of India - Vijasan Caves, Chandrapur

Admin

Location:

Vijasan Caves are located at Bhadrawati in Chandrapur district of Maharashtra state in India.

Description:

Bhadrawati or Bhandak is an old city in Vidharbha which is around 25 km from Chandrapur. The history of the city of Bhadravati goes back to two thousand years. In this place, there are many ancient relics, castles, temples and caves to the medieval period from prehistoric times.

Historical Importance:

These caves are the biggest Buddhist caves in Vidarbha, constructed in the 2nd century CE by King Yajna Sri Satakarni of Satawahana Dynasty. Panduvamshis ruler Udayana’s grandson Bhavadeva done restoration of this Buddhist caves.

Is an impression that a Chinese traveller Hiuen Tsang had visited this place.

Rulers like Maurya, Satavahan, Western Satraps, Mundraj vansh, Vakatak, Nal vansh, Vishnukundi, Kalchuri, Chalukya, Rashtrakut, Mana, Yadav had ruled in Bhadrawati.

Cave Architecture:

Vijasan Caves consists of long passages leading through small chamber up to small shrines of Buddha. The excavations are in the shape of a cross, the lower part being an open passage 63 feet long, the upper part a gallery cave 74 feet long, and the right and left parts having two galleries, the right gallery cave of 47 feet long and left gallery cave of 35 feet long.

vijasan 1

On the left hand there is a small room 6 feet 9-inch square. On the right hand are two small rooms, these are cells for monks. From the head of the long chamber a few short passages lead up to the sanctum, a small room with a flat roof having a statue of Buddha seated on a throne.

vijasan 2

There is a short inscription of six letters on the right door jamb of the entrance. The first and last letters are not clear, though the whole may be read as “Sri Rudasachi hu”, here few earlier letters belong to Gupta period and later to the 7th or 8th century. This record seems to be only the name of a pilgrim, Rudra, who had visited the cave.

vijasan 5

Another large inscription which is on a long reddish stone that had been removed and taken to Nagpur Museum.

The right cave and the left cave are of exactly the same style as the front cave, but these are smaller in size. The statue of seated Buddha is carved on the throne in these caves.

vijasan Left                    vijasan Right

Vijasan caves deserves a special mention for the carving of three stupa symbols on their facade. The stupa symbols are carved in low relief on the facade of the caves as well as on the side walls of the wide porch. These depictions of stupa symbol are shown with the all parts such as medhi, anda, harmika and chhatravali. 

vijasan 7

vijasan 8                    vijasan 9                   vijasan 10

On the wall there are traces of mutilated inscription shows by the shape of its letters which are quite perfect and readable.

vijasan 12                              vijasan 11

vijasan 13

On the top of the hill beautiful Buddha statue is erected.

vijasan 15

On the backside of the top of the hill have the Bodhisatwa statue.

vijasan 14

Transportation Information:

Nearest Airport : Nagpur Airport
Nearest Railway Station : Bhandak Railway Station
Nearest Bus Station : Bhadrawati Bus Stop

https://buddhistcavesindia.com/vijasan-caves/


 भद्रावती हे ठिकाण वर्धा नदीच्या खोऱ्यात वसले आहे. ते तालुक्याचे शहर आहे. ते चंद्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणावरून सव्वीस किलोमीटर अंतरावर येते. त्या ठिकाणाला तेथील अनेक पुरातन वास्तूंमुळे प्रसिद्धी मिळाली. शिवाय, ऑर्डनन्स फॅक्टरी या शस्त्रास्त्रनिर्मितीच्या कारखान्यामुळे वेगळी नवी ओळख निर्माण झाली. तेथील लोकसंख्या आहे साठ हजार पाचशे पासष्ट. व्यवस्थापन नगरपरिषदेकडे आहे. ठिकाणाच्या चतु:सीमेला पूर्वेला ताडोबा जंगल, पश्चिमेला देऊरवाडा, उत्तरेला बरांज, वरोरा आणि दक्षिणेकडे लोणारा, चंद्रपूर ही गावे. भद्रावती हे ठिकाण ‘भांदक’ ह्या नावानेही ओळखले जाते. ते मध्यरेल्वे मार्गावर आहे. रेल्वेस्टेशन ‘भांदक’ या नावाने जास्त परिचयाचे आहे.

भद्रावती नागपूर-चंद्रपूर या राज्य महामार्गावर (264) आहे. त्यामुळे दळणवळण दोन्ही मार्गांनी सुलभ आहे.

भद्रावतीतील तालुक्याच्या ठिकाणी असाव्या त्या सर्व सोयी-सुविधा आहेत. सर्व शासकीय कार्यालये, न्यायालय, सरकारी तथा खाजगी आरोग्यसेवा, शाळा-महाविद्यालये, कृषिउत्पन्न बाजार समिती आणि गजबजलेली समृद्ध बाजारपेठ! भद्रावतीपासून पाच किलोमीटरच्या अंतरावर चार कोळसा खाणी आहेत. गावात एनटीपीसी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, ऑर्डनन्स फॅक्टरी या शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यांमध्ये काम करणारा कामगार व कर्मचारीवर्ग मोठा आहे. गावातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये कार्य करणारे-लगतच्या कोळसा खाणीत काम करणारे नोकरदार, व्यापारीवर्ग यांचेही प्रमाण मोठे आहे. तसेच, नगरपालिकेच्या सीमेत जी गावे आलेली आहेत त्या गावांतील शेतकरी आणि परिसरातील विविध खाजगी व सरकारी फर्मस् यांमध्ये काम करणाऱ्यांचे प्रमाण बरेच आहे.     

भद्रावतीला दोन पदव्युत्तर महाविद्यालये, तीन पदवी महाविद्यालये, पाच कनिष्ठ महाविद्यालये, आठ माध्यमिक विद्यालये आणि बारा प्राथमिक विद्यालये आहेत. त्यांवरून तेथील शैक्षणिक सांस्कृतिक वातावरण कसे असावे याचा अंदाज येतो. त्याचप्रमाणे, शहरात वातावरण धार्मिक स्वरूपाचे असून सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.     

भद्रावती येथे उत्खननादरम्यान सापडल्या गेलेल्या हिंदू, बौद्ध व जैन या काळांतील मूर्ती व मंदिरांचे अवशेष यांवरून तेथील समृद्ध ऐतिहासिक वारसा लक्षात येतो. भांदकसारखे प्राचीन अवशेषांनी समृद्ध दुसरे गाव या प्रांतात क्वचित असेल. ते कोणत्याही संशोधकाच्या जिज्ञासू वृत्तीस आव्हान दिल्याशिवाय राहत नाही असे इतिहास संशोधक कै. डॉ. यशवंत खुशाल देशपांडे यांनी म्हटलेले आहे. खनिज, पाणी, जंगल, सुपीक शेतजमिनी अशी नैसर्गिक समृद्धी एका बाजूस तर प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेली समृद्धी दुसऱ्या बाजूस अशा कोंदणात भद्रावतीची नगरी वसलेली आहे.   

भद्रावतीच्या गणेशाला वरदविनायक असे म्हटले जाते. तो भांदक रेल्वेस्टेशनवरून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर उत्तरेकडे, गवराळा टेकडीवर आहे. म्हणजे भद्रावती शहरापासून दक्षिणेकडे एक किलोमीटर अंतरावर. मंदिराची इमारत हेमाडपंथी स्वरूपाची आहे. मंदिराच्या चार-पाच पायऱ्या उतरून खोलगट भागात गेल्यावर सुमारे सहा फूट उंचीची गणेशमूर्ती दिसते. तळघर खोलगट असल्याने मंदिर चालुक्य सम्राट सहावा विक्रमादित्य (1087 ते 1126) यांच्या काळात 1104 मध्ये बांधले गेले असावे.

विजासन गुंफा अर्थात आवासालय भद्रावतीपासून पश्चिमेस सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे. प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ कनिंगहॅम यांनी त्या लेण्यांचा उल्लेख प्रथम केलेला आहे. प्रसिद्ध चिनी यात्रेकरू ह्यूएन त्सांग तेथे इसवी सनाच्या सातव्या शतकात येऊन गेल्याचा उल्लेख आढळतो. त्या लेण्यांत तीन दिशांना तीन बोगदे असून पूर्वमुखी बोगदा पासष्ट फूट लांबीचा असावा. तेथे दोन्ही बाजूंस मध्यम स्वरूपाचे कोनाडे आहेत. बौद्ध भिक्षूक त्यात बसून ध्यान करत असावेत (रिपोर्ट ऑफ टूर इन दी सेंट्रल प्राव्हिन्सेस इन 1873, पृ-74, 75).
भांदकचे मूळ नाव भद्रक. ते ज्या मंदिरावरून पडले ते म्हणजे भद्रेश्वराचे मंदिर. भद्रेश्वर म्हणजे महादेव. कालांतराने, ते मंदिर पडून त्यातील शिवलिंग वगैरे नष्ट झाले. त्या ठिकाणी भद्रनाग मंदिराची वास्तू दिसते. पायऱ्यांची खोल विहीर मंदिराच्या बाजूला आहे. मंदिराला आता भद्रनाग मंदिर असे म्हणतात. त्याची स्थापना कोसल येथील पांडुवंशीय राजा उदयन याने इसवी सन 480 ते 500 च्या दरम्यान केली. (जनरल कनिंगहॅम यांचा आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, व्हॉल्यूम 9, पृष्ठ 135).

जैनमंदिर – हे जैन श्वेतांबर तीर्थ असून श्री केशरीया पार्श्वनाथ यांची प्राणप्रतिष्ठा मंदिरात केली गेली आहे. ते भांदक’ रेल्वेस्थानकावरून दोन किलोमीटर अंतरावर आहे. ती मूर्ती प्राचीन असल्याचे सांगतात. मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर आणि आतील शिल्प आकर्षक स्वरूपाचे आहे. प्रेक्षणीय आणि पूजनीय स्थळ म्हणून सर्व धर्माचे लोक तेथे आवर्जून भेट देतात. ती वास्तू आणि तो परिसर आर्किआलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी तीर्थस्थानाचा दर्जा देऊन संरक्षित केले आहेत.     

भद्रावती शहराच्या मध्यभागात किल्ला असून तो ही पुरातत्त्व विभागाकडून संरक्षित आहे. किल्ल्याचा दर्शनी भाग प्रेक्षणीय भासतो. तेथील उत्खननादरम्यान सापडलेल्या काही मूर्ती व शिल्पे किल्ल्याच्या आतील भागात ठेवलेली आहेत. किल्ल्याची तटबंदी थोडीफार घसरली आहे. आतील भागात केवळ पटांगण सुस्थितीत आहे. आत पायऱ्यांची विहीर असून तिचे बांधकामही उत्तम स्थितीत आहे.

बालाजी मंदिर – भद्रनाग मंदिराच्या पूर्वेला असून ते पंचायत समिती समोरील रोडने ग्रामोदय संघाच्या समोरील बाजूस येते. मंदिर बाराव्या-तेराव्या शतकातील असावे. बालाजी मंदिरात प्रवेश केल्याबरोबर आकर्षक द्वारपट्टीका समोर दिसते. ती द्वारपट्टीका कलाकुसरीने परिपूर्ण आहे. नैगमेष, गंगा, स्त्रीशिल्प आदी चित्रांकन ठळक स्वरूपात दिसून येते. नैगमेषच्या मूर्ती घडवण्याचा काळ हा चौथ्या शतकाचा म्हणजे वाकाटकाचा समजला जातो. (शिल्पप्रकाश-र.पु. कुळकर्णी पृष्ठ (140) मंदिराचे बांधकाम साधे असल्याने त्या मंदिराचा उल्लेख फारसा कोठे झाल्याचे दिसून येत नाही व ते दुर्लक्षित आहे.      

गांधीवादी विचारवंत एस.के. मिरमीरा यांच्या प्रेरणेतून गावात मूलोद्योगाकरता ग्रामोदय संघाची स्थापना 1955 मध्ये झाली. कवेलू-भांडी बनवणे यासारख्या व इतर ग्रामीण कलांना चालना देणे, स्त्रिया व मुले त्यांच्या शिक्षणाला महत्त्व देणे, गावपातळीवरील स्वच्छता, खेडेगावात अल्प किमतीची घरे व स्वच्छतागृहे निर्माण करणे, कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कला-मेळाव्यांचे आयोजन करणे इत्यादी उद्देश घेऊन ग्रामोदय कार्यरत आहे. देशविदेशातील कलाप्रेमी तेथे येऊन गेल्याचे सांगितले जाते.

संदर्भ सौजन्य : दत्तात्रय तन्नीरवार, चंद्रपूर ऐतिहासिक संशोधनपर लेखक 9922089301भद्रावती रहिवासी :खुशालदास कामडी, लेखक

‘भद्रावतीदर्शन’ – 9921468017

गोपाल शिरपूरकर, 7972715904, gshirpurkar@gmail.com

भद्रावती | Durgbharari


प्रकार : भुईकोट

जिल्हा : चंद्रपुर

उंची : 0

श्रेणी : सोपी

चंद्रपुर जिल्ह्यातील दुर्गभटकंती करताना आपल्याला गोंड राज्याची समृद्धी व कलाप्रेम दर्शविणारा भद्रावती किल्ला पहायला मिळतो. भद्रावती किंवा भांदक हे चंद्रपुर जिल्हयातील तालुक्याचे ठिकाण चंद्रपूर येथून २८ कि.मी. अंतरावर आहे. प्राचीनतेशी नाते सांगणाऱ्या या शहराचा इतिहास दोन हजार वर्षापेक्षाही जुना आहे. येथे असणारा भद्रावती किल्ला केवळ दुर्ग अवशेष अंगावर लेवुन परीपुंर्ण नाही तर अनेक शिल्पांनी देखील संपन्न आहे. भद्रावती शहरात सापडलेल्या अनेक प्राचीन मुर्ती पुरातत्व खात्याने या किल्ल्यात मांडुन ठेवलेल्या आहेत. भद्रावती शहर नागपुर-चंद्रपुर महामार्गावर वसलेले असुन महामार्गापासुन किल्ला साधारण १.५ कि.मी.आत शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. चौकोनी आकाराचा हा किल्ला २.५ एकरवर पसरलेला असुन त्याच्या तटबंदीत चौकोनी आकाराचे लहानमोठे आठ बुरुज आहेत. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी उत्तरेकडील तटबंदीत मुख्य दरवाजा तर दक्षिणेकडील तटबंदीत पुर्वाभिमुख दुसरा लहान दरवाजा आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा दोन चौकोनी बुरुजात लपवलेला असुन हे दोन्ही बुरुज व दरवाजा घडीव दगडात बांधलेला आहे. यात तोफांचा तसेच बंदुकीचा मारा करण्यासाठी झरोके व जंग्या ठेवलेल्या आहेत. या दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करताना दर्शनी भागात दोन बाजुना गोंड राजवटीचे राजचिन्ह असलेली सिंहशिल्प पहायला मिळतात. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस तटबंदीला लागुन उंच चौथऱ्यावर दोन मोठी दालने आहेत. हि दोन्ही दालने नक्षीकामाने व शिल्पांनी सजवलेली असुन सध्या या दोन्ही दालनात किल्ल्यात व शहरात इतरत्र सापडलेल्या अनेक प्राचीन मुर्ती ओळीने मांडुन ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये मस्तक विरहीत कुबेराची मोठी मूर्ती असुन त्यात हंड्यावर बसलेल्या कुबेराच्या हातात मुंगुसाची शेपटी व पायाखाली धनाचे हंडे कोरलेले आहेत, याशिवाय गणेश, शिवपार्वती, महिषासुरमर्दिनी, भगवान महावीर, भगवान बुध्द, भद्रनाथ, विष्णू लक्ष्मी, नरसिंह व वराह अवतारातील विष्णु, नर्तकी, व्याल, सिह ,विरगळ अशा अनेक प्राचीन मुर्ती पहायला मिळतात. या शिवाय उजवीकडील दालनातील भिंतीवर नक्षीदार कोनाडे असुन काही शिल्प कोरलेली आहेत. यात मस्यभेद करणाऱ्या अर्जुनाचे शिल्प पहायला मिळते. दोन्ही दालनाच्या शेजारी बुरुजावर तसेच दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. बुरुजांवर तोफ बसवण्यासाठी तसेच ध्वज रोवण्यासाठी गोलाकार दगडी कट्टा आहे. येथुन किल्ल्याचा आतील संपुर्ण परीसर नजरेस पडतो. किल्ल्याचा आतील भाग म्हणजे एक प्रशस्त पटांगण असुन यात एकुण सात वास्तुंचे चौथरे व एक चुन्याचा घाणा नजरेस पडतो. किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात एक पायऱ्यांची विहीर दिसुन येते. दरवाजाकडील भाग फिरून झाल्यावर या विहिरीजवळ यावे. हि विहीर म्हणजे एक प्रकारचा पाणीमहाल असुन आत उतरण्यासाठी तीन ठिकाणी पायऱ्या आहेत. या पायऱ्या आपल्याला विहिरीत तीन वेगवेगळ्या पातळीवर नेतात. चौकोनी आकाराच्या या विहिरीच्या तीन बाजू घडीव दगडात बांधलेल्या असुन त्यात नक्षीदार कमानी बांधलेल्या आहेत. विहिरीची केवळ एक बाजु विटांनी बांधलेली असुन तळाशी एक भलामोठा दगड बसवलेला आहे. तेथुन किल्ल्याबाहेर जाण्यासाठी भुयार असल्याचे स्थानिक सांगतात. किल्ल्यास पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरीच्या वरील बाजुस मोट बांधलेली असुन खांब रोवण्यासाठी तसेच जास्तीचे पाणी पुन्हा विहिरीत सोडण्यासाठी दोन गजशिल्पे बसवलेली आहेत. विहिरीपासुन जवळच चुन्याचा घाणा पहायला मिळतो. किल्याच्या आत असलेल्या वास्तुचे केवळ चौथरे शिल्लक असल्याने तेथे नेमके काय असावे याच बोध होत नाही. यातील एक चौथरा तटबंदीला लागुन दुसऱ्या दरवाजाजवळ असल्याने तेथे सैनिकांच्या राहण्याची सोय असावी. किल्ल्याचा दुसरा दरवाजा देखील दोन बुरुजात बांधलेला असुन हे दोन्ही बुरुज मुख्य दरवाजाच्या बुरुजापेक्षा लहान आहेत. दरवाजाच्या दर्शनी भागात एक मानवी शीर शिल्प कोरलेले आहे. दरवाजाला अधिक संरक्षण देण्यासाठी समोर आडवी भिंत घालण्यात आली असुन तिच्या टोकाला तटबंदीलगत गोलाकार बुरुज बांधलेला आहे. हे काम बहुदा नंतरच्या काळात करण्यात आले असावे. हा दरवाजा पाहुन मुख्य दरवाजाजवळ आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. याशिवाय किल्ल्याजवळ असलेल्या मंदीरात आपल्याला एक मोठी गणपतीची मुर्ती पहायला मिळते. भद्रापूर किल्ल्यासोबत आपल्याला येथुन जवळच एका लहानशा टेकडीवर असलेली विजासन हि बौद्धकालीन लेणी पहाता येतात. प्राचीन काळापासुन विदर्भावर वेगवेगळ्या राजसत्ता नांदल्या व त्यांनी काळानुरूप किल्ल्यांची बांधणी केली. भद्रावती गावाच्या पश्चिमेस असलेल्या विजासन टेकडीवर बौद्ध लेणी कोरलेली पहायला मिळतात. हि लेणी हीनयान पंथाच्या काळात कोरलेली असुन नंतरच्या काळात महायान पंथीयांनी त्या लेणीत बुद्धांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. या लेण्यामुळे भद्रावती शहराचा इतिहास सातवाहन काळापर्यंत मागे जातो. सातवाहन काळानंतर १२ व्या शतकात विदर्भावर माना जातीच्या नागवंशीय राजांनी सत्ता स्थापन केली. त्यांनी विदर्भात वैरागड, माणीकगड, सुरजागड या सारख्या किल्ल्यांची बांधणी केली. यातील भांकासिंह नावाच्या नागवंशीय राजाने भद्रावती नगरीची स्थापना केल्याचे मानले जाते. या किल्ल्यांच्या दरवाजावर असलेली नागशिल्पे पहाता या गोष्टीस पृष्टी मिळते. यानंतर १३ व्या शतकात विदर्भात गोंड राजवटीचा उदय झाला व त्यांनी या भागात आपली सत्ता स्थापन केली. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ ४०० वर्षे राज्य केले त्यामुळे त्यांच्या संस्कृतीची छाप या किल्ल्याच्या बांधकामात दिसुन येते. प्रवेशद्वारावर असलेले हत्तीवर आरूढ झालेल्या सिंहाचे शिल्प हे गोंड राजांचे राजचिन्ह म्हणून ओळखले जाते. गोंड राजांचा सुरुवातीचा काळ वगळता नंतरच्या काळात त्यांनी मुस्लीम राजवटीचे मांडलिकत्व पत्करल्यामुळे त्यांच्यावर युद्धाचे फारसे प्रसंग ओढवले नाहीत. यानंतर १८ व्या शतकाच्या सुरवातीस गोंड वारसाहाक्काच्या अंतर्गत कलहात विदर्भावर नागपूरकर भोसल्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यांनी नगरधन, पवनी, रामटेक, गाविलगड या सारख्या महत्वाच्या किल्ल्यांची पुनर्बांधणी केली पण राज्याच्या अंतर्गत भागात असलेले दुय्यम किल्ले दुर्लक्षिले गेले.

© Suresh Nimbalkar

https://www.lokmat.com/akola/develop-tarur-caves-tourist-spots/

पातूर हे भारताच्या महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे.

येथे या गावाजवळ वाकाटककालीन लेण्या आहेत.त्या अजिंठा पर्वतरांगेतील डोंगरात तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या सध्या उपेक्षित आहेत. या गुंफासदृश्य आहेत. येथे कोरीवकामही आहे. विदर्भावर तिसऱ्या व चौथ्या शतकातील वाकाटक घराण्यातील शेवटचा राजा हरिषेण याने त्याच्या वराहदेव या प्रधानाकडून त्या तयार करवल्या असे सांगण्यात येते. दुसरे मत असे आहे की, त्या पहिल्या ते चौथ्या शतकात कोरल्या गेल्या आहेत. [ संदर्भ हवा ][ चित्र हवे ]

  ३१ मे १९७४ चा दिवस उजाडला तो नेहमीप्रमाणेच; पण काहीतरी वेगळं घेऊन! पहाटे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला नदीपात्रात जे दिसलं ते बघून त्याला हर्षवायू झाला नाही हेच नवल..!

काय नेऊ…? किती नेऊ...आणि कसं नेऊ...? या संभ्रमात असतानाच त्याने आपल्या हाती लागतील तितक्या 'सोन्याच्या गिन्न्या' (सोन्याची नाणी/शिक्के) घेतल्या आणि तो घराकडे निघाला. हळूहळू ही वार्ता शेजाऱ्यांमध्ये पसरली.

…मग काय? बघता बघता सारा पातूर गाव नदीपात्रात उलटला. ज्याला जे आणि जितकं नेता येईल तितकं, जो तो वाट्टेल तसा नेऊ लागला. विदर्भातील 'मे' महिन्याच्या प्रखर उन्हात गावकरी दसऱ्याच्या सोन्यासारखं खरंखुरं सोनं लुटत होते…जणू प्रत्येक घरात एक अलीबाबा तयार झाला होता..!

(स्त्रोत: फेसबुक)

हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी पोलीस स्टेशनपर्यंत गेली. त्यावेळी पातूरचे ठाणेदार श्री. राजे साहेब होते. त्यांनी लगेच पोलिस अधीक्षक श्री. पद्मनाभन यांना संदेश पाठवला. पद्मनाभन साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री श्री. रत्नाप्पा कुंभार यांना हा संदेश पाठवला. त्यांनंतर ही बातमी मुख्यमंत्री मा. श्री. वसंतराव नाईक यांच्यापर्यंत गेली. तेथून थेट दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात पोहोचली. नंतर ही बातमी ब्रेकिंग न्यूज होऊन भारतापुरती मर्यादीत न राहता BBC लंडनपर्यंत जाऊन पोहचली आणि या खजिन्याने पातूरला जागतिक पातळीवर नेऊन ठेवलं..!

'कलम १४४ लागू करा' हा आदेश येईपर्यंत जवळपास ९० टक्के खजिना लुटला गेला होता. पोलीस बंदोबस्तात केवळ ३६ किलो वजनाच्या ३२६२ सुवर्ण मुद्राच शासन दरबारी जमा होऊ शकल्या.

त्यादिवशीचा तो प्रसंग नुसता डोळ्यासमोर आणला तरीही थक्क झाल्यासारखं होतं. ज्यांनी तो अनुभवला असेल त्यांचं काय झालं असेल, याची आपण कल्पनाच केलेली बरी..!

पातूरच्या लेणी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा

महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात पातुर तालुका हा निसर्गाच्या कुशीत वसलेला तालुका आहे या ठिकाणी विविध प्रकारची निसर्गरम्य प्रेक्षणीय व ऐतिहासिक स्थळे आहेत. शहराला लागुनच नाना साहेब महाराजांचे पुरातन मंदिर आहे कि ज्याच्या नावाने आज शहराची ओळख निर्माण झालेली आहे.नाना साहेब पातुर या प्रमाणे..
आजच्या परिस्थीतीत त्या वास्तुचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे.साडेतीन शक्ती पिठांपैकी एक असलेले रेणुका मातेचे स्वयंभू मंदिर उंच अशा डोंगरावर वसलेले आहे.नवरात्राचे नऊ दिवस व दस-याला डोंगराच्या पायथ्याशी गावातील खडकेश्वर येथील अंबादेवीचे जागृत देवस्थानात विराजमान असलेली अंबा माता या देविच्या भेटीला येते तो क्षण अनुभवतांना महाराष्ट्रातील कानाकोप-यातून आलेल्या भक्तांचे डोळ्यांचे पारने फिटतात.इ.स.सातशेच्या दशकातील ऐतिहासिक कोरीव लेणी , माळराजुरा पक्षी , वन्यप्राणी पर्यटन केंद्र , घाट माथा , तलाव , धोदानी धबधबा , बालाजी मंदिर , तुळजाभवानी मंदिर , सिदाजी बुआ महाराज मंदिर , महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी मंदिर , मुस्लिम धर्माचे नावाजलेले शाहबाबू दर्गा इत्यादी धार्मिक स्थळे शहरात आणी तालुक्यात आहेत.इत्यादी स्थळांचा विकास झालेला नाही व तो होणे अति महत्वाचे आहे पातुर तालुक्यातून मुंबई ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग आणी अकोला-वाशिम-नांदेड हा राज्य मार्ग हे दोन महत्वाचे मार्ग जातात.

अकोला जिल्ह्यातील 'पातुर' या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या 'बोर्डी' नदीच्या पात्रात ३१ मे १९७४ रोजी पहाटे बादशहा शहाजहानच्या काळातील सोन्याची शेकडो किलो नाणी (मुघलकालीन) अचानक सापडली. ही नाणी तिथे नेमकी कशी आली? याचा शोध घेतला असता इतिहास हाती लागला तो असा.

इ. स. १६२८ ते १६५८ या काळात मुघल बादशहा शहाजहान हा गादीवर होता. त्यावेळी देशात अनेक ठिकाणी मुघल साम्राज्य पसरलेले होते किंवा त्यांचे काही मांडलिक राजे राज्य करत होते. शहाजहानचा सरदार ख्वाँजा जहाँ हा 'गोवळकोंडा' येथून खंडणी वसूल करून ती सुरतच्या ठाण्यात जमा करण्यासाठी निघाला होता. मजल-दर-मजल करत त्याचे सैन्य हत्ती, घोडे, बैल आणि उंटांवर लादलेली खंडणी घेऊन प्रवास करत करत विदर्भातील पातुर या गावात पोहोचले.

पातूर गावा नजीकचा हिरवागार परिसर बघून त्यांनी तेथील 'बोर्डी' नदीच्या काठावर आपल्या सैन्याचा पाडाव टाकला. त्याकाळात साधारणत: पाण्याची मुबलकता जिथे असेल तिथे मुक्कामाचे ठिकाण निवडले जाई. परंतु हा खजिना इथे जमिनीत कसा गाडला गेला? याबद्दल मात्र काही कयास लावले जातात.

हा भला मोठा खजिना घेऊन सैन्य या मार्गाने जात आहे ही वार्ता शत्रू सैन्याला कळली असावी. साहजिकच शत्रूच्या हाती खजिना लागू नये म्हणून तो जमिनीत लपवला गेला असेल. कदाचित घनघोर लढाई होऊन त्यात खाँजा जहाँचे सैन्य मारले गेले असावे किंवा खजिना नंतर काढून नेऊ, या विचाराने सैन्य तेथून पळून गेले असावे.

हा खजिना सापडला त्या ठिकाणाहून काही अंतरावर सोन्याच्या गिन्नीवर (नाण्यांवर) असलेली नाममुद्रा कोरलेले काही शिलालेख होते व त्यावर ज्याठिकाणी ह्या गिन्न्या सापडल्या त्या ठिकाणाकडे अंगुली निर्देश करणारे काही दगड रोवलेले होते, असे जुने लोक सांगतात.

इ.स. १६२८ ते १६५८ या काळात 'बोर्डी' नदीकाठावर गाडला गेलेला हा सोन्याच्या नाण्यांचा खजिना जवळपास ३२८ वर्ष जमिनीच्या पोटातच राहिला. १९७१ साली तब्बल ३६ तास पडलेल्या संततधार पावसाने नदीला भला मोठा पूर आला होता. नदीचे दोन्ही काठ पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले, पण खजिना उघडा पडायला मात्र १९७४ सालचा मे महिना उजाडावा लागला..!

पुढील दोन-तीन वर्षात पुराच्या पाण्यामुळे नदीचे काठ खचत-खचत खजिन्यापर्यंत गेले. शेवटी मे महिन्यात जमिनीच्या होणाऱ्या धुपेमुळे अचानक काठाची माती खचली आणि जमिनीच्या पोटातील घबाड उघडे पडले..!

भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता, असे म्हणतात. परंतु चक्क मे महिन्याच्या कडक उन्हात पातुरच्या 'बोर्डी' नदीपात्रात सोन्याच्या गिन्न्यांचा पिवळा पूर वाहत होता.

या सोन्याच्या नाण्यांवर फारसी भाषेत लिहिलेले फरमान असे आहे-

Shihab ed-din Muhammad Shah Jahan badshah ghazi sahib qiran sani.

"बादशाह गाझी मोहम्मद शाहजहाँ शहाबुद्दीन के साहब फरमान" (गाझी म्हणजे युद्ध जिंकलेला) तसेच गिन्नीच्या दुसऱ्या भागावर 'कुरान ए शरीफ' मधील पहिला सुरा लिहिलेला आहे. जवळपास ११ ते १२ ग्रॅम वजनाच्या ह्या एका नाण्याची आजची बाजार किंमत ५५ ते ते ६० हजार रुपये आहे.

(स्त्रोत: युट्यूब)

घटना घडली त्यावेळी नागपूरहून केंद्रीय राखीव पोलीस दलाला खास बंदोबस्तासाठी पाचारण केले होते. यानंतर पोलीसांनी गावात छापे सुध्दा मारले. श्री. चौबे साहेब यांच्या नेतृत्वात पातूर येथून काही लोकांना बयान/जबाब नोंदवण्यासाठी दिल्ली येथे नेले गेले. पोलीसांच्या भीतीने काही लोकांनी केवळ २०० ते ३०० रुपयांमध्ये ह्या गिन्न्या चोरून-लपून विकल्या. ज्यांच्याकडे त्यावेळी पैसे होते, त्यांनी त्या कवडीमोलाने विकत घेतल्या. ज्यांनी विकलं ते कंगाल झाले…ज्यांनी घेतलं ते मालामाल झाले..!

हे अस्सल सोनं विकत घ्यायला, त्यावेळी सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव खान्देश येथील व्यापारी पातूरला ठाण मांडून बसत. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सापडलेल्या सोन्याच्या नाण्यांमुळे तेव्हापासूनच या नदीला 'बोर्डी' नदी ऐवजी 'सुवर्णा' नदी असेही संबोधल्या जाते.

आजही पातुरातील 'ती' जागा 'गिन्नी खदान' म्हणून ओळखली जाते. बोर्डी नदीपात्रात त्या जागेच्या आसपास आणखी बराच खजिना लपवलेला असेल, असा लोकांचा गैरसमज आहे. त्यामुळे तो मिळवण्यासाठी व आपले नशीब आजमावण्यासाठी काही लोक आजही चोरून, लपून तिथे जमीन खोदायला जातात. रात्र-रात्रभर खोदतात. काही जण मंत्रा-तंत्राचा वापर करतात. कुणाच्या नशिबात काहीच लागत नाही, तर कुणाला एखाद दुसरी गिन्नी सापडल्याची अफवा गावभर पसरते.

खरं काय? खोटं काय? हे बादशहा शहाजहान, त्याचा सरदार खाँजा जहाँ, खजिना वाहून नेणारे ते शेकडो उंट, हत्ती, घोडे, बैल, खजिन्याची सुरक्षा करणारे सैन्य आणि खजिना जमिनीत गाडणारे सैनिक ह्यांनाच माहित..!

संदर्भ -

१. Shah Jahan: Gold Mohur of Akola Hoard, RY 2

२.सोशल मीडिया, गुगल


अकोला : पातूरच्या बुद्ध लेणी ही पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावी, तसेच तेथील दुरवस्था थांबून तिचे संवर्धन करा अशी मागणी भारतीय लेणी संवर्धन समिती (ब्लिस) महाराष्ट्रच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनानुसार, पातूरच्या लेण्या सातवाहन कालिन आहे. इ.स. पूर्व दुसरे शतक ते इ.स. तिसरे शतक अशा ४00 वर्षापर्यंत तिचा निर्माण कालावधी आहे. या लेण्यांचे खोदकाम वाकाटक राजा हरिषेण व त्याचा प्रधानमंत्री वराहदेव यांनी केले आहे. या लेण्यांचा शोध इ.स. १७३0 मध्ये ब्रिटीश पुरातत्व तज्ज्ञ एडमंड लायन आणि राबर्ट गिल यांनी लावला. राबर्ट गिल यांनी अजिंठा लेण्यांचाही शोध लावला. लेण्यांमध्ये बुद्ध मूर्ती होती तसेच पाली भाषेत दोन शिलालेख होते. तसेच नांदखेडजवळील डोंगरावरील तीन तोंडाचे टाके व भंडारज गावाजवळील सात तोंडाचे टाके येथे बुद्ध विहार होते, असे या दोघांच्या अहवालात नमूद आहे. त्यांचा अहवाल ब्रिट्रीश लायब्ररी ऑफ लंडन येथे उपलब्ध आहे. त्यानंतर १९८१ मध्ये आलेला कुझेन्स हेन्री अभ्यासक पातूर येथे आला होता. हेन्री यालाही पातूरच्या लेण्यांबाबत वरील अहवालाची सत्यता आढळून आली.

 तिसऱ्या शतकातील पातूरची लेणी !
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पुरातन लेणी ही बुद्धकालीन तिसऱ्या शतकातील असल्याचे दाखले पुरातत्त्व विभागाने दिले आहेत. आताचे वाशीम कधीकाळी वत्सगुल्मच्या नावाने परिचित होते. वत्सगुल्मचा वाकाटक राजा हरीशन आणि त्यांचे प्रधानमंत्री वराहदेव या दोघांनी मिळून संपूर्ण राज्यात एकूण सोळा ठिकाणी वास्तुशिल्प कोरले. त्या बुद्धलेणीतील एक पातूरची लेणी आहे, असा दाखला अकोला गॅझेटर, इंडिया प्रिस्टाईन हिस्ट्री आणि 1730 च्या ब्रिटिश गव्हर्नमेंटचे पुरातत्त्व विशेषज्ञ एडमंड लायन आणि अजिंठा लेणीचा शोध लावणारे रॉबर्ट गिल यांनी दिलेला आहे. त्यांनीच पातूरच्या लेणीचा शोध लावला आहे. याची नोंद आजही ब्रिटिश लायब्ररीत आहे. 1881 मध्ये कुझेन्स हेन्सी ही लेणी पाहण्यासाठी गेले होते. याची नोंद 1902 च्या नोंदीत मिळते, अशी माहिती अकोल्यातील अभ्यासक महेंद्र शेगावकर यांनी दिली.








ह्या शैव लेणी आहेत,वाकाटक काळात साधारणतः 450 च्या आसपास ह्यांची निर्मिती झाली असावी,येथील शिलालेख वाचण्यास उपयुक्त नाही.पातूर लेणीत पार्वती ची मूर्ती सापडलेली आहे जती सध्या नागपूर संग्रहालयात आहे.
ऑनलाईन गाईझटर मद्ये जुन्या कयास अनुसार तिला अंदाजे बौद्ध म्हटले गेले होते,ते वाचून सगळे लेखक,ब्लॉगर बौद्ध लेणी आहे असे सांगतात

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पुरातन लेणी वत्सगुल्माचा वाकाटक राजा हरिषेण आणि त्यांचे प्रधान वराहदेव यांनी एकत्रितपणे कोरलेल्या सोळा ठिकाणांपैकी एक आहे.

पातूर येथे वाकाटककालीन लेण्या आहेत. त्या अजिंठा पर्वतरांगेतील डोंगरात तयार करण्यात आलेल्या आहेत. या गुंफासदृश्य आहेत. येथे कोरीवकामही सुरेख आहे पण सद्यस्थितीत या लेण्या उपेक्षित आहेत. विदर्भावर तिसऱ्या व चौथ्या शतकातील वाकाटक घराण्यातील शेवटचा राजा हरिषेण याने त्याच्या वराहदेव या प्रधानाकडून त्या तयार करवल्या असे सांगण्यात येते. दुसरे मत असे आहे की, त्या पहिल्या ते चौथ्या शतकात कोरल्या गेल्या आहेत.


विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान पातूरची रेणूका माता

FOLLOW US: 

अकोला :  अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेलं गाव म्हणजे पातुर. मात्र हे गाव त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे ते येथील ग्रामदैवत रेणुका मातेच्या मंदिरामुळं. जागृत देवस्थान अशी पातूरच्या रेणुकेची ओळख आहे. अतिशय लोभस आणि मनमोहक रूप असलेल्या रेणुकेचं हे ठिकाण डोंगरावर आहे. विश्वस्त मंडळाच्या कल्पकतेतून सध्या या मंदिर आणि परिसराचा झपाट्याने विकास सुरु आहे. नवरात्रीसह वर्षभर येथे भक्तांची मोठी गर्दी झालेली असते. ऐतिहासिक महत्त्व असलेलं पातूर :  अकोला जिल्ह्यातील पातुर हे तालुक्याचे गाव आहे. याच पातुरला 'नानासाहेबांचे पातुर' या नावानेही ओळखले जातेय. नानासाहेब म्हणजे 'नानासाहेब पेशवे'.  या गावाचे मोठे ऐतिहासिक महत्व आहे. रेणुका मातेच्या मंदिरासमोरच्या डोंगरात लेण्या आणि भुयार आहेत. काही वर्षांपूर्वी गावात एका किल्लाही होता. या साऱ्या गोष्टी पातुरचे इतिहासासोबाताचे नाते आणि वैभवशाली संबंध सांगत आहेत.
आदिशक्तीची अनेक पीठं महाराष्ट्रात आहेत. अकोला जिल्ह्यातील देवींच्या अनेक शक्तीपीठांनी येथील अध्यात्मिक विश्व समृद्ध केलं आहे. अकोला जिल्ह्यातील पातुर गावाची अध्यात्मिक ओळख दृढ आणि मजबूत केली आहे ती डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या मंदिराने. गावाच्या बाहेर बाळापुर मार्गावर हे मंदिर आहे. पातूरची रेणुका माता ही माहूरच्या रेणुकेचं प्रतिरुप : येथील रेणुका माता ही माहूरच्या रेणुकेचं प्रतिरूप मानलं जातं. त्यामुळे अकोला जिल्ह्यासह विदर्भातील भक्तांसाठी पातुर म्हणजे जणू 'प्रती माहूर'च आहे. याठिकाणी नवरात्रासोबतच वर्षभर भाविकांची मांदियाळी असते. विशेष म्हणजे देवीच्या 108 शक्तीपीठांपैकी एक समजल्या जाणाऱ्या चिंचोली रुद्रयानी येथील रुद्रयनी देवीचं मंदिर आणि डोंगर येथून दृष्टीक्षेपात पडतं. या ठिकाणी आज दिसत असलेले मंदिर पहिल्यांदा पन्नास वर्षांपूर्वी दिसले. या ठिकाणी आज असलेली मूर्ती आधीच विराजमान होती. मात्र माळरान आणि जंगलाचा भाग असल्याने या ठिकाणी कुणीही येत नव्हतं. त्यातच ही टेकडी अत्तरकर यांच्या मालकीच्या शेतीचा भाग होती. या ठिकाणी आज असलेली मूर्ती एका हिवराच्या झाडाखाली विराजमान होती. त्यानंतर तात्यासाहेब अत्तरकर यांच्या कल्पकतेतून या मंदिराच्या निर्मितीला प्रारंभ झाला. याठिकाणी श्रीकृष्ण, राम-सीता-लक्ष्मण आणि दत्तात्रयाच्या तीन मंदिरांचं बांधकामही पूर्ण झालं आहे. गेल्या काही वर्षांत भक्तांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या मंदिराला आधी पायऱ्या नव्हत्या. त्यानंतर दगडांच्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. आता या मंदिराला 256 पक्क्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. संपूर्ण डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले असून या ठिकाणी सुंदर सुविचार लिहिण्यात आले आहेत. मंदिर परिसरात पाण्याची व्यवस्था, भक्तनिवास यासोबतच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराजवळून बोर्डी नदी वाहते. निसर्गरम्य परिसर असलेल्या या ठिकाणी दर मंगळवारी मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात. तर नवरात्रातील नवरात्रातील नऊ दिवसात देवी स्वतः मंदिरात वास करत असल्याची भावना असल्याने येथे भक्तांची मोठी गर्दी झालेली असते.

 पातुर येथील बुद्ध लेण्या


 
 


इस पूर्व २रे ३ रे शतकापासून इ स १४ व्या शतकाचा कालखंड म्हणजे आपल्या भारतवर्षात शिल्पकलेचा सुवर्णकाळच म्हणावा लागेल. या काळात विशेषतः आपल्या महाराष्ट्रात अनेक प्राचीन  भव्य दिव्य अश्या वास्तूंची निर्मिती झाली . यात अंजिठा वेरुळ लेणी  म्हणजे शिल्प कलेचा अप्रतिम खजिनाच .....

 त्यात पुढे यादव काळातही यादवकालिन स्थापत्य शास्त्राचे दर्शन मंदिर निर्माणातून घडले.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या लेण्याचे कमी अधिक खोदकामाचे पुरावे आजही आहेत.बरेच ठिकाणे दुर्लक्षित आहेत ,पर्यटक जवळून जातात पण माहीती अभावी ते त्या ठिकाणी पोहचत नाही .

    आम्ही अशाच एका विदर्भातील प्राचीन लेणीला भेट दिली .अकोला जिल्हयातील पातूर ....

बोर्डी नदीच्या तीरावर बसलेले हे प्राचीन शहर आहे या शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे .पातूरला सुवर्णनगरीच म्हणतात ७० च्या दशकात बोर्डी नदीच्या पात्रात सुरत येथील टाकसाळात बनविलेल्या व फारशी भाषेत त्यावर प्रार्थना असलेल्या हजारो मुद्रा सापडल्या होत्या .एक पार्वतीची तीन फुटाची मूर्ति देखील होती ह्या वस्तु नागपूरच्या संग्राहालयात पाहण्यास मिळतात .

     शहराच्या पश्चिम भागात बाळापूर मार्गावर  उंच टेकडीवर मुख्य रस्त्याला लागूनच आता पुरातत्व खात्याने पक्के कुंपन केलेले निदर्शनास । येते .समोरच रेणूका देवीचे बाजूच्या उंच टेकडीवर मंदीर आहे . आम्ही मुख्य रस्त्याला गाडी पार्क करून लेणीकडे निघालो, पुरातत्व खात्याचा  त्या ठिकाणी वॉचमन  असल्याने लेणीचे बरेपैकी काळजी घेतलेली दिसली आम्ही सरळ वर डोंगरावर निघालो पातुर शहराच्या अगदी पश्चिमेकडील हा हा भाग आहे या टेकडीवरून  संपूर्ण पातुर शहर दिसते.

     लेणीत जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत .सुरक्षेसाठी दोन्ही बाजूने भिंतीचे बांधकाम आहे .वळण घेताच लेणीच दर्शन होते .काळा पशान असलेला हा काहीसा दगड आहे त्यात इतर झीज होणाऱ्या दगडांचे चरे  दिसतात .गारगोटीचा चरी असलेला पदरही दिसतो .मुख्य लेणी प्रशस्त आहे .भव्य खांबावर उभी असलेली दिसते .खांबाच्या वर कडा तुटलेंल्या अवस्थेतील संस्कृत लेखही दिसतो .मुख्य लेणीत पायऱ्या असून आत मुख्य ठिकाणी मध्यभागी ओटया सारखा भाग आहे .दरवाज्याच्या बाजूला ब्राम्ही लिपीमधील शिलालेख आहे .इतिहास कारांच्या मते इ स 3रे ४ थे शतक ह्या लेणीच्या निर्माणाचे असावे .या लेण्याचे खोदकाम वाकाटक राजा हरीसेन व त्याचा प्रधान वराहदेव यांनी केले असावे .या लेणीची माहीती १७३० मध्ये ब्रिटिश पुरातत्वज्ञ एंडमन लायन व राबर्ड गील यांनी गोळा केली .पाली लिपीतील शिलालेखाचे फोटो त्यांनी घेतले होते त्याचा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला होता सध्या तो ब्रिटिश लायब्ररी लंडन येथे उपलब्ध आहे .१९०२ साली कुझेन्स हेन्री भारतात आला होता त्याने आपल्या अहवालात पातुरच्या लेण्या बुध्द लेण्या असल्याचे म्हटले आहे .भारताच्या इंडीयन प्रिस्टाईन हिस्ट्री या संकेतस्थळावरही हा अहवाल पाहयाला मिळतो .मुख्य लेणीच्या बाजूला आणखी दोन छोटया लेण्या आहे .या संपूर्ण लेणीत मूर्त्या सध्या नाहीत  पण त्या पूर्वी असाव्यात असे जाणवते .लेणी ही अपूर्ण असावी त्या ठिकाणचा दगड किंवा त्या काळच्या  काही अडचणीने काम बंद पडले असावे  .

     प्राचीन वास्तुशी निगडित काही पौरानिक दंतकथाही तशी या बाबतीतही काही दंतकथा सांगितल्या जातात  कालायन नावाचा राक्षस महादेवाची आराधना करुन अमरत्व प्राप्त झाला होता तो सर्वाना त्रास देवू लागला तेव्हा श्रीकृष्णाने कालायनाशी युद्ध पुकारले पण कालायनाशी आपण जिंकू शकत नाही हे पाहता श्रीकृष्ण याच पातुर लेण्यात येवून लपला होता तेव्हा पाराशर ऋषी या लेणीत तपचर्या करत होते .कालायन तेथे आला असता त्याने पाराशरांची तपचर्या भंग केली त्यांनी डोळे उघडताच तो भस्म झाला .या पाराशर ॠषीच्या नावावरून पातुर हे नाव पडले अशी दंतकथा आहे .या लेणीचा संदर्भ महाभारतातील दंतकथेतही येतो पण हा संदर्भ केवळ दंतकथेशीच निगडित आहे.

 हा परिसर चक्रधरस्वामीच्या पद स्पर्श लाभलेला ही भूमी आहे .अनेक ऐतिहासिक वास्तु या परीसरात आहे त्यांचे जतन व संवर्धन व्हावे हीच अपेक्षा.

संदर्भ :

उद्ध्वस्त वास्तू समृध्द इतिहास

लेखक :विवेक चांदुरकर 

प्रत्यक्ष भ्रमंती

विवेक चांदुरकर सर (शिल्पअभ्यासक ,लेखक तथा लोकमत उपसंपादक)

डॉ शाम देवकर (इतिहासकार)

प्रा पी जी सवडतकर (इतिहास अभ्यासक)

किशोर वाघ (अनिस प्रदेशाध्यक्ष)

किशोर काकड (स्थानिक शिक्षक )

संजय खांडवे

बुलढाणा

9011971122

 https://shivjagars.blogspot.com/2020/12/blog-post_24.html

१६ व्या शतकातील पातुर येथील नानासाहेबांचा वाडा (मंदिर)

shivtuzenaam

 

वाड्यातील शिष्यांची समाधी

 


वाड्यात चारही बाजूने असलेल्या तटबंदी तील कमानी

                         

दीपमाळ


कोरीव नक्षीकाम केलेला हत्ती

१६ व्या शतकातील पातुर येथील नानासाहेबांचा वाडा 

➖➖➖➖➖➖

अकोला जिह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल पातुर शहरात नानासाहेबांचा प्राचीन वाडा (मंदिर )ही अंदाजे १६ व्या शतकातील प्राचीन वास्तु आहे.वीटा,दगड,चुना व माती मध्ये अप्रतिम बांधकामशैली असलेले हे ठिकाण आहे .टेकडीवरील प्रसिध्द रेणूका देवीच्या मंदीराच्या पाठीमागे हा वाडा आहे .आता नवीन बाळापूर वरून नांदेडकडे जाणाऱ्या बायपास ला लागूनच हा वाडा आहे .बायपास अंजून अपूर्ण असल्याने त्या मार्गाने सध्या जाता येत नाही .

    वाड्याचे मुख्य द्वार पूर्वेला आहे व त्यावर नगारखाना आहे .सपूर्ण वाडा हा बंदीस्त आहे ,चार कोपऱ्यावर चार बुरुज आहे .वाडयाच्या मध्यभागी मंदीर आहे व गाभाऱ्यात नानासाहेबांची समाधी आहे .गाभाऱ्याच्या बाहेर सभामंडप आहे त्यात बांधकामाच्या सुंदर नक्षिकामासह कमानी आहेत .मंदीराला देवळ्या असून त्यात आता तुटलेल्या अवस्थेतील मूर्ति आहेत्त .सभामंडपातच गोड पाणी असलेली बंदीस्त विहीर आहे.मंदिराच्या बाजूला मुकुंदराज महाराजांची समाधी सांगितली जाते .त्या पाठीमागे त्यांच्या शिष्याच्या आनखी दोन समाधी आहेत त्यावर एक दगडात कोरीव नक्षीकाम केलेली अंबारीसह अशी सुंदर हत्तीची मूर्ती आहे .

संपूर्ण वाड्याला मजबूत कोट आहे .या कोटात कमानीसह बांधकाम करुन त्यावर वीटाचेंच छत असलेले निवासादी साठी तयार केलेले दिसतात .एकाच वेळी शेकडो व्यक्ती सुरक्षितपणे राहतील अशी व्यवस्था या वाड्याचा बांधकाम रचनेनुसार आहे .कमानीच्या खोलीमधून अरुंद असा जीना वर कोटावरील छतावर घेऊन जातो .या छतावरून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते .याच इमारतीचा तळघरही असल्याचे दिसते पण त्याचा रस्ता बंद आहे .मंदिरासमोर तीन एकत्र स्वरूपाच्या दिपमाळा आहे .या वाडयात अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही पूर्वी झालेले आहे.नानासाहेबांचे पातुर अशी या शहराची ओळखच आहे .या वाटेवरून जात असतांना  अवश्य बघावा असा हा वाडा आहे.

संजय खांडवे

9011971122




       


मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...