
महाराष्ट्रात आदिमानवाचा वावर सुमारे ७ -८ लाख वर्षांपासून होता असे दिसून येते. हा अश्मयुगीन मानव समाज भटका आणि शिकारी असल्याने त्याच्या घराबिरांचे अवशेष मिळणार नाहीत हे उघडच आहे. आपल्याला मिळतात ती फक्त त्यांनी बनवलेली दगडांची हत्यारं. अशी ७ लाख वर्षांपूर्वीची प्राचीन हत्यारं सापडली आहेत मोरगाव (हो, गणपतीचं मोरगाव!), जुन्नरजवळ बोरी आणि नेवाश्याजवळ चिरकी नाला (अंदाजे ३.५ लाख वर्षं) येथील उत्खननात. अशीच एक - थोडीशी नंतरच्या काळातील - वसाहत सापडली जळगाव जिल्ह्यात पाटणे येथे. सुमारे २५ ते ३०,००० वर्षांपूर्वीच्या या हत्यारांबरोबरच रेघांनी सुशोभित केलेलं शहामृगाच्या अंड्याचं एक टरफलही सापडलं..
असो. परत येऊया महाराष्ट्रातील आदिम वसाहतींकडे..
आपल्याकडील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींचा कालखंड सुमारे इ.स. पूर्व २४५० ते इ.स. पूर्व ९००/७०० असा आहे.
या वसाहतींचा आढावा घेताना आपण एकत्रच या सगळ्या कालावधीचा विचार करणार आहोत. अजूनही आपल्याला मध्याश्मयुगातून नवाश्मयुगात/ ताम्रपाषाणयुगात (म्हणजे आदिमानव ते शेतकरी - पशुपालक) समाजाची वाटचाल दाखवणारा कुठलाही ठोस पुरातत्त्वीय पुरावा महाराष्ट्रात सापडलेला नाहीये. आपल्याला उपलब्ध असलेल्या उत्खनित पुराव्यावरून असे दिसते की गुजरातमधून आपल्याकडे या शेती तंत्रज्ञानाचा प्रसार झाला असावा.
धुळे जिल्ह्यातली कवठे इथली वसाहत अशा नव्याने शेती शिकलेल्या समाजाची प्रथम वाटचाल दाखवते. इ. स. पूर्व २४५० च्या आसपासचं हे गाव हंगामी होतं. जेवढं शेतीवर तेवढंच पशुपालन आणि शिकारीवर अवलंबून होतं. पूर्ण वर्षभर एकाच ठिकाणी मुक्काम करत नसल्याने अत्यंत कमी श्रमात बांधल्या जाणार्या गोल झोपड्यांचा वापर ते करत. या झोपड्यांच्या जमिनी थोड्याशा खोल खड्ड्यासारख्या केलेल्या असत (pit dwellings). एका 'घरात' रहाण्याच्या खड्ड्याशिवाय कोंबड्या ठेवायला/ साठवणीसाठी इ. २-३ खड्डे असत.
अशी हंगामी गावं लौकरच कायमस्वरूपी स्थिरावली, शेतीच्या तंत्रातही प्रगती झाली आणी त्यांचे रूपही पालटले.
आजवर अशी १५० हूनही जास्त स्थळं उजेडात आली आहेत. जरी या सर्व वसाहती ग्रामीण होत्या तरीही त्यांच्यातही फरक होते. यातली काही गावे बर्यापैकी मोठी होती. दायमाबाद सगळ्यात जास्त - म्हणजे जवळजवळ ३० हेक्टर मोठं होतं आणि त्याला तटबंदी होती तर इनामगाव आणि प्रकाश ५ हे. च्या आसपास. बाकीच्या वस्त्यांचं आकारमान मात्र १ ते ३ हे. च्या मधे होतं. यांमधे स्थायी स्वरूपाची खेडी, हंगामी वाड्या, असे विविध प्रकार होते. या सगळ्या वसाहती काळ्या मातीच्या (black cotton soil), चराऊ कुरणांच्या आणि जलस्रोतांच्या सान्निध्यात वसलेल्या होत्या.
गावात आखीवरेखीव रस्ते बहुदा नसतच पण आजच्या खेड्यांसारखंच घरांच्या मधल्या जागेचा वापर गल्लीबोळांसारखा केला जात असावा. जोर्वे संस्कृतीची घरे मालवा संस्कृतीच्या घरांचे अनुकरण करत होती, ज्यामध्ये आयताकृती आराखडे, भिंती आणि शंकूच्या आकाराचे बांधकाम होते. घरांमधील अंतर गल्ल्यांचे सीमांकन करण्यात काही प्रमाणात नियोजन असल्याचे सूचित करते. बहुतेक सगळी घरं चौकोनी आणि कुडाची असत. शिवाय बाभूळ, सागवान, धावडा, खैर, बांबू, रोझवुड अशा झाडांची ला़कडे घरबांधणीत वापरली जात असत (मुख्यतः खांबांसाठी). जमिनी मुरूम्,माती टाकून चांगल्या चोपून मग मातीने, शेणाने किंवा क्वचित चुन्याने सारवलेल्या असत. बहुतेक घरं एक किंवा दोन खोल्यांची. एका मोठ्या खोलीत मधे कुडाने पार्टिशन करून एका बाजूला चूल आंणि साठवणीची जागा असंही बर्याच घरांमधे आढळून आलंय. अपवाद म्हणून काही घरं ४-५ खोल्यांची असत. ती कदाचित गावातल्या महत्त्वाच्या व्यक्तींची असावीत. सगळ्या घरांना छान सारवलेली अंगणं असत. घरांची छपरं गवताने शाकारलेली असत. घरांमधे हमखास आढळणार्या गोष्टी म्हणजे चूल, साठवणाची सोय आणि पाटा-वरवंटा. (त्या काळातला पाटा थोडासा रगड्यासारखा खोलगट आणि वरवंटा म्हणजे गुळगुळीत गोटा असे..)
अजूनही नित्य नूतन संशोधन होतच आहे. आज आपण इथे जी माहिती वाचणार आहोत ती बहुतांशी या पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक साधने आणि संशोधनावर आधारित आहे.
आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पुरातत्त्वशास्त्रज्ञ भूभागाचे सर्वेक्षण करून जुन्या मानवी वस्तींची ठिकाणे शोधून काढतात आणि त्यातील महत्त्वाच्या ठिकाणी उत्खनन करून त्या वसाहतींच्या अवशेषांचा अभ्यास करतात. सर्वसामान्यपणे उत्खननात मिळणारे अवशेष म्हणजे घरांच्या जमिनी/ plans, खापरांचे तुकडे, हाडे, दगडाची व धातूची औजारे व हत्यारे, दफने, धान्याचे जळालेले दाणे, मणी, राख, माती, इ,. या सगळ्याचे परीक्षण करून विविध निष्कर्ष काढले जातात व शक्य असेल तिथे कालमापन पध्द्ती वापरून या अवशेषांचे वयोमान ठरवतात. इतिहासपूर्व काळात, लिखित स्वरूपाचे कुठलेही पुरावे नसताना, फक्त याच पुराव्यांचे दुवे जुळवत आपल्याला पुढे जायला लागते.
एकदा ऐतिहासिक कालखंडात आलं की या सगळ्या गोष्टींबरोबरच शिलालेख, ताम्रपट, नाणी, ग्रांथिक पुरावे, वास्तुकला, ही साधनेही मदतीला येतात. आणि या सगळ्याचा साकल्याने अभ्यास करून आपल्याला इतिहास लिहिता येतो.
१९४७ पर्यंत महाराष्ट्राचा इतिहास फक्त दोन हजार वर्षे मागे नेता येत होता. सातवाहन राजांचे शिलालेख, नाणी, तत्कालीन लेणी इ. पुराव्यावरून हे महाराष्ट्रातलं पहिलं राजकुल असावं असा निष्कर्ष संशोधकांनी काढला होता. पण त्याआधी इथे कुणाची वसाहत होती? किती आधीपासून होती? या प्रश्नांची उत्तरं मात्र मिळत नव्हती. मग त्या स्पष्टीकरणासाठी पुराणांतरी उल्लेख आलेल्या शक, नाग, हूण अशा वेगवेगळ्या कुलांच्या स्थलांतरांमधे धांडोळा घेतला जात होता
हे सगळं चित्र अचानक बदललं. कसं? त्याचीही कहाणी तितकीच रंजक आहे..
भारतातल्या इतर लाखो खेडेगावांसारखंच एक जोर्वे होतं. संगमनेरच्या पूर्वेला ६ मैलांवर, प्रवरेच्या काठी वसलेलं एक सर्वसाधारण खेडं. आपल्याकडे तशी अधूनमधून अस्मानी संकटं येत असतात, त्याचाच एक प्रकार म्हणून १९४७ साली प्रवरेला मोठ्ठा पूर आला. या पुरात गावच नव्हे तर शेतंसुद्धा पाण्याखाली गेली. परत अशा प्रकोपाला तोंड देणं सोयीचं व्हावं म्हणून गावाने नदीच्या काठापासून थोडी आत, चढावर वस्ती हलवली आणि आसपासची जमीन शेतीखाली आणायचं ठरवलं. आणि काय आश्चर्य! शेतीत नांगरताना अफुट, अखंड, मातीची भांडी सापडायला लागली. नेहेमीसारखी करडी, काळी, लालसर माठाची मडकी नव्हेत तर अगदी उत्तम भाजणीची, लाल रंगाची, वरती काळ्या रंगाने सुंदर नक्षीकाम केलेली तोटीची भांडी! आणि तांब्याची कुर्हाडीची पाती.
कुठल्याही गावाला जशी स्थानिक परंपरा, मौखिक गोष्टींतून चालत आलेला इतिहास असतो, तसा जोर्वेला सुद्धा होता. म्हणे कोणे एके काळी ही खुद्द जरासंधाची नगरी होती. त्यामुळे ही मडकी नक्कीच अशी पुराणकाळातली असली पाहिजेत असं आसपासच्या लोकांना वाटलं असणार!
ही सगळी बातमी कानोकानी होत होत पोचली ती संगमनेरच्या तालुका डेव्हलपमेन्ट बोर्डमधे काम करणार्या शंकर साळी नामक तरुणाकडे. त्याने उत्साहाने या गावाला भेट देऊन ती खापरं पाहिली आणि त्यासंबंधी एक छोटीशी बातमी दैनिक भारत या स्थानिक वृत्तपत्रात छापून आणली. आणि ही सगळी माहिती आणि खापरं घेऊन गाठलं या क्षेत्रातल्या एका जाणकाराला! डॉ. ह धी. सांकलिया यांना.
त्यावेळी पुण्याच्या डेक्कन कॉलेज या संस्थेत नुकताच पुरातत्त्वशास्त्राचा विभाग सुरू झाला होता. डॉ. ह. धी. सांकालिया या तरुण पुरातत्त्वशास्त्रज्ञाची तिथे नेमणूक करण्यात आली होती. मुंबईत संस्कृत शिकून, इंडॉलॉजीचा अभ्यास करून, नंतर इंग्लंडमधे खुद्द मॉर्टिमर व्हीलर नामक प्रख्यात पुरातत्त्वज्ञाच्या हाताखाली त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. इथे विद्यापीठ पातळीवर सरकारी चौकटीच्याबाहेर नव्याने पूर्ण विभागाची/ज्ञानशाखेची उभारणी करण्याचं काम मोठ्या तडफेने त्यांनी सुरू केले. त्याचा एक भाग म्हणून नाशिक या पुरातनकालापासून अस्तित्वात असलेल्या नगरीचे उत्खनन करायचं ठरलं होतं. श्री. साळींनी आणलेली खापरं त्यांनी पाहिली आणि जोर्वेलाही छोटंसं उत्खनन करायचं असं ठरवलं.
१९५० साली उत्खनन केल्यावर ही खापरं एका ग्रामसंस्कृतीची निदर्शक आहेत हे कळलं; पण पुढच्या मागच्या वसाहतीचा कुठलाच मागमूस नसल्याने आणि तोपर्यंत शास्त्रीय कालमापन पद्धती अस्तित्वात नसल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कालानुक्रमात हे सगळं कुठं बसवायचं हा प्रश्नच होता! नाशिकच्या उत्खननाने मात्र हा प्रश्न समूळ सोडवला. तिथे सातवाहनकालीन वसाहतीच्या खालच्या थरांमधे अशीच रंगीत, नक्षीदार खापरं आणि ग्रामसंस्कृतीचे अवशेष मिळाले. आत्तापर्यंत हे ही स्पष्ट झालं की या समाजाला लोखंड बनवायचं तंत्रज्ञान अजून अवगत झालं नव्हतं. माहित होतं फक्त तांबं आणि दगड - म्हणून यांना ताम्रपाषाणयुगीन वसाहती म्हणतात.
अशा तर्हेने महाराष्ट्रातील वसाहतींचा इतिहास एकदम २००० वर्षे मागे गेला आणि इतिहासपूर्वकालीन महाराष्ट्राच्या संशोधनाला जबरदस्त चालना मिळाली!
एकदा जोर्वेचा शोध लागल्यानंतर आसपासच्या प्रदेशातून आणि पूर्ण पश्चिम आणि उत्तर दख्खनच्या पठारावर तसेच महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातही अनेक ताम्रपाषाणयुगीन वसाहती सापडल्या, सापडत राहिल्या. आणि डेक्कन कॉलेजच्या पुढाकाराने जवळजवळ २० स्थळांचे लहानमोठ्या प्रमाणात उत्खननही झाले. यात तापी खोर्यातील प्रकाश, सावळदा, बहाळ, टेकवडे, कवठे, गोदावरी-प्रवरा खोर्यातील दायमाबाद, नेवासा, आपेगाव तसेच भीमा खोर्यातील शिरूरजवळ इनामगाव, बारामतीजवळचं सोनगाव, थेऊर इत्यादी स्थळांचा प्रामुख्याने समावेश होतो. या उत्खननांमुळे आज आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासपूर्व कालीन आदिम वसाहतींचा चेहरामोहरा कसा होता हे सांगता येतं.
मध्य महाराष्ट्रातील प्रवरा-गोदावरी खोरे हे जोर्वे संस्कृतीचे केंद्र मानले जाते. ही संस्कृती सध्याच्या महाराष्ट्राच्या बहुतेक भागात पसरली होती, किनारी कोकण प्रदेश वगळता, पूर्वेला विदर्भातील पूर्णा खोऱ्यापासून पश्चिमेला पुण्याजवळील थेऊरपर्यंत आणि उत्तरेला खानदेश प्रदेशापासून दक्षिणेला वरच्या कृष्णा खोऱ्यापर्यंत पसरलेली होती. संस्कृतीची सर्वात प्रमुख ठिकाणे म्हणजे दायमाबाद, नेवासा, बहल, प्रकाश, चांडोली, सोनगाव, थेऊर आणि इनामगाव, ज्यामध्ये प्रकाश, दायमाबाद आणि इनामगाव हे वस्ती क्षेत्राच्या बाबतीत सर्वात मोठे होते. प्रमुख ठिकाणे नदीच्या खोऱ्यात होती, ज्यात तापी खोऱ्याजवळ प्रकाशा, गोदावरी खोऱ्यात दायमाबाद आणि भीमा खोऱ्यात इनामगाव होते.


विद्वानांच्या मते, सोनेकाम आणि हस्तिदंतीतील कारागिरांची उपस्थिती, तसेच दागिन्यांमध्ये शंखाचा वापर यावरून असे सूचित होते की जोर्वे संस्कृतीचा आसपासच्या प्रदेशांशी संपर्क होता. शंख कच्छ आणि कोकण किनाऱ्यांवरून आला असावा आणि हस्तिदंत आणि सोने सध्याच्या कर्नाटकातून आले असावे. इनामगाव आणि दैमाबाद ही मातीकामाची केंद्रे देखील असू शकतात, जी संस्कृतीच्या इतर ठिकाणी वस्तूंचा पुरवठा करत असत. मध्य प्रदेशातील नवदातोली आणि कर्नाटकातील टी नरसीपुरा येथे जोर्वे मातीकामाची उपस्थिती उत्तर आणि दक्षिणेकडील प्रदेशांशी सांस्कृतिक संबंध असल्याचे सूचित करते.या ठिकाणाहून सापडलेल्या काही टेराकोटाच्या वस्तूंना धार्मिक किंवा धार्मिक महत्त्व असल्याचे मानले जाते.
नेवासा वसाहत अश्मयुगीन मानवाची :-
नेवासा म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी. इथंच ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची निर्मिती झाली. या घटनेची साक्ष असलेला ‘पैस खांब’ आजही भाविकांच्या मनात श्रद्धेची ज्योत अखंडपणानं चेतवत उभा आहे. नेवासा पवित्र स्थळ आहे. गावात असणारी दुसरी आकर्षक धार्मिक वास्तू म्हणजे मोहिनीराज मंदिर. पण, फार कमी लोकांना माहीत आहे, की महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या सर्वांत पहिल्या मानवाचं अस्तित्व या गावात होतं. नेवासा अश्मयुगीन मानवाच्या वसाहतीचं ठिकाण आणि अतिशय महत्त्वाचं पुरातत्त्वीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.भारतीय पुरातत्त्वचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. ह. धी. सांकलिया यांना एका प्रश्नाची उकल होत नव्हती. भारतात अनेक ठिकाणी पुरातत्त्वीय स्थळांचे शोध लागत होते, शास्त्रीय दृष्टिकोनातून या ठिकाणांचं उत्खनन होत होतं. उत्तर तसेच दक्षिण भारतात आदिमानवाच्या पाऊलखुणा आढळत होत्या. पण महाराष्ट्रात मात्र अशा ठिकाणाचा शोध सुरूच होता. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशसारख्या ठिकाणी आदिमानवाच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झाले होते. पण, रामायण काळापासून कायम चर्चेत राहिलेला भाग, मात्र आदिमानव तिथं राहत होता का, याविषयी इतिहास अनभिज्ञ होता. महाराष्ट्र या नावाचा सर्वांत पुरातन लिखित स्वरूपातील उल्लेख सापडतो उत्तर कर्नाटकाच्या ऐहोळे गावात, तिथल्या मेगुती मंदिरावर असलेल्या शिलालेखात.
त्याआधीपासून महाराष्ट्रात मानवी वस्ती होती. पण त्या मानवाच्या अस्तित्वाचं स्वरूप काय होतं, याविषयी अभ्यासक निरनिराळे तर्क लावत, अंदाज बांधत असत. नेवासा गावापासून काही किलोमीटरवर वाहणाऱ्या चिरकी ओढ्याच्या काठी पांढरीचं टेकाड असल्याची बातमी समजली. हा चिरकी ओढा प्रवरा नदीला जाऊन मिळतो.
पुरातत्त्व संशोधकांचा एक समूह त्या जागी गेला. तिथं जमिनीवर आढळणाऱ्या काही पुरावषेशांचा अभ्यास करून उत्खनन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयामुळं दख्खनच्या इतिहासाचं संपूर्ण स्वरूप बदललं. या ठिकाणी डॉ. सांकलिया सरांच्या मार्गदर्शनाखाली १९५० ते ६० या दशकात शास्त्रीय पद्धतीनं उत्खनन करण्यात आलं आणि महाराष्ट्रातील आद्य मानवाच्या खुणा हाताशी लागल्या. आद्य पुराश्मयुगातील मानवाच्या अस्तित्वाचे धागेदोरे सापडले. त्यामध्ये काही दगडी हत्यारं सापडली. दगडी हत्यारं बनवण्यासाठी लागणारा सर्वांत उत्तम प्रकारचा दगड म्हणजे गारगोटी. उत्तर भारतात तो विपुल प्रमाणात उपलब्ध होता. त्यापासून दगडी हत्यारे तयार करणं, त्यांना आकार देणं, वापर व्यवस्थित होईल अशी धार तयार करणं या दगडावर सोपं जाई. महाराष्ट्रात सर्वत्र बेसाल्ट. त्याला धार लावणं किंवा त्यापासून दगडी हत्यार बनवणं, हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य न होणारी गोष्ट होती. पण त्या वेळेच्या मानवाला दगडांचं उत्तम ज्ञान होतं. जमिनीतून निघालेला लाव्हारस थंड झाल्यावर त्याच्या भिंती बनत असत. त्यांना आपण डाईक असं म्हणतो. हे आकारानं लांब, पसरट पण चपटे असत. त्यामुळं त्यांचा वापर करून महाराष्ट्रातल्या अश्मयुगीन मानवानं दगडी हत्यारं केली.
नेवासा इथं उत्खनन करण्यात आलं, तेव्हा या डाईक पासून बनवलेली बरीच हत्यारं उपलब्ध झाली. भारतात मानवाचं अस्तित्व लाखो वर्षांपासून आहे. त्या वेळेचा मानव हा दगडी हत्यारं तयार करत असे. त्यांच्या साहाय्यानं तो तोडणं, कापणं, भोसकणं, तुकडे करणं, छिद्र पाडणं यांसारख्या गोष्टी करत असे. नेवासा इथं तशाच स्वरूपाची हत्यारं सापडली. दगडी हत्यारांना घडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रावरून आणि त्यांच्या आकारावरून त्या त्या काळाचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. नेवासा येथे सापडलेल्या दगडी हत्यारांवरून महाराष्ट्रात अस्तित्वात असणारा पहिला मानव हा आद्य पुराश्मयुगीन काळातील आहे, हे सिद्ध झालं. चिरकी ओढ्याकाठी झालेल्या या उत्खननानं महाराष्ट्राचा इतिहास लाखो वर्षे मागं गेला आणि सोबतच, अनेक नवीन पुरातत्त्वीय स्थळांचा शोध घेण्याचे प्रयत्न जोरात सुरू झाले. पण या पहिल्या मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे उपलब्ध झाले असले,
तरीही त्याची शरीररचना कशी असावी याविषयी उत्तर देण्यासाठी एकही मानवी सांगाडा सापडला नाही. उत्खनन केल्यामुळं या जागेचा आदिमानव ते मध्ययुगीन कालखंडपर्यंतचा नेवासा पर्यायानं महाराष्ट्राचा इतिहास पुरातत्त्वीय संशोधनाच्या आधारे मांडणं सोपं गेलं. आद्य पुराश्म, मध्य पुराश्म, नवाश्म यांसारख्या मानवी विकासाच्या टप्प्यांचा शोध या उत्खननातून लागला. पुढं, १९६०-७० मध्येही या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं. अश्मयुगीन काळातील दगडी हत्यारं,
मानव शेती करू लागला त्या काळातील खापराची भांडी, चूल, धान्य साठवण्यासाठी तयार करण्यात आलेली मोठमोठाली भांडी, मणी, बांगड्या, तांब्यापासून बनवण्यात आलेल्या वस्तू यांसारख्या अनेक मौल्यवान वस्तू प्राप्त झाल्या. महाराष्ट्रात शेती होऊ लागली, तेव्हा मानव एका जागी स्थिर झाला. त्याचं दैनंदिन आयुष्य एकाच जागेभोवती फिरू लागलं. त्या वेळेस झालेल्या दफनांमुळं आपल्याला त्या शेती करणाऱ्या आद्य शेतकऱ्यांचे मानवी सांगाडे उपलब्ध झाले आहेत. पण, त्याच्याही आधी वास्तव्य करणाऱ्या या आद्य मानवाचे मात्र पुरावे नेवासा इथून मिळाले नाहीत. वातावरणातील बदल आणि पाण्याची कमी-जास्त प्रमाणात असणारी उपलब्धता, नैसर्गिक संकटे यामुळे आद्य पुराश्मयुगीन काळानंतर ही जागा ओस पडली असावी. पण नंतर इथे मध्य पुराश्मयुगीन काळातील मानवाचे अस्तित्व आढळते.
पुढं शेती करणारा मानव, त्याच्यानंतर प्राचीन, पूर्व मध्ययुगीन ते मध्ययुगीन कालखंडातील मानवाच्या खुणा एकसलग आढळतात. नेवासासारख्या ठिकाणी एवढ्या मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणा आढळल्यानं महाराष्ट्राचा मानवी अस्तित्वाचा आद्य ते सद्यःस्थितीपर्यंतचा इतिहास एकसलगपणे समजून घेण्यास फार मदत होते. आज हे स्थळ चिरकी नाला किंवा चिरकी नेवासा या नावानं पुरातत्त्वीय स्थळांच्या यादीत प्रसिद्ध आहे. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागात असणाऱ्या संग्रहालयात डॉ. ह. धी. सांकलिया सरांनी केलेल्या उत्खननाची व त्याच्या स्थरांची प्रतिकृती उभी केली आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या आद्य मानवाच्या वस्तींपैकी नेवासा हे महत्त्वाचे स्थळ म्हणून आजही आपले महत्त्व टिकवून आहे.
दायमाबाद (Daimabad)

चार संस्कृतींचे माहेरघर असणाऱ्या दायमाबाद मध्ये कास्याच्या मूर्ती सापडल्या .त्यामध्ये कास्या चा रथ ,गेंडा, हत्ती चित्ता इत्यादी गोष्टी आहेत. त्याच बरोबर तत्कालीन एक विहीरही सापडली आहे.
‘जोर्वे-नेवासे’ संस्कृतीमध्ये मृतांना रांजणात घालून पुरण्याची पद्धत होती. दफन करताना मोठमोठ्या दगडी शिळांचा आणि फरश्यांचा वापर करत असत. मृतांचे स्मारक म्हणूनही शिळावर्तुळे उभारत. महाराष्ट्रभर अनेक ठिकाणीही अशी शिळावर्तुळे आढळून येतात. मृतांच्या शेजारी त्यांच्या परिस्थितीप्रमाणे भांडीकुंडी ठेवत असत. नेवाशाला एक तांब्याच्या मण्यांची माळ रेशमाच्या आणि सुताच्या धाग्यात गुंफलेली सापडली. अशा प्रकारे रेशीम आणि सूत यांचे संमिश्र सूत भारतात प्रथमच सापडले. आद्य शेतकऱ्यांच्या भरभराटीला आलेल्या या वसाहती वातावरणातल्या बदलामुळे इसवी सनपूर्व पाचशेच्या आसपास नष्ट झाल्या असाव्यात.
दायमाबादची वसाहत हे उत्तर हडप्पाकालीन संस्कृतीचे स्थळ आहे. तेथे टेराकोटाचे तीन शिक्के (सील) सापडले आहेत, ज्यांच्यावर सिंधू संस्कृतीच्या लिपीतले चिन्ह आहे. मातीच्या भांड्यांच्या काही तुकड्यांवरही सिंधू लिपीतली चिन्हे सापडली आहेत. दायमाबादमध्ये मातीपासून बनवलेल्या बुरुजासह तटबंदीच्या भिंतीचेही अवशेष होते.
या स्थळाचा शोध भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे बी. पी. बोपर्डीकर यांनी लावला. दायमाबाद येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातर्फे १९५८-५९ (नेतृत्व : म. न. देशपांडे), १९७४-७५ (नेतृत्व : एस. आर. राव) व पुन्हा १९७५-७६ व १९७८-७९ मध्ये (नेतृत्व : एस. एस. साळी) असे एकूण चार वेळा उत्खनन करण्यात आले असून या उत्खननांमधून ताम्रपाषाणयुगीन दायमाबाद विषयी भरपूर माहिती मिळाली आहे. दायमाबाद येथील पहिली दोन उत्खनने मर्यादित स्वरूपाची होती व नंतर मिळालेल्या पुराव्यांमुळे त्या वेळी काढलेल्या निष्कर्षांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.सापडलेल्या त्या मुर्त्या इ.स. पूर्व २२००-२००० म्हणजेच जवळपास साडेचार हजार वर्षापूर्वीच्या होत्या. आता ही ‘साईट’ (स्थळ) बंद करण्यात आली आहे.
कालखंड – ५ जोर्वे संस्कृती
कालखंड – ४ माळवा संस्कृती
कालखंड – ३ दायमाबाद संस्कृती (फिकट तपकिरी-पिवळसर रंगाची मृद्भांडी)
कालखंड – १ सावळदा संस्कृती

सावळदा कालखंड :
उत्तर हडप्पा कालखंड :
माळवा संस्कृतीचा कालखंड :
जोर्वे संस्कृतीचा कालखंड :
दायमाबाद येथील वसाहतीचा हा शेवटचा कालखंड असून त्यात जोर्वे संस्कृतीची नमुनेदार मृद्भांडी मिळाली आहेत. त्यांचा रंग गडद लाल असून त्यांच्यावर चित्रे काढलेली दिसतात. या कालखंडात वसाहतीचा आकार वाढून तो ३० हेक्टर एवढा झाला असला, तरी एकूण आकृतीबंधात फारसा फरक पडलेला दिसत नाही. उपलब्ध पुराव्यांचा विचार करता, माळवा संस्कृतीच्या मृद्भांड्यांमधून जोर्वे संस्कृतीची मृद्भांडी उत्क्रांत झाली, असे मत मांडण्यात आले आहे. जोर्वे सांस्कृतिक थरांमध्ये पाच काळातील रचना मिळाल्या आहेत. यातील चौथ्या रचनेत फक्त गोलाकार घरे होती; तर इतर मात्र चैाकोनी अथवा आयताकृती होती. पूर्वीच्या काळामधील पिके या काळातही घेतली जात होती. तसेच या थरांमध्येही सूक्ष्मास्त्रे मिळतात. जोर्वे थरात एक दंडगोलाकृती मुद्रा मिळाली असून त्यावर घोडा जोडलेल्या रथाचे चित्रण आहे. तसेच मातीच्या एका वस्तूवर ऋषीचे व त्याच्या शिष्यगणाचे चित्रण असल्याचे उत्खनन करणाऱ्यांचे मत असले, तरी ते सर्वमान्य झालेले नाही.
ब्राँझच्या वस्तू :
दायमाबादला जमिनीत खणत असताना काही मेंढपाळांना योगायोगाने ब्राँझच्या चार वस्तू (एकूण वजन ६० किग्रॅ.) मिळाल्या. या वस्तू (बैल जुंपलेला रथ, रेडा, गेंडा व हत्ती) आता ’दायमाबाद ब्राँझेस म्हणून ओळखल्या जातात. या चार वस्तू अत्यंत सुस्थितीत असून त्यांना चाके आहेत. या अत्यंत कलात्मक बनावटीच्या वस्तू कोणत्या काळातील आहेत, याबद्दल संशोधकांमध्ये एकमत नाही. मधुकर केशव ढवळीकर त्यांना हडप्पा संस्कृतीच्या मानतात. या वस्तूंमध्ये अर्सेनिक या मूलद्रव्याचे प्रमाण अधिक आहे. त्यावरून डी. पी. अग्रवाल यांनी या वस्तूंच्या हडप्पा सांस्कृतिक संदर्भाबद्दल शंका व्यक्त केली आहे. उपलब्ध पुराव्यांचा अभ्यास करून दिलीप चक्रवर्ती यांनी दायमाबादच्या ब्राँझच्या वस्तू अरवली पर्वताराजीच्या प्रदेशातून दख्खनमध्ये आल्या असाव्यात, असे म्हटले आहे.
इनामगाव :-






एक ओकंबोकं गाव आहे.उजाड आहे.वैराण आहे. गावाचं नाव इनामगाव. खरंतर या गावाचं मूळ नाव काय हे कुणालाच कधीच ठाऊक नाहीये. शेजारच्या इनामगावच्या शिवाराच्या हद्दीत येतं म्हणून याचंही नाव इनामगावच. पण हे गाव नेहेमीच असं उजाड ओसाड नव्हतं. खूप खूप शतकांपूर्वी, काही सहस्रकांपूर्वी इथे एक नांदतंजागतं नदीकाठाच्या आसर्याने राहणारं गाव होतं. तर त्या गावाची ही कहाणी. महाराष्ट्रातल्या, दख्खनमधल्या पहिल्यावहिल्या ज्ञात जलसंधारण तंत्रज्ञानाची कहाणी.
इनामगाव हे महाराष्ट्र राज्यातील एक अतिशय महत्त्वाचे पुरातत्वीय स्थळ आहे. दख्खन प्रदेशातील सुरुवातीच्या शेती समुदायांबद्दल महत्त्वपूर्ण पुरावे देण्यासाठी हे विशेषतः ओळखले जाते. हे स्थळ आपल्याला हजारो वर्षांपूर्वी जगलेल्या लोकांच्या जीवनाबद्दल, संस्कृतीबद्दल आणि पद्धतींबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी देते.
इनामगावचे महत्त्व
इनामगाव हे जोर्वे संस्कृतीशी संबंधित एक प्रमुख स्थळ आहे, जे महाराष्ट्रातील तांबेयुगातील संस्कृती आहे, जी अंदाजे १४०० ते ७०० ईसापूर्व आहे. इनामगाव येथील उत्खननातून असे दिसून आले आहे:
इनामगावचे स्थान
इनामगाव पुरातत्व स्थळ विशेषतः घोड नदीच्या काठावर वसलेले आहे. घोड नदी ही भीमा नदीची उपनदी आहे, जी मोठ्या कृष्णा नदीच्या खोऱ्याचा भाग आहे. नदीजवळील स्थान सुरुवातीच्या वसाहतींसाठी महत्त्वाचे होते, ज्यामुळे शेती, पिण्यासाठी आणि इतर दैनंदिन गरजांसाठी पाणी उपलब्ध होते.
थोडक्यात आढावा घ्यायचा तर कुडांच्या एक-दोन-तीन खोल्यांच्या अंगण असलेल्या घरात राहणारी ही कुटुंबे गाई-बैलांची-म्हशींची खिल्लारं आणि शेळ्या-मेंढ्यांचे कळप राखत. त्याचबरोबर डुकरं, कोंबडी, कुत्री असेही प्राणी गावात असत. दख्खनच्या पारंपरिक वैविध्यपूर्ण पीकपद्धतीचा उगम याच काळात झाला असे दिसते. जव (बार्ली), गहू, मूग, मसूर, तूर, उडीद, हरभरा, कुळीथ, वाटाणा, राळे, नाचणी अशी अशी खरीप आणि रब्बी हंगामातील विविध पिके इथे घेतली जात असत असे पुरावे सांगतात.
इनामगाव शिरूरच्या जवळ आहे. दख्खनच्या अर्धदुष्काळी पट्ट्याच्या अगदी मध्यभागी. वर्षात जेमतेम ५०० मिमि पाऊस पडतो. तोही बेभरवशी. राजस्थानमधून मिळालेले पुरापर्यावरणीय पुरावे आपल्याला असे सांगतात की त्याकाळी पश्चिम भारतात थोडा जास्त पाऊस पडत असे. पाऊसपाणी नियमित असे. अशा अनुकूल पाऊसमानामुळेच या ताम्रपाषाणयुगीन वसाहती दख्खनच्या पठारावर सर्वत्र स्थिरावू शकल्या असे संशोधकांचे अनुमान आहे. प्राचीन काळापासून नदीच्या वळणावर गावं वसवली जातात कारण अशा ठिकाणी सहसा डोह तयार होतो आणि उन्हाळ्यात इतर पाणी आटलं तरी डोह मात्र गरजेपुरतं पाणी साठवून ठेवतो. इनामगाव वसवायच्या मागेही तिथली काळी सुपीक जमीन आणि नदीचं वाकण हेच महत्वाचं ठरलेलं असणार.
मात्र इतक्या मोठ्या गावाला अर्धदुष्काळी हवामानात बेतास बात पाऊसपाण्यात तगून राहायचे असेल तर नैसर्गिक संसाधने व त्यांचे स्रोत यांचे काटेकोर व्यवस्थापन करावे लागते. विशेषतः भक्कम पाठिंबा देऊ शकणारी शहरे आणि महाप्रादेशिक शासनयंत्रणा अस्तित्वातच नसताना. अशा अर्धदुष्काळी प्रदेशांत राहणार्या प्राचीन समाजांचा अभ्यास करणार्या संशोधकांच्या मते आधुनिक तंत्रज्ञानाचा, सुविहित शासनयंत्रणेचा अभाव असताना आदिम लोकसमूह संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी विविध प्रकारची सांस्कृतिक धोरणे अवलंबतात. त्यात प्रामुख्याने उपजीविकेच्या मार्गांचे वैविध्य, साठवणूक, भटकंती (म्हणजे काही काळ दुसरी कडे जाऊन तिथली संसाधने वापरायची, एकाच ठिकाणच्या संसाधनांवर सतत ताण पडत नाही) आणि अन्य लोकसमूहांशी देवाणघेवाण यांचा समावेश होतो. इनामगावच्या पुराव्याकडे बघता हे चारही मार्ग इथल्या गावकर्यांनी वर्षानुवर्षे चोखाळले होते हे उघड आहे. विविध समकालीन लोकसमूहांशी देवाणघेवाणीचे संपर्क आणि उपजीविकेचे वैविध्य वरती नमूद केलेच आहे. त्या शिवाय धान्याच्या साठवणुकीसाठी मोठाल्या कणग्या, रांजण घरोघरी वापरले जात. एवढेच नव्हे तर गावाचे मिळून सार्वजनिक धान्याचे कोठारही होते आणि गावचा प्रमुख बहुदा त्याची निगराणी करत असे असेही उत्खनित पुराव्यांवरून दिसून आले आहे. शिवाय इनामगावचे काही गावकरी नियमितपणे तिथून ३२ किमी दूर असलेल्या वाळकी गावानजिक असलेल्या अतिशय सुपीक अशा जमिनीच्या पट्ट्यावर शेती करायला जात व हंगामी वस्ती करून राहात हेही वाळकी येथील उत्खननातून सिद्ध झालेले आहे.
हे सगळे खरे असले, आणि इनामगाव अर्धदुष्काळी पट्ट्यातील अगदी 'क्लासिक' असे आदिम गावाचे उदाहरण म्हणून ढळढळीत दिसत असले तरीही या सगळ्या पुराव्यांमध्ये एक थोडा विसंगत पुरावा मिळत होता. तो म्हणजे गहू. इनामगावच्या उत्खननात तांदूळ आणि वालही मिळाले होते. पण अगदीच थोडक्या प्रमाणात. त्यामुळे ते बाहेरून, जास्त पावसाच्या प्रदेशात असलेल्या गावांतून आयात केले गेले असणार, असा अंदाज सहजच बांधता येत होता. पूर्व-जोर्वे काळात गहू मात्र इथेच पिकवले जात असणार असे पुरावा सांगत होता. गहू हे रब्बी पीक आणि त्याला भरपूर पाणी लागतं, सिंचनाची व्यवस्था लागते. दख्खनमध्ये गहू होतो, पण या शिरूर-दौंडच्या पट्ट्यात कधीच नाही. तिकडे कोपरगाव परिसरात (जिथून दायमाबाद हे ताम्रपाषणयुगीन स्थळ अगदीच जवळ आहे) उत्तम काळी माती, भरपूर पाऊस म्हणून पारंपरिकरीत्या खपली, बक्षी गहू वगैरे होत असे कलोनियल रेकॉर्ड्स आपल्याला सांगतात. पण इनामगावच्या आसपास मात्र कधीच गहू झाल्याचं ऐकिवात नाही. मग इथे गहू कसा काय होत होता?
पाण्याची साठवणूक किंवा जलसंधारण आणि व्यवस्थापन याविषयी ताम्रपाषाणयुगीन वसाहतींमधून जवळजवळ काहीच पुरावा तोपर्यंत उपलब्ध नव्हता. रोजच्या वापराचे पाणी साठवण्यासाठी असलेले मोठे मोठे रांजण - जे अजूनही खेडेगावांमध्ये वापरले जातात - अनेको मिळाले होते पण त्याचा वापर हा शेतीसाठी निश्चितच होत नसणार.
बरं, लोहतंत्रज्ञान अवगत नसल्याने जलसंधारण करण्यासाठी विहिरी अस्तित्वात नव्हत्या हेही उघड आहे. काळा फत्तर पहारीशिवाय कसा फोडणार? अशा विहिरी सिंधू संस्कृतीत मिळाल्या आहेत, पण तो दगडाशिवायचा नदीच्या गाळाचा मऊ मातीच प्रदेश! शिवाय दख्खनमध्ये इतक्या आधी नदीवर बांध बांधल्याचे अवशेष/पुरावे अजूनतरी उघडकीला आलेले नाहीत. तेव्हा तिथे होणारे गव्हाचे पीक हे काही काळ तरी उत्खनकांना पडलेले कोडेच होते. ते उलगडले पुढच्या काही वर्षांमधे मिळालेल्या रोचक पुराव्यांनी.
घोडनदीला दरवर्षी येणारा पूर बघता उत्खनकांनी असे अनुमान केले आहे की दरवर्षीच्या पुरापासून संरक्षण होण्यासाठी तो कालवा खोदून पुराचे अतिरिक्त पाणी त्यात वळवले जात असणार. आणि म्हणूनच कालवा आणि गावाच्या मध्ये दगडी भिंत बांधली गेली. या कालव्याने दोन उद्दिष्टे साध्य होत होती. एक म्हणजे पुराच्या अतिरिक्त लोंढ्याला वाट देऊन गावाच्या संरक्षणाला हातभार लावणे आणि दुसरे म्हणजे थोड्या खोलगट परिसरात असल्याने हे पावसाळ्यात जमलेले पाणी त्यानंतर काही महिने तिथे साठून राहात असणार. साहजिकच विहिरीशिवायची भरवशाची पाण्याची साठवणूक म्हणून या कालव्याचा उपयोग गावकरी करत असणार. कालवा आणि भिंतीमध्ये मिळालेल्या खापरांच्या आधारे याचा काळ पूर्व-जोर्वे कालखंड (इ.स.पू. १४००-१०००) असा निश्चित करण्यात आला.
या काळात पाऊसमान सर्वात जास्त चांगले होते असे पुरापर्यावरणीय पुरावे सांगतात. तेव्हा उत्तम पाऊसमान आणि कालव्याचे पाणी याच्याच मदतीने इनामगावच्या शिवारांमध्ये गव्हाची लागवड होत असणार हे उघड आहे. तलाव, विहिरी, कुंडे इत्यादि गावपातळीवरील जलव्यवस्थापनाचे मार्ग या गावांना लोहतंत्रज्ञानाच्या अभावी शक्य नव्हते. नागरी सिंधू संस्कृती सोडता तत्कालिन कुठल्याच समाजात ही जलसंधारण तंत्रे आढळत नाहीत. गुजरातेत साबरमतीच्या खोर्यातील तिंबर्वा, धाटवा, जोखा अशी काही ताम्रपाषाणयुगीन गावे आसपास असलेल्या खोलगट घळींमध्ये साठलेले पाणी वापरत असल्याचे अनुमान संशोधकांनी मांडले आहे. परंतु ते पूर्णपणे नैसर्गिक असे हंगामी जलस्रोत आहेत. त्या दृष्टीने इनामगावचा कालवा हे अतिशय दुर्मिळ, कदाचित एकुलते एक, असे आद्य शेतकरी समूहांच्या जलव्यवस्थापनाचे उदाहरण ठरते.
उत्खनन :-
जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे जरी कवींनी म्हटले असले तरी ऐतिहासिक वास्तु व स्फूर्तिस्थाने यांची जपणूक करणे हे राष्ट्राच्या सांस्कृतिक उत्कर्षाचे एक प्रमुख अंग असते. सांस्कृतिक संघर्षामुळे अथवा जलप्रलयसदृश नैसर्गिक आपत्तींमुळे लोकजीवन उद्वस्त झाल्याचे आपण वाचतो. परंतु भूमाता त्याच्या खुणा साक्षेपाने आपल्या पोटात जपून ठेवते याची आपल्याला तेवढीशी जाणीवहि नसते. तिचे मनोगत जाणण्याचे लाघव उत्खननशास्त्राला आहे. सिंधुसंस्कृतीचे दालन जगाला उघडून दाखवून मोठी क्रांति केली. या संस्कृतीचा शोध उत्खननतंत्राचा अवलंब करून लागला. या तंत्रशुद्ध शास्त्राचा अवलंब करून भारतात विविध ठिकाण उत्खनने झाली. या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्रात नेवासे, नासिक, कोल्हापूर दायमाबाद, प्रकाशे, जोर्वे इत्यादि ठिकाणी झालेल्या उत्खननातून सापडलेल्या अवशेषांवरून अश्मयुगापासून तो तहत मुसलमानी काळापर्यंत लोकजीवन कसे होते याचे मूर्तिमंत चित्र उभे राहीले. अश्मयुगातील मानवी जीवनाचा अभ्यास करण्यास तत्कालीन दगडी हत्यारे हे एकमेव साधन उपलब्ध असते. परंतु ताम्रपाषाणयुगानंतर माणसाने बनविलेली घरेदारे, भांडीकुंडी, अलंकार, दफन पद्धति, धान्य या गोष्टी उपलब्ध होतात. या सर्वांतून त्या त्या काळाचे सांस्कृतिक चित्र निर्माण होते. साध्या खापराच्या तुकड्यांतून मानवी कर्तृत्त्वाचा कसा साक्षात्कार होतो हे बघण्यासारखे आहे. कुंभार मातीची भांडी करताना धान्याचा भुसा मिसळतो. या जळालेल्या अवशेषांवरून तत्कालीन धान्याचा मागोवा लागतो. खापरावरील चित्रविचित्र नक्षीवरून तत्कालीन समाजाची कलाविषयक माहिती लागते. दायमाबाद येथे सांपडलेल्या माठावर महाराष्ट्राच्या प्राथमिक चित्रकलेचा पुरावा सापडतो. त्या माठावर एक मानवी आकृति आहे. ती आपल्याकडे मोर व हरणे आकृष्ट करीत असल्याचा व वाघासारखे प्राणी दूर जात असल्याचा देखावा आहे.खापराप्रमाणे तत्कालीन वास्तू, उत्खनित सांगाडे, नाणी, अलंकार व असे अनेकविध पुरावे सांस्कृतिक मूल्यमापन करताना उपयोगी पडतात. उत्खनित वास्तूवरून नगररचना, वास्तूबद्दलचे संकेत यावर चांगला प्रकाश पडतो. उत्खनित सांगाड्यावरून वांशिक साधर्म्याचा आणि मानवी स्थलांतराचा अंदाज मानववंश शास्त्रज्ञाला घेता येतो. फुलपाखरू, कासव, बेडूक, मगर यांच्या आकृतीचे मणी उत्खननात सापडले आहेत. यामुळे प्राचीन काळात लोकजीवन कसे होते ते चांगले समजते.
प्राचीन मानवी संस्कृतीचे धागे दोरे सापडण्यात जशी प्राचीन मानवी हत्यारे मदत करतात तसेच मातीची खापरे देखील फार महत्वाची ठरतात. इतर धातूची भांडी ही कालौघात नष्ट होतात परंतु मातीची भांडी आणि त्यांची खापरे वर्षानुवर्षे तशीच राहतात. म्हणून या मातीच्या खापरांना आत्यंतिक महत्त्व आहे.
एकदा जोर्वेचा शोध लागल्यानंतर आसपासच्या प्रदेशातून आणि पूर्ण पश्चिम आणि उत्तर दख्खनच्या पठारावर तसेच महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातही अनेक ताम्रपाषाणयुगीन वसाहती सापडल्या, सापडत राहिल्या. आणि डेक्कन कॉलेजच्या पुढाकाराने जवळजवळ २० स्थळांचे लहानमोठ्या प्रमाणात उत्खननही झाले. पुण्यापासून १०० किलोमीटर व शिरूरपासून अवघ्या ४० किलोमीटरवर असलेले इनामगाव हे तालुक्यातील शेवटचे गाव आहे. घोड नदीतीरावर असलेले हे दुष्काळी गाव आहे. इ.स. १९६७ मध्ये ही इनामगावची मानवी संस्कृती गावकऱ्यांच्या हाती लागली. त्यातूनच पुढे १९६७ ते १९८२ अशी सलग १५ वर्षे पुणे विद्यापीठ व डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाच्या वतीने या टेकडयांचे उत्खनन करून संशोधन झाले. हे गाव पुणे शहराच्या पूर्वेस सुमारे ८९ किलोमीटर (५५ मैल) अंतरावर आहे . घोड नदीच्या खालच्या भागात वसलेल्या या प्रदेशात क्रेटेशियस-इओसीन डेक्कन ट्रॅप बेसाल्ट आढळते. सुरुवातीच्या आणि नंतरच्या जोर्वे संस्कृतीला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चॅल्कोलिथिक वस्तीचे उत्खनन करण्यात आले . इनामगाव येथे चॅल्कोलिथिकचे ३ टप्पे आढळतात. हे उत्खनन त्याच्या विस्तृत आणि पद्धतशीर प्रक्रियेमुळे भारताच्या पुरातत्व इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा होता. उत्खननातून अनेक सांस्कृतिक टप्पे उघड झाले ज्यात उशीरा जोर्वे संस्कृती, सुरुवातीचा जोर्वे संस्कृती आणि मालवा संस्कृती यांचा समावेश आहे. पुरातत्वशास्त्रातील निष्कर्ष डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था आणि छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय यासारख्या विविध संग्रहालयांमध्ये उपलब्ध आहेत
इनामगाव येथील उत्खनन झालेले हे स्थळ मोठे वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. इनामगाव या स्थळाचे वैशिष्ट्य हे आहे की ऐतिहासिक कालखंड आणि त्या आधीचा,पूर्व–ऐतिहासिक कालातील सिंधू–सरस्वती संस्कृतीचा कालखंड,या दोन्हीना जोडणार्या कालात (bridges the pre-historic and historic periods), इनामगाव उत्खनन स्थळ, हे सातत्याने एक मानवी वसतीस्थान राहिलेले आहे.
दख्ख:नच्या पठारावर वाहणार्या भीमा या कृष्णेच्या प्रमुख उपनदीला, घोड ही नदी, दौंड गावाजवळ येऊन मिळते. या घोड नदीच्या काठावर आणि पुण्यापासून सुमारे १०० किमी अंतरावर, ‘इनामगाव‘ या नावाचे एक गाव वसलेले आहे. या इनामगावापासून सुमारे ३ मैल अंतरावर असलेल्या साधारण ६५ एकर (५०० X ५०० m) एवढ्या पसार्याच्या अर्धवर्तुळाकार आवारात, मातीच्या ५ छोटेखानी टेकड्या किंवा उंचवटे दृष्टीस पडतात. ५ उंचवट्याचाहा परिसर, पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा असा आहे.
इनामगाव येथे सन १९६८ ते १९८३ च्या दरम्यान घोड नदीतीरावर असलेल्या पाच टेकड्यांवर उत्खनन करण्यात आले. हे उत्खनन डॉ. ह. धो. सांकलीचा, डॉ. म. के. ढवळीकर, डॉ. झै. अन्सारी या शास्त्रज्ञांच्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाच्या वतीने करण्यात आले होते. इनामगावच्या उत्तरेस सुमारे ३ किलोमीटर (१.९ मैल) अंतरावर सुमारे ५५० मीटर (१,८०० फूट) बाय ४३० मीटर (१,४१० फूट) लांबीचे एक प्राचीन स्थळ आहे. या ठिकाणी पाच ढिगारे आहेत. सर्वात मोठ्या ढिगार्याला 'इनामगाव पहिला' असे म्हणतात आणि त्याचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे आणि त्याच्या पुरातत्वीय शोधांचा अभ्यास करण्यात आला आहे. हे ठिकाण ३८००-३२०० बीपी (कॅलिब्रेटेड) किंवा १८००-१२०० बीपी दरम्यान वसलेले होते.
या उत्खननात ताम्रपाषाणयुगीन मानवी संस्कृतीचे अवशेष सापडले होते. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची वसाहत याच ठिकाणी होती. या उत्खननात हत्ती, रानटी बैल, रानमेंढी, शेळी आदींसह सस्तन प्राण्यांचे जीवाष्म आढळले होते. आद्य शेतकऱ्यांची घरे, हत्यारे यामध्ये (तासण्या, भोक पडण्याचे हत्यार, छिलके, टोकदार हत्यारे), वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी (लाल किंवा लाल-काळी), शेतीची अवजारे आदी आढळून आली होती. हा काळ तब्बल ४० ते ५० हजार वर्षांपूर्वीचा आहे.
इनामगाव मध्ये यानंतर म्हणजे १४००-१००० इ.स.पूर्व मध्ये किंवा पूर्व जोरवे संस्कृती कालखंडात स्थायिक झालेले लोक, प्रवरा–गोदावरी खोर्यांतून आलेले किंवा स्थानिक लोक होते. पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी इनामगाव मधील उत्खननावरून काढलेला सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की मालवा संस्कृती आणि पूर्व जोरवे संस्कृती या दोन्ही इनामगावमध्ये बर्याच मोठ्या कालखंडासाठी एकत्रपणे नांदत होत्या.
पुरातत्त्व विभागाचे शास्त्रज्ञ उत्खनन करत असलेल्या बहुसंख्य स्थानांवर भूतकाळातील एका पाठोपाठ एक होऊन गेलेल्या सांस्कृतिक कालांचे अवशेष हे बहुधा उभ्या पातळीमध्ये, एकाच्या डोक्यावर एक या पद्धतीने साठत गेलेले असतात. त्यामुळे जितके खोल खणत जावे तितके आपण जास्त जास्त गतकालात पोचत असतो. परंतु इनामगावचे वैशिष्ट्य हे आहे की येथे होऊन गेलेल्या तिन्ही संस्कृतींचे अवशेष हे एकाच पातळीवर विखुरलेले आढ्ळतात. त्यामुळे एका ठिकाणी घेतलेल्या खड्ड्यात फक्त एकाच संस्कृती कालाचे अवशेष आढळतात.
अमेरिकन लोक खूप वेळा त्यांच्या म्हणजे अमेरिकन संस्कृतीला, वितळवून एकवटणार्या हंड्याची (melting pot) उपमा देत असतात. त्यांच्या मताने अमेरिकेत बाहेरून सतत येत असलेल्या नाना वंशांच्या, खंडांमधल्या आणि जातीधर्माच्या स्थलांतरितांच्या एकत्रीकरणामुळे अमेरिकेची अशी खास आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती निर्माण झाली आहे. येणारा प्रत्येक स्थलांतरित या संस्कृतीच्या हंड्यातील उकळणार्या रसायनाला आपले खास असे वैशिष्ट्य बहाल करत त्या रसायनात वितळून जात असतो. इनामगाव येथील उत्खननावरून शास्त्रज्ञांनी काढलेला आणि वर उल्लेख केलेला निष्कर्ष बघता मला असे कुतूहल वाटते आहे की इनामगावला असेच काहीसे झाले असेल का? सिंधू–सरस्वती खोर्यांतून येणारी उत्तर भारतीय संस्कृती व या भागात आधीच स्थायिक झालेल्या दक्षिण भारतीयांची संस्कृती या अशाच एकमेकात मिसळून गेल्या असतील का? काही कालापूर्वी CSIR या भारतीय संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासात, दख्खनच्या पठारावर आणि दक्षिणेकडे स्थायिक झालेले लोकांनी मूलतः मलै द्वीपकल्पावरून तेथे स्थलांतर केले असावे असा अंदाज बांधलेला होता. हे लोक आणि सिंधू–सरस्वती संस्कृती मधून आलेले लोक हे इनामगाव सारख्या अनेक स्थानांवर एकत्र मिसळून गेले असतील, का त्यांनी आपापल्या संस्कृती अलग ठेवल्या असतील?
गेल्या हजार पंधराशे वर्षांमध्ये रचल्या गेलेल्या काही ग्रंथांचा आधार घेतला (महाभारत, कौटिल्य अर्थशास्त्र, मनुस्मृती), तर असे दिसते की वैदिक किंवा नंतर हिंदू धर्माचे पालन करत असलेला भारतीय समाज, सर्वव्यापी असणार्या एका ‘जातीव्यवस्था‘ किंवा चतुर्वर्ण या नावाने ओळखल्या जाणार्या सामाजिक बंधात संपूर्णपणे जखडून गेला होता व आहे. या जातीव्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रोटीबेटी व्यवहार, फक्त आपल्या जातीपुरता मर्यादित ठेवणे (endogamous) हे होते किंवा आहे. मग असे जर असले तर इनामगाव सारख्या स्थानावर या जात किंवा वर्ण व्यवस्थेचे पालन होत असेल? का उत्तर भारतीय आणि दख्खनच्या पठारावरील स्थायिक लोक यांच्यात रोटीबेटीचे व्यवाहार चालू होऊन एक नवा भारतीय समाज निर्माण झाला असेल?
या प्रश्नांची उत्तरे देणे कोणाला शक्य होईल असे मला तरी वाटले नव्हते, परंतु हैद्राबाद येथील CSIR-Centre for Cellular and Molecular Biology आणि Harvard Medical School या दोन संशोधन संस्थांमध्ये कार्यरत असणार्या शास्त्रज्ञांच्या एका गटाने एकत्रपणे किंवा सहकार्याने केलेल्या एका अभ्यास उपक्रमाच्या निष्कर्षांवरून हे उत्तर देणे आता शक्य झाले आहे. प्रिया मूरजानी, कुमारसामी थांगराज, निक पॅटरसन, मार्क लिपसन, पो–रु–लोह, पेरियासामी गोविंदराज, बॉनी बेर्जर, डेव्हिड राइच आणि लालजी सिंह ( Priya Moorjani, Kumarasamy Thangaraj, Nick Patterson, Mark Lipson, Po-Ru Loh, Periyasamy Govindaraj, Bonnie Berger, David Reich and Lalji Singh) या शास्त्रज्ञांनी आपल्या अभ्यास उपक्रमाचे निष्कर्ष, ‘Genetic Evidence for Recent Population Mixture in India’ या नावाने लिहिलेल्या संशोधन प्रबंधात‘American Journal of Human Genetics.‘ या मासिकात प्रसिद्ध केले आहेत.
जनुकशास्त्राच्या आधाराने केलेल्या या अभ्यास उपक्रमाचा हा अहवाल हे स्पष्टपणे सांगतो:
“भारतात आढळणारे बहुतेक जनुकीय गट हे दोन एकमेकापासून भिन्न असलेल्या मानवी जनसमुदायांच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या जनुकीय गटाचे वंशज असल्याचे दिसते: मध्य एशिया, मध्यपूर्व, कॉकेशस पर्वत रहिवासी आणि युरोपियन यांच्या वंशमिश्रणातून आलेले “पूर्वज उत्तर भारतीय (ए एन आय)” आणि भारतीय उपखंडाबाहेरील कोणत्याही जनुक गटाशी साधर्म्य नसलेले “पूर्वज दक्षिण भारतीय (ए एस आय)” हे ते दोन भिन्न जनुकीय गट आहेत.”
“ Most Indian groups descend from a mixture of two genetically divergent populations: Ancestral North Indians (ANI) related to Central Asians, Middle Easterners, Caucasians, and Europeans; and Ancestral South Indians (ASI), not closely related to any groups outside the subcontinent.”
या अभ्यास प्रकल्पावर कार्य करणार्यांना असे आढळून आले की त्यांनी रक्त चाचणी केलेल्या प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या जनुकीय भूतकालाचा सर्वात पूर्व संबंध, एकतर युरोप–एशिया मधून आलेला पहिला गट किंवा मूळ आफ्रिकेतून आलेला दुसरा गट यांच्याशी निर्विवादपणे जोडता येत असला तरी नंतर या दोन्ही गटांचे आपापसात रोटीबेटी व्यवहार झाल्याने एकमेकाशी जनुकीय मिश्रण होऊन जो एक नवीन एकात्मक जनुकीय गट झाल्याचे लक्षात येते त्याच्याशी सुद्धा या सर्व भारतीय व्यक्तींचा स्पष्ट जनुकीय संबंध असल्याचे सिद्ध होते. मात्र गतकालातील एका अज्ञात क्षणापासून पुढे,याच भारतीय व्यक्तींचे जनुकगट, भाषा, धर्म आणि अदिवासी समाज गट यांच्यावर आधारित असे भिन्न भिन्न गट होत जाऊन आता त्यांचे ४६३५ भिन्न जनुकीय गट तयार झाले आहेत.
याचा अर्थ असा होतो की इनामगाव सारख्या अनेक मानवी वस्तींमध्ये उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय यांच्यामध्ये वाढत गेलेल्या रोटीबेटी व्यवहारामुळे निर्माण झालेले भारतीय एकवटणार्या हंड्यातील उकळते जनुकीय रसायन, गतकालातील या अज्ञात क्षणापासून पुढे एकदम गोठून गेले व भारतीय समाजाचे भाषा, धर्म,जात आणि अदिवासी संस्कृती यांच्यानुसार विभाजन होत राहिले. आता प्रश्न असा उभा राहतो की हा अज्ञात क्षण गतकालात कधी आला असेल? तो इनामगावमध्ये मानवी वस्ती होती त्या कालाच्या आधी आला की नंतर?
या प्रकल्पावर कार्य करणार्या शास्त्रज्ञांना या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मिळू शकलेले आहे. ते म्हणतात की पूर्वज उत्तर भारतीय व पूर्वज दक्षिण भारतीय यांच्यातील जनुकीय मिश्रण हे सुमारे 4200 वर्षांपूर्वी (इ.स.पूर्व 2200) किंवा उत्तर हडप्पा संस्कृतीकालात सुरू झाले. या कालापासून पुढची 2100 वर्षे म्हणजे 1900 वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.पहिले शतक) हे जनुकीय मिश्रण अबाधितपणे चालू राहिले. या सामाजिक बदलाबद्दल हा अहवाल म्हणतो:
” हा 2100 वर्षांचा काल हा एक महत्त्वाचा संक्रमणकाल होता. या कालात सिंधू संस्कृतीतील नागरीकरण विलयास गेले. गंगा खोर्यातील जनसंख्या सतत वाढत राहिली आणि भारतीय–युरोपियन भाषागट आणि वैदिक धर्म हे उदयास आले.”
“It was a time of profound change, characterised by the de-urbanisation of the Indus civilisation, increasing population density in the Gangetic system, and the likely appearance of Indo-European languages and Vedic religion.”
या २१०० वर्षाच्या संक्रमण कालानंतर अकस्मातपणे ही जनुकीय मिश्रण प्रक्रिया संपूर्णपणे थांबली किंवा एकवटणारा हा हंडा गोठून गेला. या अहवालाप्रमाणे जनुकीय प्रक्रिया थांबण्याचा हा क्षण इ.स. पहिल्या शतकामध्ये आला.
ग्रीक इतिहासकार मेगॅस्थेनिसने साधारण इ.स.पूर्व ३०० मधे लिहिलेल्या आपल्या इंडिका या ग्रंथात भारतातील जाती किंवा वर्ण व्यवस्थेचा उल्लेख केलेला आहे त्याचप्रमाणे यानंतरच्या कालात लिहिल्या गेलेल्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आणि लेखन काल अचूक रित्या ज्ञात नसलेल्या महाभारतात सुद्धा चतुर्वर्ण व्यवस्थेचा उल्लेख आहे. हे सर्व ग्रंथ वर उल्लेख केलेल्या जनुकीय मिश्रण प्रक्रिया थांबण्याच्या कालाच्या २०० ते ३०० वर्षे आधी लिहिले गेले असल्याने आपल्याला एक अत्यंत रोचक असा निष्कर्ष काढणे शक्य आहे. या निष्कर्षाप्रमाणे जरी चतुर्वर्ण व्यवस्थेला अधिकृतता इ.स.पूर्वी काही शतके प्राप्त झालेली असली तरी सर्वसाधारण भारतीय समाज हा अजूनही एकसंध होता व त्यांच्यात रोटीबेटीचे व्यवहार पुढे काही शतके तरी चालूच राहिले होते. ( आपण असे मानतो की मनुस्मृती या ग्रंथात चतुर्वर्ण व्यवस्थेचे नियम प्रथम लिहिले गेले. या अहवालाप्रमाणे मनुस्मृती हा ग्रंथ ही जनुकीय मिश्रण प्रक्रिया थांबल्याच्या किंवा इ.स. पहिले शतक या कालानंतर लिहिला गेलेला आहे.)
जनुकशास्त्राचा कोणताही अभ्यासक आपल्याला सांगू शकेल की वर उल्लेख केलेला एकवटणारा जनुकीय हंडा गोठून जाणे ही बाब कोणत्याही समाजाच्या भविष्यकालाच्या दृष्टीने हितावह अशी बाब असू शकत नाही. या बाबतीत हा अहवाल म्हणतो:
” भारतातील सध्याच्या पिढीत जे अनुवंशिक आणि जनुकीय रोग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत त्यांचे वाढलेले प्रमाण मागच्या 1900 वर्षे सतत झालेल्या जाती अंतर्गत विवाहांमुळे (endogamous) असले पाहिजे.”
“An important consequence of these results is that the high incidence of genetic and population-specific diseases that is characteristic of present-day India is likely to have increased only in the last few thousand years when groups in India started following strict endogamous marriage.”
इनामगावकडे आपण परत वळूया. इनामगाव येथील मानवी वस्ती ही भिन्न असलेल्या मानवी संस्कृतीचे एकत्रीकरण करणारा एक खराखुरा ‘वितळवणारा हंडा‘ होता आणि अशा शेकडो इनामगावांच्या आधारावर एकत्रीकरण झालेली नवीन आधुनिक भारतीय संस्कृती आणि लोक उदयास आले असे म्हणणे वावगे ठरू नये.
शेवटी आपल्याला माहीत असलेल्या ऐतिहासिक आणि पूर्व–ऐतिहासिक घटनांचा संबंध या अहवालाशी कसा लावता येतो ते आपण पाहूया.
इ.स.पूर्व १०००० वर्षांपासून वायव्येकडून भारतीय द्वीपकल्पात स्थलांतरितांचे आगमन सतत होत आलेले आहे. या स्थलांतरितांनी आपली संस्कृती सिंधू–सरस्वती खोर्यांत स्थापन केली. ही संस्कृती इ.स.पूर्व २००० पर्यंत अबाधित राहिली. या लोकांचा दख्खनच्या पठारावर राहणार्या आणि मूलतः मलै द्वीपकल्प किंवा अंदमान–निकोबार बेटे येथून आलेल्या लोकांशी फारसा काहीच संबंध न आल्याने त्यांच्यात रोटीबेटीचे व्यवहार झाले नाहीत व त्यांची संस्कृती दख्खनच्या पठारावरील लोकांपेक्षा भिन्न राहिली. या अहवालात ही गोष्ट स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे की पूर्वज उत्तर भारतीय व पूर्वज दक्षिण भारतीय यांच्यामधील जनुकीय मिश्रण या कालापर्यंत झालेले आढळून येत नाही.
इनामगाव संस्कृती :-
आपल्याकडील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींचा कालखंड सुमारे इ.स. पूर्व २४५० ते इ.स. पूर्व ९००/७०० असा आहे. अजूनही आपल्याला मध्याश्मयुगातून नवाश्मयुगात/ ताम्रपाषाणयुगात (म्हणजे आदिमानव ते शेतकरी - पशुपालक) समाजाची वाटचाल दाखवणारा कुठलाही ठोस पुरातत्त्वीय पुरावा महाराष्ट्रात सापडलेला नाहीये. आपल्याला उपलब्ध असलेल्या उत्खनित पुराव्यावरून असे दिसते की गुजरातमधून आपल्याकडे या शेती तंत्रज्ञानाचा प्रसार झाला असावा.इनामगाव आणि प्रकाश ५ हे. च्या आसपास. बाकीच्या वस्त्यांचं आकारमान मात्र १ ते ३ हेक्टरच्या मधे होतं. यांमधे स्थायी स्वरूपाची खेडी, हंगामी वाड्या, असे विविध प्रकार होते. या सगळ्या वसाहती काळ्या मातीच्या (black cotton soil), चराऊ कुरणांच्या आणि जलस्रोतांच्या सान्निध्यात वसलेल्या होत्या.
गावात आखीवरेखीव रस्ते बहुदा नसतच पण आजच्या खेड्यांसारखंच घरांच्या मधल्या जागेचा वापर गल्लीबोळांसारखा केला जात असावा. बहुतेक सगळी घरं चौकोनी आणि कुडाची असत. शिवाय बाभूळ, सागवान, धावडा, खैर, बांबू, रोझवुड अशा झाडांची ला़कडे घरबांधणीत वापरली जात असत (मुख्यतः खांबांसाठी). जमिनी मुरूम्,माती टाकून चांगल्या चोपून मग मातीने, शेणाने किंवा क्वचित चुन्याने सारवलेल्या असत. बहुतेक घरं एक किंवा दोन खोल्यांची. एका मोठ्या खोलीत मधे कुडाने पार्टिशन करून एका बाजूला चूल आंणि साठवणीची जागा असंही बर्याच घरांमधे आढळून आलंय. अपवाद म्हणून काही घरं ४-५ खोल्यांची असत. ती कदाचित गावातल्या महत्त्वाच्या व्यक्तींची असावीत. सगळ्या घरांना छान सारवलेली अंगणं असत. घरांची छपरं गवताने शाकारलेली असत. घरांमधे हमखास आढळणार्या गोष्टी म्हणजे चूल, साठवणाची सोय आणि पाटा-वरवंटा. (त्या काळातला पाटा थोडासा रगड्यासारखा खोलगट आणि वरवंटा म्हणजे गुळगुळीत गोटा असे..)
इनामगावला मिळालेल्या घरांचे आराखडे
inm.jpg
यात सर्वात लक्षवेधक काय असेल तर साठवणीसाठी असलेल्या विविध सोयी. आजच्यासारखंच बेभरवशी अर्धशुष्क हवामान तेव्हाही होतं. त्यामुळे वरकड धान्य साठवणं तेव्हाही महत्त्वाचं असणार! साठवणीसाठी वापरण्यात येणारे भक्कम मोठ्ठाले रांजण तर उत्खननांमधे सापडलेच आहेत. पण त्याशिवायही मातीत खड्डे खणून त्यांना चुन्याचा गिलावा देऊन धान्य साठवले जात असे. शिवाय मातीचे गोल कट्टे करून त्यात वाळू आणि बोरीचे काटे घालून (खालून उंदीर-घुशी लागू नयेत म्हणून) त्यावर कणग्या ठेवत असावेत. काही खास चार लांब पाय असलेले रांजण ४ दगडांच्या टेकूने किंवा ४ खळग्यांमधे उभे करून त्यातही साठवण केली जात असे. इनामगावला तर या सगळ्या घरोघरच्या साठवणीव्यतिरिक्त एक स्वतंत्र धान्याचं कोठारच होतं. बहुतेक गावाच्या मालकीचं.
चूल म्हणजे काही वेळा नालाच्या आकारात मातीने बांधून काढलेली पण बहुतेक वेळा एक उथळ खड्डा, त्यात मध्यभागी भांड्याला आधार म्हणून एक दगड किंवा मातीचा उंचवटा. या खड्ड्याचे काठ जमिनी पासून थोडे उचललेले - गरम राखबिख बाहेर सांडू नये यासाठी. काट्याकुट्यांच्या सरपणाबरोबरच शेणाच्या गोवर्याही इंधन म्हणून यात स्वाहा होत.
एरवी घरात भांडीकुंडी सगळी मातीची. या गाडग्यामडक्यांचे प्रकार तरी किती! रांजण, हंड्या, तपेली, लोट्या (तोटीच्या/ बिनतोटीच्या), छोटेमोठे वाडगे, थाळ्या, झाकणं, तसराळी, चंबू, गडू, इ.इ.. यातले काही प्रकार सोडले तर खूपशी भांडी गेरू-लाल रंगाची. आणि त्यावर काळ्या रंगाने ठसठशीतपणे काढलेली नक्षी - विशेषतः वाडग्यांवर. हे वाडगे म्हणजे तत्कालीन 'टेबल वेअर' म्हणाना! त्यामुळे आज जशी टेबल वेअरमधे विविध डिझाइन्स असतात, तसंच काहिसं! अगदी सुरुवातीच्या काळात भांड्यांवर प्राणी, पक्षी यांची चित्रं आढळतात. नंतर मात्र रेघारेघांची किंवा फ्री हँड नक्षी मोठ्या प्रमाणात दिसून येते. या भांड्यांबरोबरच छानपैकी चौकोनी, लंबगोल अशा आकाराच्या पणत्यासुद्धा मिळतात.

इनामगाव येथून मिळालेल्या एका संपूर्ण हंड्याचं छायाचित्र आहे त्यावरून रंगाची कल्पना येईलच. त्या हंड्यावर एक हरीण/अॅन्टेलोप काढलेलंही स्पष्ट दिसत आहे
रोजची औजारं-हत्यारं बघायची झालं तर दगडाची जास्त आणि तांब्याची कमी (कारण दगडाला असलेली जास्त धार आणि तांब्याची मर्यादित उपलब्धता). वाळूत घासून घासून गुळगुळीत चकचकीत केलेल्या दगडाच्या कुर्हाडी, गारगोटीचे छिलके काढून तयार केलेली सूक्ष्म पण अत्यंत धारदार पाती (ही लाकूड किंवा हाडाच्या खोबणीत एकापुढे एक बसवून विळा, कोयता, सुरी अशांसारखी हत्यारं तयार व्हायची!), तांब्याच्या कुर्हाडी, छिन्नी, तांब्याचे गळ, हाडांनी, दगडांनी तयार केलेली बाणाची टोकं, असं काय काय!
लोक कपडेबिपडे घालत होते की नाही हे समजायला फारसा पुरावा नाही. पण बहुदा भाजक्या मातीच्या 'टकळ्या' असाव्यात अशा काही वस्तू उत्खननांमधे मिळाल्यात. अर्थात इतर प्राचीन समाजांप्रमाणेच इथेही नाना प्रकारचे अलंकार वापरात असलेले दिसतात. भाजक्या मातीच्या, शंखाच्या, तांब्याच्या बांगड्या ;भाजक्या मातीची कर्णभूषणे ; आणि वेगवेगळ्या प्रकाराच्या मण्यांच्या माळा - पांढरे पट्टेरी अॅगेट, केशरी कार्नेलियन, दुधाळ पांढरा चाल्सीडोनी, पारदर्शक स्फटिक, लालसर/हिरवा जास्पर, हस्तिदंत, सोनं, तांबं, माती, शंख असे किती किती मणी उत्खननांमधून मिळालेत.
उपजीविकेसाठी शेती, पशुपालन, मासेमारी, शिकार, याच्याच जोडीला जंगलातून विविध गोष्टी गोळा करून आणणं (foraging) असे वेगवेगळे मार्ग हे लोक अवलंबत असत.
आपल्याला पुरावा पाहून आश्चर्य वाटतं पण ४००० वर्षांपूर्वीच दख्खनच्या पठारावर खरीप आणि रब्बी पिकं घ्यायला सुरुवात झाली होती. विविध प्रकारची धान्यं, डाळी, कडधान्यं, तेलबिया यांचा समावेश यात होता. गहू, जव, तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, राळं, मसूर, हरभरा, तूर, मूग, उडीद, कुळीथ, वाटाणा, वाल, अळशी, तीळ ही पिकं नियमितपणे घेतली जात होती. गव्हासारख्या पिकाला पाणी लागतं म्हणून इनामगावच्या लोकांनी नदीच्या पाण्याचा कालवा/ पाट काढून पुराचं जास्तीचं पाणी शेतीला मिळावं असी व्यवस्था केली होती.


शेतीसाठी वापरात आणलेली काही अवजारंही आपल्याला उत्खननात मिळाली आहेत. यात हरणाच्या शिंगापासून (antlers) बनवलेले छोटे नांगर, बैलाच्या खांद्याच्या हाडापासून बनवलेलं छोटं नांगराचं काम करणारं पातं, तसंच हरणाचं शिंग पोकळ करून त्यातून पेरणी करताना बिया सोडण्यासाठी केलेलं seed drill ( ) यांचा समावेश आहे.
शिकार करून आणलेल्या प्राण्यांची यादीही अशीच लांबलचक आहे - ८/९ जातींची हरणं, रानडुक्कर, नीलगाय, अस्वल, माकड, वाघ, बिबळ्या, मुंगूस, ससा, रानमांजर, कोल्हा, लांडगा, साळिंदर, घोरपड, खार, मगर, कासव, मोर, माळढोक, कबुतर, बदक, खेकडे, मासे, इ.
या लोकांच्या आहाराचा मुख्य घटक हा गोमांस होता. त्याच बरोबर इतर प्राण्यांचेही मांस, मासे, धान्य, कडधान्य हे होतंच. याचबरोबर वस्तीच्या आसपास सहज उपलब्ध होणारी फळं (बोरं, जांभळं, आवळे, शिंदीचा खजूर, चारोळ्या) पालेभाज्या (चाकवत, घोळ, मेथी) यांचाही समावेश खाण्यात होत असणार असं पुरावनस्पतिशास्त्रीय पुरावा आपल्याला सांगतो.
या सगळ्या रोजच्या उद्योगांशिवाय काही कारागिरीची कामंही केली जात. यात प्रामुख्याने कुंभार, तांबट, मणिकार, लोणारी (चुना तयार करणारा), अशा कारागिरांचा समावेश होतो. दगडांची हत्यारं बहुतेक सर्व कुटुंबं आपापलीच बनवत.
हे सर्व 'कुटिरोद्योग' ज्याच्यात्याच्या घरातच चालत. त्याच्यासाठी वेगळं वर्कशॉप वगैरेची भानगड नव्हती.
इनामगावच्या उत्खननात एक फार सुंदर कुंभाराचा आवा मिळाला. त्यात जास्तीची गरम हवा निघून जाण्यासाठी, इंधनासाठी वेगवेगळ्या वाटा केलेल्या होत्या. या भट्टीमधे ६००-७०० डिग्री सेंटीग्रेड तापमान कायम ठेवून छान खणखणीत गाडगी भा़जली जात. अशा प्रकारच्या भट्ट्या आणखीही असणार हे सरळ आहे. पुरावा म्हणजे ढिगाने सापडणारी खणखणीत वाजणारी रंगीत नक्षीदार खापरं!
आणि इतकंच तापमान, नियंत्रित करून हवा तितका वेळ ठेवल्याशिवाय तांबं तरी कसं गाळणार? तांबं देखील छोट्या भट्ट्यांमधे गाळलं जायचं. अशुद्ध गाळ एकीकडे तर शुद्ध रस खापराच्या मुशीत!
एकूणच ही गावं उपजीविकेच्या प्राथमिक पातळीवर तरी स्वयंपूर्ण होती. असं असलं तरीही खिल्लारं आणी शेळ्यामेंढ्या घेऊन निदान काही लोक तरी वर्षातील काही काळ चराऊ कुरणांच्या मागे भटकत असणार. कारण उपजीविकेच्या दृष्टीने फक्त वस्तीच्या आसपासच्या पर्यावरणाचा सतत उपभोग घेऊन त्या संसाधनांवर ताण पडू नये म्हणून बहुतेक प्राचीन समाज असा 'भटका' मार्ग स्वीकारत. चराऊ कुरणांच्या जवळ सापडलेल्या अनेक हंगामी छोट्या वस्त्या याचंच निदर्शक आहेत. शिवाय सामाजिक नातेसंबंध वाढवायचे असतील तर आसपासच्या समाजाशी कायमस्वरूपी संपर्क ठेवण्याची गरज असते.
या परस्पर संबंधांचा आणखी एक पुरावा म्हणजे दूरदूरच्या प्रदेशांतून आयात केलेल्या गोष्टी. या दख्खनच्या पठारावर रहाणार्या ताम्रपाषाणयुगीन लोकांचे अनेक प्रदेशांशी देवाणघेवाणीचे संबंध होते. उत्खननात सापडलेल्या खालील गोष्टींची यादी पुरेशी बोलकी आहे:-
तांबे (राजस्थान/गुजरात); शंख (गुजरातचा समुद्रकिनारा); सोनं (कोलार/हट्टी खाण?) सर्पंटाईन, अॅमेझोनईट हे दगड (अनुक्रमे कर्नाटक व गुजरात), हस्तिदंत (कर्नाटक?), इ.इ.
दळणवळणाची साधनं म्हणजे बैलगाड्या आणी होड्या (निदान मोठ्या नद्यांसाठी तरी) हे नक्की आहे. कारण चक्क त्यांची चित्रंच सापडली आहेत मातीच्या भांड्यांवर! शिवाय इनामगावला नदीकाठी एक छोटासा धक्काही मिळाला उत्खननात.

रांजणावर बैलगाडीचे रेखाचित्र
हे झालं रोजच्या जगण्याबद्दल, पोटाची खळगी भरण्याबद्दल! पण त्यापलिकडे त्यांचं आयुष्य कसं होतं? सुरुवात करूयात त्यांच्या श्रद्धा-समजुतींपासून (इथे 'धार्मिक' हा शब्द मी मुद्दाम टाळलाय - कारण या समाजाचे वैदिक किंवा तत्सम known धर्माशी कुठलेही नाते नाही).

हे लोक मृतांचे दफन करत. ते ही वेगळ्या स्मशानात नव्हे तर घराच्या/ अंगणाच्या जमिनीत खड्डा करून. (फक्त बहाळ या गावाला नदीपल्याड वेगळं स्मशान होतं). मोठ्या (adult) व्यक्तींचे दफन खड्डयात झोपवून केले जाई तर लहान मुलांचे दफन दोन मोठे रांजण तोंडाला तोंड लावून तयार झालेल्या बंद जागेत मृतदेह ठेवून केले जात असे. मोठ्या माणसांचे पाय घोट्यापासून कापले जात ('त्या' जगातून परत इकडे येऊ नये म्हणून?). शिवाय त्याचा/तिचा अनंतातला प्रवास सुखाचा व्हावा यासाठी काही निवडक भांडी (आत कदाचित खाद्यपदार्थ असावेत) त्या दफनात ठेवली जात. शिवाय मृताच्या शरीरावर माळ, बांगड्या इ. अलंकारही असत.
अग्निपूजेचाही एक पुरावा मिळतो दायमाबादमधे. तिथे काही खड्ड्याच्या स्वरूपातली अग्निकुंडे मिळाली आहेत. आणी त्यात जळालेली गाई-बैलांची हाडे व धान्याचे दाणे सापडले आहेत.

याठिकाणी शोध लागलेल्या संस्कृतीचे आर्य आणि द्रविड संस्कृतीबरोबर व्यापारी संबंध आणि देवाणघेवाण होती हे ही सिद्ध झाले आहे. ही मानवी वसाहत सुमारे ३००० वर्षापूर्वीची व ताम्रपाषाणयुगीन असल्याचा निष्कर्ष निघाला.
महाराष्ट्रातील आद्य शेतकन्यांची पहिली वसाहत याच ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले. मातृपितृ देवतांच्या मूर्ती व स्वस्तिक चिन्ह त्या काळीही अस्तित्वात होते यांचा उलगडा झाला. घोड नदीचे विस्तीर्ण पात्र, त्याकडेला असणाऱ्या मातीच्या उंच सखल टेकडया, विविध रंगी पक्ष्यांचे थवे, निसर्गरम्य परिसर हे सर्व पाहिल्यावर ही जागा मानवी वसाहतीसाठी किती योग्य होती यांचा अंदाज येतो.
विविध दंतकथांनी प्रसिद्ध असलेली व अस्तित्वात असणाऱ्या कुलदेवतांचे साजरे होणारे सण, वसाहतीच्या ठिकाणी आज सापडणारे पुरातन काळातील मातीच्या भांडयांचे तुकडे पाहताना मन भारावून जाते. उत्खननात सापडलेल्या वस्तू १९८२ मध्ये लंडन येथे भारवलेल्या जागतिक प्रदर्शनात ठेवल्या होत्या. पुण्यातील डेक्कन कॉलेज, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय व नगर येथील संग्रहालयात येथील वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. आजही या ठिकाणी देश-विदेशातील हजारो संशोधक भेटी देऊन या ठिकाणची माहिती घेताना दिसत आहेत.
'पुरातत्त्व'च्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व -
येथे शेतात वेगवेगळी धान्ये घेतली जात होती. मृतांचे दफन करण्याची वेगळी पद्धत त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिली कालव्याद्वारे शेतीला पाणी देण्याची पद्धत याच ठिकाणी अस्तित्वात होती. अस्थी कुंभात दफन करण्याच्या येथील पद्धतीमुळे यांचा द्रविड संस्कृतीशीही संबंध येतो. तसेच या उत्खननात मातृदेवता, पितृदेवता या मूर्ती मिळाल्या आहेत. या उत्खनन व संशोधनामुळे महाराष्ट्राच्या आद्य शेतकऱ्यांच्या जीवनाचे अनेक पैलू उजेडात आले आहेत. त्यामुळे येथील उत्खननास भारतीय पुरातत्वाच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मात्र इ.स.पू १००० पासून, उत्तर जोर्वे कालखंडापासून पाऊसमान बेभरवशी झालेले दिसून येते. दुष्काळाची तीव्रता आणि वारंवारता वाढायला लागली. गाळ साठून आणि अपुर्या पावसाने या कालव्याचा वापर थांबलेला दिसतो. हळूहळू तो बुजून गेला. गव्हाची लागवड आता कुणी करेनासे झाले. नाचणीसारख्या कमी पाण्याच्या पिकांवर आणि काळविटांच्या शिकारीवर भर वाढायला लागला. हळूहळू शेतीचे प्रमाण कमी होऊन पशुपालनावर गाव जास्त विसंबून राहू लागले आणि मग पाण्याच्या शोधात, चराऊ कुरणांच्या शोधात गावाबाहेर पडून अर्धभटके जीवन जगायला लागले. गाव जगायला बाहेर पडलं आणि संस्कृतीचे चक्र 'उलटे' फिरून परत एकदा भटके जीवन समाजाने स्वीकारले.
इ.स.पूर्व १२०० -१००० च्या दरम्यान तापी, गोदावरी-प्रवरा खोर्यातल्या वसाहती उजाड झाल्या. पुढे अगदी इ.स.पूर्व ३-४थ्या शतकांपर्यंत या भूप्रदेशात मनुष्यवस्तीचा पुरावा संशोधकांना मिळालेला नाही. हे काय गौडबंगाल आहे? याचं उत्तर थोड्याफार प्रमाणात दिलं इनामगावच्या उत्खननाने. तापी, गोदावरी खोर्यांमधे न आढळणारी पण फक्त भीमेच्या खोर्यातच आढळणारा ताम्रपाषाणयुगाचा शेवटचा कालखंड इथे तपशीलवार अभ्यासला गेला.
अभ्यासकांच्या मते राजस्थानातील पुरापर्यावरणाच्या अभ्यासावरून असं दिसतं इ.स.पूर्व १२००-१००० च्या सुमारास पश्चिम भारतातील हवामान आणखी शुष्क व्हायला सुरुवात झाली. पर्जन्यमान घटलं आणि पाऊस आणखी बेभरवशाचा झाला. वारंवार दुष्काळही पडू लागले असावेत. या सगळ्याचा परिणाम मानवसमूहांवर झाला नसता तरच नवल!
इनामगावचा पुरावा असं दाखवतो की अचानक याच सुमारास लोकांच्या राहणीमानात बदल झाले. चौकोनी घरं सोडून आता हे लोक गोल झोपड्या बांधून राहू लागले. दफनंसुद्धा थोडी घाईगडबडीत उरकली जाऊ लागली. शेतीतही मोठे बदल झाले. गव्हाचं पीक आता कोणी घेइनासं झालं. जव, नाचणी यासारख्या तुलनेने कमी पाण्यात, पटकन होणार्या आणि फारसा खटाटोप न करता साठवता येतील अशा पिकांचं प्रमाण खूप वाढलं. जास्त पाणी, चारा लागणार्या गाईगुरांची खिल्लारं कमी होऊन शेळ्यामेंढ्यांचं प्रमाण वाढलं. आहारात गोमांस कमी होऊन काळविटाचं मांस हा सगळ्यात महत्त्वाचा घटक ठरला. खापरांवरची नक्षी खूपच कमी झाली आणि त्यांचा पोत खरखरीत झाला. भाजणीही आता तितकीशी उत्तम राहिली नाही. एकूणच रोजच्या जीवनातला तणाव वाढलेला दिसतो. खायचीप्यायची भ्रांतही अधूनमधून पडत असावी कारण एका कुत्र्याचाही समावेश आहारात केल्याचा पुरावा इनामगावात मिळाला आहे.
या सगळ्या पुराव्याचं विश्लेषण करून अभ्यासकांनी असं दाखवून दिलं की इतकी शतकं एक स्थिरस्थावर जीवन जगणारे हे महाराष्ट्राचे आद्य शेतकरी या अस्मानी संकटांशी झगडता झगडता टेकीला आले आणि नाईलाजाने आपल्या उपजीविकेचे मार्ग त्यांनी बदलले.
आजही जिथे अतीव दुष्काळात महाराष्ट्रातील शेतकरी घरदार, खिल्लार सोडून केवळ जगण्यासाठी वाट फुटेल तिथे जातो, वेळप्रसंगी शहरात भीकसुद्धा मागतो, तिथे अशा 'जास्तीच्या' लोकांना सामावून घेणारी शहरीकरणाची आर्थिक यंत्रणा नसताना या शेतकर्यांनी तरी काय करावं? मग संस्कृतीचं चक्र 'उलटं' फिरलं! परत एकदा स्थिर शेतीकडून हे लोक अर्ध-भटक्या (semi-nomadic) पशुपालन आणि शिकारीच्या जीवनाकडे वळले.
इनामगावसारख्या गावात कायमचे स्थायिक असलेले लोक जगायला बाहेर पडले आणि मग अधूनमधून काही काळच मुक्कामासाठी परतू लागले. हळूहळू हेही कमी झालं. मग इ.स. पूर्व ८व्या शतकात कधीतरी एकदा गावातून निघालेली कुटुंबं, त्यांच्या पुढच्या पिढ्या कधीच परतून आल्या नाहीत. पोटापाण्यासाठी भटकत कुठे दूर देशी गेले कुणास ठाऊक! त्यांची घरं मात्र तशीच त्यांची वाट पहात राहिली. कायमची.
इनामगावची आणि दख्खनच्या पठारावरच्या आदिम वसाहतींची गोष्ट पुरातत्त्वासाठी इथेच थांबते. पुढची चारपाचशे वर्षे आपल्याला दख्खनमध्ये फारशा वसाहती मिळत नाहीत. मग सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी परत एकदा पाऊसमान सुधारते, दख्खन हजारो गावांनी, शहरांनी फुलून उठतो. सातवाहनकालीन शहरीकरणाबरोबर आता लोहतंत्रज्ञानाचाही सर्वत्र शिरकाव येथे होतो. आणि मग साहित्यात, शिलालेखांत विहिरी-तलाव-बांधबंधारे-टाकी यांचे उल्लेख आढळायला लागतात. बौद्ध लेण्यांमध्ये पुण्य कमवायला म्हणून अनेकांनी दान देऊन दगडात कोरून घेतलेल्या पोढि किंवा टाकी दिसू लागतात. आपण ज्याला पारंपरिक जलसंधारणाचे मार्ग म्हणतो त्याचा उदय पहिल्यांदा या काळात दिसतो. प्रकाश, नेवासा अशा ताम्रपाषाणयुगीन वसाहतीही परत एकदा माणसांच्या वास्तव्याने नव्याने फुलून उठतात. (इनामगाव, दायमाबाद, सोनगाव मात्र परत कधीही कुठल्याही कालखंडात 'जिवंत' झाली नाहीत). सातवाहनांच राजकुल उदयाला येतं आणि दख्खनच्या पठाराचा लिखित इतिहासकाल सुरू होतो.
मात्र इनामगावची पांढर ओसाडच राहिली. परत तिथे कधीच माणूस वसला नाही. तिथले गावकरी कुठे पांगले, भटकत भटकत कुठे गेले, सातवाहनकाळात त्यांचे वंशज समाजात कसे मिसळले हे आजही आपल्यासाठी अज्ञातच आहे. त्यांच्याबरोबरच त्यांनी केलेला दख्खनचा पहिल्या पाणी-पंचायतीचा प्रयोग विस्मृतीच्या नदीत विलीन झाला.
आजही इनामगावच्या पांढरीवर उभं राहिलं की अर्धदुष्काळी - गाव सोडून जगायला बाहेर पडायला लावणारा - दख्खन म्हणजे काय हे आसपासच्या परिसरावरून नीटच उमजतं. पण त्याचवेळी आपल्या पायाखाली बुजलेला कालवा असतो. प्रगत तंत्राची उपलब्धता नसतानाही चिवटपणे माणसांनी पर्यावरणाशी मिळतंजुळतं घेऊन जीवनाचा ओघ वाहता ठेवण्याच्या अदम्य धडपडीचे प्रतीक!
या ताम्रपाषाणयुगीन लोकसमूहाचे वंशज निश्चितच याही इतिहासकालाचा अविभाज्य भागच असणार. पण आजतरी आपल्यासाठी त्यांची ही ओळख ही एक गुपितच आहे.
भीमेच्या खोर्यातून या अंतकाळाचे फारसे पुरावे हाताला लागले नसले तरी कृष्णेच्या खोर्यातील सुपीक, बारमाही पाणी आणि उत्तम पावसाच्या प्रदेशातून (वारणा-मोरणेच्या संगमाजवळ) उत्तर जोर्वेकालीन वसाहती उजेडात आल्या आहेत. त्यामुळे दुष्काळ --> भटके जीवन हे गृहितक सगळ्याच वसाहतींना सरसकट लागू पडते का हा कळीचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला आहे. एकुणातच या अंतकालाचा नव्याने पुरावे शोधून साकल्याने फेरविचार करायची गरज आहे
सध्यस्थिती :-
गेल्या अनेक वर्षांपासून हे अतिप्राचीन ठिकाण, येथील संस्कृती, उत्खननात सापडलेली भांडी यांचे जतन आणि संवर्धन व्हावे अशी ग्रामस्थ, अभ्यासक, संशोधक यांची मागणी होती. या साठी १९८२ सालापासून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु होते. सन १९८४ मध्ये या ठिकाणाला राज्य संरक्षित स्थळ म्हणून दर्जा मिळाला. पुढे देश विदेशातील हजारो संशोधक या ठिकाणाला भेट देऊन गेले.इनामगाव येथील उत्खननातील अवशेष व वस्तू डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, अहमदनगर व भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. या उत्खननातील वस्तू व अवशेषांचा १९८२ साली ग्रेट ब्रिटन येथे जागतिक प्रदर्शनामध्ये सहभाग होता.
खानदेशातील मानवी वसाहत :-
महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात ठिकाणी झालेल्या अभ्यासातील रेडीओ कार्बन कालमापन पध्दतीने काळ इसवीसन पुर्व ४०,०००-१०'००० एवढा मोठा आहे. या साठी पाण्यातील शिंपले, अर्ध कार्बनाईज झालेले लाकुड आणि हाडे हे मटेरीयल वापरलेले आहेत. थर्मोल्युसन्स आणि युरेनियम/ थोरीयम पध्दतीने काढलेल्या काळाचा तारखा राजस्थान येथील मध्य पुराश्मयुग १,५०,००० ते १००,००० एवढा येतो. महाराष्ट्रातील चिरकीनाला प्रवरा अहमदनगर जिल्हा, वाडोलीवाघोली हे गोदावरी नदीच्या खोऱ्यातील औरंगाबाद जिल्हा, पाटणे आडनाला जळगाव जिल्ह्यातील, महाराष्ट्रात प्रातिनिधिक समजले जाणारे म्हणजे नेवासा आणि पाटणे ही दोन स्थळे आहेत. गिरणेच्या काठी येथे बहाळ आणि टेकवडे येथे १९५२ व५७ मध्ये केलेल्या उत्खननावरून ताम्रपाषाण युगात इसवी सन पूर्व २७०० ते इ.स. सहाशे येथे निश्चित मानवी वसतीचे पुरावे मिळाले आहेत.
पुरातत्वेत्यांनी गिरणा आणि तापी नदीच्या परिसरात केलेल्या उत्खननामुळे या प्रदेशातील प्रागैतिहासिक काळातील भटक्या मानवाची वस्तुरूप संस्कृती काही प्रमाणात उजेडात आली. तापीच्या खोऱ्यात जवळपास पंधराशे एवढी मानवी वसतीचे पुरावे असलेली स्थळे डॉ.वसंत शिंदे आणि इतर तज्ञांनी शोधली आहे. या दोन्ही नद्यांच्या काठी मिळालेल्या प्राचीन अश्मयुगीन हत्यारांमुळे जळगाव परिसरात एक-दीड लाख वर्षांपूर्वी मानव वस्तीला राहत असावा. चांगदेवपासून अवघ्या तीन किलोमीटर आग्नेयेस असलेल्या मानेगावी आद्य पुराश्म युगातील म्हणजे काही अवशेष सापडले आहेत.
कार्बन २४ या कालमापन पद्धतीच्या सहाय्याने पूर्व पुराश्मयुगाचा भारतातील काळ निश्चितपणे आज पासून एक लक्ष वर्ष एवढा होता, काही ठिकाणी तो १४ लक्ष तसेच त्याच्याही मागे जाण्याची सुद्धा शक्यता आहे. भुगर्भ शास्त्राच्या परिभाषेत तो पूर्व ते मध्य प्लायस्टोसीन युगा इतका आहे तर मध्य पुराश्मयुगाचा काळ हा मध्यप्लायस्टोसीन ते उत्तर प्लायस्टोसीन म्हणजे आज पासून एक लाख वर्ष पूर्व ते ४० हजार वर्ष पूर्व एवढा होतो. या काळात पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे बदल घडून आले असे भूगर्भ शास्त्रज्ञ मानतात. पृथ्वी दुसऱ्या अंतरहिमाचा अनुभव घेत होती असे दिसते. पर्यावरणात झालेल्या या फरकामुळे मात्र प्रत्यक्षात जीवसृष्टी आणि हवामान यात फरक पडलेला दिसत नाही.कदाचित तेव्हापासून मानवाच्या मेंदूमध्ये अधिक प्रगल्भता निर्माण झाली असल्यामुळे त्यांची हत्यारे प्रगत तंत्राची आणि जास्त कौशल्यपूर्ण अशी होती. मोठ्या आकाराच्या हात कुऱ्हाड किंवा त्यांच्या अभावी मध्यपुराश्मयुगात मानवाने कठीण दगडाचा जास्त सुबक तंत्रान घडवलेल्या तासण्या, बाणांची टोके, गिरमिटे, पाती, चाकु इत्यादींचा अंतर्भाव असलेले प्रभावी हत्यारे तयार केली. या हत्यारांचे वैशिष्ट्य असे होते की लहान-लहान घडवलेल्या चिपा एका मोठ्या लाकडाच्या अथवा हाडाच्या खोबणीत बसवून त्यापासून त्याचे एक मोठे हत्यार तयार केलेले दिसते. दुसरे असे की अवजडपणा जाऊन आकारात सुटसुटीतपणा आल्याने हत्यारांचा पल्ला वाढला आणि त्याच्यात अचूकता आली आणि ती अधिक परिणामकारक रित्या शिकार करण्यासाठी वापरता आली. जनावरांच्या कळपात पिटाळत नेऊन उंच ठिकाणावरून खाली हाकलत पाडून मारण्याच्या शिकारीच्या तंत्राबरोबरच परिणामकारक रित्या प्राणी किंवा पक्षी यांचे यशस्वी शिकारी तंत्र मानवाने आत्मसात केले, या दगडाच्या उपयोग बनवण्यासाठी उपयोग झाला.
पुरातत्त्वज्ञ एस ए. साळी यांच्यामते मध्यपुराश्मयुगाचे सुरुवातीच्या काळात जे काही भूगर्भातील प्रचंड स्थित्यंतरे ज्याला टेक्टनिक मोवहमेंट्स म्हटले जाते. त्याचे परिणाम तापी खोऱ्यात ही झाले. आणि त्याच काळात पाटणाच्या दक्षिणेला अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी एक खोलगट भाग तयार झाला. अनेक दृष्टीने सुरक्षितता लाभलेल्या या भागात चाळीस हजार वर्षापासून म्हणजे मध्य पुराश्म काळात च्या शेवटच्या काळापासून ते उत्तर पुराश्म काळात या भागात मानव वस्ती करून राहू लागला. या युगातील मानवी वसाहतींचे पुरावे दर्शवणारे पाटणे हे एक स्थान आहे. या काळातील पाषाण आयुधे ही पाटणे येथे सापडली आहेत.
मध्य पुराश्मयुग, उत्तर पुराश्मयुग आणि मध्याश्मयुगात म्हणजे काळात या भागात महत्त्व आहे. या उत्खनन स्थानामध्ये पाटणे विशेष महत्वाचे आहे. पाटणे अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी तीन बाजूंनी डोंगर कडा असलेल्या वर्तुळाकार दीर्घ नाट्यशाळे सारख्या खोऱ्यात आहे. या भागातील भुस्तरात कंकर म्हणजे दगड गोटे, गाळ, वाळू व मातीचा अंदाजे १० ते २० मीटर थर आहे. या थरात एस.ए. साळी यांनी दोन वेळा उत्खनन केले. त्यात त्यांना भुविज्ञानविषयक तेरा थर आढळले. त्यात सर्वात खालचा थर हा मध्य पुराश्म युगातील असून त्यातील आठ थर उत्तर पुराश्म युगातील आहे. सर्वात वरचे चार थर हे मध्याश्मयुगातील असल्याचे सिद्ध झाले आहे. उत्तर पुराश्म युगातील आठ थरांची जाडी एकूण ५.५ मीटर असून क्रमांक पाच आणि सात वर मानवनिर्मित कला वस्तूंची समृद्ध आहेत आणि त्यांच्यात अनुक्रमे ११,७८८ आणि १२३०३ एवढे विविध नमुने आढळले आहेत, तसेच उत्तर पुराश्म युगातील शहामृगाच्या अंड्यांची शंभराहून अधिक नमुने सापडले आहेत. त्यातील तीन नमुने उत्तर पुराश्म युगातील असून अंड्याच्या कवचावर जाळीची नक्षी दिसून येते. या ठिकाणी शहामृगाच्या अंड्यापासून बनवलेले तीन चपटे मणी आणि नदीच्या मुखाजवळील प्रदेशात शंखा पासून बनवलेल्या मण्यांचेही नमुने सापडले आहेत. ते उत्तर पुराश्म युगातील आहे, या काळातील मानवी कलावंत एकत्रित वसाहत करून रहात असल्याचा सर्वात मोठा आधीचा पुरावा मानला जातो.
मध्य पुराश्म युगातील अणुकुचीदार हत्यारांचा वापर मानवाच्या सुरुवातीच्या अवस्था दाखवतो. उत्तर पुराश्म युगातील काळात मानव जा स्वर दगडापासून हत्यारे बनवी तर याच काळातील नंतरच्या काळात मानव म्हणजे पांढरा चकचकीत दगड किंवा गार यापासून हत्यारे बनू लागला. नंतरची हत्यारे त्याच्या अर्धचंद्राकार, विषम, चतुर्भुज व त्रिकोणी आकारावरून ओळखता येतात. या भागात मध्य पुराश्मयुगा पासून ते मध्याश्मयुग म्हणजेच मेझोलिथिक काळा पर्यंतचे भूस्तर विज्ञान विषयक मानवी अवशेषांचे स्पष्ट पुरावे आढळून आल्याने पाटणे स्थानास असाधारण महत्त्व प्राप्त झाले. मध्य पुराश्म व उत्तर पुराश्मयुगामधील अवशेषांप्रमाणेच त्यानंतर येणारी अवस्था म्हणजे मध्याश्म युगातील जे मेझोलीथिक कल्चर म्हटले जाते,त्याचेही पुरावे पाटणे येथे मिळाले आहे. मध्याश्मयुगाचेही तीन कालखंड मानले जातात. असे पाच कालखंड साळी यांनी पाटणेच्या संदर्भात मांडले आहे. अर्थातच हे उत्तर पुराश्मकाळानंतरचे होय.
पहिला कालखंड हा उत्तर पुराश्मकाळानंतरच्या काळात यात विविध प्रकारच्या पाती आणि विविध टोकांची अश्मयुगीन हत्यारे सापडतात. दुसरा कालखंडात बरेच बदल दिसून येतात, यात कोळशांचे बारीक तुकडे आणि भाजलेल्या मातीचे पुरावे दिसतात तर शेकोटी आणि स्तंभछिद्रांचे अस्तित्व दिसते. वाऱ्याने उडून आलेल्या मातीतील निक्षेपात भुस्तरावरील भाजक्या विटांसारखे पट्टेही दिसतात.
तिसऱ्या कालखंडात मध्याश्मयुगातील तीनही कालखंड पाटणे येथे दिसतात. एकंदर आद्य पुराश्मयुग इसवी सन पूर्व दिड लाख वर्षे ते एक लाख वर्षांपूर्वी, मध्याश्म पुराश्मयुग इसवी सन पूर्व एक लाख ते तीस हजार वर्षे आणि उत्तर पुराश्मयुगात इसवी सनपूर्व तीस हजार ते दहा हजार वर्ष, मध्याश्मयुग इसवी सन पूर्व दहा हजार ते चार हजार वर्षे आणि नवाश्मयुग इसवी सन पूर्व चार हजार ते दोन हजार सातशे वर्षे अशा या पाच अवस्था आहेत. पाटणे भागात उत्तर पुराश्म युगातील म्हणजे तीस हजार वर्षापूर्वी मानवी वस्ती असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत म्हणूनच पुरातत्त्वज्ञ एस.ए. साळी यांच्या मते तीस हजार वर्षाच्या काळात हवामानात विषयक महत्त्वाचे बदल घडून आले नसले तरी परिस्थितीत निश्चित बदल होत गेले आणि नदीला त्यांनी वाहून आणलेला गाळ पसरून मैदानी भाग तयार झाला. गवत आणि वनस्पती उगवल्या, हत्यारे तयार करण्यासाठी गारांचे दगड त्या खडकात मुबलक उपलब्ध होते. नदी नाल्यात काही ठिकाणी डोह निर्माण झाले. मैदानी प्रदेशात गवताळ भागात शहामृग तसेच मोरासारखे मोठे पक्षी व घोडे यांसारखे प्राणी राहत. अशा परिस्थितीत सातमाळा डोंगराच्या पायथ्याशी मानवाने आपले गावठाण स्थापन केले, या पाच अवस्था वरून हळूहळू कसा विकास होत गेला हे लक्षात येते.
विदर्भातील अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे महापाषाण संस्कृती :-
नागपूर जिल्ह्यात अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे महापाषाण संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत. नागपूर जिल्ह्यातील बेला गावाजवळ असलेल्या कोहळा गावाच्या शेजारी अवशेष आढळले आहेत. महापाषाण संस्कृतीची शंभरावर शिलावर्तुळ प्रकारचे दफनस्मारके, आणि प्राचीन वसाहत आढळून आली आहे.




चिकुर्डे: ताम्रपट ते ताम्रपाषाणयुगापर्यंतचा एक प्रवास!
मात्र, आता अतिशय सुपीक आणि उत्तम पाऊस असणाऱ्या कृष्णेच्या खोऱ्यातही अशा खापरांचा पुरावा मिळाल्याने या वसाहती केवळ अर्धदुष्काळी भीमेच्या खोऱ्यापुरत्या मर्यादित नव्हत्या; तर इतर प्रदेशांतही ताम्रपाषाण युगातल्या शेवटच्या कालखंडात या वसाहती होत्या, हे दिसून आले आहे. त्यामुळे या कालखंडाचा परत साकल्याने फेरविचार करण्याची गरज आहे, तसेच महाराष्ट्रातील इतर प्रदेशांतही सर्वेक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे, हे या संशोधनातून अधोरेखित झाले आहे.
वारणा- मोरणेच्या संगमाजवळील चिकुर्डे हे स्थळ १९०७ मध्ये इतिहासाचार्य राजवाडे यांनी वाचन केलेल्या चिकुर्डे ताम्रपटामुळे इतिहासात प्रसिद्ध आहे. ताम्रपटातील स्थळवर्णने व इतर बाबींचा सखोल अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. चिकुर्डे, देवर्डे, ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द, थानापुडे, मांगले व करंजवडे या गावांचा यात समावेश होता. या अभ्यासाअंती असे लक्षात आले, की या सर्व गावांचा इतिहास सातवाहन काळापर्यंत म्हणजे दोन हजार वर्षे मागे जातोच; परंतु चिकुर्डे, देवर्डे व मांगले या गावांचा इतिहास त्याही आधी म्हणजे ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीपर्यंत मागे जातो. या तीनही गावांमधून डेक्कन चाल्कोलिथिक म्हणजेच ताम्रपाषाणयुगीन काळातील खापरे मिळाली आहेत.
मांगले येथील पुरावा डेक्कन चाल्कोलिथिकच्या सुरवातीच्या काळातील, माळवा कालखंडातील आहे. असाच पुरावा पूर्वी कऱ्हाड येथील भारत इतिहास संशोधन मंडळाने केलेल्या उत्खननातही नोंदवला गेला होता. मात्र, चिकुर्डे व देवर्डे येथील खापरे उत्तरजोर्वे कालखंडाची म्हणजेच ताम्रपाषाणयुगीन काळाच्या शेवटच्या कालखंडातील आहेत.
चिकुर्डे, देवर्डे व मांगले येथील पुरातत्त्वीय अवशेष म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाला एक नवे वळण देणारा अतिशय महत्त्वाचा पुरावा आहे. तसेच, ही तीनही गावे तीन ते चार हजार वर्षांपासून अस्तित्वात असून, या प्रदेशातील ती सर्वांत जुनी गावे आहेत.
या गावात असलेल्या या प्राचीन संस्कृतीचा शोध कसा लागला याची हकीगत मनोरंजक आहे.
१९०६ च्या जुलै महिन्यात. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे त्यांच्या अस्सल कागदपत्रे जमवायच्या मोहिमेत मजल दरमजल करत पोचले ते कोल्हापूरच्या उत्तरेला ४ मैलांवर असलेल्या एका छोट्याश्या गावंढ्या खेड्यात. त्याचं नाव होतं चिकुर्डे. कृष्णेच्या खोर्यात वारणा-मोरणेच्या संगमापासून जवळ असलेले हे गाव. त्या गावात धनगरांची मोठी वस्ती आजही आहे. त्यातल्या गावडे कुळातील एका बाईकडे असलेला ताम्रपट राजवाड्यांना पहायला मिळाला. त्यावेळेस त्याचा ठसा घेणे त्यांना शक्य झाले नाही, परंतु त्याचे वाचन करून तपशीलवार नोंद मात्र त्यांनी करून ठेवली व लगेचच १९०७ मध्ये विश्ववृत्त मधे या ताम्रपटाचे सटीक वाचन प्रकाशित केले.
हा ताम्रपट कुण्या एका मन्नेय राम गावुंड या माहुताला जनमेजय चक्रवर्तिन नामक राजाने दिलेले गावांचे दान व मूलस्थानदेव नामक देवतेला दिलेली दाने नोंदवतो. भावसंवत्सरातील वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमीला हे दान दिले असा उल्लेख आहे. मात्र शकसंवताचा किंवा इतर कुठल्याच कालगणनेचा त्यात उल्लेख नाही.
ताम्रपटाला एकुणात तीन पत्रे होते व एका कडीने ते बांधलेले होते. त्या कडीवर एका चौकोनी मुद्रेवर वराहाचे चिन्ह अंकित होते. वराह हे चालुक्यांचे राजचिन्ह. त्यावरून राजवाडेंनी अनेगुंदीवरून राज्यकारभार करणारा हा जनमेजय राजा चालुक्य वंशातील असावा असे अनुमान काढले. मात्र या ताम्रपटाचा काळ त्यांनी शके ६५८ (इ.स. ७३६) ठरवून मराठी भाषा इतकी मागे जाते असे प्रतिपादन केले.
याचे परिणाम काय? तर हा ताम्रपट वादाच्या भोवर्यात सापडला. आधीच ताम्रपटाची कुठलीही 'प्रथमदर्शी प्रत' (eye-copy) नाही आणि त्यात राजवाड्यांसारख्या थोर विद्वानालाही अधूनमधून सबळ पुराव्याअभावी अतिरंजित निष्कर्ष काढायची सवय. त्यामुळे हा ताम्रपट 'तोतया (fake/forged)' आहे अशी त्यावर टीका झाली. गुणे, मार्शल, तुळपुळे यासारख्या भाषातज्ज्ञांनी ही भाषा आठव्या शतकातील नसून किमान ज्ञानेश्वरकालीन (१३व्या शतकातील) आहे , तसेच ही भाषा संपूर्णपणे मराठी नसून त्यात अनेक कानडी शब्द, प्रत्यय इ. आहेत असे ठाम प्रतिपादन केले, या सगळ्या भाषा-काल-निर्णयाच्या लठ्ठालठ्ठीत इतिहासाच्या दृष्टीकोनातून हा ताम्रपट काहीसा विस्मरणात गेल्यासारखा झाला. अनेको ताम्रपटांपैकी एक एवढीच त्याची फुटकळ स्वरूपातील नोंद नंतरच्या अभ्यासकांनी घेतली. समग्र राजवाडे साहित्याच्या एका खंडात त्या लेखाचे पुनर्मुद्रण झाले असले तरी त्यापल्याड त्याचे किती वाचन झाले असेल ही शंकाच आहे.
सहसा ताम्रपटांमधे दान दिलेल्या गावाच्या, जमिनीच्या चतु:सीमा नमूद केलेल्या असतात. सुरुवातीला देवतास्तुती, राजाची प्रशस्ती, दानाचे स्थळकाळ-दाता-दान दिलेली व्यक्ती या सगळ्याचे तपशील, दानाचे वर्णन आणि शेवटी हे दान अमान्य करणार्याला उद्देशून शापवचन असा एक ठराविक साचा असतो. या चतु:सीमा म्हणजे कुठल्या दिशेला कुठलं गाव अथवा नदी आहे अशाच प्रकारचे तपशील सहसा असतात.
मात्र चिकुर्डे ताम्रपट या बाबतीत फार वेगळा आहे. या चतु:सीमा नमूद करताना, फक्त आसपासची गावें, नदी, नाले, टेकड्या एवढेच वर्णन न देता, कुठे देवीचं ठाण आहे, कुठे शंकराचं ठाण आहे, कुठे वीरगळ आहे, कुठे विहिरी आहेत, सर्पमुखे कोरलेल्या शिळा आहेत, कुठे दगडांचे ढीग आहेत तर कुठे शेणाचे ढीग आहेत असे बारीकसारीक तपशील इथे नोंदवलेले दिसतात. आणि सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते एका 'धूळ-मातीच्या' ढिगार्यावर असलेल्या शर-परशु अंकित केलेल्या शिळा आहेत या वर्णनाने. नेहेमीच्या डोंगरापेक्षा वेगळे असे हे टेकाडासारखे ढिगारे म्हणजे पांढरीचे टेकाड असावे
अशा टेकाडांवर अनघड किंवा घडीव शिळा किंवा तशा शिळेने/ शिळांनी बनलेले लक्ष्मी किंवा मारुती किंवा मरीआई किंवा अशाच एखाद्या देवतेचे ठाण असते हे अनेक ठिकाणी दिसते. शिवाय मुरार जगदेवने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला तेव्हा त्यावर एक शिळा/चिरा बसवला होता असा उल्लेखही वाचनात येतात तेव्हा हे असे दगड म्हणजे उजाड वस्तीचे/पांढरीचे निदर्शक (mound markers) असावे. आजवर पुरातत्वशास्त्रज्ञांनी या अशा निदर्शकांकडे फारसे लक्ष दिले नाहीये किंवा नोंदही केली नाही चिकुर्डे ताम्रपटातल्या वर्णनाचा. इतके बारकाईने स्थळपरिसराचे वर्णन करणारा, संभवत: पांढरीच्या टेकाडाचे उल्लेख करणारा असा हा लेख दख्खनच्या इतिहासात अभूतपूर्व आहे
पुराभिलेखावर आधारित सर्वेक्षणात सगळ्यात पहिल्यांदा जरूरीचे असते ते म्हणजे ताम्रपटात उल्लेखल्या गेलेल्या स्थळांची ओळख पटवून निश्चिती करणे (Place-name identification). या ताम्रपटामध्ये चिकलवाड, देवुलग्राम, स्ताणपग्राम, आयितग्राम व आमलकग्राम अशी गावांची नावे, वारुवेण्णा नदी, भैरवपाद, रुद्रपाद, भगवतीपाद अशी देवतास्थानांची नावे आदि माहिती आहे. या अशा लेखांमधे येणारी संस्कृत ग्रामनामे ही मुळातल्या देशी नावांचे 'संस्कृतीकरण' करून दिलेली असतात असे तज्ज्ञांचे मत आहे (उदा. इ.स. आठव्या शतकातील एका ताम्रपटात दापोडीचे नाव दर्पपुडिका म्हणून येते)
एकुणात राष्ट्रकूट काळापासूनचे जुने शिलालेख व ताम्रपट बघता असे दिसून येते की दख्खनमध्ये (आणि भारतातल्या बर्याचशा प्रदेशांत) गावांच्या नावांमधे फारसा फरक झालेला नाही. नामसाधर्म्यावरून गावे बहुतांशी वेळा विनासायास ओळखता येतात. मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रात अनेको लेखांमधील स्थळांची निश्चिती ही सेन्सस रेकॉर्ड्स किंवा गॅझेट बघून केली गेली आहे. आता जिथे तपशीलवार टोपोग्राफिक सर्व्हे मॅप्स बघून स्थळनिश्चिती करायची मारामार तिथे प्रत्यक्ष जाऊन, सर्वेक्षण करून स्थळनिश्चिती पक्की करणे ही फारच दुर्मिळ गोष्ट!
चिकुर्डेच्या बाबतीत मात्र याला एक अपवाद आहे. इतिहासाचार्य राजवाडेंचाच. त्यांनी लिहून ठेवले आहे की ऐन पावसाळ्यात हा ताम्रपट वाचल्यामुळे त्यांना आसपासच्या गावांमधून हिंडून स्थळनिश्चिती करता आली नाही. त्यांनी फक्त चिकलवाड = चिकुर्डे आणि आयितग्राम = ऐतवडे एवढीच निश्चिती नमूद करून ठेवली आहे.
इतिहासलेखनामध्ये चिकुर्डे ताम्रपट फारसा महत्वाच न गणला गेल्यामुळे नंतरच्या अभ्यासकांनीही या स्थळनिश्चितीबद्दल आणखी काही काम केले नाही. डॉ. ठोसर यांनी आमलकग्राम = अळवली (ता.खानापूर, जि. सांगली) व स्ताणपग्राम = ठाणेगाव (ता, पन्हाळा, जि. कोल्हापूर) अशी दोन जागांची ओळख पटवायचा प्रयत्न केला. मात्र चिकुर्डेच्या आसपासची ही 'सीमेवर' असलेली गावे आहेत हा निकष त्यांनी न पाळताच ही निश्चिती केल्याने त्याला फारसा अर्थ नाही.
चिकुर्डेच्या आसपास असलेली गावे व ताम्रपटात दिलेल्या दिशांची पडताळणी करून पुढीलप्रमाणे संभाव्य स्थळनिश्चिती केली गेली. चिकलवाड = चिकुर्डे, देवुलग्राम = देवर्डे, स्ताणपग्राम = थानापुडे, आमलकग्राम = मांगले, आयितग्राम = ऐतवडे बुद्रुक, चिकलग्राम = मांगलेच्या उत्तरेस असलेली चिखलवाडी व वारुवेण्णा म्हणजे या गावांच्या दक्षिणेला असलेली वारणा नदी. ऐतवडे बुद्रुक आणि खुर्द अशी दोन गावे आहेत परंतु ताम्रपटात दिलेल्या दिशांना प्रमाण मानता ऐतवडे बुद्रुक हे आयितग्राम असावे अशी संभावना जास्त आहे.
यातील चिकुर्डे, देवर्डे, मांगले, ऐतवडे बुद्रुक (हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं गाव), ऐतवडे खुर्द, थानापुडे आणि या सगळ्या परिसराचाच भाग असणारे करंजवडे (याचा उल्लेख ताम्रपटात नाही) या सात गावांमध्ये व आसपासच्या परिसरामध्ये एक छोटेसे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. तेथील पांढरीची टेकाडे, खापरे, शिल्पे, वीरगळ, सतीशिळा, सर्पशिळा, मंदिरे इत्यादी सर्व प्रकारच्या पुरावशेषांची खानेसुमारी करून या गावांचे सांस्कृतिक कालानुक्रम, त्यांच्या वसाहतींची प्राचीनता निश्चित करण्यात आली. या कालानुक्रमांचा थोडक्यात तपशील पुढील प्रमाणे
चिकुर्डे: ताम्रपाषाणयुग - सातवाहन काळ - यादव काळ - मध्ययुग - अर्वाचीन/ सद्यकाळ (अंदाजे इ.स. पू. ३००० ते आजपर्यंत)
देवर्डे: वरीलप्रमाणेच
मांगले: वरीलप्रमाणेच
थानापुडे: सातवाहन काळ ते आजपर्यंत (सुमारे इ,स. पहिले शतक ते आजपर्यंत)
ऐतवडे बु|| : वरीलप्रमाणेच
ऐतवडे खु|| : वरीलप्रमाणेच
या सहाही गावांमध्ये पांढरी सध्याच्या गावाखालीच आहेत. मात्र करंजवडे गावात अशी पांढर नाही. त्याच्या हद्दीतल्या शिवारांमधे एका महालक्ष्मीच्या देवळाजवळ, ओढ्यापल्याड, पूर्वी एक पांढर होती अशी माहिती मिळाली. तिथे भेट दिली असता आज तिथे कसलेच अवशेष नाहीत परंतु देवळाशेजारच्या शेतात सातवाहनकालीन एक खापर मिळाले. ही 'महालक्ष्मी'ची मूर्ती १५-१६व्या शतकातील शैव मूर्ती असून तिला साडीचोळीने व मुखवट्याने सजवण्यात आलेले आहे.
याशिवाय चिकुर्डेच्या हद्दीतच पण गावठाणाबाहेर वायव्येला धनगरांचे दैवत विठ्ठल-बीरदेव / विठोबा-बिरोबा यांचे एक मोठे मध्ययुगीन मंदिर आहे. इथला विठोबा मात्र पंढरीच्या विठुरायासारखा वैष्णवरूप धारण करून 'विटेवरी उभा' नाही तर चक्क त्याच्या आदिम धनगरी अनघड तांदळा स्वरूपात आहे. हा विठोबा तिथे कोल्हापूरजवळच्या कोडोली गावातून मजल-दरमजल करत, गावोगाव थांबत कसा आला त्याची मोठी सुरस आणि पाल्हाळिक कथा तिथल्या पुजार्याने सांगितात. त्याने ज्या ज्या गावांची नावे घेतली ती सर्व गावे मला सातवाहनकालीन वसाहती/ साईट्स म्हणून माहित आहेत. (म्हणजे विठोबाचा प्रवास तेवढा जुना नाहीये तर प्राचीन काळापासून असलेली गावे कशी मिथककथांमधे सामील होतात त्याचे हे मनोरंजक उदाहरण आहे.) तसेच इथे बिरोबाला नवसाचे मेंढे करून वाहतात.
मात्र या सर्वेक्षणात ताम्रपटात नमूद केलेल्या ठिकाणी/ दिशेला सर्पशिळा, इतर कोरलेले दगड इ. मिळाले नाही. पण त्यात फारसे आश्चर्याचे काही नाही. कारण असे अवशेष हलवून एका जागेपासून दुसरीकडे नेले जाऊ शकतात/ भंगले म्हणून त्या दगडांचा पुनर्वापर होऊ शकतो इ. इ. तसेच लेखात उल्लेखलेल्या विहिरी, डोंगर, काही देवतास्थाने इ. वेळेअभावी तपासून बघता आली नाहीत. यासाठी आणखी सखोल आणि काही दिवस देऊन सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.
यासाठी जे फील्डवर्क केले गेले त्याचा अगदी सुरुवातीचा उद्देश होता तो म्हणजे ताम्रपटात उल्लेखलेली दोन पांढरीची स्थळे प्रत्यक्षात सापडताहेत का हे तपासून बघणे. या दोन उल्लेखांचा तपशील पुढीलप्रमाणे :
- भगवतीपादाच्या (देवीचे ठाण) नजीक एक श्वेत-वालु-म्रितिका असलेले शेत आहे.
आता हा लेख कानडीमिश्रित मराठीत असला तरी बर्याच ठिकाणी तो 'संस्कृतप्रचुर' आहे. संस्कृतमध्ये 'श्वेत-वालु-म्रितिका' असा कुठलाच वाक्प्रचार नाही. पण मराठीत पांढरी माती याचा निश्चित असा एक अर्थ आहे आणि तो म्हणजे (जुन्या) वस्तीची जागा. (माझ्या इतरत्र भटकंतीच्या अनुभवांनुसार पांढरी माती म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचे कंकर/ डिपॉझिट्स असलेली जागाही असू शकते. रंगाला खरंचच पांढरी माती असते. पण इथे विचारणा केल्यावर तसे डिपॉझिट्स परिसरात असल्याची माहिती मिळाली नाही, तेव्हा मग वस्तीची जागा याच अर्थाने मी ह्याची संगती लावली).
- वराहतराह नामक ओढ्याच्या उत्तरेला धूळमातीचे ढिगारे (रजम्रितिका) असून त्यावर शर आणि परशु अंकन केलेले पाषाण आहेत.
इथे रजम्रितिका की रज-त-म्रितिका असेल असा एक प्रश्न पडला - म्हणजे रजतम्रितिका असेल तर परत पांढरीमाती हाच अर्थ निघतो. आपल्याकडे ताम्रपटाची प्रत्यक्षदर्शी प्रत नसल्याने हे सगळे फक्त 'जर-तारी' कयासच राहणार.
तर या दोन्ही उल्लेखातील एक संभाव्य जागा मिळाली. करंजवडेच्या शिवारांत असलेली महालक्ष्मी आणि तिच्या शेजारचे शेत (जिथे पूर्वी पांढरी होती) हे भगवतीपाद आणि तिच्या नजीकचे श्वेत-वालू-म्रितिका असलेले शेत असण्याचा दाट संभव आहे . मात्र धूळमातीच्या ढिगार्यांचा किंवा शरपरशुवाल्या शिळांचा पत्ता लागला नाही.
अशा पद्धतीने संशोधनाच्या अगदी प्राथमिक उद्दिष्टात आम्ही काहीसे यशस्वी झाले असलो तरी संशोधनाचे निष्कर्ष एवढ्यावर संपत नाहीत.
बाकी भाषा व ताम्रपटाचे इतर स्वरूप बघता त्याला इ.स. १३व्या शतकातील मानण्यास प्रत्यवाय नसावा. पण जर भगवतीपाद हे ठिकाण बरोबर ओळखलं गेलं असेल तर तिथली मूर्ती मात्र इ.स. १५-१६व्या शतकातील, म्हणजेच मध्ययुगाच्या सुरुवातीची, आहे. अशा स्थितीत मग लेखाचा काळ त्या मूर्तीनंतरचा मानावा लागेल. त्या मूर्तीआधी तिथे आणखी प्राचीन, पूर्वीची मूर्ती असल्यास कळण्याचा मार्ग नाही. किंवा मग भगवतीपादाची स्थळनिश्चिती चुकलेली असू शकते.
एक गंमतशीर बाब म्हणजे हा ताम्रपट तीन ताम्रपटांच्या 'संचा'तील एक आहे असे दिसते. मरमुरी ताम्रपट व मिरज ताम्रपट हे उरलेले दोन. तीनही वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळ्या काळी वाचन करून प्रसिद्ध केलेले हे ताम्रपट भावसंवत्सराच्या ज्येष्ठ व वैशाख महिन्यात दान दिलेले दिसतात. मरमुरी व चिकुर्डे एकाच तिथीला (वैशाख कृ. अष्टमी) दिले गेले आहेत, परंतु मरमुरी सोमवार व चिकुर्डे मंगळवार असा वारनिर्देश करतात. मरमुरी व मिरज हे चालुक्य राजा वीर सत्याश्रय याचे आहेत तर चिकुर्डे चालुक्य राजा जनमेजय याचा. हा जनमेजय चालुक्य तुलनेने अप्रसिद्ध असून त्याचे आणखी फक्त तीन ताम्रपट ज्ञात आहेत. तीन्ही कर्नाटकामधून मिळाले आहेत.
मरमुरी ताम्रपट हा परत कुण्या एका राम गावुंड नामक माहुताला दान दिलेला आहे. हा आणि चिकुर्डेचा राम गावुंड एकच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिरज ताम्रपटही अन्य एका माहुताला दान दिलेला आहे - त्याचे नाव सैगोलपा.
या तीनही ताम्रपटांमधील स्थळवर्णनात, भाषेत आणि लेखनशैलीत कमालीचे साम्य आहे. कदाचित एकाच 'लेखकु' ने ते रचले असावेत अशी शंका येण्याएवढे. तसेच या स्थळवर्णनशैलीचे जनमेजय चालुक्याच्या अनंतपूर ताम्रपटातील वर्णनाशीही साम्य आहे.
चालुक्यांच्या काळातील भावसंवत्सरे पडताळून बघता मरमुरी ताम्रपटाचा काळ शके ११९६ (इ.स. १२७४) शी महिना-तिथी-वाराने तंतोतंत जुळतो. राजवाडेंनी जरी हे वर्ष मराठीची प्राचीनता मागे ओढण्यासाठी नाकारले असले तरी नंतरच्या अभ्यासकांनी चिकुर्डेची केलेली ही कालनिश्चिती खूपच संभवनीय आहे. मात्र तिथी-वार जुळत नसल्याने त्याच्या अस्सलतेवरचे पडलेले प्रश्नचिन्ह तसेच आहे. आणि यामुळेच इतिहासलेखनात, विश्लेषणात या ताम्रपटाला फारसे मूल्य नाही.
ताम्रपट जरी नकली असला तरी इथे त्याचे मूल्य कमी होत नाही. कारण ज्या बारकाईने या लेखात आसपासच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक अवकाशाचे तपशीलवार वर्णन आलेले आहे, त्यात कशाप्रकारने नदी-नाले-डोंगर, शेते-शिवार-विविध प्रकारच्या जमिनी याचबरोबर देवतांची ठाणे, शिल्पे, कोरीव दगड, पांढरीची टेकाडे, शिल्पे, विहिरी इ. मानवनिर्मित गोष्टींचाही समावेश आहे, अवकाशातल्या महत्वाच्या खुणा म्हणून या गोष्टी ओळखल्या जातात (landmarks and/or boundary markers) हे जाणून घेणे व त्यातून त्या लेखाचे रचनाकार आणि वापरकर्ते यांच्या आसपासच्या परिसराकडे बघण्याचे सांस्कृतिक दूष्टिकोन समजावून घ्यायचा प्रयत्न करणे हा अतिशय रोचक असा अभ्यास ठरतो. ज्याला सैद्धांतिक पुरातत्त्वीय परिभाषेत landscape archaeology असे म्हणतात त्या दृष्टीने चिकित्सा करण्यासाठी असे पुरावे अनमोल ठरतात. जरी ते मध्ययुगात बनवलेले नकली दस्तावेज असले तरी. शिवाय हे असे नकली दस्तावेज का बनवले गेले असावेत याचाही अभ्यास रोचक ठरतो. प्रत्येक वेळेस फक्त जमीनीच हक्क शाबूत रहावा, नव्याने मिळावा म्हणूनच नव्हे तर इतरही सामाजिक आर्थिक पैलू त्यात असू शकतात. लेखाबरोबरच तत्कालीन इतर पुरावे, मौखिक इतिहास, पुरातत्वीय अवशेष असे सगळे साकल्याने अभ्यासले तर अशा कारणांचा माग लागू शकतो (मी अशाच प्रकारचे आणखी एक काम केले आहे. पण ते अजून प्रकाशित झाले नसल्याने इथे संदर्भ देत नाही. प्रकाशनाला गेले की त्यावरही एक लेख पाडेन..)
त्यामुळे ताम्रपटांकडे बघताना फक्त अस्सल की नकल हा मुद्दा न बघता त्याचा साकल्याने विचार करावा,
या ताम्रपटात अभूतपूर्व उल्लेख असलेली बाब म्हणजे पांढरीची माती अथवा टेकाडे. पारंपरिक भारतीय लिखाणातील हा ज्ञात दुसरा तर जुन्या लेखांमधे मिळालेला हा असा पहिलाच पुरावा होय. या आधी भीमा-माहात्म्य नामक अप्रकाशित संस्कृत ग्रंथात धूळखेड नामक कर्नाटकातील गावात आढळणार्या नवाश्मयुगीन राखेचे ढिगार्यांच्या अस्तित्वाचा (हे दख्खनच्या ताम्रपाषाणयुगाला समकालीन असलेले समाज मोठ्या प्रमाणावर खिल्लारे बाळगत असत व शेणाचे ढिगारे जमवून जाळत असत. त्यामुळे त्यांच्या वसाहत स्थळांजवळ मोठेमोठे राखेचे ढिगारे आढळतात) कार्यकारणभाव दक्षयज्ञ झाला तीच ही जागा असे मिथक वापरून स्पष्ट केला आहे हे मी अन्यत्र एका शोधनिबंधात सप्रमाण दाखवून दिले आहे. मात्र इथे कुठल्याही मिथकाचा, कथेचा आधार न घेता भवतालच्या परिसरातील एक मोठी खूण अशा तर्हेने या अवशेषांची दखल घेतली गेली आहे ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे. मरमुरी ताम्रपटातही असाच पांढरीचा उल्लेख आहे. तसेच जनमेजय चालुक्याच्या अनंतपूर ताम्रपटाच्या इंग्लिश भाषांतरातही 'mound' असा परिसरातील एका स्थळाचा उल्लेख केलेला आहे. मात्र आजवर या शब्दाची चिकित्सा/छाननी झालेली नाही.
पुरातत्वीय सर्वेक्षणाची आखणी करताना कलोनियल/ब्रिटिश काळातील कागदपत्रे, नकाशे, प्रवासवर्णने व इतर नोंदींचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. कारण पाश्चात्य परंपरेनुसार परिसराचे, प्रदेशाचे सर्व बारीकसारीक तपशील, नैसर्गिक - सांस्कृतिक खुब्या इ, दस्तावेजामध्ये साग्रसंगीत नमूद केलेले असते. आपल्याकडे पाश्चात्य परंपरेसारखी तटस्थ परिसरवर्णनाची, भौगोलिक वर्णनाची परंपरा नाही हे खरेच, परंतु तरीही वेगळ्या संदर्भात का होईना पण पारंपरिक भारतीय साहित्यात असे उल्लेख असू शकतात याचीही जाणीव दुर्दैवाने आजपर्यंत पुरातत्वशास्त्रात फारशी कुणाला झालेली आढळून येत नाही. किंबहुना त्या दृष्टीने कधी साहित्य- जुने लेख वाचलेच गेले नाहीत हे खरे!
मात्र वरील दोन उदाहरणे बघता असे ठाम प्रतिपादन करू इच्छिते की सर्वेक्षण आखणी करण्याच्या पद्धतीमध्ये (survey methodology) त्यात्या प्रदेशाशी संबंधित सर्व प्रकारच्या पारंपरिक साहित्याच, लेखांचा, मध्ययुगीन कागदपत्रांचा सखोल आढावा घेऊन त्यात असे - म्हणजे पुरातत्वीय अवशेषांकडे निर्देश करणारे - तपशील आले आहेत का ही तपासणी करणे गरजेचे आहे. वरील उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की किमान पूर्वमध्ययुगापासूनचे - साधारण यादवकाळापासून -समाज त्यांच्या आसपास असलेले पुरातन अवशेष, पांढरीची टेकाडे याविषयी, त्यांच्या इतर नैसर्गिक भौगोलिक घटकांपेक्षा असलेल्या वेगळेपणाविषयी जागरूक होते. (माझ्या एका अन्य लेखात गावांची नावे ७-८व्या शतकापासून कशी संभवतः तिथे मिळणारे जुनी खापरे अथवा पांढरी यावर आधारित आहेत याचे सप्रमाण विवेचन केले आहे).
दख्खनसारख्या अर्धदुष्काळी प्रदेशात असे दिसून येते की अनेको गावे/ वसाहती सहसा एकाच जागेवर किंवा त्याच परिसरात जवळपास जागा बदलत हजारो वर्षे अस्तित्वात आहेत. मध्ययुगात किंवा पूर्वमध्ययुगात (early medieval) काळात महत्वाची गणली जाणारी स्थळे खूप प्राचीन असण्याचा संभव असतो हेही मला भीमा खोर्याच्या सर्वेक्षणात सप्रमाण लक्षात आले आहे. आजपर्यंत सर्वेक्षण आखणी करताना भौगोलिक व प्रादेशिक घटक, पाणी-जमीन इ, ची उपलब्धता/अभाव, दळणवळणाच्या मार्गांशी संबंध या व अशा घटकांना प्रामुख्याने लक्षात घेतले जाते. प्राचीन साहित्याचा वापर फक्त गावांची नावे व त्यांचे प्रशासकीय स्थान, व्यापाराशी संबंध यांचे उल्लेख आहेत का हे जाणून घेण्यासाठी केला जातो. पण त्यापल्याड जाऊन असे प्राचीन, पूर्वमध्ययुगीन व मध्ययुगीन दस्तावेज तपासून पुरावशेषांचे तपशील आले आहेत का ते तपासून त्या माहितीचा अंतर्भाव जाणीवपूर्वक सर्वेक्षण आखणीतील आधारभूत घटकांमध्ये केला जाणे गरजेचे आहे.
मांगलेतल्या एका चौकात मिळालेले एक खापर उचलले, तर ते दख्खनच्या ताम्रपाषाणयुगातील सुरुवातीच्या कालखंडातील - माळवा कालखंडातील - खापर निघाले. लखलखीत गेरू रंगाच्या खापरावर काळ्या रंगाने काढलेली सुंदर नक्षी असलेले. आणि चिकुर्डे आणि देवर्डेमधून ताम्रपाषाणयुगाच्या अंतकाळाची, उत्तरजोर्वे कालखंडाची, छोटीछोटी खापरे मिळाली. आजवर इनामगावचे उत्खनन व भीमा खोर्यातल्या काही संशोधकांना मिळालेल्या स्थळांशिवाय उत्तरजोर्वे खापरे बाहेर कुठेच कधीच मिळाली नव्हती. ती इथल्या सुपीक, उत्तम पाऊस आणि बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या प्रदेशांतून मिळाली हा अतिशय महत्वाचा शोध आहे.
खापरे/ मातीच्या मडक्यांचे तुकडे हे प्रत्येक काळी प्रत्येक प्रदेशात वेगवेगळे असतात. त्यांचा पोत, रंग, भाजणी यात फरक असतो. एकासारखी खापरे परत तश्शीच दुसरीकडे, आधी/नंतर बनत नाहीत. त्यामुळे ती प्रत्येक कालखंडाची, प्रदेशाची, संस्कृतीची निर्देशक ठरतात. गेल्या शंभरपेक्षाही जास्त वर्षे भारतात उत्खनने झालेली असल्याने कुठल्या प्रदेशात कुठल्या काळात कायकाय प्रकारची खापरे मिळतात याचे सखोल ज्ञान आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे खापरे बघून तिथल्यातिथे साधारण कालनिर्णय करता येतो. फक्त त्यासाठी खापरांचे सखोल ज्ञान हवे. ही खापरे सहसा इतकी पक्की भाजलेली असतात की साहजिकच मातीत खराब होत नाहीत किंवा 'डिसइन्टिग्रेट' होत नाहीत.
आपल्याला पश्चिम दख्खनच्या इतर प्रदेशांतही बारकाईने सर्वेक्षण करण्याचा आणि त्यातून मिळणार्या माहितीच्या संदर्भात या अंतकाळाचा एकदा साकल्याने फेरविचार करायची नितांत गरज आहे .
सांगली जिल्ह्यातील कातळ खोद चित्र :-
सांगली जिल्ह्यातही कातळ खोद चित्रे वाळवा तालुक्यात येडेनिपाणी, इटकरे, वशी, शिवपुरी, ढगेवाडी, ऐतवडे बुद्रुक, डोंगरवाडी, नेर्ले, भाटवडे, तर मळणगाव (कवठेमहांकाळ) येथे कातळ शिल्पे व चक्रव्यूह आढळून आले आहेत. अश्मयुगीन संस्कृतीचे (Stone Age Culture) दर्शन घडवणाऱ्या या चित्रांचा पुरातत्त्व विभागाने अभ्यास करून ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारक घोषित करावे, अशी मागणी आहे. येडेनिपाणीजवळ मल्लिकार्जुन मंदिराच्या पश्चिम बाजूस ठिकठिकाणी कातळावर चिन्हे कोरली आहेत. महामार्गाच्या पश्चिमेस तुकाई डोंगरात महादेव मंदिराजवळ अशी शिल्पे आढळतात. वशी व डोंगरवाडीतील डोंगररांगांत सपाटी भागात व नेर्लेच्या सुळकी डोंगर परिसरात अशीच शिल्पे आढळली आहेत. रिंग असलेले कप, जोडलेले कप, शेपटी कप, एककेंद्रित वर्तुळे, कोन तसेच सर्जनेंद्रियांच्या खुणा आढळतात. संशोधकांच्या मते, आदिमानव सखल भागातील शिकार करून सुरक्षिततेसाठी उंचवट्यावरील सपाटी भागात येत असावेत. वास्तव्यासाठी सुरक्षित असल्याने त्यांचा त्या जागी अधिकाधिक वावर राहिला असण्याची शक्यता आहे. या काळात दगडाच्याच अणुकूचीदार हत्याराने संवाद किंवा आदिमानवांना व्यक्त होण्यासाठी खडकावर चिन्हे कोरली असावीत.
आकाश निरीक्षण, तारे, हवामान, जन्म-मृत्यू नोंद, ऋतू, पाऊस, पाणीसाठा या बाबींशी निगडित चिन्हे आहेत. ती आदिमानवाच्या वास्तव्याच्या खुणा आहेत. डोंगर उतारावर २० ते ३० अंशाच्या कोनात कातळ शिल्पे आहेत. शिल्पांचे युरोप खंडातील स्वीडन, ब्रिटन, स्कॉटलंड, निअँडथर लॅंड येथे आढळलेल्या शिल्पांशी साधर्म्य आहे. जिल्ह्यात आढळलेली शिल्पे आदिमानवाच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा आहेत. मातृत्व व प्रजननाचे महत्त्वाचे पुरावे या चिन्हांकित खुणा आहेत.
Original and highlighted ancient basaltic rock depiction of cow mother and his calf.
दगडी चक्रव्यूह :-
तमिळनाडू, गोवा, कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातही चक्रव्यूह आढळून आले येतात. हे चक्रव्यूह व्यापारी व्यापाऱ्यांसाठी दिशा चिन्ह म्हणून काम करतात. चक्रव्युह अनेक संस्कृतींमध्ये प्रजननाचे प्रतीक म्हणून संबंधित आहेत आणि लोकांसाठी ध्यान साधन म्हणून देखील काम करतात. स्थानिक लोक त्यांना 'कोडे' (कोडे) म्हणून संबोधतात, परंतु वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्यांना 'चक्रव्यूह', 'मंचक्र' आणि 'यमद्वार' असेही म्हणतात.महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील काही भागात, पश्चिम-मध्य प्रदेशात, चार नवीन ठिकाणी दगडी चक्रव्यूहांचा शोध लागला आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि कवठे महाकाळ तालुक्यात सुमारे २००० ते २२०० वर्षे जुन्या चार चक्रव्यूहाचा शोध यापूर्वी लावला होता. २०२१ मध्ये, हा शोध लंडनमधील चक्रव्यूह आणि चक्रव्यूहातील तज्ञ जेफ सॉवर्ड यांनी प्रकाशित केलेल्या 'कॅरड्रोइया' जर्नलच्या ५० व्या आवृत्तीत प्रकाशित झाला होता.कोल्हापुरात नव्याने सापडलेले हे चक्रव्यूह प्राचीन आणि सांगलीत पूर्वी सापडलेल्या चक्रव्यूहाच्या मालिकेसारखेच आहेत. ही रचना प्राचीन सांस्कृतिक इतिहास दर्शवते.कोल्हापूर जिल्ह्यात आणखी चक्रव्यूह सापडण्याची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, कराड आणि तेर येथे परदेशी व्यापाऱ्यांच्या आगमनाचे ऐतिहासिक संदर्भ आहेत. शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड आणि गगनबावडा प्रदेशात आणखी चक्रव्यूह असण्याची अपेक्षा आहे.
हे चक्रव्यूह मानवजातीला ज्ञात असलेल्या सर्वात जुन्या ज्ञाय रचानापैकी एक आहे आणि ३००० वर्षांहून अधिक जुना इतिहास या रचनांना आहे. भारतात, हडप्पा ते वसाहतकालीन काळातील चक्रव्यूह वेगवेगळ्या स्वरूपात, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवले गेले आहेत. या चक्रव्यूहांना दगडी चित्रे आणि कोरीवकाम म्हणून, मंदिरांमधील प्रतिमा आणि फरसबंदी म्हणून तसेच जमिनीवर ठेवलेल्या दगडांपासून बनवलेले आहे.
या चक्रव्यूहांच्या रचना, रेखाचित्रे आणि उभारणीमागे निरनिराळे अर्थ लपलेले आहेत. अर्थात हे अर्थ ज्या ठिकाणी हे चक्रव्युह आहेत, त्याप्रमाणे ठिकाणानुसार बदलतात. बहुतेक वेळा, ते त्या परिसराच्या इतिहासाशी आणि भारतीय साहित्य आणि पौराणिक महाकाव्यांमधील सुप्रसिद्ध कथांशी संबधीत असतात. चक्रव्यूहाचा वापर युद्धात वापरल्या जाणाऱ्या सैनिकांच्या रचनेचे वर्णन चक्रव्यूह असे केले जाते; प्राचीन महाकाव्यांमध्ये मानसचक्र,जे वैयक्तिक आध्यात्मिक विकासासाठी वापरले जाणारे प्रतीक आहे; तसेच रांगोळी म्हणून, पारंपारिक लोककलांमध्ये वापरले जाणारे असेच प्रतीक आहे आणि पौराणिक कथांमध्ये यमद्वार म्हणून असेच चक्रव्युह दाखवले जाते. प्राचीन व्यापार मार्गांवरील ठिकाणे आणि खिंडींमध्ये हे चिन्ह दाखवले आहे आणि या ठिकाणी एक महत्त्वाची ओळखण्याची खूण म्हणून याकडे पाहिले जाते.
मजले येथील दगडी चक्रव्युह
कुंभोज येथील दगडी चक्रव्युह
योगेवाडी , तालुका - तासगाव , जिल्हा - सांगली येथील दगडी चक्रव्युह ( कोड्याचं माळ ) :-
याला दगडी चक्रव्युह म्हणतात. महाभारतातील कुरुक्षेत्र युद्ध आणि अभिमन्यू वध आपणाला माहीतच आहे . युद्धाच्या त्या दिवशी द्रोणाचार्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये 'चक्रव्यूह ' रचना केली होती आणि अभिमन्यू त्यामध्ये मारला गेला . त्याला आत जायचा कसे हे माहिती होत पण बाहेर पडायचं कसे हे माहिती नव्हते आणि त्याचा परिणाम म्हणजे अभिमन्युची दुर्दवी शेवट ! त्याच प्रकारची हि चक्रव्यूह रचना , ती रचना तेंव्हा आणि त्यानंतर भारतात , भारतीय समाजात , संस्कृतीमध्ये खूप रुजली . लोकांनी चित्र काढण्यासाठी , रांगोळी , भिंती रंगवणे , कपड्यावरचे नक्षी यामध्ये त्या रचनेचा उपयोग केला . आजही उत्तर भारतात जुन्या मंदिरामध्ये दगडावर कोरलेली , जुन्या भिंती चित्रात दिसते .
याच्या निर्मीती विषयची एक दंत कथा अशी आहे की फार फार वर्षा पुर्वी एक तमाश गिरीन होती. तिच्या नादाला दोन सावकार लागेले होते. ते आपापसात तिला मिळावण्यासाठी भांडत होते. हे पाहून तिने त्यांस हे कोड घातल. आणि सांगितल जो कोण आधी हे कोड सोडवेल त्याची मी होइन. आणि जो पर्यंत त्यांच हे कोड सोडवून होत नाही तो पर्यंत लग्न न करण्याच वचन दिल आणि घेतल. म्हातर पर्यंत ते दोघे हे कोड सोडवत बसले पण त्याना हे कोड काही सुटल नाही. आता हे तिघे ही या जगात नाहीत पण त्याच्या या प्रेमी त्रिकोणाच चिन्ह आजून योगेवाडीत आहे.

हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला तर आत गेल्या वर व्यक्ती आतच फिरत राहते बाहेर येत नाही. फार मजेशीर आणि कुतुहलात्मक स्थळ आहे. एकदा तरी अवश्य भेट द्या. आता मात्र हि जागा सोशल मेडीयामुळे कोड्याचा माळ म्हणून प्रसिध्द झाला आहे. आज याठिकाणी पर्यटनासाठी चांगला वाव आहे . शेजारी मणेराजुरी मोठा तलाव हि आहे जो इथल्या निसर्ग सौन्दर्यात अजून भर टाकतो योग्य नियोजन केले तर लोकांना एक दिवसीय सहल पण होईल आणि ग्रामपंचायतीला चांगला महसूल हि मिळेल .
कोल्हापुर येथील दगडी चक्रव्युह :-
भूगर्भशास्त्र आणि भूरूपशास्त्र :-
या डोंगरामुळे उजव्या बाजूला वारणा खोरे ( दक्षीणेकडे ) आणि डाव्या बाजूला कृष्णा नदीचे खोरे ( उत्तरेकडे ) वेगळे होते. भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या हा सर्व भूभाग ज्वालामुखीजन्य दख्खन पठार मानले जाते. पृथ्वीवरील सर्वात मोठ्या ज्वालामुखीजन्य भूभागापैकी हा एक आहे आणि वरच्या क्रेटेशियस ते खालच्या इओसीन काळात फिशर प्रकारच्या लावा उद्रेकांमुळे हा प्रदेश तयार झाला आहे [सबळे २००८].
सातवाहन राजवंशाच्या काळातील (इ.स.पू. दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते इ.स. तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत) प्राचीन व्यापार मार्ग आणि व्यापार केंद्रे हे या परिसरात चालणारा व्यापार आणि वस्तु देवाणघेवाणीच्या ठिकाणांवर नियंत्रण हे उत्पन्नाचे मुख्य स्रोत होते. या प्रवासात काफिल्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांवर होती आणि हे राज्यकर्ते या सेवेसाठी योग्य ते शुल्क वसूल करत. या व्यापारामुळे सातवाहन राजवंशाची भरभराट झाली, बहुतेक इतिहासकारांच्या मते या काळात दख्खन भागात अंतर्गत व्यापार तसेच परदेशी व्यापारात उल्लेखनीय वाढ झाली.
निष्कर्ष :-
हे दगडी चक्रव्युह या परिसरात नेमके कशासाठी आहेत ? तसेच या परिसरात असलेल्या संस्कृतीशी या चक्रव्युहांशी काय संबध आहे ? यासाठी संशोधन केले गेले. ऐतवडे बुद्रुख आणि मालनगावचा दगडी चक्रव्युह अशा ठिकाणी आहे जिथे कोल्हापूरहून दोन प्राचीन व्यापारी मार्ग एक कराडला जाणारा आणि दुसरा तेरकडे जाणारा मार्ग फुटतात.चक्रेश्वरवाडी-प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांचे गाव
(०३ सप्टेंबर २०१५) चक्रेश्वर वाडी कोल्हापूरपासून साधारण ४१ किलोमीटर अंतरावरील गाव राधानगरी मार्गे किंवा गारगोटी मार्गे असे दोन मार्ग या गावास जातात.आता शिवगडाच्या भ्रमंतीच्या निमित्ताने या भागात आल्यामुळे तिकड जायचे ठरवले. सुरेश पाटील यांनी आम्ही तिकडे जाणार आहोत म्हटल्यावर आम्हाला त्याच्या गावातूनच चक्रेश्वरवाडीस जाणारा एक जवळचा मार्ग सांगितला व आम्ही निघालो. चक्रेश्वरवाडीकडे या गावातील पांडवकालीन शिवमंदिराविषयी मी ह्या आदी ऐकून होतो. पण जाताना राजेश पाटील सरानी ह्या गावात अश्मयुगीन खडक आहेत अशी माहिती दिली. व ईथे तापसा गुंफा हि आहेत अशी माहिती सांगितली. त्यामुळे आता उत्सुकता आणखीन वाढली होती. कसबा तारळे - गुडाळवाडी - खिंडी व्हरवडे या मार्गाने आम्ही जात होतो. वाटेत एक छोटासा घाट हि लागला तिथून राधानगरीचे अप्रतिम सोंदर्य दिसत होते. आजूबाजूचाही निसर्ग हि अप्रतिम होता. साधारण १० किलोमीटरचा प्रवास करत आम्ही पोहोचलो चक्रेश्वरवाडीत. गावाच्या सुरवातीसच एक आजोबा भेटले गाड्या थांबवून त्यांच्या कडे पांडवकालीन मंदिर कुठे आहे याची विचारपूस केली. त्यानंतर राजेश सरानी त्यांना त्या अश्मयुगीन खडकांविषयी विचारले. पण त्यांनी सांगितले को खूप जुन्या काळातील ती दगडे आहेत व त्या दगडांवर चक्रासारख्या काही खुणा कोरल्या आहेत. त्यामुळेच ह्या गावास चक्रेश्वरवाडी असे नाव पडले असेही त्यांनी सांगितले. बाकी त्यांनी आणखी थोडी माहिती सांगितली पण खेडेगावांमध्ये दंतकथा हि खूप असतात अशीच थोडीफार माहिती त्या आजोबांनीही सांगितली. आम्ही प्रथम गेलो पांडवकालीन शिवमंदिरामध्ये हे मंदिर जुने व हेमाडपंथी स्वरूपाचे होते. एका छोट्या दरीच्या कड्यावर हे मंदिर उभे होते. मंदिराच्या समोरच भव्य मोठी अशी दीपमाळ उभी होती. त्यानंतर थोडे खाली पायऱ्या उतरून गेले कि आपण मंदिरात जातो. मंदिरात प्रवेश करताच डाव्या हातास एका छोट्या मंदिराच्या गाभाऱ्यात देवी देवतांच्या अनेक मूर्ती ठेवलेल्या आहेत. तिथूनच पुढे मंदिरात प्रवेश करताच प्रथम दर्शन होते ते गणपती बाप्पांचे. अतिशय सुंदर अशी गणरायाची मूर्ती सभामंडपातील नंदीच्या पाठमोरी बसलेली आहे. ह्या सभामंडपात नंदीच्या एकसलग अशा ३ मूर्ती आहेत व त्यांच्या मागे गणपती बाप्पा. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून हेमाडपंथी रचनेच्या अनेक खांबांवर उभा आहे. सभामंडपातील उजव्या हातास पुन्हा ३ मुर्त्या उभ्या आहेत. त्यानंतर मुख्य गाभाऱ्यात श्री शंभू महादेवाचे शिवलिंग आहे .मंदिराच्या बाहेर डाव्या हातास एक पिण्यायोग्य पाण्याचा कुंड आहे. त्याशेजारीच पुन्हा एक छोटे मंदिर आहे. त्या बाहेरही काही शिळा व नागेश्वराची मूर्ती आहे. तसेच मंदिरासमोरील एका सिमेंटच्या कठड्यावर काही ४ ते ५ शिवपिंडी ठेवलेल्या आहेत. आम्ही शंभू महादेवाचे दर्शन घेतले व बाहेर आलो.तिथे मंदिराच्या इतिहासाविषयी काही लोकांकडे विचारणा केली पण कुणाकडूनच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मंदिरातून बाहेर आलो व समोर उभ्या असलेल्या काही मंडळींना त्या अश्मयुगीन दगडांविषयी विचारणा केली त्यांनी समोरच बोट करून एक छोटी टेकडी दाखवली त्या टेकडीवर ते खडक होते.आम्ही मुख्य रस्त्यास आलो समोरच एक दगडी विहीर होती तिथूनच एका कच्चा रस्ता टेकडीकडे जात होता. आम्ही गाड्या घेऊन गेलो त्या रस्त्याने पण गाड्या निम्म्या वाटेपर्यंतच गेल्या. तिथून पुढे मात्र चालत गेलो. टेकडीवर पोहोचताच एक छप्पर नसलेले छोटे दगडी बांधकामातील देऊळ दिसले. देवळाशेजारीच एक मोठे व उंच झाड आहे. ह्या टेकडीवरील हे एकच सर्वात उंच झाड आहे. खालून गावातून सुद्धा लोक ह्या झाडाची खून सांगतात व त्याखाली हि दगडे आहेत अशी माहिती देतात. ह्या झाडाभोवती दगडी कट्टा हि बनवण्यात आला होता. देवळासमोर लांबलचक व मोठ्या दगडांची रास लावून चौकोण तयार केला आहे. आजूबाजूस सर्व लहान लहान झुडपे आहेत. या मंदिराच्या आत पहिले तर दोन मोठी दगडे जमिनीत रुतली होती व त्या दगडांवर काही ठिकाणी पूर्ण गोल व काही ठिकाणी अर्धवट गोल असे चक्राच्या स्वरूपात कोरले होते. तिथे कुणीतरी फुले वाहून पूजा हि केली होती तर काही पितळी घोड्याच्या लहान मूर्ती हि ठेवल्या होत्या आम्हाला नेमके काय ते समजलेच नाही. मग आम्ही बाकीची दगडे शोधू लागलो कारण राजेश सरांकडे असलेल्या पुस्तकामध्ये त्या दगडांचे व त्यावरील काही वेगळ्या प्रकारच्या खुनांचे फोटो होते. आम्हाला ती दगडे पाहायची होती. टेकडीचा आकार लहान होता पण खूप झाडी होती. आम्ही शोधत शोधत टेकडीच्या मधोमध पोहोचलो तिथे दगडांचे गोल असे उंचवट्यासारखे काही बनवले होते ते हि न समजण्यासारखे. खूप वेळ शोधाशोध केली पण ती दगडे काही सापडली नाहीत. समोरच शेतामध्ये काही मोर मात्र दिसले. पुन्हा त्या छप्पर नसलेल्या मंदिराजवळ पोहोचलो. वेळ हि खूप झाला होता अजून तापसा लेणी हि पाहायची होती. त्यामुळे खाली जाऊ लागलो व उताराच्या वाटेस थोर अंतर गेल्यावर बंडूला एका दगडावर काही खुणा दिसल्या. आम्ही लगेच तिथे पोहोचलो व पाहू लागलो तर तेथील सर्व दगडांवर वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा अर्ध चक्रे काढली होती हि सर्व दगडे टेकडीवरील त्या मंदिराच्या मागील बाजूस उतारतीस होती. आम्ही राजेश सरांकडे असलेल्या पुस्तकात जे फोटो पहिले होते तशा प्रकारचीच सर्व दगडे होती ती. या ठिकाणाविषयीची आम्हाला मिळालेली माहिती अशी कि चक्रेश्वरवाडी या गावात अशमयुगीन, तसेच प्राचीन संस्कृतीच्या विविध टप्प्यातील अवशेष सापडले आहेत येथे प्राचीन शिवलिंगाचे अवशेष सापडले आहेत चक्रेश्वरवाडी तसेच शिलावर्तुळाकार टेकडी व तापसा गुंफा हा अडीच कि.मी. चा परिसर अभ्यासकांसाठी खजिना आहे या शिलावर्तुळाकार टेकडीवर शिलावर्तुळाकार असलेले अनेक दगड आढळतात हि टेकडी आशमयुगीन दफनभूमी असण्याची शक्यता आहे. आणखी काही दगडे पाहायची होती. पण सूर्य मावळतीला लागला होता पुन्हा नंतर कधी तरी यायचे हा विचार करून परत गावात आलो. व तपास लेण्यांची विचारणा केली तर माहिती मिळाली कि लेणी थोड्या लांब अंतरावर होती व गाडी हि जात नव्हती चालत जाण्यास साधारण २० मिनिटे लागणार होती व तेवढ्यात अंधार हि पडला असता म्हणून मग पुन्हा नंतर परत एकदा या गावात भटकंतीला यायचे हे मनात पक्के केले व लागलो पुन्हा परतीच्या प्रवासाला कोल्हापूरकडे ............. समाप्त......... सागर उर्फ साताप्पा स. कडव शिवशक्ती प्रतिष्ठान परिवार, कोल्हापूर (महाराष्ट्र) संपर्क नं - ९९२२२७३४१९ #गोष्टी_भटकंतीच्या #शिवशक्तीच्या #सह्याद्रीच्या_वाटेवरच्या #गडकोटांच्या #महाराष्ट्राच्या #इतिहासाच्या #गूढरम्य_ठिकाणांच्या....चक्रेश्वरवाडी प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांचे गाव :-
कोल्हापूरपासून साधारण ४१ किलोमीटर अंतरावरील गाव राधानगरी मार्गे किंवा गारगोटी मार्गे असे दोन मार्ग या गावास जातात.आता शिवगडाच्या भ्रमंतीच्या निमित्ताने या भागात आल्यामुळे तिकड जायचे ठरवले.चक्रेश्वरवाडीकडे या गावातील पांडवकालीन शिवमंदिराविषयी मी आदी ऐकून होतो.कसबा तारळे गुडाळवाडी खिंडी व्हरवडे या मार्गाने आम्ही जात होतो. वाटेत एक छोटासा घाट हि लागला तिथून राधानगरीचे अप्रतिम सोंदर्य दिसत होते.आजूबाजूचाही निसर्ग हि अप्रतिम होता.साधारण १० किलोमीटरचा प्रवास करत आम्ही पोहोचलो चक्रेश्वरवाडीत. गावाच्या सुरवातीसच एक आजोबा भेटले गाड्या थांबवून त्यांच्या कडे पांडवकालीन मंदिर कुठे आहे याची विचारपूस केली.पण त्यांनी सांगितले को खूप जुन्या काळातील ती दगडे आहेत व त्या दगडांवर चक्रासारख्या काही खुणा कोरल्या आहेत. त्यामुळेच ह्या गावास चक्रेश्वरवाडी असे नाव पडले असेही त्यांनी सांगितले.बाकी त्यांनी आणखी थोडी माहिती सांगितली पण खेडेगावांमध्ये दंतकथा हि खूप असतात अशीच थोडीफार माहिती त्या आजोबांनीही सांगितली.आम्ही प्रथम गेलो पांडवकालीन शिवमंदिरामध्ये हे मंदिर जुने व हेमाडपंथी स्वरूपाचे होते. एका छोट्या दरीच्या कड्यावर हे मंदिर उभे होते. मंदिराच्या समोरच भव्य मोठी अशी दीपमाळ उभी होती. त्यानंतर थोडे खाली पायऱ्या उतरून गेले कि आपण मंदिरात जातो. मंदिरात प्रवेश करताच डाव्या हातास एका छोट्या मंदिराच्या गाभाऱ्यात देवी देवतांच्या अनेक मूर्ती ठेवलेल्या आहेत. तिथूनच पुढे मंदिरात प्रवेश करताच प्रथम दर्शन होते ते गणपती बाप्पांचे. अतिशय सुंदर अशी गणरायाची मूर्ती सभामंडपातील नंदीच्या पाठमोरी बसलेली आहे. ह्या सभामंडपात नंदीच्या एकसलग अशा ३ मूर्ती आहेत व त्यांच्या मागे गणपती बाप्पा. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून हेमाडपंथी रचनेच्या अनेक खांबांवर उभा आहे. सभामंडपातील उजव्या हातास पुन्हा ३ मुर्त्या उभ्या आहेत. त्यानंतर मुख्य गाभाऱ्यात श्री शंभू महादेवाचे शिवलिंग आहे .
मंदिराच्या बाहेर डाव्या हातास एक पिण्यायोग्य पाण्याचा कुंड आहे. त्याशेजारीच पुन्हा एक छोटे मंदिर आहे. त्या बाहेरही काही शिळा व नागेश्वराची मूर्ती आहे. तसेच मंदिरासमोरील एका सिमेंटच्या कठड्यावर काही ४ ते ५ शिवपिंडी ठेवलेल्या आहेत. आम्ही शंभू महादेवाचे दर्शन घेतले व बाहेर आलो.तिथे मंदिराच्या इतिहासाविषयी काही लोकांकडे विचारणा केली पण कुणाकडूनच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मंदिरातून बाहेर आलो व समोर उभ्या असलेल्या काही मंडळींना त्या अश्मयुगीन दगडांविषयी विचारणा केली त्यांनी समोरच बोट करून एक छोटी टेकडी दाखवली त्या टेकडीवर ते खडक होते.आम्ही मुख्य रस्त्यास आलो समोरच एक दगडी विहीर होती तिथूनच एका कच्चा रस्ता टेकडीकडे जात होता. आम्ही गाड्या घेऊन गेलो त्या रस्त्याने पण गाड्या निम्म्या वाटेपर्यंतच गेल्या. तिथून पुढे मात्र चालत गेलो. टेकडीवर पोहोचताच एक छप्पर नसलेले छोटे दगडी बांधकामातील देऊळ दिसले. देवळाशेजारीच एक मोठे व उंच झाड आहे. ह्या टेकडीवरील हे एकच सर्वात उंच झाड आहे. खालून गावातून सुद्धा लोक ह्या झाडाची खून सांगतात व त्याखाली हि दगडे आहेत अशी माहिती देतात. ह्या झाडाभोवती दगडी कट्टा हि बनवण्यात आला होता. देवळासमोर लांबलचक व मोठ्या दगडांची रास लावून चौकोन तयार केला आहे.आजूबाजूस सर्व लहान लहान झुडपे आहेत.या मंदिराच्या आत पहिले तर दोन मोठी दगडे जमिनीत रुतली होती व त्या दगडांवर काही ठिकाणी पूर्ण गोल व काही ठिकाणी अर्धवट गोल असे चक्राच्या स्वरूपात कोरले होते. तिथे कुणीतरी फुले वाहून पूजा हि केली होती तर काही पितळी घोड्याच्या लहान मूर्ती हि ठेवल्या होत्या आम्हाला नेमके काय ते समजलेच नाही. मग आम्ही बाकीची दगडे शोधू लागलो पुस्तकामध्ये त्या दगडांचे व त्यावरील काही वेगळ्या प्रकारच्या खुनांचे फोटो होते.
आम्हाला ती दगडे पाहायची होती. टेकडीचा आकार लहान होता पण खूप झाडी होती.आम्ही शोधत टेकडीच्या मधोमध पोहोचलो तिथे दगडांचे गोल असे उंचवट्यासारखे काही बनवले होते ते हि न समजण्यासारखे. खूप वेळ शोधाशोध केली पण ती दगडे काही सापडली नाहीत. समोरच शेतामध्ये काही मोर मात्र दिसले. पुन्हा त्या छप्पर नसलेल्या मंदिराजवळ पोहोचलो. वेळ हि खूप झाला होता अजून तापसा लेणी हि पाहायची होती. त्यामुळे खाली जाऊ लागलो व उताराच्या वाटेस थोर अंतर गेल्यावर एका दगडावर काही खुणा दिसल्या. आम्ही लगेच तिथे पोहोचलो व पाहू लागलो तर तेथील सर्व दगडांवर वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा अर्ध चक्रे काढली होती हि सर्व दगडे टेकडीवरील त्या मंदिराच्या मागील बाजूस उतारतीस होती. आम्ही पुस्तकात जे फोटो पहिले होते तशा प्रकारचीच सर्व दगडे होती ती. या ठिकाणाविषयीची आम्हाला मिळालेली माहिती अशी कि चक्रेश्वरवाडी या गावात अशमयुगीन, तसेच प्राचीन संस्कृतीच्या विविध टप्प्यातील अवशेष सापडले आहेत येथे प्राचीन शिवलिंगाचे अवशेष सापडले आहेत.चक्रेश्वरवाडी तसेच शिलावर्तुळाकार टेकडी व तापसा गुंफा हा अडीच कि.मी. चा परिसर अभ्यासकांसाठी खजिना आहे. या शिलावर्तुळाकार टेकडीवर शिलावर्तुळाकार असलेले अनेक दगड आढळतात हि टेकडी आशमयुगीन दफनभूमी असण्याची शक्यता आहे. आणखी काही दगडे पाहायची होती. पण सूर्य मावळतीला लागला होता पुन्हा नंतर कधी तरी यायचे हा विचार करून परत गावात आलो. व लेण्यांची विचारणा केली तर माहिती मिळाली कि लेणी थोड्या लांब अंतरावर होती व गाडी हि जात नव्हती चालत जाण्यास साधारण २० मिनिटे लागणार होती व तेवढ्यात अंधार हि पडला असता म्हणून मग पुन्हा नंतर परत एकदा या गावात भटकंतीला यायचे हे मनात पक्के केले व लागलो पुन्हा परतीच्या प्रवासाला कोल्हापूरकडे
वेल्हे तालुक्यातील कादवे गावाच्या तळमाळावर आढळली कातळ शिल्प कलाकृती
२ ) digitalsakshar.com
३ ) https://www.etvbharat.com/mr/!state/footprints-of-stone-age-history-rare-rock-paintings-found-in-chandrapur-district-maharashtra-news-mhs25052800467
४ ) loksatta.com
५ ) discovermh.com
६ ) https://www.mymahanagar.com/featured/saransh/discovery-of-the-stone-age-chitrashala-in-maharashtra/
७ ) marathivishwakosh.org
८ ) Childe, Gordon, New Light on the Most Ancient East, London, 1958.
९ ) Clark, Grahame, World Prehistory–An Outline, Cambridge, 1961.
१० ) Clark,Grahame Piggott, Stuart, Prehistoric Societies, London, 1965.
११ ) Day, Michael M. Guide to Fossil Man, London, 1965.
१२ ) Jacquetta, Hawkes Wooly, Leonard, Prehistory and the Beginnings of Civilization History of Mankind, Vol.1, London, 1963.
१३ ) Leakey, L. S. B. Adam’s Ancestors, London, 1960
१४ ) https://www-metmuseum-org.translate.goog/perspectives/cycladic-figures?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc&_x_tr_hist=true
१५ ) sinhasannews.com
१६ ) http://amolpalye.blogspot.com/2018/08/blog-post_27.html
१७ ) kokanmedia.in
१८ ) pudhari.news
१९ ) ratnagirikhabardar.com
२० ) marathi.freepressjournal.in
२१ ) lokmat.news18.com
२२ ) https://www.royalbhatka.com/2023/02/blog-post.html
२३ ) kevinstandagephotography.wordpress.com
२४ ) iyemarathichiyenagari.com
२५ ) konkantoday.com
२६ ) marathivishwakosh.org
२७ ) kokansadlive.com
२८ ) https://www.maayboli.com/node/11014
२९ ) bolbhidu.com
३० ) itihasmaala.blogspot.com
३१ ) thepostman.co.in
३२ ) thinkmaharashtra.com
३३ ) Atkinson, R. J. C. Field Archaeology, London, 1950.
३४ ) Ceram, C. W. A Picture History of Archaeology, London,1958.
३५ ) Charles- Picard, Gilbert, Ed. Larousse Encyclopedia of Archaeology, New York, 1972.
३६ ) Clark, G. Prehistoric Societies, London, 1965.
३७ ) Crawford O. G. S. Archaeology in the Field, London, 1953.
३८ ) Daniel, Glyn, A Hundred and Fifty Years of Archaeology, London, 1972.
३९ ) Leone, M. P. Ed. Contemporary Archaeology, London, 1975.
४० ) Roy, S. Indian Archaeology from Jones to Marshal : Ancient India No.9, Delhi. 1953.
४१ ) Taylo, Joan du Plat, Marine Archaeology, London, 1965.
४२ ) Wheeler, R. E. M. Archaeology from the Earth, London, 1961.
४३ ) देव, शां. भा. पुरातत्त्वविद्या, पुणे, १९७६.
४४ ) https://www.peepultree.world/livehistoryindia/story/eras/inamgaons-mysterious-burial?srsltid=AfmBOorz7fMYa0a3VTlpzXigJqVeBF6FZCGFQ2c44l9ZXLjsJ2nGV_Tk
४५ ) https://chandrashekhara.wordpress.com/2013/09/04/%e0%a4%85%e0%a4%a1%e0%a4%b8%e0%a4%b0/
४६ ) chandrashekhara.wordpress.com
४७ ) https://www.vyakarangyan.com/2021/09/chalcolithic-period-general-knowledge.html
४८ ) http://historyofsatara.blogspot.com/2009/09/blog-post_5793.html
४९ ) https://prachinandmordarnbharatitihas.blogspot.com/2022/04/blog-post_85.html
५० ) http://mhavaibhav2.blogspot.com
५१ ) https://www.tarunbharat.net/Encyc/2023/4/30/71-stone-circles-found-at-Yesamba-Shila.html
५२ ) http://mr.upakram.org/node/3448
५३ ) https://www.misalpav.com/node/50636
५४ ) पुरातत्वविद्या:- श्री. शां.भा.देव,१९७९
५५ ) महाराष्ट्रातील पुरातत्व:- श्री. ह.ध. सांकलिया आणि म.श्री. माटे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ, १९७६
५६ ) laxmankatekar.wordpress.com
५७ ) https://www.discovermh.com/history-of-khandesh-1/
५८ ) https://mahanagarnews.com
५९ ) weeklysadhana.in
६० ) marathi.indiatimes.com
६१ ) https://www.bbc.com/marathi/india-45187961
६२ ) https://www.bbc.com/marathi/india-45187961
६३ ) http://preetamohar.blogspot.com/2011/04/blog-post_14.html
६४ ) http://lalitdotcom.blogspot.com/2014/05/blog-post_6.html
६५ ) https://www.facebook.com/people/Lonar-Crater-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B0/100064625564498/
६६ ) marathi.indiatimes.com
६७ ) https://www.tarunbharat.net/Encyc/2023/4/30/71-stone-circles-found-at-Yesamba-Shila.html
६८ ) https://timesofindia.indiatimes.com/city/kolhapur/maharashtra-2000-year-old-sangli-labyrinth-to-be-conserved/articleshow/91364130.cms
– सुनंदा भोसेकर 9619246941 sunandabhosekar@gmail.com
संदर्भ: महाराष्ट्रातील पुरातत्त्व- हसमुख धी. सांकलिया, मधुकर श्री. माटे
महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ, मुंबई. (1976)
Inamgaon ~ Detailed Information | Photos | Videos
Inamgaon ( Marathi : इनामगांव ) is a post-Harappan agrarian village and archaeological site located in Maharashtra, western India. Situated along the right bank of the Ghod River, it is considered to be the 'regional centre' of the Bhima Valley.
- The story of Inamgaon
- Geography
- Archaeological site
- History
- Ancient disposal of dead
- Current Social Life
- How to reach
- References

Inamgaon is one of the most intensively and extensively excavated and well reconstructed Chalcolithic sites of the Deccan region as well as of India so far


The village is located approximately 89 kilometres (55 mi) to the east of the city of Pune. The region, situated within the lower reaches of the Ghod, is characterized by Cretaceous-Eocene Deccan Trap basalt.

An ancient site, measuring approximately 550 metres (1,800 ft) by 430 metres (1,410 ft), is located about 3 kilometres (1.9 mi) from Inamgaon and has been studied for its archaeological finds. The Chalcolithic settlement was excavated in order to better understand the early and later Jorwe culture. The excavation was a landmark in Indian's archaeology history due to its extensive and systematic process. The excavations revealed multiple cultural phases including Late Jorwe Culture, Early Jorwe Culture, and Malwa Culture. Archaeology findings are available at different museum such as Deccan College Post-Graduate and Research Institute, Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya

The Malwa culture is characterized by a distinctive pottery known as the Malwa ware. It is a black-painted-red pottery which is made of fine orange buff paste and is wheel thrown. It usually has a thick slip that is orange red in color and the designs are painted in purplish to brown-black pigment. The design elements are of great variety. Besides simple linear patterns, there also occur elaborate designs employing geometrical patterns painted into panels or registers. These include either hatched or solid triangles or diamonds in rows, concentric circles, and loops. In addition to the geometric patterns, there are some interesting animal motifs such as deer. The painted ornamentation is usually confined to the upper half of the vessels. The commonest shape in this ware is the typical Indian lota or a small water vessel with a globular body and high neck, sometimes with an outcurve rim. Jars with a flaring mouth and a variety of bowls and dishes are also common. While many of the characteristic shapes of the Malwa ware are present at Inamgaon, the drinking goblet or the chalice is conspicuously absent. A new shape is a vessel with a tubular spout which might be the result of contact with the Neolithic farmers from the south who used such spouted vessels. The Malwa ware is associated with coarse red and gray fabrics and a small amount of black burnished pottery.

A casual glance at the repertoire of pottery is enough to bring home the conspicuous absence of dishes. It is therefore not unlikely that besides the dough, much of the food was in liquid or semi liquid form. The quantities are also significant inasmuch as they enable us to infer the probable use of each pottery form. Thus, the coarse red/gray ware basins and jars and the handmade jars were probably used for storage purposes. The painted ware bowls, concave and convex sided, could have served as the table ware and the spouted ones for drinking water. The channel spouted bowls may have been used as milk bowls and the high and short necked jars for storing water. From the number of eating bowls, it appears to be a rather large family, perhaps six to eight persons, young and old together. Even today this is the average size of a family in an Indian village. This information helps for calculating the population of Inamgaon in the Late Jorwe phase. The area occupied by the people during this phase is large enough for about 200 to 250 huts, and, if presume an average family unit of five to six persons, the population of Inamgaon in the first quarter of the first millennium B.C. would have been from about a thousand to twelve hundred. This is quite sizable. In fact, Inamgaon may have been one of the most populous settlements of the culture.

A large number of curious pottery objects have been found. They are made of broken potsherds, the edges of which were ground. The striation marks on the shreds have been obliterated by constant use. These objects are oblong in shape and have rounded corners. They were probably used as skin rubbers. Except for the change in pottery styles and domestic architecture, there is no difference in the cultural equipment of the Early and Late Jorwe phases. As already observed, the culture was chalcolithic in character; the people used copper and stone tools. As in the Malwa culture,most of the tools for cutting and chopping, etc. were made on chalcedony blades. Numerous cores and flake-blades are strewn over the surface of the ancient mound. Most of the blades are comparatively small; the longest one is about 7 cm in length. They are all made on the crested ridge technique. Besides the rich blade assemblage, we also recovered ground and polished stone axes. A small number of these were found in the course of excavations, but many have been found on the surface. It is possible that the axes were ground locally in huge querns, several of which were found in the excavations. A few ring-stones or mace-heads have also been found. They were probably hafted on wooden shafts and were used for turning the soil. They thus give us an idea of the agricultural operations. Sling balls of stone also occur

Copper being scarce, was used on a restricted scale. Only a few copper tools such as a pair of tongs, a fishhook and a chisel have been found.
No evidence of the burials of the Malwa culture has so far been obtained except a solitary extended burial at Daimabad. But of the Jorwe both Early and Late, there is now definite evidence that the dead were buried within the house. In the Early Jorwe phase, only extended burials have been found. One of these was a child burial and the other that of an adult. The skeleton in each case was accommodated in a small pit just large enough for the purpose and was oriented in a north-south direction .The child seems to have been buried most unceremoniously, for no grave goods accompanied the dead body. In the other burial, a carinated bowl and a spouted vessel, both of the painted Jorwe fabric were found. It is significant that both the burials occurred within the floor of the house. In the Late Jorwe phase, the dead were buried in pits, the children in urns, and the adults in complete inhumation. For the children, two gray ware urns were placed horizontally mouth-to-mouth in a pit .These are fractional burials, but a complete skeleton has been found in a twin urn burial. Children were also buried in a single urn, though rarely. Usually a bowl and a spouted vessel accompanied the burial urns. Adults were buried in pits in which the whole skeleton was kept. Vessels containing food and water were also placed in the pit. Both types of burials were found within the habitation area, either inside or in the courtyard of the house. Regarding culture contacts, one may say, on the basis of excavated evidence, that the first comers to the site were a people from central India, called the Malwa people. They were soon displaced by the Jorwe people, who, like the southern Neolithic people, buried the dead in pits and pots within the habitation. Later, in the last phase, the Jorwe people borrowed the black-and-red ware as well as the channel spouted bowl from their counterparts in the south. The chronology of the Late Jorwe phase can be computed on the basis of one radiocarbon date that has been obtained from a sample from a late level of the Early Jorwe phase. Lying stratigraphically above this is the cultural debris of the Late Jorwe phase which is about a meter in thickness. It would not therefore be far off the mark if we date the Late Jorwe phase to 1000-700 B.C. This also explains the introduction of the black-andred ware of the megalithic fabric in the Late orwe. The Inamgaon excavations have thus narrowed the hiatus between the chalcolithic phase and the early historic period by nearly three centuries. It may be stated here that the early historic period starts in about the sixth century B.C. It is hoped that continuing excavation will close this hiatus in the not too distant future.
The moderate day Inamgaon is on developing verge. Farming and Allied business are prime income source for Inamgaon. The Ghod River is being conducive for the cultural and social buildings. Inamgaon have been allotted with two Reservoirs & Small Dams for water storage projects by Maharashtra Water Resources Regulatory Authority. These Reservoirs & Small Dams for water storage helps to store water and ease the water availability. The settlement have all types of Preschool, Primary school & Secondary school . The New English School Inamgaon. is secondary school. Inamgaon farmers have the capital shares in two different cooperative Sugar factory. The Shrigonda Sahakari Sakhar Karkhana and Ghodganga Sugar Factory. The industrial establishments are closer and are conducive for the villagers employment. Inamgaon is catered by Petrol station and Social gathering hall. The settlement is being served by various National banks, however only Pune District Central Cooperative Bank scores the presence. The united capital shares of villagers and Pune District Central Cooperative Bank support have established Cooperative society, which, indeed contributes to needy farmers to have monitory support when requires. This Cooperative society governing body is formed by elective people by the villagers.
Railway Station: There is no railway station at Inamgaon, Daund junction railway station is closest around (20 km) . The biggest railway station near to Inamgaon is Pune railway station(90 km) .
Airport : Chhatrapati Shivaji International Airport Mumbai (BOM) around 250 km, Pune International Airport (PNQ) is around 85 km.
By Road: Inamgaon is about 89 km from Pune. One can take a private taxi or state transport bus to reach this place.
Maharashtra: '2,000-year-old Sangli labyrinth to be conserved'
![]()
The site of stone labyrinths, which illustrates the footsteps of ancient Indo-Roman culture at Aitawde Budruk in Walva taluka. Photo: Rahul Gayakwad/TOI
SANGLI: Guardian minister of
Sangli Jayant Patil visited the site of ancient labyrinth in Walva
taluka, of Sangli district, and assured that its conservation would be
done through the state archaeology department, in coordination with
Archaeological Survey of India (ASI). MLA Mansing Naik was also present.
Patil said: "These stone labyrinths illustrate the existence of ancient Indo-Roman culture at Aitawde Budruk in Walva taluka."
According
to the archaeological study presented by Sachin Patil, foreign trade
had been taking place in this area even in the third century BC.
It
is also evident that Greco-Roman merchants came here and the symbol on
their coins and the layout of this stone labyrinth is similar.
"There
are historical references to the arrival of foreign traders in
Kolhapur, Karad and Ter in western Maharashtra. The state is ready to
help in the conservation of all the newly discovered ancient heritage
sites and such symbols in Maharashtra," added Jayant Patil.
Posts Tagged With: Krishnagiri District
Ancient Adaptabilities
Day 166: June 15
In The Year of Living Honestly
In The Quarter of: Education
In The Month of: Exploration
The 2,500 year old labyrinth of Horus in the Krishnagiri District of Southern India. Photo Credits: Times of India
Estimated at being 2,500 years old, the discovery of a circular labyrinth was made only a year before of an ancient labyrinth design by two researchers that was observed in our exploration for yesterday. This design may be 500 years older and sits at approximately 700 square feet in area, making it another megalithic reward.
This labyrinth is located only two hours north of the other ancient labyrinth in the forested town of Horus in the Krishnagiri district of Southern India. It is a place where gardens are not overrun by rabbits, but trampled annually by elephants to give some perspective of the area and Indian culture.
This circle of stones was found in a simple and obscure community used unknowingly in ceremony and ritual by its members adopting it in a prayerful way and adding it to their way of life. Its natural wonder and wisdom must have appealed to the community to simply adjust by using it and thereby gaining in understanding rather than clearing it in the name of progress. The labyrinth existed before any of its inhabitants giving it a sense of greater appreciation and respect perhaps.
Abstract
Stone labyrinths have recently been discovered at four new localities in parts of the Sangli District of Maharashtra in the western-central region of India. Three, situated in Walwa Tehsil and a fourth in Kavtemahankal Tehsil, throw light on an ancient trade route between the early historic settlements and trade centres of Kolhapur and Karad, as well as between Kolhapur and Ter. These suitable routes are discussed in cultural, historical, archaeological, geological and geomorphologic points of view.
The authors argue that these labyrinths, in the south-central Deccan plateau region just after the Sahyadri escarpment, were constructed alongside ancient trade routes in the early historic period, and were used by travellers following them and visiting the Buddhist caves along the roads. The stone labyrinths were constructed at the junctions and passes along these ways.
Introduction
The labyrinth is one of the oldest contemplative devices known to humankind, and dates back more than 3000 years. In India, the labyrinth has been recorded from Harappan to colonial periods in different forms, from many different locations. These labyrinths are depicted as rock paintings and carvings, as images and pavements in temples, and constructed of stones laid on the ground.
Behind the design, drawing, and construction of these labyrinths lie hidden meanings which vary from place to place. Most of the time, they are connected to the history of that area and well-known stories from Indian literature and mythical epics. The labyrinth was used to illustrate the strategic formation used in warfare known as chakravyuh; in ancient epics as manaschakra, a symbol used in personal and spiritual growth; as rangoli, a symbol used in traditional folk art and in mythology as yamadwara. It may also have served as a mark of significance for confusing places and passes on ancient trade routes and the stone labyrinths may be seen as a landmark in these places.
Study Areas
The study areas of Aitawade Budrukh and Vashi are situated in the middle reaches of the Warana river basin and politically in Walwa Tehsil of the Sangli district of Maharashtra, west-central India.
The Aitawade Budrukh Labyrinths
The first labyrinth, 11.7 metres in diameter and of 7-circuit classical form, is situated 2.2 kilometres northeast of Dhagewadi, the nearest settlement, on rocky ground in the hilly, scrub forest of the Peth Forest Reserve, on right side of the cart road, near the Khandoba Temple that is located around 25 meters northwest of the labyrinth. Latitude: 16.993755 N, Longitude: 74.206457 E.
The second example, 9.2 metres in diameter and also of 7-circuit classical form, is located 1.75 km NE of Dhagewadi and 0.5 km south of the previous labyrinth, in the Aitawade Budrukh reserve forest area, along the south side of the bullock cart road near the Pavatka temple that is located around 20 metres southwest of the labyrinth. Latitude: 16.987677 N, Longitude: 74.207794 E.
The Vashi Labyrinth
The third labyrinth is located 3.0 km east of the first two labyrinths, 1.1 km SSE of the village of Shivpuri, the nearest settlement, and stands on a rocky surface in a pass in between two hillocks, near the boundary of the Kameri forest reserve. This location is at the remote northern boundary of the Vashi village landholding. The outermost circuits of this labyrinth are somewhat damaged, but the design was originally of 7-circuit classical form. Its current diameter is 10.8 metres, but it would originally have been around 13.5 metres. Latitude: 16.988316 N, Longitude: 74.236290 E.
This area is bounded by Retharedharan (to the NW); Shivpuri (N); Kameri (NE); Jakraiwadi (E); Ladegaon (SSE); Aitawade Budrukh (S); Dhagewadi and Karve (SSW). It is mapped on the Survey of India toposheet map 47 L/1, 1:50,000 scale.
The Malangaon Labyrinth
The other study area of Manerajuri is situated in the Agrani river basin and politically in Kavathemahankal Tehsil of the Sangli district of Maharashtra, west-central India, just over 50 km to the east of the other three labyrinths described above. The fourth labyrinth is situated on a rocky hillock area 4.5 km southwest of Malangaon village, in the area known as Kodyacha Maal, on the north side of the express roadway between Sangli and Solapur, via Kumathe, and under the jurisdiction of Manerajuri, the nearest large village, to the west. The shape and form of this labyrinth is slightly irregular, but is clearly of 7-circuit classical form and 9.9. metres wide. A modern enclosure has been built around the labyrinth to protect it. Latitude: 17.020806 N, Longitude: 74.747338 E.
This area is bounded by Bhosalenagar (to the NW) and Manerajuri (W); Yogewadi (SW); Boargaon (E); Malangaon and Gavahan (NE).
Geology and Geomorphology
The geology of the study area of the Aitawade Budrukh and Vashi labyrinths is a low elevation region with circumdenuded and isolated mesa-type features typical of the Deccan volcanic land present on the plateau region of Maharashtra, close to the foothill region of the Sahyadri escarpment. This moderate to deeply weathered hilly landscape with scanty vegetation of thorny plants and seasonal grasses is the source of the Mallikarjun hill stream, a minor tributary of the Warana river in its upper reaches. This hill also acts as a ridgeline separating the Warana basin on its right side and Krishna River on its left. Geologically, the study area belongs to the Southern Deccan Volcanic Province of the Deccan Traps formation of India. It is one of the largest volcanic provinces on the earth and was formed during the upper Cretaceous to lower Eocene period as a result of fissure type lava eruptions [Sabale 2008].
The Aitawade Budrukh labyrinths are located on sub-hillock plateaus aligned on the same hills, but on opposite sides of a valley divided by a stream, and along this gully a bullock cart road is present. This road was considered an important junction on an ancient short-cut route, which leads from the Konkan coast of Maharashtra and Goa to the west, linking Kolhapur and Karad.
Ancient trade routes and trading centres During the Satavahana dynasty (late 2nd century BCE to early 3rd century CE) control of trade and points of exchange was a main source of revenue. The rulers were responsible for offering protection to the caravans on their journey and were entitled to a fee for the service [Gurukkal, p.264]. This dynasty owed their prosperity to trade, a view justifiably supported by most historians, according to whom the period witnessed a remarkable growth of inland as well as overseas commerce in the Deccan areas.
The Satavahana country was well known to the Greco-Roman geographers and navigators as a landscape full of forest goods and the Deccan Plateau was rich in forested mountain and wild animals. Consequently, there were several inland points of exchange acting as feeders for the Satavahana ports along west coast of India. The Greco-Roman merchant mariners were visiting these ports and bartering metals including tin and Italian bronze artifacts and also fine quality coral, as demonstrated by archaeological finds at the domestic site of Kolhapur, which is close to the study area. Karad and Kolhapur were important trade centres at this time, and the port of Dabhol-Khed connected to the Karad route through the Hatlot Ghat, so called because the slope of the ghat was so steep and difficult that the drivers of loaded carts had to get down to push the carts uphill (hatlot meaning hand pushing) [Hebalkar, p.27]. At Brahmapuri, located in vicinity of Kolhapur city, three bronze mirrors were excavated, one an authentic Roman import and two that may be Satavahana copies, along with a figure of Poseidon, the Graeco-Roman god of the sea and a clay bulla prepared from a Roman coin [Sankalia, p.9 & 97]. Similarly, two heavily corroded bronze mirrors, iron implements, bangles, Roman pottery, Satavahana and Roman coins were reported from another Satavahana site at Ter, lying to the northeast of Kolhapur [Suresh, p.127].
Discussion and Conclusion
To understand the relationship of these labyrinths with the surrounding culture, a detailed site catchment analysis was carried out. Through a systematic village to village survey in and around these locations, we explored a number of sites of different cultural periods. While further research work is required to understand the importance and function of these labyrinths in Maharashtra, as discussed above, the study area of the Aitawade Budrukh and Malangaon labyrinths is at a point where two ancient trade routes from Kolhapur divide, i.e., the one going to Karad and another towards Ter. The location of the labyrinths at Aitawade Budrukh was at a major junction below the upper shield land, on a medium elevated and dissected ridgeline. From this ideal location, both the sites are visible, accessible by good road connection, and nearly equidistant. Therefore, after looking at such suitable landform characters, it seems they may have selected this location for the establishment of these labyrinths. Likewise, the labyrinth at Malangaon is situated alongside the road linking Kolhapur and Pandharpur. As discussed above, goods from the Konkan ports were loaded on bullock carts and carried through the ghat section of the plateau region to different localities in various directions. Therefore, new travellers can select the proper road to reach their destination and the labyrinths at this junction give proper direction to the travellers to reach their destination. In this process, these four labyrinths in Maharashtra all played a very important role in guiding travellers along these roads. These newly described labyrinths will prove to be important evidence of ancient Indian culture and trade relations. Further research work is required to understand the importance and function of the labyrinths discovered in the region of Maharashtra.
कोकणाप्रमाणंच सांगलीतही सापडल्या अश्मयुगीन संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या 'आदिमानव वस्ती'च्या पाऊलखुणा
दीपक पवार
अश्मयुगीन संस्कृतीचे (Stone Age Culture) दर्शन घडवणाऱ्या या चित्रांचा पुरातत्त्व विभागाने अभ्यास करून ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारक घोषित करावे, अशी मागणी आहे.
इटकरे : कोकण विभागातील (Konkan) रत्नागिरी जिल्ह्यातील चार गावांतील कातळ शिल्पे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाली आहेत. सांगली जिल्ह्यातही अशी कातळ शिल्पे (Katal Shilp) वाळवा तालुक्यात येडेनिपाणी, इटकरे, वशी, शिवपुरी, ढगेवाडी, ऐतवडे बुद्रुक, डोंगरवाडी, नेर्ले, भाटवडे, तर मळणगाव (कवठेमहांकाळ) येथे कातळ शिल्पे व चक्रव्यूह आढळून आले आहेत.
अश्मयुगीन संस्कृतीचे (Stone Age Culture) दर्शन घडवणाऱ्या या चित्रांचा पुरातत्त्व विभागाने अभ्यास करून ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारक घोषित करावे, अशी मागणी आहे. येडेनिपाणीजवळ मल्लिकार्जुन मंदिराच्या पश्चिम बाजूस ठिकठिकाणी कातळावर चिन्हे कोरली आहेत. महामार्गाच्या पश्चिमेस तुकाई डोंगरात महादेव मंदिराजवळ अशी शिल्पे आढळतात. वशी व डोंगरवाडीतील डोंगररांगांत सपाटी भागात व नेर्लेच्या सुळकी डोंगर परिसरात अशीच शिल्पे आढळली आहेत.
रिंग असलेले कप, जोडलेले कप, शेपटी कप, एककेंद्रित वर्तुळे, कोन तसेच सर्जनेंद्रियांच्या खुणा आढळतात. संशोधकांच्या मते, आदिमानव सखल भागातील शिकार करून सुरक्षिततेसाठी उंचवट्यावरील सपाटी भागात येत असावेत. वास्तव्यासाठी सुरक्षित असल्याने त्यांचा त्या जागी अधिकाधिक वावर राहिला असण्याची शक्यता आहे. या काळात दगडाच्याच अणुकूचीदार हत्याराने संवाद किंवा आदिमानवांना व्यक्त होण्यासाठी खडकावर चिन्हे कोरली असावीत.
आकाश निरीक्षण, तारे, हवामान, जन्म-मृत्यू नोंद, ऋतू, पाऊस, पाणीसाठा या बाबींशी निगडित चिन्हे आहेत. ती आदिमानवाच्या वास्तव्याच्या खुणा आहेत. संशोधक सचिन पाटील यांनी शिल्पांची पाहणी करून या परिसराला आदिमानव वसाहती, झुंडी, सातवाहन, चालुक्य, यादवकाल असा ऐतिहासिक वारसा असावा, असे मत मांडले आहे. डोंगर उतारावर २० ते ३० अंशाच्या कोनात कातळ शिल्पे आहेत. शिल्पांचे युरोप खंडातील स्वीडन, ब्रिटन, स्कॉटलंड, निअँडथर लॅंड येथे आढळलेल्या शिल्पांशी साधर्म्य आहे.
जिल्ह्यात आढळलेली शिल्पे आदिमानवाच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा आहेत. मातृत्व व प्रजननाचे महत्त्वाचे पुरावे या चिन्हांकित खुणा असून त्या जतन व संवर्धनाची गरज आहे. शासनाने ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्यास शिल्पामागचे रहस्य उलगडण्यास, संवर्धनास सहाय्य होणार आहे. ग्रामपंचायत पातळीपासून प्रयत्न होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतींनी ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारक करण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करायला हवा.
कोकणात १७५ गावांत शिल्पे
कोकणात १७५ गावांत २ हजारांहून अधिक कातळ खोदशिल्पे आहेत. उक्षी, बारसू, चवे, देवीहसोळ, कशेळी येथील शिल्पे राज्य संरक्षित स्मारक बनली आहेत. आणखी १२ ठिकाणांना दर्जा मिळेल.
जिल्ह्यातील ११ ठिकाणांची कातळ शिल्पे व पाच दगडी चक्रव्यूह हा पुरातत्त्वातील समृद्ध ठेवा आहे. संवर्धन होणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजन समितीला प्रतिवर्षी निधी मिळतो. ३ टक्के रक्कम वारसा संवर्धनासाठी वापरायची आहे. कातळ शिल्प, चक्रव्यूह संरक्षणासाठी नियोजन करायला हवे.
-सचिन पाटील, पुरातत्त्व अभ्यासक, कुरळप
मल्लिकार्जुनसह वाळवा तालुक्यातील अन्यत्र आढळणाऱ्या कातळ शिल्पांना पुरातत्त्व विभागाने महत्त्व दिले पाहिजे. शासन पातळीवर संवर्धनाचा निर्णय होण्यासाठी ग्रामपंचायतीकडून पत्रव्यवहार करण्यात येईल.
-आनंदराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य, येडेनिपाणी
गावच्या पश्चिमेला सुळकी डोंगरात प्राचीन कातळ शिल्प कलाकृती आढळून आली. हा पुरातन समृद्ध ठेवा ‘सकाळ’ने समोर आणला. शासनाने ही ठिकाणे संरक्षित करावी. अनुदानही द्यावे. त्यासाठी ग्रामपंचायत पाठपुरावा करेल.
-संजय पाटील, सरपंच, नेर्ले
Inamgaon ~ Detailed Information | Photos | Videos
Inamgaon ( Marathi : इनामगांव ) is a post-Harappan agrarian village and archaeological site located in Maharashtra, western India. Situated along the right bank of the Ghod River, it is considered to be the 'regional centre' of the Bhima Valley.
- The story of Inamgaon
- Geography
- Archaeological site
- History
- Ancient disposal of dead
- Current Social Life
- How to reach
- References

Inamgaon is one of the most intensively and extensively excavated and well reconstructed Chalcolithic sites of the Deccan region as well as of India so far


The village is located approximately 89 kilometres (55 mi) to the east of the city of Pune. The region, situated within the lower reaches of the Ghod, is characterized by Cretaceous-Eocene Deccan Trap basalt.

An ancient site, measuring approximately 550 metres (1,800 ft) by 430 metres (1,410 ft), is located about 3 kilometres (1.9 mi) from Inamgaon and has been studied for its archaeological finds. The Chalcolithic settlement was excavated in order to better understand the early and later Jorwe culture. The excavation was a landmark in Indian's archaeology history due to its extensive and systematic process. The excavations revealed multiple cultural phases including Late Jorwe Culture, Early Jorwe Culture, and Malwa Culture. Archaeology findings are available at different museum such as Deccan College Post-Graduate and Research Institute, Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya

The Malwa culture is characterized by a distinctive pottery known as the Malwa ware. It is a black-painted-red pottery which is made of fine orange buff paste and is wheel thrown. It usually has a thick slip that is orange red in color and the designs are painted in purplish to brown-black pigment. The design elements are of great variety. Besides simple linear patterns, there also occur elaborate designs employing geometrical patterns painted into panels or registers. These include either hatched or solid triangles or diamonds in rows, concentric circles, and loops. In addition to the geometric patterns, there are some interesting animal motifs such as deer. The painted ornamentation is usually confined to the upper half of the vessels. The commonest shape in this ware is the typical Indian lota or a small water vessel with a globular body and high neck, sometimes with an outcurve rim. Jars with a flaring mouth and a variety of bowls and dishes are also common. While many of the characteristic shapes of the Malwa ware are present at Inamgaon, the drinking goblet or the chalice is conspicuously absent. A new shape is a vessel with a tubular spout which might be the result of contact with the Neolithic farmers from the south who used such spouted vessels. The Malwa ware is associated with coarse red and gray fabrics and a small amount of black burnished pottery.

A casual glance at the repertoire of pottery is enough to bring home the conspicuous absence of dishes. It is therefore not unlikely that besides the dough, much of the food was in liquid or semi liquid form. The quantities are also significant inasmuch as they enable us to infer the probable use of each pottery form. Thus, the coarse red/gray ware basins and jars and the handmade jars were probably used for storage purposes. The painted ware bowls, concave and convex sided, could have served as the table ware and the spouted ones for drinking water. The channel spouted bowls may have been used as milk bowls and the high and short necked jars for storing water. From the number of eating bowls, it appears to be a rather large family, perhaps six to eight persons, young and old together. Even today this is the average size of a family in an Indian village. This information helps for calculating the population of Inamgaon in the Late Jorwe phase. The area occupied by the people during this phase is large enough for about 200 to 250 huts, and, if presume an average family unit of five to six persons, the population of Inamgaon in the first quarter of the first millennium B.C. would have been from about a thousand to twelve hundred. This is quite sizable. In fact, Inamgaon may have been one of the most populous settlements of the culture.

A large number of curious pottery objects have been found. They are made of broken potsherds, the edges of which were ground. The striation marks on the shreds have been obliterated by constant use. These objects are oblong in shape and have rounded corners. They were probably used as skin rubbers. Except for the change in pottery styles and domestic architecture, there is no difference in the cultural equipment of the Early and Late Jorwe phases. As already observed, the culture was chalcolithic in character; the people used copper and stone tools. As in the Malwa culture,most of the tools for cutting and chopping, etc. were made on chalcedony blades. Numerous cores and flake-blades are strewn over the surface of the ancient mound. Most of the blades are comparatively small; the longest one is about 7 cm in length. They are all made on the crested ridge technique. Besides the rich blade assemblage, we also recovered ground and polished stone axes. A small number of these were found in the course of excavations, but many have been found on the surface. It is possible that the axes were ground locally in huge querns, several of which were found in the excavations. A few ring-stones or mace-heads have also been found. They were probably hafted on wooden shafts and were used for turning the soil. They thus give us an idea of the agricultural operations. Sling balls of stone also occur

Copper being scarce, was used on a restricted scale. Only a few copper tools such as a pair of tongs, a fishhook and a chisel have been found.
No evidence of the burials of the Malwa culture has so far been obtained except a solitary extended burial at Daimabad. But of the Jorwe both Early and Late, there is now definite evidence that the dead were buried within the house. In the Early Jorwe phase, only extended burials have been found. One of these was a child burial and the other that of an adult. The skeleton in each case was accommodated in a small pit just large enough for the purpose and was oriented in a north-south direction .The child seems to have been buried most unceremoniously, for no grave goods accompanied the dead body. In the other burial, a carinated bowl and a spouted vessel, both of the painted Jorwe fabric were found. It is significant that both the burials occurred within the floor of the house. In the Late Jorwe phase, the dead were buried in pits, the children in urns, and the adults in complete inhumation. For the children, two gray ware urns were placed horizontally mouth-to-mouth in a pit .These are fractional burials, but a complete skeleton has been found in a twin urn burial. Children were also buried in a single urn, though rarely. Usually a bowl and a spouted vessel accompanied the burial urns. Adults were buried in pits in which the whole skeleton was kept. Vessels containing food and water were also placed in the pit. Both types of burials were found within the habitation area, either inside or in the courtyard of the house. Regarding culture contacts, one may say, on the basis of excavated evidence, that the first comers to the site were a people from central India, called the Malwa people. They were soon displaced by the Jorwe people, who, like the southern Neolithic people, buried the dead in pits and pots within the habitation. Later, in the last phase, the Jorwe people borrowed the black-and-red ware as well as the channel spouted bowl from their counterparts in the south. The chronology of the Late Jorwe phase can be computed on the basis of one radiocarbon date that has been obtained from a sample from a late level of the Early Jorwe phase. Lying stratigraphically above this is the cultural debris of the Late Jorwe phase which is about a meter in thickness. It would not therefore be far off the mark if we date the Late Jorwe phase to 1000-700 B.C. This also explains the introduction of the black-andred ware of the megalithic fabric in the Late orwe. The Inamgaon excavations have thus narrowed the hiatus between the chalcolithic phase and the early historic period by nearly three centuries. It may be stated here that the early historic period starts in about the sixth century B.C. It is hoped that continuing excavation will close this hiatus in the not too distant future.
The moderate day Inamgaon is on developing verge. Farming and Allied business are prime income source for Inamgaon. The Ghod River is being conducive for the cultural and social buildings. Inamgaon have been allotted with two Reservoirs & Small Dams for water storage projects by Maharashtra Water Resources Regulatory Authority. These Reservoirs & Small Dams for water storage helps to store water and ease the water availability. The settlement have all types of Preschool, Primary school & Secondary school . The New English School Inamgaon. is secondary school. Inamgaon farmers have the capital shares in two different cooperative Sugar factory. The Shrigonda Sahakari Sakhar Karkhana and Ghodganga Sugar Factory. The industrial establishments are closer and are conducive for the villagers employment. Inamgaon is catered by Petrol station and Social gathering hall. The settlement is being served by various National banks, however only Pune District Central Cooperative Bank scores the presence. The united capital shares of villagers and Pune District Central Cooperative Bank support have established Cooperative society, which, indeed contributes to needy farmers to have monitory support when requires. This Cooperative society governing body is formed by elective people by the villagers.
Railway Station: There is no railway station at Inamgaon, Daund junction railway station is closest around (20 km) . The biggest railway station near to Inamgaon is Pune railway station(90 km) .
Airport : Chhatrapati Shivaji International Airport Mumbai (BOM) around 250 km, Pune International Airport (PNQ) is around 85 km.
By Road: Inamgaon is about 89 km from Pune. One can take a private taxi or state transport bus to reach this place.
दायमाबाद (Daimabad)

गोदावरीची उपनदी असलेल्या प्रवरा या मोठ्या नदीच्या डाव्या तीरावर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या शहरापासून १८ किमी. अंतरावर आग्नेय दिशेस दायमाबाद असून त्या ठिकाणी सध्या वसती नाही. या स्थळाचा शोध भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे बी. पी. बोपर्डीकर यांनी लावला. दायमाबाद येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातर्फे १९५८-५९ (नेतृत्व : म. न. देशपांडे), १९७४-७५ (नेतृत्व : एस. आर. राव) व पुन्हा १९७५-७६ व १९७८-७९ मध्ये (नेतृत्व : एस. एस. साळी) असे एकूण चार वेळा उत्खनन करण्यात आले असून या उत्खननांमधून ताम्रपाषाणयुगीन दायमाबाद विषयी भरपूर माहिती मिळाली आहे. दायमाबाद येथील पहिली दोन उत्खनने मर्यादित स्वरूपाची होती व नंतर मिळालेल्या पुराव्यांमुळे त्या वेळी काढलेल्या निष्कर्षांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.
पहिल्या उत्खननात एकूण तीन कालखंडांतील वसाहतीचे पुरावे मिळाले होते. पहिल्या कालखंडाच्या निक्षेपात जास्त प्रमाणात मिळालेली मृद्भांडी राखाडी रंगांची होती. या मृद्भांड्यांत व ब्रह्मगिरी (कर्नाटक) येथे मिळालेल्या मृद्भांड्यांमध्ये साम्य होते. दुसऱ्या कालखंडांत माळवा संस्कृतीची मृद्भांडी आढळली होती, तर तिसऱ्या कालखंडात जोर्वे संस्कृतीची मृद्भांडी मिळाली होती; परंतु १९७५-७६ व १९७८-७९ मध्ये शंकर साळी यांनी केलेल्या उत्खननात दायमाबादला एकूण पाच कालखंडांत वसाहत झाल्याचे दिसून आले. या उत्खननानुसार शंकर साळी यांनी दिलेला सांस्कृतिक कालक्रम खालीलप्रमाणे आहे :
कालखंड – ५ जोर्वे संस्कृती
कालखंड – ४ माळवा संस्कृती
कालखंड – ३ दायमाबाद संस्कृती (फिकट तपकिरी-पिवळसर रंगाची मृद्भांडी)
कालखंड – २ उत्तर हडप्पा संस्कृती
कालखंड – १ सावळदा संस्कृती
दायमाबादच्या नमुन्यांच्या रेडिओकार्बन तिथी उपलब्ध असून त्यांमधील काही सर्वसाधारणपणे इनामगावसारख्या इतर पुरातत्त्वीय स्थळांवरील रेडिओकार्बन तिथींशी मिळत्याजुळत्या आहेत. काही रेडिओकार्बन तिथी संदूषणामुळे परस्परविरोधी होत्या.

सावळदा कालखंड :
दायमाबादची पहिली वसाहत सावळदा संस्कृतीच्या लोकांची होती; परंतु वसाहतीचा विस्तार मर्यादित म्हणजे अंदाजे ३ हेक्टर होता व ही वसाहत नदीकाठच्या काळ्या मातीच्या अरुंद पट्ट्यात होती. या कालखंडातील घरे मातीच्या भिंतीची असून घरांमध्ये एक, दोन किंवा तीन खोल्या आढळल्या. एक खोली असणारे सर्वांत छोटे घर ३. ४ मी. लांब व १.६ मी. रुंदीचे होते. तर सर्वांत मोठे घर ७ मी. लांब व ५ मी. रुंदीचे होते. घरातील जमीन काळी-पिवळी माती वापरून बनवत असत. काही घरांमध्ये सुशोभिकरणासाठी गोड्या पाण्यातील शिंपल्यांचा वापर केला असल्याचे दिसते.
सावळदा संस्कृतीचे लोक तांब्याच्या वस्तू कमी प्रमाणात वापरत असावेत. या काळातल्या पुरावशेषांमध्ये दगडाचे पाटे-वरवंटे, कार्नेलियन व अगेटचे मणी, तीराग्रे व गारगोटीपासून बनवलेली सूक्ष्मास्त्रे यांचा समावेश आहे. सावळदा कालखंडातील मृद्भांडी मध्यम पोताची व कमी गतीच्या चाकावर बनवलेली आहेत. त्यांच्यावर तपकिरी अथवा चॉकलेटी रंगाचा दाट लेप दिलेला आढळतो. मृद्भांड्यांवर प्रामुख्याने लाल रंगात हत्यारे, अवजारे, हरिण, मासे, वनस्पती व भौमितिक आकार असे विविध चित्रण केलेले दिसते. काही मृद्भांड्यांवर काळ्या व पांढऱ्या रंगांत चित्रे आहेत. या मृद्भांड्यांना सावळदा मृद्भांडी असे म्हणतात. या मृद्भांड्यांखेरीज तकाकी आणलेली करडी व हाताने बनवलेली जाड तांबडी मृद्भांडी देखील मिळाली आहेत. सावळदा कालखंडातील लोक अनेक धान्ये पिकवत असत. या काळातल्या निक्षेपात बार्ली (सातू), वाटाणे, मसूर, हरभरा व कुळीथ यांचे अवशेष मिळाले आहेत.
उत्तर हडप्पा कालखंड :
उत्तर हडप्पा कालखंडात दायमाबादच्या वसाहतीचा आकार वाढलेला दिसतो. तो २० हेक्टर असावा, असा अंदाज बांधण्यात आला आहे. या कालखंडाचे वैशिष्ट्य म्हणजे दायमाबादला प्रथमच कच्च्या विटांचा उपयोग सुरू झाला. एका फुटलेल्या कच्च्या विटेची लांबी ३० सेंमी. व जाडी ८ सेंमी. असल्याचे दिसून आले आहे. कच्च्या विटांची भिंत बनवताना विटा सांधण्यासाठी काळ्या मातीचा वापर केला होता. थडग्यांसाठीही कच्च्या विटांचा वापर केला गेला होता. थडग्यांसाठी वापरलेल्या विटांचे दोन आकार आढळले. या दोन्ही प्रकारच्या विटांच्या लांबी, रुंदी व जाडीचे गुणोत्तर ४:२:१ असेच होते.
उत्तर हडप्पा कालखंडात जाड, दणकट, जलद चाकावर बनवलेली आणि उत्तम पोताची तांबडी मृद्भांडी मिळाली. या मृद्भांड्यांचा गाभा लाल अथवा विटकरी रंगाचा असून मऊ मातीत रेती व चुना मिसळून ही तयार केली असल्याचे दिसते. बाहेरच्या बाजूस तपकिरी अथवा लाल रंगाचा दाट लेप दिलेला आहे. या मृद्भांड्यांवर काळ्या रंगाने अनेक प्रकारची चित्रे काढलेली आहेत. या मृद्भांड्यांचे आकार विविध असून त्यात मणिसम काठ असणारे घडे, सपाट बुडाचे घडे, स्टँडवरच्या थाळ्या व वाडगे यांचा समावेश आहे.
दायमाबादच्या वसाहतीचा उत्तर हडप्पा संस्कृतीशी असणारा संबंध स्पष्ट करणारे पुरावे दोन घरांमध्ये मिळाले आहेत. घर क्रमांक १६ मध्ये गुंडीच्या आकाराची मातीची मुद्रा मिळाली. या मृण्मुद्रेवर सिंधू संस्कृतीच्या लिपीतले एक चिन्ह आहे. त्याचप्रमाणे बाजूच्या घर क्रमांक १७ मध्ये अशाच प्रकारची सिंधू लिपीतील दोन चिन्हे असणारी मृण्मुद्रा मिळाली. या खेरीज मृद्भांड्यांच्या तीन तुकड्यांवर सिंधू लिपीतील चिन्हे आढळली. या कालखंडात मृद्भांड्यांचा वैशिष्ट्यपूर्ण तुकडा मिळाला. या चंद्रकोरीसारख्या आकाराच्या तुकड्याच्या कडा घासून गोलाकार केल्या आहेत. या तुकड्यावर वाघ म्हैस/रेड्यावर पाठीमागून हल्ला करत असल्याचे चित्रण आहे. या खेरीज तांबे अथवा ब्राँझची कुऱ्हाड व सोने-शिसे यांचा एक मणीदेखील उत्तर हडप्पा संस्कृतीच्या निक्षेपात मिळाले आहेत.
रेडिओकार्बन तिथींच्या साक्षेपी अभ्यासावरून असे दिसते की, उत्तर हडप्पा कालखंड अपेक्षेनुसार इ. स. पू. १८०० (१७६० अधिकउणे २१०) होता.
माळवा संस्कृतीचा कालखंड :
या कालखंडातील (कालखंड-३) निक्षेपात वैशिष्ट्यपूर्ण अशा फिकट तपकिरी-पिवळसर रंगाच्या मृद्भांड्यांचे अवशेष मिळाले आहेत. ही या संस्कृतीची ओळख पटवणारी खूण आहे, असे उत्खननकर्ते शंकर साळी यांचे मत असले, तरी ते इतर अभ्यासकांनी ग्राह्य मानलेले नाही. ही मृद्भांडी मध्यम पोताची, कमी गतीच्या चाकावर बनवलेली व कमी भाजलेली आहेत. ही भांडी तयार करण्यासाठी बनवलेल्या मातीत वनस्पतीजन्य पदार्थांचा वापर केलेला आहे. बाह्य लेप अतिशय पातळ असून अनेक ठिकाणी लेपाचे पोपडे निघालेले दिसतात. या मृद्भांड्यांवर काळ्या रंगाने अनेक प्रकारची चित्रे काढलेली दिसतात. दायमाबादला तिसऱ्या कालखंडात मिळालेल्या मृद्भांड्यांच्या प्रकारावरून या कालखंडाचे दायमाबाद संस्कृतीचा कालखंड असे नामकरण करण्यात आले असले, तरी या संस्कृतीची फारशी माहिती उपलब्ध नाही. आता ही वेगळी संस्कृती आहे, हे मत कालबाह्य झालेले असून शंकर साळी यांनी दायमाबाद संस्कृतीचा म्हणून वर्णन केलेला थर हा माळवा संस्कृतीचा प्रारंभिक थर आहे, असे आता मानले जाते.
माळवा संस्कृतीच्या निक्षेपात अनेक घरांचे अवशेष मिळाले आहेत. माती व कुडाची घरे या काळात प्रचलित होती. तसेच आयताकृती आकाराची ही घरे प्रशस्त असून दरवाजासमोर आयताकृती अथवा अर्धचंद्राकाराच्या पायऱ्या असत. घरांच्या भिंतींची जाडी ८ ते ३० सेंमी. असल्याचे दिसून आले. माळवा संस्कृतीच्या वैशिष्ट्यपूर्ण मृद्भांड्यांशिवाय या काळातील निक्षेपात काळी-लाल व राखी रंगाची चकचकीत मृद्भांडी मिळाली आहेत. या काळात मिळालेल्या अनेक घरसदृश रचना यांचा संबंध धार्मिक बाबींशी असावा, असे त्यात मिळालेल्या अग्निकुंडांवरून मानले जाते. तसेच एका घरात दोन चुली व एक तांब्याचे पाते मिळाले असल्याने ते तांबटकाम करणाऱ्याचे घर असावे, असे मानले गेले आहे.
जोर्वे संस्कृतीचा कालखंड :
दायमाबाद येथील वसाहतीचा हा शेवटचा कालखंड असून त्यात जोर्वे संस्कृतीची नमुनेदार मृद्भांडी मिळाली आहेत. त्यांचा रंग गडद लाल असून त्यांच्यावर चित्रे काढलेली दिसतात. या कालखंडात वसाहतीचा आकार वाढून तो ३० हेक्टर एवढा झाला असला, तरी एकूण आकृतीबंधात फारसा फरक पडलेला दिसत नाही. उपलब्ध पुराव्यांचा विचार करता, माळवा संस्कृतीच्या मृद्भांड्यांमधून जोर्वे संस्कृतीची मृद्भांडी उत्क्रांत झाली, असे मत मांडण्यात आले आहे. जोर्वे सांस्कृतिक थरांमध्ये पाच काळातील रचना मिळाल्या आहेत. यातील चौथ्या रचनेत फक्त गोलाकार घरे होती; तर इतर मात्र चैाकोनी अथवा आयताकृती होती. पूर्वीच्या काळामधील पिके या काळातही घेतली जात होती. तसेच या थरांमध्येही सूक्ष्मास्त्रे मिळतात. जोर्वे थरात एक दंडगोलाकृती मुद्रा मिळाली असून त्यावर घोडा जोडलेल्या रथाचे चित्रण आहे. तसेच मातीच्या एका वस्तूवर ऋषीचे व त्याच्या शिष्यगणाचे चित्रण असल्याचे उत्खनन करणाऱ्यांचे मत असले, तरी ते सर्वमान्य झालेले नाही.
ब्राँझच्या वस्तू :
दायमाबादला जमिनीत खणत असताना काही मेंढपाळांना योगायोगाने ब्राँझच्या चार वस्तू (एकूण वजन ६० किग्रॅ.) मिळाल्या. या वस्तू (बैल जुंपलेला रथ, रेडा, गेंडा व हत्ती) आता ’दायमाबाद ब्राँझेस म्हणून ओळखल्या जातात. या चार वस्तू अत्यंत सुस्थितीत असून त्यांना चाके आहेत. या अत्यंत कलात्मक बनावटीच्या वस्तू कोणत्या काळातील आहेत, याबद्दल संशोधकांमध्ये एकमत नाही. मधुकर केशव ढवळीकर त्यांना हडप्पा संस्कृतीच्या मानतात. या वस्तूंमध्ये अर्सेनिक या मूलद्रव्याचे प्रमाण अधिक आहे. त्यावरून डी. पी. अग्रवाल यांनी या वस्तूंच्या हडप्पा सांस्कृतिक संदर्भाबद्दल शंका व्यक्त केली आहे. उपलब्ध पुराव्यांचा अभ्यास करून दिलीप चक्रवर्ती यांनी दायमाबादच्या ब्राँझच्या वस्तू अरवली पर्वताराजीच्या प्रदेशातून दख्खनमध्ये आल्या असाव्यात, असे म्हटले आहे.
संदर्भ :
- Agrawal, D. P.; Krishnamurthy, R. V. & Kusumgar, Sheela, ‘New Data on Copper Hoards and the Daimabad Bronzesʼ, Man and Environment, II : 41-46, 1978.
- Chakrabarti, D. K. India – An Archaeological History, Oxford University Press, New Delhi, 1999.
- Deshpande, M. N. & Sali, S. A. ‘Daimabadʼ Encyclopaedia of Indian Archaeology (A. Ghosh Ed.), New Delhi: Munshiram Manoharlal, 1989.
- Dhavalikar, M. K. Indian Protohistory, Books and Books, New Delhi, 1997
- Sali, S. A. Daimabad 1976-79, Archaeological Survey of India, New Delhi, 1986.
- देव, शां. भा. महाराष्ट्राचा इतिहास (खंड १, भाग १), महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई, २००२.


अशा तऱ्हेचा पुरावा प्रथम जोर्वे येथे सापडल्याने या मृत्पात्रांना ‘जोर्वे मृत्पात्रे’ व या संस्कृतीला ‘जोर्वे संस्कृती’ अशी नावे देण्यात आली. व ती आता प्रचलित झाली आहेत. गेल्या पंचवीस वर्षांतील समन्वेषण व उत्खनने यांनुसार या जोर्वे संस्कृतीची व्याप्ती महाराष्ट्रातील तापी, गोदावरी, प्रवरा, घोड, भीमा, कृष्णा गिरणा, मुळा इ. नद्यांच्या खोऱ्यात, त्याचप्रमाणे मध्य प्रदेश व कर्नाटक या राज्यांत दिसून येते. जोर्वे, नेवासे, इनामगाव येथील उत्खननांत या संस्कृतीचे व्यापक दर्शन झाले आहे. चाकावर घडविलेली, खणखणीत आवाजाची व प्रामुख्याने भौमितिक नक्षीकाम असलेली मृत्पात्रे, कुडाची काटकोन चौकोनी व गोल आकाराची घरे, गहू व बार्ली या धान्यांची लागवड, धान्य साठवणीस बांधलेल्या वेताच्या व मातीच्या कणग्या, मुलांचे दोन दफनकुंभातील व प्रौढांचे आडव्या रांजणातील दफन, तांब्याची तसेच दगडाची घोटीव व गारगोट्यांच्या छिलक्यांची हत्यारे, शेतीकरिता बंधारा-धरणाची बांधणी व नदीतून नावांच्या साहाय्याने वाहतूक इ. जोर्वे संस्कृतीची प्रमुख वैशिष्ट्ये ठरलेली आहेत. या संस्कृतीच्या चांदोली, सोनगाव, इनामगाव या ठिकाणांच्या उत्खननांत उपलब्ध झालेल्या कार्बन १४ कालमापनानुसार या संस्कृतीचा काळ इ. स. पू. सु. चौदावे शतक ते इ. स. पू. नववे शतक असा निश्चित करता आलेला आहे.
संदर्भ :
1. Sankalia, H. D. Deo, S. B. Report on the Excavations at Nasik and Jorwe, Poona, 1955.
२. देव, शां. भा. महाराष्ट्र-एक पुरातत्त्वीय समालोचन, मुंबई, १९६८.
देव, शां. भा.
Remains of 3,000-year-old civilisation found in Maharashtra
At a quiet mound nestled outside Pachkhed village in Maharashtra’s Yavatmal district, archaeologists believe they may have unearthed echoes of a forgotten civilisation—one that could be nearly 3,000 years old. What began as a routine academic excavation has turned into a potentially remarkable chapter in the subcontinent’s ancient history.
Researchers from Nagpur University’s Department of Ancient Indian History, Culture and Archaeology claim that the site, studied during the 2023–24 field season, dates back to the Iron Age.
“There is a mound outside the Pachkhed village which is an archaeological site, wherein they found around 8.73 metres of cultural deposits during the excavation last year,” said Dr Prabash Sahu, head of the department..
These deposits, stratified through time, have been divided into four distinct cultural periods.
“We divided these deposits into four periods... period one – Iron Age, which was divided into sub-periods. The cultural sequence of the findings starts with the Iron Age on the basis of pottery and artefact remains found. It was followed by the Satavahana period, the Medieval period, and then it (the location which has been found) was used as a watch tower during the Nizam era,” Dr Sahu explained.
One of the most compelling discoveries has been structural remains suggesting habitation—circular homes with limestone flooring and wooden post supports.
“In the evidences which we recorded, we found a complete house plan having a chulha (mud stove), pottery, iron objects, beads of semi-precious stones, terracotta beads and bone objects,” Dr Sahu said.
These findings point to a community that possessed domestic, artistic and metallurgical skills, all hallmarks of Iron Age society. The team estimates the structures may date back 3,000 years.
To establish the timeline with scientific precision, samples have been sent for Accelerator Mass Spectrometry (AMS) dating at the Inter University Accelerator Centre in New Delhi.
“Once we get the dates of these findings, we will be able get the proper chronology,” said Dr Sahu. “I will be able to corroborate the 3,000-year-old time period claim once I receive the sample results,” he added.
If confirmed, the discovery would enrich our understanding of the spread and development of early civilisations in central India, particularly during the Iron Age.
ताम्रपाषाण संस्कृतियाँ ( Chalcolithic Cultures ) प्राचीन भारतीय इतिहास - प्रभा
भूमिका
इसका नाम ताम्रपाषाण संस्कृति इसलिए कहते हैं क्योंकि मानव ने इस चरण में पाषाण व ताँबे का प्रयोग एक साथ किया अर्थात् ताँबे और पत्थर के उपयोग की अवस्था ( the copper-stone phase )। ताम्रपाषाण को अँग्रेजी में Chalcolithic कहा जाता है; यह दो यूनानी ( Greek ) शब्दों से मिलकर बना है :- Chalcolithic = khalkos + lithos : Khalkos = ‘copper’ और Lithos = ‘stone’। इसको ताम्रकाल ( Copper age ) भी कहते हैं।
नवपाषाणकाल की समाप्ति के बाद भारतवर्ष के भिन्न-भिन्न क्षेत्रों में भिन्न-भिन्न प्रकार की संस्कृतियों का अस्तित्व देखने को मिलता है। एक ओर जहाँ सिंधु-सरस्वती नदी घाटियों में क्रमशः एक पूर्ण विकसित नागर सभ्यता को विकसित होते हुए हम पाते हैं वहीं दूसरी ओर अन्यान्य भूभागों में एक अत्यंत भिन्न तरह की संस्कृति विकसित होते हुए पाते हैं। यद्यपि
भारतीय उप-महाद्वीप के आन्तरिक भू-भागों में विकसित ये ताम्रपाषाण संस्कृतियाँ धातु का प्रयोग करती थीं, परन्तु वह नागर-संस्कृति के स्तर तक कभी नहीं पहुँची।
तकनीकी रूप से नवपाषाणकाल के बाद धातुकाल आता है। इस धातु में क्रमशः ताँबा, काँसा व लौह युग आया। दूसरे शब्दों में कहें तो तकनीकी दृष्टि से ताम्रपाषाण अवस्था हड़प्पा की काँस्ययुगीन संस्कृति से पूर्ववर्ती और नवपाषाणकाल से पश्चातवर्ती है।
भारतीय उप-महाद्वीप में इस समयक्रम के पालन में बड़ी विचित्र दशा पायी गयी है। भारतवर्ष अत्यंत विशाल है और यह सांस्कृतिक विकास-क्रम यहाँ पर सरल रेखीय नहीं पाया जाता है। जहाँ पश्चिमोत्तर में नवपाषाणकाल के बाद ताम्रपाषाण युग आया और आगे उसी पर काँस्य युगीन सैन्धव-नागर सभ्यता का विकास हुआ। वहीं भारतीय भू-भाग के आन्तरिक क्षेत्रों में ताम्रकाल तो आया पर काँस्यकाल या तो आया ही नहीं अथवा बहुत सीमित प्रयोग देखने को मिलता है। अर्थात् ये ताम्रपाषाण संस्कृति प्राक्-हड़प्पा भी है, हड़प्पा की समकालीन भी है और कुछ क्षेत्रों में पश्चातवर्ती भी।
ताम्रपाषाण युग के लोग अधिकांशतः पत्थर और ताँबे की वस्तुओं का प्रयोग करते थे, किंतु कभी-कभी वे घटिया तरह के काँसे ( low grade bronze ) का भी प्रयोग करते और यहाँ तक की लोहे का भी।
वे मुख्यत: ग्रामीण समुदाय बनाकर रहते थे और देश के ऐसे विशाल भागों में फैले थे जहाँ पहाड़ी जमीन और नदियाँ थीं।
इसके विपरीत, हड़प्पाई लोग काँसे का प्रयोग करते थे और सिंधु घाटी के बाढ़ वाले मैदानों में हुई उपज की बदौलत नगर निवासी हो गये थे।
सिन्ध क्षेत्र के बाहर की पशुचारी एवं ग्राम्य संस्कृतियाँ
सैन्धव सभ्यता नागर सभ्यता थी। अतः इसके पतन के साथ मुख्यतः नगरीय तत्त्वों जैसे नगर नियोजन, भव्य भवन, भार-माप के पैमानों, लिपि आदि का ही अन्त हुआ। इसके विपरीत ग्राम्य जीवन से सम्बन्धित तत्त्व जैसे खेत जोतने की पद्धति, भार ढोने के साधन ( बैलगाड़ियाँ ), लोक विश्वास, प्रथायें आदि अवशिष्ट रही।
हड़प्पा सभ्यता के पतन हो जाने के बाद अनेक क्षेत्रीय ग्रामीण संस्कृतियों का बोलबाला रहा; जैसे :-
- झूकर संस्कृति ( Jhukar Culture ); सिंधु क्षेत्र – सबसे पहले इसको सिंधु के झूकर ( लरकाना जनपद, सिंध प्रांत, पाकिस्तान ) नामक स्थान पर पहचाना गया।
- कब्रिस्तान एच० संस्कृति ( Cementtary H Culture ); पश्चिमी पंजाब व बहालपुर क्षेत्र – सर्वप्रथम इसको हड़प्पा स्थल के कब्रिस्तान में एक विशिष्ट मृद्भाण्ड-प्ररूप के आधार पर पहचाना गया।
उपर्युक्त दोनों संस्कृतियों व हड़प्पा सभ्यता में कोई समय-व्यवधान नहीं दिखता है। परन्तु इनके सम्बन्धों के विषय में बहुत कम जानकारी है।
इसी के साथ भारतीय उप-महाद्वीप के आंतरिक भूभागों पर अनेक विकसित ग्रामीण संस्कृतियों के दर्शन होते है। इन ग्रामीण ताम्र-पाषाणिक ( Chalcholithic ) संस्कृतियों को पशुचारी एवं कृषक समुदाय ( Pastoral and agrarian community ) कहा जा सकता है। वे जिन क्षेत्रों में निवास करते थे वहाँ पर्वतीय भूमि एवं नदियाँ थी। ग्रामीण एवं पशुचारी समाज की बस्तियाँ दक्षिणी-पूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश के पश्चिमी भाग, पश्चिमी महाराष्ट्र तथा दक्षिणी-पूर्वी भागों में दिखाई देती है। इनके निवासियों द्वारा प्रयुक्त विशिष्ट प्रकार के मृद्भाण्डों के आधार पर इन्हें जाना जाता है।
प्रमुख ताम्रपाषाण संस्कृतियाँ
भारतीय उप-महाद्वीप पर पायी जानेवाली मुख्य ताँम्रपाषाणिक संस्कृतियाँ निम्न हैं –
- अहार संस्कृति – Ahar culture
- कायथा संस्कृति – Kayatha culture
- मालवा संस्कृति – Malwa culture
- सालवदा संस्कृति – Savalda culture
- जोरवे संस्कृति – Jorwe culture
- प्रभास संस्कृति – Prabhas culture
- रंगपुर संस्कृति – Rangpur culture
इन सभी संस्कृतियों की कुछ एक-जैसी विशेषताएँ हैं :-
- आमतौर पर लाल रंग पर काले रंग से चित्रित मिट्टी के पात्रों प्रयोग
- सिक्थस्फटिक ( chalcedony ) और चकमक ( chert ) पत्थर जैसे सिलिकामय सामग्री के फलक ( Blade ) और शल्क ( Flake ) बनाने के उद्योग में निपुणता
- ताँबे और काँसे ( बहुत कम ) के उपकरण
- जीवन-निर्वाह हेतु कृषि व पशुपालन साथ ही शिकार करते और मछली भी पकड़ते थे।
इन ताम्रपाषाण संस्कृतियों में से अधिकांश संस्कृतियाँ राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात और महाराष्ट्र के अर्ध-शुष्क भू-भागों में फली फूली थीं जहाँ पर काली मिट्टी पायी जाती है।

प्रमुख संस्कृतियाँ
अहार संस्कृति ( Ahar Culture )
अरावली पर्वतमाला के पूर्व में बनास नदी घाटी में कई ताम्रपाषाण स्थल प्रकाश में आये हैं। इस क्षेत्र का जल बनास और उसकी सहायक नदियाँ बहाकर ले जाती हैं जो अंतत: गंगा नदी तंत्र का हिस्सा बन जाती हैं। यहाँ पर अहार संस्कृति पल्लवित हुई।
दक्षिण-पूर्वी राजस्थान में अहार नदी के किनारे स्थित अहार या अहाड़ नामक स्थान है। अहार नदी बेराच की सहायिक और बनास नदी की उप-सहायिका है। अहार उदयपुर जनपद में है। इसी के नाम पर अहार संस्कृति नाम पड़ा है।
इस संस्कृति से सम्बन्धित अन्य स्थान बनास नदी घाटी में मिलने के कारण अहार संस्कृति को ‘बनास संस्कृति’ भी कहा जाता है।
अहार संस्कृति के प्रमुख स्थल हैं :-
- अहार या अहाड़ ( Ahar ) – अहार नदी तट पर, उदयपुर जनपद
- गिलुंद – चित्तौड़गढ़ जनपद
- बालाथल – उदयपुर जनपद
अहार या बनास संस्कृति इसमें से सबसे प्राचीन ताम्रपाषाण संस्कृति है।
अहाड़ तथा गिलुन्द के उत्खनन से बड़ी बस्तियों के प्रमाण मिलते हैं।
- अहाड़ का टीला १,५०० × ८०० फुट ( ४५७.२ × २४३.८ मी० )
- गिलुंद का टीला १,५०० × ७५० फुट ( ४५७.२ × २२८.६ मी० )
निर्माण कार्य का अधिकांश साक्ष्य अहार या अहार से मिलता है जिसके १५ संरचनात्मक चरण देखे गये हैं। साधारण घर गारे और पत्थर के बने थे। नींवों में पत्थर का प्रयोग होता था। दीवारों को बाँस के पर्दों या पत्थर की पिंडिकाओं से सुदृढ़ बनाया जाता था और सम्भवतः ढलवाँ छतें बनायीं जाती थीं। फर्श काली मिट्टी और पीली गाद मिलाकर बनाये जाते थे, और कभी-कभी उस पर नदी के पाट की बजरी बिछा दी जाती थी। कोई पूरी गृह-योजना उपलब्ध नहीं है, परंतु अहाड़ में एक मकान ३३ फुट १० इंच ( १०.३०२४ मी० ) लंबा था और एक कच्ची दीवार से उसके दो हिस्से बना दिये गये थे। मकानों में जो तंदूर ( a large earthen oven ) मिले हैं उनके कई मुँह थे और वे एक ऐसा नमूना पेश करते हैं जो इस क्षेत्र में आज भी प्रचलित है।
गिलुंद में भंडार-गर्त ( storage trough ) मिले हैं। गिलुंद में पक्की ईंटों के प्रयोग का साक्ष्य भी मिला है। गिलुन्द की खुदाई में स्तम्भ-गर्त ( Post-holes ) के प्रमाण भी मिले हैं।
अहार संस्कृति की बस्तियाँ, कायथा बस्तियों के विपरीत काफी बड़ी हैं। उनमें से कम से कम तीन यानी अहार, बालाथल और गिलुंद, कई हेक्टेयर में बसी थीं। खुदाइयों से पता चला है कि बालाथल एक परकोटे ( fortified ) से घिरी बस्ती थी।
इस संस्कृति के लोग अपने मकान गीली मिट्टी ( गारा ) तथा पत्थर के बनाते थे। नींव पत्थरों से भरी जाती थी तथा कभी-कभी दीवारों के निर्माण में कच्ची ईंटों ( mud bricks ) का भी प्रयोग होता था।
कुछ मकानों से चूल्हे के अवशेष मिलते है। दीवारों के निर्माण में कभी-कभी लकड़ी और बाँस का प्रयोग किया जाता था तथा उनके ऊपर छप्पर भी बनाये जाते थे।
इस संस्कृति के लोग अपने मृद्भाण्ड चाक पर बनाते थे। कई प्रकार के भाण्ड मिलते हैं। मुख्य भाण्ड काले तथा लाल रंग ( Black and Red Ware ) के हैं। कुछ पर सफेद ज्यामितीय आकृतियाँ बनायीं गयी है। इसके अतिरिक्त कुछ दूसरे प्रकार के मृद्भाण्ड भी मिलते हैं किन्तु इस संस्कृति की विशिष्ट पात्र परम्परा काली तथा लाल ही है जिसका द्वितीय सहस्त्राब्दि की ग्रामीण संस्कृतियों में व्यापक रूप से प्रचलन था।
ताँबे का प्रयोग व्यापक रूप से प्रचलित था। :- अहार से हमको केवल ताँबे की वस्तुओं की प्राप्ति होती है इसलिए इस स्थल का नाम ‘ताम्बवती’ ( ताँबे वाला स्थल ) भी मिलता है।
इस संस्कृति के लोग इस क्षेत्र की ताँबा खानों से कच्चा ताँबा एकत्र करके उसे घर पर पिघलाते और साफ करते थे। अर्थात् वे ताँबें की वस्तुयें तैयार करने में निपुण थे। ताँबे को घर पर पिघलाने की पुष्टि ताँबे के पत्तर और धातु-मल से होती है।
यह भी संभव है कि वे तैयार ताम्र उपकरणों को मध्य प्रदेश तथा दक्कन की समकालीन ताम्रपाषाण संस्कृतियों के पास तथा अन्यत्र भी भेज देते हों। ताँबे की वस्तुओं में अंगूठियाँ, चूड़ियाँ, सुरमे की सलाइयाँ, चाकू के फल और कुल्हाड़ियाँ मिली हैं।
सम्भव है वे अपने तैयार ताम्र उपकरणों का पास-पड़ोस में निर्यात भी करते रहे हैं। तीन हजार ईसा पूर्व में राजस्थान ताँबे का काम करने वाले शिल्पियों का प्रमुख केन्द्र बन गया था।
ताँबा खेत्री ( झुँझनू जनपद ) की खानों से प्राप्त किया जाता था। इसी के पास गणेश्वर ( सीकर जनपद ) नामक पुरास्थल है जिसकी खुदाई में बहुसंख्यक ताँबे के उपकरण मिलते हैं।
प्रस्तुत संदर्भ में यह बात ध्यान देने योग्य है कि ई०पू० तीसरी सहस्राब्दी में और उसके बाद राजस्थान ताम्र धातु कर्म का सबसे महत्त्वपूर्ण केंद्र था। जिसका साक्ष्य मुख्यतः आधुनिक खेत्री खान-क्षेत्र से मिलता है। इसके निकटवर्ती गणेश्वर नामक स्थल पर प्रचुर मात्रा में ताम्र उपकरण प्राप्त हुए हैं।
गिलुंद से हमको ताँबे के साथ-साथ पत्थर की वस्तुओं की भी प्राप्ति होती है।
सूक्ष्मपाषाण उपकरण संभवतः सीमित मात्रा में प्रयुक्त होते थे।
पशुओं की मृण्मूर्तियाँ, मनके, महरें इत्यादि भी मिली हैं। हल्के रत्नों के मनके भी मिले है।
अहाड़ संस्कृति के लोग मूलतः कृषक एवं पशुपालक थे। वे गेहूँ, जौ, धान ( चावल ), चना, मूँग, ज्वार, बाजरा आदि की खेती करते तथा गाय-बैल, भेड़-बकरी, सूअर, भैंस आदि पशुओं को पालते थे। हिरण आदि पशुओं का शिकार भी किया जाता था।
अहाड़ संस्कृति का कालक्रम ई०पू० २,५००-१,५०० के बीच निर्धारित किया गया है।
कायथा संस्कृति ( Kayatha Culture )
मध्य प्रदेश का मालवा क्षेत्र पर्याप्त उपजाऊ है। इसका जल पश्चिम की ओर नर्मदा बहाकर ले जाती है और उत्तर की ओर चंबल, सिंद, बेतवा व केन नदियाँ। यह क्षेत्र पुरापाषाणकाल से ही आबाद रहा है। यहाँ पर पल्लवित संस्कृतियाँ हैं – कायथा और मालवा।
उज्जैन के निकट, छोटी काली सिंध नदी के तट पर कायथा नामक स्थान के नाम पर इसका नामकरण कायथा संस्कृति रखा गया है। यह सिंधु सभ्यता की ‘कनिष्ठ समकालीन’ ताम्रपाषाण संस्कृति मानी जाती है।
यहाँ के लोग ताँबे और पत्थर दोनों का प्रयोग करते थे। वे कृषि और पशुपालन से परिचित थे। यहाँ पर सेलखड़ी ( steatite or soapstone ) और इंद्रगोप ( carnelian ) जैसे पत्थरों के उपयोग से ज्ञात होता है कि इस संस्कृति के लोग समृद्ध थे। यहाँ की कई बस्तियाँ किलेबंद थीं।
कायथा में उत्खनन कार्य वी०ए० वाकाणकर ने करवाया था।
कायथा से तीन संस्कृतियों के साक्ष्य मिलते हैं :-
- पहले कालखंड को कायथा संस्कृति कहा गया है। इस कालखंड में चाक-निर्मित मृद्भांड के तीन मुख्य नमूने, ताँबे की अनेक कुल्हाड़ियाँ और चूड़ियाँ सूक्ष्मपाषाण उद्योग, बिल्लौर, गोमेद और सेलखड़ी के मनके प्राप्त हुए हैं। इस कालखंड की तिथि ईसा पूर्व २,२०० और २,००० के बीच निर्धारित की गयी है।
- इस स्थल के दूसरे कालखंड में अहाड़ संस्कृति का साक्ष्य मिला है जो दक्षिण-पूर्व राजस्थान में पायी गयी है।
- कायथा का तीसरा कालखंड उस संस्कृति से सम्बन्धित है, जिसे ‘मालवा ताम्रपाषाण संस्कृति‘ की संज्ञा दी गई है, और इसका सबसे उपयुक्त साक्ष्य नवदातोली स्थल पर पाया गया है।
कायथा संस्कृति की बस्तियाँ संख्या की दृष्टि से बहुत कम हैं और अधिकतर चंबल और उसकी सहायक नदियों के क्षेत्र में पायी गयी हैं। ये बस्तियाँ क्षेत्रफल में अपेक्षाकृत छोटी हैं और उनमें से बड़ी से बड़ी बस्ती भी शायद दो हेक्टेयर से अधिक बड़ी न हो।
मालवा संस्कृति ( Malwa Culture )
यह संस्कृति मौलिक रूप से नर्मदा नदी घाटी में फली-फूली थी। इसके कुछ प्रमुख स्थल है –
- एरण ( Eran ) – सागर जनपद
- नागदा ( Nagda ) – उज्जैन जनपद
- नवदाटोली ( Navdatoli ) – खरगोन जनपद
- महेश्वर ( Maheshwar ) – खरगोन जनपद
मालवा की ताम्रपाषणिक संस्कृति का प्रतिनिधि स्थल नवदाटोली है। यह सबसे विस्तृत स्थल है जिसका उत्खनन एच०डी० संकालिया द्वारा करवाया गया है।
मालवा संस्कृति के मृद्भाण्ड सभी ताम्रपाषाण संस्कृतियों में श्रेष्ठ या उत्कृष्टतम् माने जाते हैं। इसके कुछ मृद्भाण्ड और अन्य संस्कृति सामग्री महाराष्ट्र में भी पायी गयी है।
यहाँ से चरखे, तकलियाँ मिलने से ज्ञात होता है कि ये लोग कताई-बुनाई के कार्य में दक्ष थे।
यहाँ पर ताँबे व पत्थर दोनों की वस्तुओं की प्राप्ति होती है।
लोग कच्चे मकानों में रहते थे।
वे कृषि व पशुपालन से भी परिचित थे।
इसतरह वे कुल मिलाकर एक ग्रामीण संस्कृति का साक्ष्य प्रस्तुत करते हैं।
इनमें से कुछ बस्तियाँ प्राचीरयुक्त थीं और नागदा में तो एक कच्ची ईंटों से बना बुर्ज ( a bastion of mud-bricks ) भी है। एरण के चारों ओर एक खाईं के साथ-साथ परकोटा (fortification wall with a moat ) बना हुआ था।
नवदाटोली :-
- यह स्थल मोटे तौर पर २ × २ फर्लांग ( Furlong ) या ४०२.२५ × ४०२.२५ मी० या ≈ १६.१८ हेक्टेयर क्षेत्र में फैला है। यह देश की बड़ी ताम्रपाषाण संस्कृतियों में से एक है।
- मिट्टी, बाँस और फूस से बने हुए घर दो तरह के हैं :
- चौकोर और
- वृत्ताकार।
- वृत्ताकार घरों का व्यास ३ फुट से १५ फुट तक है। छोटे-छोटे वृत्ताकार घर संभवतः अन्न रखने की खत्तियाँ थीं।
- चौकोर घर साधारणतः १५ से २२ फुट तक लंबे थे।
- फर्श और दीवारों पर चुने का लेप लगाया जाता था।
- साक्ष्य से पता चलता है कि घर पास-पास बने होते थे और दो घरों के बीच में रास्ता रखा जाता था।
- यह अनुमान लगाया गया है कि एक गाँव की जनसंख्या २०० तक हो सकती थी।
- मूल मृद्भाण्ड लाल-काले रंग के हैं। ये साधारण प्याले से लेकर अलंकृत चषक ( goblets ) तक के आकार में मिलते हैं। चित्रित डिजाइन बहुधा ज्यामितीय ( geometrical ) होते थे। अन्य प्रकार के मुद्भांड भी प्रचलित थे, और इनमें से कुछ तो अंतः सांस्कृतिक संपर्क का संकेत देते हैं।
- ताँबा परिचित धातु था, हालाँकि इसका प्रयोग प्रकटतः सीमित था। ताँबे की वस्तुओं में चपटी कुल्हाड़ियाँ, अंगूठियाँ, चूडियाँ, मछली-काँटे, छेनियाँ, सुए इत्यादि सम्मिलित थे।
- मनके पकी मिट्टी और गोमेद, अकीक इत्यादि विभिन्न हल्के रत्नों के बने होते थे।
- नवदातोली में अनेक फसलें भी मिली हैं : दो तरह के गेहूँ, अलसी, मसूर, काला चना, हरा चना, हरी मटर और खेसरी। चावल मिला है, परंतु केवल इस स्थल के दूसरे कालखंड में और उसके बाद, और वह भी सीमित मात्रा में।
- इस स्थल की तिथि ईसा पूर्व १,६०० से १,३०० के मध्य निर्धारित की गयी है।
- नवदातोली का उत्खनन दक्कन कॉलेज, पूना के प्रो० एच० डी० सांकलिया के नेतृत्व में हुआ है।
- नवदाटोली इस महाद्वीप का सबसे विस्तृत उत्खनित ताम्रपाषाण युगीन ग्राम स्थल है।
जोरवे संस्कृति ( Jorwe Culture )
सबसे विस्तृत उत्खनन पश्चिमी महाराष्ट्र में किये हैं। ये सभी पुरास्थल जोरवे संस्कृति के हैं। जोरवे संस्कृति ने मालवा संस्कृति से बहुत कुछ ग्रहण किया है, किंतु इसमें दक्षिणी नवपाषाण संस्कृति के तत्त्व भी हैं।
जोरवे की बस्तियाँ संख्या की दृष्टि से अधिक हैं। महाराष्ट्र में २०० से अधिक बस्तियों का पता चला है। प्रकाश, दाइमाबाद और इनामगाँव इस संस्कृति की सुप्रसिद्ध बस्तियाँ हैं। इनमें सबसे बड़ी दाइमाबाद है, जिसका क्षेत्रफल लगभग २० हेक्टेयर है।
ताम्रपाषाणिक संस्कृति के सबसे अधिक स्थल पश्चिमी महाराष्ट्र में मिलते हैं जिनका उत्खनन कर अनेक सामग्रियाँ प्रकाशित की गयी हैं। इनमें प्रमुख स्थल हैं :-
- जोरवे ( Jorwe ) – अहमदनगर जनपद
- नेवासा ( Nevasa ) – अहमदनगर जनपद
- दायमाबाद ( Daimabad ) – अहमदनगर जिला
- चन्दोली ( Chandoli ) – पुणे जनपद
- सोनगाँव ( Songaon ) – पुणे जनपद
- इनामगाँव ( Inamgaon ) – पुणे जनपद
- नासिक ( Nasik )
- प्रकाश ( Prakash ) – नंदुरबार जनपद
गोदावरी की सहायिका प्रवरा नदी के बायें तट पर स्थित जोरवे इस संस्कृति का प्रतिनिध स्थल है इसीलिए इसका नाम जोरवे संस्कृति है। यह मालवा संस्कृति से भी प्रभावित है। यह संस्कृति महाराष्ट्र के अधिकांश क्षेत्रों में फैली हुई थी।
ईसा-पूर्व १४०० से १७०० के आसपास की जोरवे संस्कृति विदर्भ के कुछ भाग को तथा कोंकण के तट-प्रदेश को छोड़ सारे महाराष्ट्र में फैली थी।
यों तो जोरवे संस्कृति ग्रामीण थी, फिर भी इसकी कई बस्तियाँ, जैसे दायमाबाद और इनामगाँव नगरीकरण के स्तर तक पहुँच-सी गयी थी।
महाराष्ट्र के सभी पुरास्थल अधिकतर काली-भूरी मिट्टी वाले ऐसे अर्धशुष्क क्षेत्रों में हैं जहाँ बेर और बबूल के पेड़ थे, परंतु ये नदी-तट वाले क्षेत्र में पड़ते थे इनके अलावा नवदाटोली पुरास्थल भी है जो नर्मदा के तट पर है।
अधिकांश ताम्रपाषाणिक तत्त्व दक्षिण भारत के नवपाषाण स्थलों में भी घुस गये थे।
दायमाबाद :-
इस संस्कृति का सबसे प्रमुख स्थल है – दायमाबाद। यह सभी ताम्रपाषाण संस्कृतियों में सबसे बड़ा स्थल था ( ≈ २० हेक्टेयर )। यहाँ से ताँबे, काँसे और पत्थर की वस्तुएँ प्राप्त हुई हैं। यहीं से एक ताँबे का रथ मिला है। महाराष्ट्र का आद्य ऐतिहासिक जीवनयापन का आधारभूत अनुक्रम दायमाबाद से प्राप्त हुआ है। यहाँ से चार सांस्कृतिक चरण मिले हैं:-
- सबसे आरंभिक काल ऐसे सांस्कृतिक स्तर का प्रतिनिधित्व करता है जिस पर कुछ विद्वानों के अनुसार सिंधु सभ्यता का कुछ प्रभावलक्षित होता है, विशेषतः उसके परवर्ती चरण का जो पश्चिमी भारत में पाया गया है।
- दूसरे कालखण्ड का सम्बन्ध दक्षिण-पूर्व राजस्थान की अहाड़ संस्कृति से है।
- तीसरे कालखंड से मध्य भारत की मालवा संस्कृति का संकेत देता है।
- चौथा कालखंड जोरवे संस्कृति है और यह ठेठ महाराष्ट्र की संस्कृति है।
दायमाबाद में ताँबे की चार वस्तुएँ मिली हैं : रथ चलाते हुए मनुष्य, साँड, गैड़े, और हाथी की आकृतियाँ जिनमें प्रत्येक ठोस धातु की है और उसका वजन कई किलो है। दुर्भाग्यवश इनमें से कोई भी वस्तु उत्खनित स्तरीकृत सन्दर्भ में प्राप्त नहीं हुई है। इससे इन वस्तुओं के तिथि निर्धारण पर विवाद है।
दायमाबाद की जनसंख्या लगभग ४,००० अनुमानित की गयी है। यह पत्थर और मलबे के बुर्जों वाली कच्ची दीवार से घेर कर गढ़ जैसा बनाया प्रतीत होता है।
दायमाबाद की ख्याति भारी संख्या में काँसे की वस्तुओं की उपलब्धि के लिए है। इनमें से कुछ वस्तुओं पर हड़प्पा संस्कृति का प्रभाव लक्षित होता है।
इनामगाँव :-
इनामगाँव की आरम्भिक ताम्रपाषाण अवस्था के इनामगाँव से चूल्हों ( ovens ) सहित बड़े-बड़े कच्ची मिट्टी के मकान और गोलाकार गड्ढे वाले मकान मिले हैं।
बाद की अवस्था (१,३०० – १,००० ई०पू० ) में पाँच कमरों वाला एक मकान मिला है जिसमें चार कमरे आयताकार हैं और एक वृत्ताकार। यह मकान बस्ती के केंद्र में है और किसी सरदार का मकान रहा होगा।
इस पाँच कमरों वाले मकान के निकट में ही जो कोठार ( granary ) है उसमें राजस्व के रूप में वसूला गया अनाज जमा किया जाता होगा।
इनामगाँव ताम्रपाषाण युग की बड़ी बस्ती थी। इसमें सौ से अधिक घर और कई कब्रें पायी गयीं हैं। यह बस्ती किलाबंद है और खाईं से घिरी हुई है।
उत्खनन से प्राप्त साक्ष्यों आधार पर बताया गया है कि सामाजिक विभेद या दूरी थी क्योंकि शासक वर्ग मध्य में और शिल्पी पश्चिम में निवास करते थे।
इनामगाँव से नारी तथा वृषभ की मृण्मूर्तियाँ मिलती है जिनका समीकरण माता देवी से किया जा सकता है।
नेवासा :-
नेवासा इस संस्कृति का एक अन्य प्रमुख स्थल था। नेवासा से हमको रेशम ( Silk ) के प्राचीनतम प्रमाण मिलते हैं। ये लोग शवों को अपने आँगन में उत्तर-दक्षिण दिशा में दफनाते थे, इनमें से कुछ शवों के पैर मुड़े हुए मिले हैं। नेवासा से बालकों के शवाधान अधिक मिलने से यह ज्ञात होता है कि यहाँ के लोगों की मृत्यु दर अधिक थी अर्थात् जीवन प्रत्याशा कम थी।
जोरवे संस्कृति के लोग एक विशिष्ट प्रकार के मृद्भाण्ड चाक पर तैयार करते थे जिसपर लाल रंग का लेप लगाया गया है तथा काली चित्रकारियाँ हैं। इनमें टोंटीदार जलपात्र एवं गोड़ीदार कटोरा प्रमुख हैं। नैदानिक मृद्भाण्ड ( diagnostic pottery ) लाल तल पर काले डिजाइन वाले चाक-निर्मित बर्तन हैं, और इनका एक विशिष्ट नमुना टोंटीदार तथा नौतली बर्तन है। मृद्भाण्ड के डिजाइन बहुधा ज्यामितीय हैं जिनमें तिरछी समानांतर रेखाओं का प्रयोग किया गया है।
घर वर्गाकार, आयताकार या वृत्ताकार होते थे। दीवारें मिट्टी और गारा मिलाकार बनायी जाती थीं और उनमें लकड़ी के डंडों की टेक दी जाती थी। छत की सामग्री सम्भवतः फूस की होती थी, जिसे गारे से ढक दिया जाता था। नेवासा में घर का सामान्य आकार ३ × ७ फुट था। सबसे बड़े घर की माप ४५ × २० फुट थी।
छोटे प्रस्तर उपकरणों का समृद्ध उद्योग विद्यमान था। ताँबे की वस्तुओं में चूड़ियाँ, मनके, फलक, धनियाँ, सलाइयाँ, कुल्हाड़ियाँ, छुरे और छोटे-छोटे बर्तन इत्यादि शामिल थे।
जोरवे संस्कृति में जो प्रमुख अनाज पहचाने जा सके हैं, वे हैं : जौ, गेहूँ, मसूर, कुलिथ, मटर और कहीं-कहीं चावल भी। बेर की झुलसी हुई गुठलियाँ भी पायी गयी हैं। नेवासा में पटसन का साक्ष्य मिला है।
पालतू बनाये गये पशुओं में गाय-बैल, भैंस, बकरी, भेड़, सुअर और घोड़ा शामिल थे।
हल्के रत्नों के ढेर सारे मनके मिले हैं।
मृण्मूर्तियों में मातृ देवी के अनेक रूप मिलते हैं। मातृ देवी की एक आकृति साँड की आकृति के साथ जुड़ी हुई मिली है ( दोनों आकृतियाँ कच्ची मिट्टी की हैं )। साथ ही जोरवे संस्कृति से हमको गणेश-पूजा के साक्ष्य भी मिलते हैं।
एक प्रमुख विशेषता यह है कि बहुत सारे शवाधान कलश में किए गए हैं। ये कलश ( अस्थि कलश ) घरों के फर्श के नीचे रखे मिले हैं उदाहरणार्थ नेवासा से।
साधारणतः जोरवे संस्कृति की तिथि ईसा पूर्व १,४०० और १,००० के बीच निर्धारित की जाती है, परन्तु इनामगाँव जैसे स्थलों पर वह संभवतः ईसा पूर्व ७०० तक विद्यमान रही।
अन्य प्रमुख संस्कृतियाँ
प्रभास संस्कृति की आधा दर्जन बस्तियों का ही पता चला है। इसका प्ररूप स्थल है – प्रभास पाटन ( Prabhas Patan ), सोमनाथ जनपद, गुजरात।
रंगपुर संस्कृति के पुरास्थल अधिकतर गुजरात में घेलो ( Ghelo ) और कालूभर ( Kalubhar ) नदियों के क्षेत्र में पाये गये हैं। इसका प्ररूप स्थल है – रंगपुर ( Rangpur ),
सावल्दा संस्कृति मुख्य रूप से ताप्ती घाटी तक सीमित रही। इसका प्ररूप स्थल सावल्दा ( Savalda ), धूले जनपद में, ताप्ती नदी तट पर महाराष्ट्र में स्थित है।
इसके अतिरिक्त गंगाघाटी में पाये गये ताम्रपाषाण संस्कृति के स्थलों का विवरण निम्न प्रकार है :-
उत्तर प्रदेश
प्रयागराज और विंध्य क्षेत्र के आस-पास कई ताम्रपाषाण स्थल मिले है –
- इमलीडीह खुर्द ( Imlidih Khurd ) – गोरखपुर जनपद, कुवानो नदी तट पर
- खैराडीह ( Khairadih ) – बलिया जनपद
- नरहन ( Narhan ) – गोरखपुर जनपद
- सैपई ( Safai ) – इटावा जनपद
- लहुरादेव ( Lahuradev ) – संत कबीर नगर जनपद
सैपई से हमें ताम्रपाषाण संस्कृति की वस्तुओं के साथ गैरिक मृद्भाण्ड के साक्ष्य मिले है इसीलिए ताम्रपाषाण संस्कृति का सम्बन्ध गैरिक मृदभाण्ड से भी लगाया जाता है।
बिहार
बिहार के प्रमुख स्थल हैं :-
- चिराँद ( Chirand ) – छपरा या सारण जनपद
- सेनुवार ( Senuwar ) – रोहतास जनपद
- सोनपुर ( Sonpur ) – गया जनपद
- ताराडीह ( Taradih ) – गया जनपद
चिराँद में कोई ऐसा धातुरहित नवपाषाण स्तर दिखायी नहीं देता जो शायद ईसा पूर्व २,००० वर्ष जितना पुराना हो। अर्थात् चिराँद का नवपाषाणकाल का समय ई०पू० २,००० के बाद की है। इस स्तर से अस्थि एवं प्रस्तर उपकरणों, गारे और सरकण्डे के घरों के अवशेषों तथा चावल और मूँग सहित तरह-तरह की फसलों का समृद्ध संग्रह देखने को मिलता है। चिराँद का अगला स्तर ताम्रपाषाण-युगीन है जिसमें काले-लाल मृद्भाण्ड मिलते हैं।
पश्चिम बंगाल
पश्चिमी बंगाल में ताम्र-पाषाणकालीन जीवन-यापन का साक्ष्य इस राज्य के पश्चिमी जिलों, जैसे कि बीरभूमि, बर्दवान, मिदनापुर और बाँकुरा से मिला है। कुछेक स्थलों का उत्खनन हुआ है जैसे :-
- पाण्डु राजार ढीबी ( Pandu Rajar Dhibi ) – पूर्वी बर्धमान जनपद, अजय नदी के तट पर
- महिषदल ( Mahishdal ) – पूर्वी मेदिनीपुर जनपद
सम्पूर्ण साक्ष्य से चावल पर आधारित एक विस्तृत ताम्रपाषाणयुगीन ग्राम्य-संस्कृति का पता चला है जो लगभग ईसा पूर्व दूसरी सहस्राब्दी के मध्य जितनी पुरानी है।
यह बात विशेष रूप से उल्लेखनीय कि पूर्वी बंगाल का डेल्टा क्षेत्र या आधुनिक बाँग्ला देश आरम्भिक ऐतिहासिक काल से पहले बसा हुआ नहीं था। इस क्षेत्र में मुख्य बस्ती संभवतः गुप्त युग में जाकर बसनी शुरू हुई थी।
ओडिशा
ओडिशा के अनेक इलाक़ों से नवपाषाण उपकरण मिले है, परंतु वहाँ न तो नवपाषाण स्तर की कोई तिथि निर्धारित की गई है, न ही ढंग से उत्खनन हुआ है। कुचाई ( मयूरभंज जनपद ) स्थल का उत्खनन तो हुआ है, जो कि स्पष्टतः नवपाषाणयुगीन स्थल है, परंतु उसका भी तिथि निर्धारण नहीं हुआ है। फिर आद्य ऐतिहासिक ताम्र उपकरण तो मिले हैं परन्तु किसी निश्चित ताम्रपाषाणयुगीन स्थल का न तो विवरण मिला है, न उत्खनन ही हुआ है। व्यवस्थित अनुसंधान के अभाव में उड़ीसा का आद्य ऐतिहासिक चित्र सर्वथा अनिश्चित है।
दक्षिण भारत
दक्षिण भारत स्थिर ग्राम्य जन-जीवन की आधार-रेखा नवपाषाण संस्कृति से प्राप्त होती है जिसके परवर्ती चरणों में कुछ ताम्रपाषाण तत्त्वों के संकेत मिलते हैं। कर्नाटक, आ.प्र., तमिलनाडु आदि क्षेत्रों से इस संस्कृति प्रमाण मिले है जैसे –
- कर्नाटक के मस्की, ब्रह्मगिरी, संगनकल्लू, हम्मिगे, पिकलीहल, कोडेकल आदि;
- तेलंगाना से उतनूर;
- आंध्र प्रदेश से नागार्जुनकोंडा;
- तमिलनाडु से पैयमपल्ली इत्यादि
इस सांस्कृतिक चरण से अनेक रेडियो कार्बन तिथियाँ प्राप्त की गई है; मोटेतौर पर ये ईसा पूर्व २,३०० और ९०० के बीच पड़ती हैं।
कुछ विद्वानों ने सांस्कृतिक विकास के तीन चरण बताये हैं, जिसमें पहला चरण धातुरहित है अर्थात् नवपाषाणकाल और परवर्ती दो चरण धातुकाल का है :-
- पहले चरण में घर्षित प्रस्तर ( ground stone ), कुल्हाड़ियाँ, अविकसित शल्क फलक परम्परा तथा मुख्यतः हस्तनिर्मित बर्तनों का सीधा-सादा संग्रह देखने को मिलता है; बर्तनों में धातु का प्रयोग बिलकुल नहीं हुआ है।
- परवर्ती चरणों की मुख्य विशेषताएँ है — चाक पर निर्मित चित्रित मुद्भांडों की बढ़ती हुई संख्या और धातु का प्रयोग। इससे इस संस्कृति पर उत्तर ताम्रपाषाण-युगीन प्रभाव लक्षित होता है।
उत्खनित मकान गोल या चौकोर थे। दीवारें बाँस के पदों की थीं जिनपर मिट्टी बिछा दी गयी थी और जिन्हें लकड़ी के डंडो की टेक दी गयी थी। फर्श आमतौर पर चूने से लीपे गये थे। गोल घरों की छते संभवत: शंक्वाकार ( conical ) थीं, जो घास या फूस से बनी थीं।
मृद्भाण्ड और पॉलिशदार पत्थर के उद्योग मे पर्याप्त विविधता देखने को मिलती है। ताँबा कभी प्रचुर मात्रा में नहीं था। अन्य वस्तुओं में गोमेद तथा अन्य हल्के रत्नों के मनके, लंबे सींग वाले मवेशियों की मृण्मूतियाँ, पकी मिट्टी के तकिए। तेक्कलकोटा से सोने की एक लटकन मिली है। यह सम्भव है कि दक्षिण भारत के स्वर्ण-क्षेत्र का उपयोग इसी काल से होने लगा हो।
खेती की फसलों में बाजरा और चना मिला है। मवेशियों, भेड़-बकरियों के विस्तृत अवशेष तथा अन्य पशुओं की अस्थियाँ मिली हैं, जिनसे अर्थव्यवस्था में पालतू पशुओं के महत्त्व का संकेत मिलता है।
यह तर्क दिया गया है कि इस संस्कृति के सबसे आरंभिक चरण के लोग किसान कम चरवाहे अधिक थे। वे अपने मवेशियों को संभवतः प्रत्येक वर्ष की किसी कालावधि में अपने घरों के बाहर बाँध देते थे। जिस इलाके में मवेशी रखे जाते थे, उसमें लकड़ी के डंडों की बाड़ लगा दी जाती थी। बाड़ के भीतर जो गोबर इकट्ठा होता था उसे प्रतिवर्ष बाड़ के डंडों के साथ ही जला दिया जाता था। यह जलाने का कार्य संभवतः आधुनिक पोंगल समारोह के आसपास किया जाता था जो मकर संक्रांति को पड़ता है। प्रतिवर्ष इस प्रक्रिया की लगातार पुनरावृत्ति का परिणाम यह हुआ है कि जिस जगह वह होलिका जलायी जाती थी, वहाँ राख का एक टीला बन गया है। दक्षिण भारतीय पुरातत्त्व में इन टीलों को भस्म टीले ( ash mounds ) कहा जाता है। भिन्न-भिन्न विद्वानों ने इन टीलों की अलग-अलग व्याख्या देने का प्रयत्न किया है। यह मत भी उसी में से एक है।
आंध्र क्षेत्र में भी अनेक स्थलों से ताम्रपाषाणकालीन जीवन-यापन के संकेत मिले हैं, परन्तु पूरी स्थिति बहुत स्पष्ट नहीं है।
ऊपरी गंगा घाटी और गंगा-यमुना दोआब
हड़प्पा सभ्यता के लोगों ने सहारनपुर, मेरठ इत्यादि जनपदों में कुछ बस्तियाँ बसायीं थीं। सर्वाधिक पूर्व का स्थल मेरठ जिले में आलमगीरपुर है। परंतु अभी तक इस बात की स्पष्ट जानकारी नहीं है कि हड़प्पा सभ्यता इस इलाके के परवर्ती सांस्कृतिक चरणों के साथ किस तरह संबंधित है?
दोआब की सांस्कृतिक परंपरा संभवतः उस संस्कृति के साथ शुरू होती है, जिसे अपने अत्यंत विशिष्ट मृद्भाण्ड के नमूने के कारण ‘गेरूवर्णी मृद्भाण्ड संस्कृति’ कहा गया है। इसके साक्ष्य अनेक स्थलों पर मिला है, विशेषतः हस्तिनापुर और अतरंजीखेड़ा से।
यह संस्कृति ईसा पूर्व तीसरी सहस्राब्दी के पूर्वार्द्ध में आती है। अतः यह आंशिक रूप से हड़प्पा सभ्यता की समकालीन थी।
इस संस्कृति की कोई अपनी विशेषता नहीं है, केवल इसके मुद्भाण्ड तथा अतरंजीखेड़ा में इस स्तर पर चावल का पाया जाना उल्लेखनीय है।
संदर्भवश कुछ नव अन्वेषणों से ज्ञात हुआ है कि राजस्थान में इस संस्कृति के कई और भी पुराने स्थल हैं, परन्तु राजस्थान और दोआब में इसी प्रकार के मृद्भाण्ड मिलने से दोनों में क्या सम्बन्ध रहा होगा—यह स्पष्ट नहीं है।
गंगा घाटी में समय-समय पर कुल्हाड़ियाँ, मत्स्यभाले भाले, शृंगिकायुक्त तलवारें ( swords with antennae ) इत्यादि जैसे कुछ ताम्र उपकरण प्राप्त हुए हैं, जिनका किसी संस्कृति के साथ सम्बन्ध स्थापित नहीं किया जा सका है। इन्हें साधारणतः गंगा घाटी ताम्र निधि ( Gangetic valley copper hoards ) कहा गया है और उपर्युक्त सांस्कृतिक चरण के साथ इनका सम्बंध जोड़ा गया है।
सैफई ( इटावा जनपद ) नामक एक स्थान पर एक तलवार और एक मत्स्यभाले का सिरा मिला है, जिनका गेरूवर्णी मृद्भाण्ड से सीधा सम्बन्ध देखा गया है। इससे प्रस्तावित सम्बन्ध निर्धारण की स्पष्ट पुष्टि होती है।
दोआब की सांस्कृतिक परंपरा की अगली अवस्था पर काले-लाल मृदुभांड चरण की छाप देखने को मिलती है। इसके बारे में अभी बहुत ही कम प्रमाण उपलब्ध हुए हैं। अतरंजीखेड़ा एक महत्त्वपूर्ण स्थल है जहाँ दोआब के पुरातत्त्वीय अनुक्रम में इस मृद्भाण्ड-प्ररूप की सामान्य स्थिति स्पष्ट रूप से दृष्टिगोचर होती है।
अगले चरण की विशेषता चित्रित धूसर मृद्भाण्ड संस्कृति है। इसमें लोहे का संकेत मिलता है; अतः यह लौह युग संस्कृतियों की श्रेणी में आती है। परन्तु हरियाणा और पंजाब में दधेरी, भगवानपुरा, इत्यादि जैसे कुछ स्थलों से सिंधु सभ्यता के तुरंत बाद लौह-विहीन काल से इस मृद्भाण्ड का सम्बंध प्रतीत होता है।

ताम्रपाषाण युग : विश्लेषण
ताँबे का बढ़ता प्रयोग
इस संस्कृति के लोग पत्थर के छोटे-छोटे औज़ारों ( tiny tools ) और हथियारों ( weapons ) का इस्तेमाल करते थे, जिनमें पत्थर के फलकों और फलकियों ( stone blades & bladelets ) का महत्त्वपूर्ण स्थान था। अनेक स्थानों में, खासकर दक्षिण भारत में, प्रस्तर–फलक उद्योग ( stone-blade industry ) पल्लवित हुआ और पत्थर की कुल्हाड़ी ( stone axes ) भी चलती रही। जाहिर है कि ऐसे क्षेत्र पहाड़ियों से अधिक दूर नहीं थे।
कई बस्तियों में ताँबे की वस्तुएँ बहुतायत से मिली हैं। यही हाल अहार और गिलुंद का भी प्रतीत होता है, जो राजस्थान की बनास घाटी के कमोबेश शुष्क इलाकों में पड़ते हैं। अन्यान्य समकालिक ताम्रपाषाणिक कृषक संस्कृतियों के विपरीत, अहार में वास्तव में सूक्ष्मपाषाण औजारों का इस्तेमाल नहीं होता था; यहाँ पत्थर की कुल्हाड़ियों या फलकों का लगभग अभाव ही है यहाँ कई सपाट कुल्हाड़ियाँ, चूड़ियाँ और पत्तों मिली हैं, जो सभी तांबे की हैं, हालाँकि एक चादर काँसे की भी पायी गयी है। तांबा पास ही उपलब्ध था। अहार के लोग शुरू से ही धातुकर्म जानते थे। अहार का प्राचीन नाम ताम्बवती ( Tambavati ) अर्थात् ताँबावाली जगह है। अहार संस्कृति का काल २,१०० और १,५०० ई०पू० के बीच कहीं रखा जाता है और गिलुंद उस संस्कृति का स्थानीय केंद्र माना जाता है। गिलुंद में तांबे के टुकड़े ही मिलते हैं। यहाँ एक प्रस्तर-फलक उद्योग ( stone blade industry ) भी पाया गया है। महाराष्ट्र के जोरवे और चंदोली में सपाट आयताकार ताम्र-कुठार पाये गये हैं और चंदोली में ताँबे की छेनी भी मिली है।
मृद्भाण्ड
ताम्रपाषाण काल के लोग विभिन्न प्रकार के मृद्भाण्डों का व्यवहार करते थे। इनके एक किस्म के बरतन काले-व-लाल ( black & red pottery ) रंग के हैं और लगता है इनका प्रयोग लगभग २,००० ई०पू० से व्यापक तौर पर होता आया है। ये चाकों पर बनते थे और कभी-कभी इन पर सफेद रैखिक आकृतियाँ बनी रहती थीं। यह बात केवल राजस्थान, मध्य प्रदेश और महाराष्ट्र के बारे में ही नहीं है, बल्कि बिहार और पश्चिम बंगाल में पायी गयी बस्तियों के बारे में भी है। महाराष्ट्र, मध्य प्रदेश और बिहार में रहने वाले लोग टोंटी वाले जलपात्र, गोड़ीदार तश्तरियाँ और गोड़ीदार कटोरे बनाते थे। ऐसा समझना गलत होगा कि काले-व-लाल मृद्भांड का व्यवहार करने वाले सभी लोग एक ही संस्कृति के हैं। महाराष्ट्र, मध्य प्रदेश और राजस्थान वाले मृद्भांड चित्रित हैं, पर पूर्वी भारत में ऐसे मृद्भांड बहुत कम हैं।
इन ताम्रपाषाण संस्कृतियों की सबसे प्रमुख विशेषता है उनके विशिष्ट प्रकार के चित्रित मृद्भाण्ड। इन्हीं के आधार पर इनको पहचाना व वर्गीकृत किया गया है :-
- अहार संस्कृति :- ये लोग काले-लाल रंग के मिट्टी के पात्र बनाते थे, जो सफेद डिजाइनों से सजाये गये थे। ( a distinctive black-and-red ware decorated with white designs. )
- कायथा संस्कृति :- यह अपने उन लाल लेप वाले मिट्टी के पात्रों लिए प्रसिद्ध है, जिसपर तरह-तरह के चाकलेटी रंग से चित्र बने हुए हैं। साथ ही एक अन्य विशेषता है लाल रंग से चित्रित पाण्डुभाण्ड और उत्कीर्ण नमूनों वाले कंकतिभाण्ड। ( a sturdy red-slipped ware painted with designs in chocolate colour, a red painted buff ware and a combed ware bearing incised patterns. )
- मालवा संस्कृति :- इस संस्कृति के पात्र कुछ अनघड़ हैं, फिरभी उनपर मोटा लेप लगा है, जिसकी सतह पर काले या लाल रंग से डिजाइन बनाये गये हैं। ( The Malwa ware is rather coarse in fabric, but has a thick buff surface over which designs are made either in red or black. )
- प्रभास व रंगपुर संस्कृति :- यहाँ के पात्र हड़प्पा सभ्यता से प्रभावित हैं, फिरभी उनकी सतह चमकदार है, जिसके कारण इन पात्रों को ‘चमकीले लालभाण्ड’ ( Lustrous Red Ware ) भी कहा जाता है।
- जोरवे संस्कृति :- इस संस्कृति के मृद्भाण्ड लाल रंग पर काले रंग से रंजित हैं परन्तु उसकी सतह धुँधली अथवा खुरदरी है, जिसपर पतला जलरंग किया गया है। ( Jorwe ware is painted black-on-red but has a matt surface treated with a wash.)
ये मृद्भाण्ड विविध प्रकार के हैं; जैसे –
- साधार तश्तरियाँ ( dishes-on-stand ),
- टोंटीदार कलश ( spouted vases ),
- डंडीदार चषक या प्याले ( stemmed cups ),
- साधार कटोरे ( pedestalled bowls ),
- बड़े संचय पात्र ( big storage jars ),
- टोंटीदार पात्र ( spouted basins ),
- कटोरे ( bowls ) इत्यादि।
पशुपालन
दक्षिण-पूर्वी राजस्थान, पश्चिमी मध्य प्रदेश, पश्चिमी महाराष्ट्र और अन्यत्र रहने वाले ताम्रपाषाण युग के लोग मवेशी पालते और खेती करते थे। वे गाय, भेड़, बकरी, सुअर और भैंस रखते थे, और हरिण का शिकार करते थे। ऊँट के भी अवशेष मिले हैं। सामान्यतः वे घोड़े से भी परिचित नहीं थे। कुछ अवशेषों की पहचान घोड़े या गधे या जंगली गधे के अंग के रूप में की गयी है। लोग गोमांस ( beef ) व सुअर का मांस ( pork ) तो अवश्य खाते थे, किंतु सुअर का मांस अधिक नहीं खाते थे(?)।
कृषि
लोग बारी-बारी से ‘खरीफ और रबी‘ दोनों फसलें उगाते थे। गेहूँ और जौ की खेती मालवा क्षेत्र में की जाती थी। चावल इनामगाँव और अहार के खुदाई स्थलों में पाया गया बताया गया है। ये लोग ज्वार और बाजरा भी उगाते थे और कुल्थी, रागी, हरे मटर, मसूर और हरे व काले चनोंकी खेती करते थे। मसूर, उड़द, और मूँग आदि कई तरह की दलहन और मटर भी पैदा करते थे।
लगभग ये सभी अनाज महाराष्ट्र में नर्मदा नदी के तट पर स्थित नवदाटोली में भी पाये गये हैं। खुदाई के परिणामस्वरूप इतने सारे अनाज भारत में अन्य किसी भी स्थान में शायद नहीं मिले हैं। नवदाटोली के लोग बेर और अलसी भी उपजाते थे।
दक्कन की काली मिट्टी में कपास की पैदावार होती थी।
नेवासा से रेशम का प्राचीनतम प्रमाण मिलता है।
निचले दकन में रागी, बाजरा और इस तरह के अन्य अनाजों की खेती होती थी।
पूर्वी भारत में, बिहार और पश्चिम बंगाल में मछली पकड़ने के काँटे ( fish hooks ) मिले हैं, जहाँ हम चावल भी पाते हैं। इससे मालूम होता है कि मछली और चावल पूर्वांचल के लोगों का आहार था, जो देश के उस भाग में आज भी प्रचलित भोजन है।
लगभग ये सभी ताम्रपाषाण संस्कृतियाँ ‘काली मिट्टी’ वाले प्रदेश में पनपीं और फली फूली थीं। इसका तात्पर्य यह हुआ कि तत्कालीन लोगों ने उपलब्ध प्रौद्योगिकी ज्ञान और साधनों के संदर्भ में अपने आपको परिस्थितियों के अनुकूल ढाल लिया था। खेती के तरीकों के बारे में ऐसी ही समानता आज भी इन क्षेत्रों में पायी जाती है, जहाँ हम नमी बनाये रखने की क्षमता वाली मिट्टी को देखकर शुष्क खेती की प्रणाली अपना रहे हैं।
भवन निर्माण
राजस्थान की बनास घाटी की अधिकांश बस्तियाँ छोटी हैं, किंतु अहार और गिलुंद लगभग चार हेक्टर क्षेत्र में फैली हैं।
ताम्रपाषाण युग के लोग प्रायः पकी ईंटों से परिचित नहीं थे, जिनका इस्तेमाल कभी-कभी ही होता था, जैसे गिलुंद में १,५०० ई० पू० के आसपास पकी ईंटों का इस्तेमाल हुआ। यदा-कदा वे अपना घर कच्ची ईंटों से बनाते, पर अधिकतर गीली मिट्टी थोप कर बनाते और लगता है घरों पर छप्पर भी दिये जाते थे। लेकिन अहार के लोग पत्थर के बने घरों में रहते थे।
ताम्रपाषाण संस्कृति के लोग नरकुल ( reed ) और मिट्टी के गारे से आयताकार और वृत्ताकार घर बनाते थे। वृत्ताकार घर अधिकतर एक साथ समूहों में बने होते थे। इन घरों और झोंपड़ियों की छतें घास-फूस की बनी होती थीं और बाँस तथा शहतीरों के सहारे खड़ी रहती थीं। फर्श कूट-कूटकर चिकनी मिट्टी से बनाये जाते थे और झोंपड़ियों को भण्डारगृह के रूप में भी काम में लिया जाता था।
कला और शिल्पकारी
ताम्रपाषाण युग के लोगों की कला और शिल्प के बारे में बहुत से तथ्य ज्ञात हैं। वे ताँबे के शिल्पकर्म में निस्संदेह बड़े दक्ष थे और पत्थर का काम भी अच्छा करते थे। हमें ताँबे के औजार, हथियार और कंकण मिले है।
वे कार्नेलियन, स्टेटाइट और क्वार्टज क्रिस्टल जैसे अच्छे पत्थरों के मनके या गुटिकाएँ ( beads ) भी बनाते थे।
वे लोग कताई और बुनाई जानते थे, क्योंकि मालवा में चरखे और तकलियाँ मिली हैं। महाराष्ट्र में कपास, सन और रेशम की रूई से बने धागे भी मिले हैं। इससे यह सिद्ध होता है कि वे लोग वस्त्र निर्माण से सुपरिचित थे।
अनेक स्थलों पर प्राप्त इन वस्तुओं के शिल्पियों के अतिरिक्त हमें इनामगाँव में कुम्भकार, धातुकार, हाथी दाँत के शिल्पी, चूना बनाने वाले और खिलौने की मिट्टी की मूरतें ( terracotta ) बनाने वाले कारीगर या शिल्पकार ( artisans ) भी दिखायी देते हैं।
क्षेत्रीय विविधता
ताम्रपाषाण अवस्था में अनाज, भवन, मृद्भाण्ड आदि में क्षेत्रीय अंतर ( regional differences ) भी दिखायी देते हैं।
कृषिगत अंतर :- पूर्वी भारत चावल उपजाता था, तो पश्चिमी भारत जौ और गेहूँ।
तिथिक्रम :- कालक्रम की दृष्टि से देखें तो मालवा और मध्य भारत की कई बस्तियाँ, जैसे कायथा एवं एरण पहले की प्रतीत होती हैं, जबकि पश्चिमी महाराष्ट्र और पूर्वी भारत की बस्तियाँ बहुत बाद की।
अन्त्येष्टि संस्कार :- उनके शव संस्कारों ( burial practices ) और पूजा पद्धति ( religious cult ) का कुछ आभास मिलता है। महाराष्ट्र में लोग मृतक को कलश में रखकर अपने घर में फर्श के अंदर उत्तर-दक्षिण स्थिति में गाड़ते थे। हड़प्पाई लोगों की तरह अलग-अलग कब्रिस्तान नहीं होते थे। कब्र में मिट्टी की हंडियाँ और ताँबे की कुछ वस्तुएँ भी रखी जाती थीं, जो जाहिर है कि परलोक में मृतक के प्रयोगार्थ के लिए होती थीं अर्थात् उनके लोकोत्तर जीवन में विश्वास का द्योतक है।
मिट्टी की स्त्री-मूर्तियों से प्रतीत होता है कि ताम्रपाषाण युग के लोग मातृदेवी ( mother goddess ) की पूजा करते थे। कई कच्ची मिट्टी की नग्न मूर्तिकाएँ भी पूजी जाती थीं। इनामगाँव में मातृदेवी की प्रतिमा मिली है जो पश्चिमी एशिया में पाई जाने वाली ऐसी प्रतिमा से मिलती है। मालवा और राजस्थान में मिली रूढ़ शैली में बनी मिट्टी की वृषभ-मूर्तिकाएँ ( bull terracottas ) यह सूचित करती हैं कि वृषभ (साँड़) धार्मिक पंथ का प्रतीक था।
सामाजिक असमानता
बस्ती के ढाँचा और शव संस्कार विधि दोनों से पता चलता है कि ताम्रपाषाण में समाजिक असमानता ( social inequalities ) आरम्भ हो चुकी थी।
महाराष्ट्र में पायी गयी कई जोरवे बस्तियों में एक तरह का निवासगत अधिक्रम ( settlement hierarchy ) दिखायी देती है। कुछ बस्तियाँ तो बीस हेक्टर तक की बड़ी-बड़ी हैं, जबकि कुछ केवल पाँच हेक्टर या उससे भी छोटी हैं। इससे द्विस्तरीय निवास ( two-tier habitation ) का आभास होता है।
बस्तियों के विस्तार में अंतर का अर्थ है कि बड़ी-बड़ी बस्तियों का दबदबा छोटी-छोटी बस्तियों पर रहता था। लेकिन बड़ी और छोटी दोनों तरह की बस्तियों में सरदार और उनके नातेदार आयताकार मकानों में रहते थे और गोल झोंपड़ियों में रहने वाले पर प्रभुत्व रखते थे।
इनामगाँव में शिल्पी या पंसारी लोग पश्चिमी छोर पर रहते थे, जबकि सरदार प्रायः केंद्रस्थल में रहता था। इससे निवासियों के बीच सामाजिक दूरी स्पष्ट होती है।
पश्चिमी महाराष्ट्र की चंदोली और नेवासा बस्तियों में पाया गया है कि कुछ बच्चों के गलों में तांबे के मनकों का हार पहनाकर उन्हें दफनाया गया है, जबकि अन्य बच्चों की कब्रों में सामान्य के तौर पर कुछ बरतन मात्र हैं।
इनामगाँव में एक व्यस्क आदमी मृद्भाण्डों और कुछ तांबे के साथ दफनाया गया है।
कायथा के एक घर में ताँबे के २९ कंगन और दो अनोखे ढंग की कुल्हाड़ियाँ पायी गयी हैं। इसी स्थान में स्टेटाइट और कार्नेलियन जैसे कीमती पत्थरों की गुरियों ( beads ) के हार पात्रों में जमा पाये गये हैं। यह स्पष्ट है कि जिनके पास ये वस्तुएँ थीं वे समृद्ध थे।
व्यापार और वाणिज्य
इस बात के प्रमाण मिले हैं कि ताम्रपाषाणयुगीन जनसमुदाय समकालीन अन्य समुदायों के साथ ‘व्यापार’ करते थे और सामग्रियों का आदान-प्रदान करते थे। अहार, गिलुंद, नागदा, नवदाटोली, एरण, प्रभास, रंगपुर, प्रकाश, दाइमाबाद और इनामगाँव जैसी बड़ी-बड़ी बस्तियाँ व्यापार और वस्तु-विनिमय की प्रमुख मंडियाँ थीं।
ऐसा प्रतीत होता है कि अहार के लोग ताँबे के स्रोतों ( खानों ) के पास बसे हुए थे और मालवा तथा गुजरात के समकालीन समुदायों को ताँबे के औजार तथा अन्य वस्तुएँ देते थे। यह अनुमान लगाया गया है कि मालवा, जोरवे और प्रभास संस्कृति क्षेत्रों में पाये गये अधिकांश ताँबे के कुल्हाड़ों पर कुछ पहचान-चिह्न अंकित हैं, जो एक जैसे हैं। इससे ऐसा प्रतीत होता है कि वे उन शिल्पियों के ‘व्यापार चिह्न’ ( trademark ) थे, जिन्होंने उन औजारों का निर्माण किया था।
कंगन-चूड़ियाँ बनाने के लिए सीपियाँ व कौड़ियाँ सौराष्ट्र के समुद्र-तट से व्यापार के जरिए अन्य ताम्रपाषाणीय क्षेत्रों को भेजी जाती थीं।
इसी प्रकार, सोना और हाथी दाँत भी टेक्कलकोट्टा ( कनार्टक ) से जोरवे संस्कृति वाले लोगों के पास आया होगा, जिन्होंने बदले में उपर्युक्त औजार अपनी समकालीन अन्य संस्कृति के लोगों को बेचे होंगे।
इसी तरह, राजपिपला ( गुजरात ) से उपरत्नों का व्यापार भी विभिन्न क्षेत्रों के साथ होता था। यह जान लेना भी रुचिकर होगा कि जोरवे संस्कृति के लोग अपने मृद्भाण्डों का व्यापार भी दूर-दूर तक करते थे, क्योंकि इनामगाँव के मृद्भाण्ड वहाँ से काफी दूरी पर स्थित अनेक पुरास्थलों पर पाये गये हैं। प्रसंगवश हमारा ध्यान एक बार फिर उत्तरी काली पालिश वाले मृद्भाण्डों की ओर जाता है जो प्रारम्भिक ऐतिहासिक काल में, गंगा के मैदान से दूर-दूर के क्षेत्रों में निर्यात किये जाते थे। अनेक मृद्भाण्डों पर ‘पहियेदार बैलगाड़ियों के रेखाचित्र’ मिले हैं, इससे पता चलता है कि लंबी दूरी वाले व्यापार के लिए, नदी मार्ग से परिवहन के अलावा, इन गाड़ियों का भी इस्तेमाल किया जाता था।
धार्मिक विश्वास
धर्म एक ऐसा पक्ष था जिसने सभी ताम्रपाषाण संस्कृतियों को आपस में जोड़ रखा था। उनमें मातृ-देवी ( mother goddess ) और वृषभ की पूजा प्रचलित थी। अहार में, मालवा में, संभवतः वृषभ पूजा का प्रचलन ( vogue ) था।
ऐसे अनेक प्रकृतवादी (naturalistic ) और रीतिबद्ध ( stylised ) लिंग ( phallus ) अधिकांश पुरास्थलों में पाये गये हैं। प्रकृतवादी लिंग संभवतः मनौती के चढ़ावे ( votive offerings ) के रूप में होंगे; लेकिन छोटे रीतिबद्ध लिंग शायद गर्दन के चारों ओर लटकाये जाते होंगे, जैसा कि आज भी लिंगायत पंथ के लोग लटकाते हैं।
मालवा संस्कृति के एक विशाल संचय पात्र पर मातृ-देवी की आकृति जड़ाऊ डिजाइन में अंकित है। उसके दाहिनी ओर एक स्त्री की और बाईं ओर एक मगरमच्छ की आकृति अंकित है तथा पास में एक पूजास्थल चित्रित है। इसी प्रकार बेला की आकृति ( fiddle-shaped ) वाली शायद श्रीवत्स जैसी है, जो कि धन की देवी लक्ष्मी का प्रतीक है; जिसकी, आगे चलकर ऐतिहासिक काल में मातृदेवी के रूप में पूजा की जाने लगी थी।
एक पात्र पर चित्रित डिजाइन में एक देवता को उसके अस्त-व्यस्त बालों के साथ दिखाया गया है, जिससे परवर्ती काल के रुद्र का स्मरण हो आता है।
दाइमाबाद से प्राप्त एक पात्र पर की गयी चित्रकारी में एक देवता को बाघों जैसे जंतुओं और मोर जैसे पक्षियों से घिरा हुआ दिखाया गया है। कुछ विद्वान इसकी तुलना मोहनजोदड़ो से प्राप्त एक मुद्रा पर अंकित शिव पशुपति के साथ करते हैं।
उत्तरकालीन जोरवे संस्कृति के स्थल ( इनामगाँव ) से प्राप्त दो छोटी मूर्तियों ( figurines ) को गणेश का ‘आद्यरूप’ माना गया है, जिसकी पूजा किसी भी उपक्रम को प्रारंभ करने से पहले सफलता के लिए की जाती है।
इनामगाँव के पुरास्थल पर अनेक सिरकटी छोटी-छोटी मूर्तियाँ मिली हैं, उनकी तुलना महाभारत की देवी विशिरा से की गयी है।
ऐसा प्रतीत होता है कि ताम्रपाषाणयुगीन लोगों में अग्नि पूजा का व्यापक रूप से प्रचार था। अनेक ताम्रपाषाण स्थलों की खुदाई के दौरान अग्निकुंड बड़ी संख्या में मिले हैं।
मालवा और जोरवे संस्कृति के लोगों के शवाधानों के साथ बर्तन एवं अन्य अंत्येष्टि वस्तुएँ पायी गयी हैं, जिनसे पता चलता है कि वे लोग मरणोपरांत जीवन में भी विश्वास करते थे।
प्रौद्योगिकी
ताम्रपाषाणयुगीन कृषकों ने मिट्टी और धातु की प्रौद्योगिकी ( शिल्प ) में पर्याप्त प्रगति कर ली थी।
उनके द्वारा चित्रित भाण्ड बहुत अच्छे बनाये और आग में पकाये जाते थे। उनके भट्ठे ( Kiln ) की आग का तापमान ५००° से ७००°C तक होता था।
धातु के औजारों में हम कुल्हाड़ियाँ ( axes ), छेनियाँ ( chisels ), कड़े या वलय ( bangles ), मनके ( beads ), कांटे ( hooks ) आदि पाते हैं, जो अधिकतर ताँबे के बने होते थे। ताँबा सम्भवतः राजस्थान के खेतड़ी क्षेत्र की खानों से निकाला जाता था।
सोने के आभूषण बहुत ही दुर्लभ थे और केवल जोरवे संस्कृति में ही पाये गये हैं। एक कान का आभूषण प्रभास स्थल पर भी मिला है।
इनामगाँव के पुरास्थल में ताँबे के चिमटों ( tongs ) और कुठाली या मूषा* ( crucibles ) का मिलना यह दर्शाता है कि वहाँ सोने के आभूषण बनाने का काम भी होता था।
- स्वर्ण आदि को गलाने का पात्र या घरिया*
उपरत्नों के मनकों में छेद करने के लिए सिक्थस्फटिक ( chalcedony ) की वेधनियों ( drills ) का प्रयोग किया जाता था।
कंकड़ चूना तैयार किया जाता था जो घरों की पुताई और अन्न की धानियों की लेपाई आदि के काम आता था।
ताम्रपाषाण संस्कृतियों का पतन
ताम्रपाषाण संस्कृतियाँ ईसापूर्व तीसरी और दूसरी सहस्राब्दियों में फली फूलीं। बाद में कायथा, प्रभास, अहार, बालाथल, प्रकाश और नेवासा जैसी बहुत-सी बस्तियाँ उजड़ गयीं, लेकिन आगे चलकर चार-छः शताब्दियों के बाद फिर से बस गयीं। ऐसा समझा जाता है कि ये संस्कृतियाँ वर्षा की कमी या बार-बार सूखा पड़ने के कारण उजड़ गयी थीं, क्योंकि बिना वर्षा के खेतिहर समुदायों का जीवन दूभर हो गया था।
हड़प्पा सभ्यता का अन्य ताम्रपाषाण सभ्यता से सम्बन्ध
तिथिक्रमिक दृष्टि से गणेश्वर स्थल विशेष रूप से उल्लेखनीय है। यह राजस्थान में खेत्री ताम्र-पट्टी के सीकर-झुँझनू क्षेत्र के ताँबे की समृद्ध खानों के निकट पड़ता है। इस क्षेत्र से खुदाई में निकली ताँबे की वस्तुएँ हैं – तीर के नोंक, बरछे के फल, मछली पकड़ने के काँटें, सेल्ट, कंगन, छेनी आदि। इनमें से कुछ की आकृतियाँ सिंधु स्थलों में मिली इन वस्तुओं की आकृतियों से मिलती हैं। एक पकी मिट्टी पिंडिका ( a terracotta cake ) मिली है जो सिंधु-टाईप से मिलती-जुलती है। इस स्थान में बहुत पत्थर के छोटे-छोटे औजार ( microliths ) मिले हैं जो ताम्रपाषाण संस्कृति के परिचायक हैं। यहाँ गैरिक मृद्भांड ( ochre coloured pottery – OCP ) भी पाया गया है। यह लाल अनुलेपित मृद्भाण्ड है जो अक्सर काले रंग से रंगा रहता है और मुख्यतः कलश ( vase ) की शक्लों में होता हैं।
चूँकि गणेश्वर के जमाव को २,८०० से २,२०० ई०पू० का माना जाता है, इसलिए इसकी बहुत-सी वस्तुएँ परिपक्व हड़प्पा संस्कृति से पूर्व की हैं। गणेश्वर मुख्यत: हड़प्पा को ताँबे की वस्तुओं की आपूर्ति करता था, पर उससे उसने कोई खास तत्त्व प्राप्त नहीं किया है। गणेश्वर के लोग अंशत: कृषि-जीवी और मुख्यतः शिकार-जीवी थे। यद्यपि उनका मुख्य शिल्प ताँबे की वस्तुएँ बनाना था, तथापि वे वैसे नगरीय तत्त्वों को विकसित नहीं कर पाये जो बाढ़- सिंचित मैदानों की उपज पर आश्रित हड़प्पाई अर्थव्यवस्था में दिखायी देते हैं। अतः गणेश्वर की पुरावस्तुओं को न तो नागर सभ्यता ( हड़प्पा सभ्यता ) में की कोटि में और न ही वास्तविक गैरिक-मृद्भाण्ड या ताम्र-निधि संस्कृति ( OCP or Copper Hoards Culture ) की कोटि में ही रखा जा सकता है। इसकी सूक्ष्मपाषाण वस्तुओं तथा अन्य पाषाण उपकरणों को देखते हुए गणेश्वर संस्कृति को प्राक्-हड़प्पाई ताम्रपाषाण संस्कृति कहा जा सकता है; जिसने परिपक्व हड़प्पा सभ्यता विकसित होने में योगदान दिया।
तिथिक्रम की दृष्टि से भारत में ताम्रपाषाण बस्तियों की कई शृंखलाएँ हैं; जैसे :-
- कुछ प्राक्-हड़प्पीय हैं,
- कुछ हड़प्पा संस्कृति के समकालीन हैं तथा
- कुछ हड़प्पोत्तर हैं।
हड़प्पा अंचल के कुछ स्थलों के प्राक्-हड़प्पीय स्तरों को आरंभिक हड़प्पा संस्कृति भी कहते हैं ताकि इसे परिपक्व नगरीय सिंधु सभ्यता से पृथक किया जा सके। इस तरह राजस्थान के कालीबंगा और हरियाणा की बनावली की प्राक्-हड़प्पीय अवस्था स्पष्टतः ताम्रपाषाणिक है। यही बात पाकिस्तान के सिंध राज्य के कोटदीजी स्थल के बारे में भी है।
प्राक्-हड़प्पीय और हड़प्पोत्तर ताम्रपाषाण संस्कृतियाँ तथा हड़प्पा संस्कृति की समकालीन ताम्रपाषाण संस्कृतियाँ भी उत्तरी, पश्चिमी और मध्य भारत में पायी जाती हैं। एक उदाहरण है कायथा संस्कृति ( लगभग २,००० से १,८०० ई०पू० ) जो हड़प्पा संस्कृति की कनिष्ठ समकालीन है। इसके मुद्भांडों में कुछ प्राक्-हड़प्पीय लक्षण हैं, पर साथ ही इस पर हड़प्पाई प्रभाव भी दिखायी देता है। इस क्षेत्र में कई हड़प्पाई ताम्रपाषाणीय संस्कृतियाँ हड़प्पा संस्कृति की नगरोत्तर अवस्था से प्रभावित हैं।
कई अन्य ताम्रपाषाण संस्कृतियाँ परिपक्व हड़प्पा संस्कृति से उम्र में छोटी होते हुए भी सिंधु सभ्यता से जुड़ी नहीं हैं, जैसे नवदाटोली, एरण और नागदा में पायी गयी मालवा संस्कृति ( १,७०० – १,२०० ई०पू० ) हड़प्पा संस्कृति से पृथक मानी जाती है। जोरवे संस्कृति ( १,४०० -७०० ई०पू० ) जो अंशत: विदर्भ और कोंकण को छोड़ सारे महाराष्ट्र में छायी हुई थीं, उसके बारे में भी यही बात है। देश के दक्षिणी और पूर्वी भागों में ताम्रपाषाण बस्तियाँ हड़प्पा संस्कृति से स्वतंत्र रही हैं। दक्षिण भारत में ऐसी बस्तियाँ हमेशा नवपाषाणयुगीन बस्तियों के बाद लगातार चलती रही हैं। विंध्य क्षेत्र, पूर्वी उत्तर प्रदेश, बिहार और पश्चिम बंगाल की ताम्रपाषाण बस्तियाँ भी हड़प्पा संस्कृति से असंबद्ध थीं।
यह स्पष्ट है कि कई प्रकार की प्राक्-हड़प्पीय ताम्रपाषाण संस्कृतियाँ सिंध, बलूचिस्तान, राजस्थान आदि प्रदेशों में कृषक समुदायों के प्रसार में प्रेरक हुईं और उनसे हड़प्पा की नगर सभ्यता के उदय के लिए अनुकूल अवसर बनाया। इस प्रसंग में सिंध के अमरी और कोटदीजी तथा राजस्थान के कालीबंगा और गणेश्वर का भी नाम लिया जा सकता है। प्रतीत होता है कि ताम्रपाषाण युग के कुछ कृषक समुदाय सिंधु के बाढ़ वाले मैदानों की ओर बढ़े, काँसे का तकनीकी ज्ञान प्राप्त किया और नगरों की स्थापना में सफल हुए।
मध्य-गंगा घाटी में १३८ ताम्रपाषाण स्थल पाये गये हैं। मध्य-गंगा घाटी के विस्तृत क्षेत्र को देखते हुए यहाँ बसावट स्थलों की संख्या अपेक्षाकृत है या अधिक नहीं नहीं कही जा सकती क्योंकि जब हम दक्षिण भारत पर दृष्टिपात करते हैं तो ये संख्या वहाँ पर ८५४ नवपाषाणकालीन स्थल हैं। इन १३८ स्थलों में से अब तक उ०प्र० व बिहार में उत्खनित १४ स्थलों पर भी ताँबे का प्रयोग बहुत कम देखने को मिलता है। यद्यपि लोग बड़े पैमाने पर कृषि करते थे। ये बस्तियाँ पहाड़ियों के पास नदियों के संगम स्थलों, ऊपरी भूमियों तक ही सीमित थीं। बड़े आकार की विशुद्ध मैदानी बस्तियाँ अभी तक अस्तित्व में नहीं आ पायी थीं। बड़े आकार की विशुद्ध मैदानी बस्तियों का अस्तित्व लौहकाल में आकर सम्भव हुआ। मध्य-गंगा घाटी और पश्चिमी बंगाल की ताम्रपाषाण बस्तियाँ १,५०० से ७०० ई०पू या इसके बाद की भी हैं। पांडु राजार ढिबी ( Pandu Rajar Dhibi ) और महिषदल ( Mahishdal ) पश्चिमी बंगाल के दो प्रमुख इस काल की बस्तियाँ हैं। मध्य और निचली गंगा घाटी की प्रमुख विशेषता है प्रभूत प्रस्तर उपकरणों का प्रयोग और कम ताँबे का प्रयोग यद्यपि कुछ मछली के काँटे ( Fish hooks ) अवश्य मिलते हैं।
भारत के मध्य और पश्चिमी भागों में ताम्रपाषाण संस्कृतियाँ १,२०० ई०पू० में या १,००० ई०पू० आते-आते लुप्त हो गयीं; केवल जोरवे संस्कृति ७०० ई०पू० तक जीवित रही। फिरभी देश के कई भागों में ताम्रपाषाणयुगीन काले-व-लाल मृद्भाण्ड का बनना ऐतिहासिक काल में भी ई०पू० दूसरी सदी तक जारी रही।
परन्तु कुल मिलाकर मध्य तथा पश्चिमी भारत की आरम्भिक ऐतिहासिक संस्कृति तथा उनकी ताम्रपाषाण संस्कृति के बीच लगभग चार से छह शताब्दियों का व्यवधान रहा होगा। पश्चिमी भारत और पश्चिम मध्य प्रदेश में ताम्रपाषाण बस्तियों के लुप्त होने का कारण लगभग १,२००ई०पू० के बाद से वर्षा की कमी मानी जाती है। परन्तु मध्य गंगा क्षेत्र और पश्चिम बंगाल में ये बस्तियाँ बाद तक चलती रहीं। ऐसा लगता है कि पश्चिमी भारत में ताम्रपाषाणयुग के लोग ऐसी काली चिकनी मिट्टी ( black clayey soil ) वाले क्षेत्र में थे जहाँ सूखे मौसम में जमीन गोड़ना कठिन होता है। अतः वे अपने जमीन खोदने वाले डंडे के सहारे ज़्यादा दिनों तक टिक नहीं सके। परन्तु लाल मिट्टी ( red soil ) वाले क्षेत्रों में, खासकर पूर्वी भारत में ताम्रपाषाण अवस्था के तुरन्त बाद, बिना किसी व्यवधान के, लौह अवस्था प्रारम्भ हो गयी और उसने धीरे-धीरे लोगों को पूरा खेतिहर ( full-fledged agriculturalists ) बना दिया। यही बात मध्य गंगा के मैदान में स्थित ताम्रपाषाण संस्कृतियों पर लागू होती है। इसी तरह दक्षिणी भारत के कई स्थलों पर ताम्रपाषाण संस्कृति ने लोहे का इस्तेमाल करने वाली महापाषाण संस्कृति ( Megalithic Culture ) का रूप ले लिया।
ताम्रपाषाण अवस्था का महत्त्व
- जलोढ़ मिट्टी वाले मैदानों और घने जंगल वाले क्षेत्रों को छोड़ प्राय: देश भर में ताम्रपाषाण संस्कृतियों के अवशेष मिले हैं। जलोढ़ मिट्टी वाले मैदानों में भी जलाशय के किनारे कई ताम्रपाषाण बस्तियाँ मिली हैं। पर सामान्यतः ताम्रपाषाणिक लोगों ने अधिकतर नदी-तटों पर पहाड़ियों से कम दूरी पर गाँव बसाये।
- ये लोग सूक्ष्मपाषाणों ( microliths ) और पत्थर के अन्य औजारों के साथ-साथ ताँबे के भी कुछ औजारों का प्रयोग करते थे। ऐसा जान पड़ता है कि इनमें से अधिकतर लोग ताँबे को पिघलाने की कला जानते थे। परन्तु मध्य गंगा क्षेत्र की ताम्रपाषाण संस्कृति में तांबे के औजार बहुत कम मिलते हैं; पश्चिमी भारत और मध्य भारत की संस्कृतियों में ताम्र औजार अधिक मिलते हैं।
- लगभग सभी ताम्रपाषाण समुदाय चाकों पर बने काले-व-लाल मृद्भाण्ड का प्रयोग करते थे। उनके विकास की प्राक्-काँस्य अवस्था को देखते हुए हम पाते हैं कि चित्रित मृद्भाण्डों का सबसे पहले इस्तेमाल करने वाले वे ही हैं। वे पकाने, खाने, पीने और सामान रखने के लिए इन भाण्डो का प्रयोग करते थे। वे लोटा और थाली दोनों का प्रयोग करते थे।
- दक्षिण भारत में नवपाषाण अवस्था अगोचरता या सूक्ष्मता ( imperceptibly ) से ही ताम्रपाषाण अवस्था में परिणत हो गयी, अतः इन संस्कृतियों को नवपाषाणीय ताम्रपाषाण संस्कृति ( Neolithic-chalcolithic Culture ) का नाम दे दिया गया।
- अन्य भागों में, विशेषकर पश्चिमी महाराष्ट्र और राजस्थान में ताम्रपाषाण संस्कृति के लोग बाहर से आकर बसे प्रतीत होते हैं। उनकी सबसे पुरानी बस्तियाँ संभवतः मालवा और मध्य भारत में थीं, जैसे कायथा और एरण की बस्तियाँ। पश्चिमी महाराष्ट्र की बस्तियाँ बाद की मालूम होती हैं, और बिहार तथा पश्चिम बंगाल की बस्तियाँ तो और भी बाद में बसी हैं।
- सर्वप्रथम ताम्रपाषाण जनों ने ही प्रायद्वीपीय भारत में बड़े-बड़े गाँव बसाये और वे नवपाषाण जनों से अपेक्षाकृत अधिक अनाज उपजाते थे। विशेषकर वे पश्चिमी भारत में जौ, गेहूँ और मसूर ( lentil ) तथा दक्षिणी और पूर्वी भारत में चावल पैदा करते थे। वे अन्न के साथ-साथ मछली भी खाते थे। पश्चिम भारत में पशुओं का मांस अधिक चलता था, पर पूर्वी भारत के भोजन में मछली और चावल का प्रमुख स्थान था।
- पश्चिमी महाराष्ट्र, पश्चिमी मध्य प्रदेश और दक्षिणी-पूर्वी राजस्थान में बस्तियों के और भी अवशेष मिले हैं। मध्य प्रदेश में कायथा और एरण की और पश्चिमी महाराष्ट्र में इनामगाँव की बस्तियाँ किलाबंद ( fortified ) हैं। इसके विपरीत, पूर्वी भारत के चिराँद और पांडु राजार ढिबि की सरंचना के अवशेष कम हैं; उनसे सिर्फ खंभों, खाइयों और गोलाकार घरों की जानकारी मिलती है।
- शव संस्कार विधियाँ भिन्न थीं। महाराष्ट्र में मृतक उत्तर-दक्षिण सीध में रखा जाता था, किंतु दक्षिण भारत में पूरब-पश्चिम सीध में। पश्चिमी भारत में लगभग सम्पूर्ण शवाधान ( complete extended burial ) प्रचलित था, जबकि पूर्वी भारत में आंशिक शवाधान (fractional burial ) चलता था।
- परवर्ती काल के भारतीय संस्कृति के विकास में ताम्र-पाषाणिक संस्कृतियों का विशेष महत्त्व है। वास्तव में सम्पूर्ण भारत में ग्रामीण कृषक समुदाय का उदय इसी काल में हुआ। इसी काल में आधुनिक भारतीय समाज की नींव पड़ी। ये ताम्रपाषाणिक संस्कृतियाँ इस बात का भी द्योतक हैं कि सैन्धव नगरीय संस्कृति धीरे-धीरे ग्रामीण संस्कृतियों में परिवर्तित होती जा रही थी। इस संस्कृति के समापन के बाद हमें प्राप्त होती है उत्तर भारत में लिखित वैदिक संस्कृति।
इस प्रकार ताम्रपाषाणिक संस्कृतियों का वितरण सिन्धु क्षेत्र के बाहर भारतीय भूभाग के अत्यन्त विस्तृत क्षेत्र में मिलता है। इनके कुछ समान अभिलक्षण दिखायी देते हैं; जैसे :-
- सभी ग्रामीण हैं।
- इनके निवासियों का मुख्य उद्यम कृषि एवं पशुपालन था।
- वे अपने मकान मिट्टी के गारे, घास-फूस, बांस-बल्ली आदि की सहायता से
बनाते थे। मकान प्रायः आयताकार, वर्गाकार अथवा गोलाकार बनते थे। साथ की कुछ
विविधता भी मिलती है; यथा –
- अहार में पत्थर के घरों तथा गिलुंद में पकी ईंटों के प्रयोग के साक्ष्य मिलते हैं।
- इन स्थलों से मिली पुरातात्त्विक सामग्री से उनकी धार्मिक भावनाओं का पता चलता है; जैसे –
- इनामगाँव से मिली मिट्टी की नारी मूर्तियों से पता चलता है कि संभवतः वे माता देवी की पूजा करते थे।
- राजस्थान और मालवा क्षेत्र से वृषभ मूर्तियाँ मिली हैं। इनसे सूचित होता है कि इसे भी धार्मिक मान्यता प्राप्त थी।
- ई०पू० २,००० से इन संस्कृतियों में काले और लाल रंग के मृद्भाण्डों का निर्माण व्यापक रूप से होने लगा था। मालवा संस्कृतियों के काले रंग से चित्रित लाल रंग के मृदभाण्ड सर्वोत्कृष्ट माने जाते हैं। इसके अतिरिक्त कुछ अन्य प्रकार के भाण्ड भी मिलते हैं। प्रमुख पात्रों में टोटीदार एवं गोड़ीदार लोटें, कटोरे, थालियाँ आदि है। ये बर्तन चाक पर बनाये जाते थे।
- राजस्थान के स्थलों से विकसित ताम्रधातु उद्योग का पता चलता है। अन्य स्थलों के लोग पत्थर के छोटे-छोटे उपकरणों एवं अस्त्रों का प्रयोग करते थे। कुछ स्थानों से ताम्र उपकरण भी मिलते है।
- दायमाबाद से काँसे के उपकरण प्राप्त होते हैं। कुछ इतिहासकार इस संस्कृति पर सैन्धव प्रभाव मानते हैं। यहाँ से बस्ती के दुर्गीकरण एवं परिखा से आवृत्त होने के भी साक्ष्य मिले हैं।
- ताम्रपाषाणकाल के निवासी पत्थर तथा तांबे के उपकरण बनाने में निपुण लगते हैं।
- मालवा तथा जोरवे संस्कृति के लोग वस्त्रों की कताई बुनाई भी करते थे।
- वे अपने मृतकों को अस्थि कलश में रखकर घरों के भीतर गाड़ते थे तथा उनके साथ दैनिक उपयोग की कुछ वस्तुयें भी रखते थे। इससे पारलौकिक जीवन में आस्था सूचित होती है।
भारत के मध्य तथा पश्चिमी क्षेत्रों में ताम्रपाषाणिक संस्कृतियाँ ई०पू० १,२०० तक विद्यमान रही जबकि जोरवे संस्कृति ( महाराष्ट्र ) सातवीं शती ईसा पूर्व तक अस्तित्व में रही।
ताम्रपाषाण संस्कृति की सीमाएँ
- ताम्रपाषाण युग के लोग मवेशी, भेड़, बकरी पालते थे और उन्हें अपने आँगन में ही बाँध कर रखते थे। शायद वे पशुपालन मांस के लिए करते थे, दूध पीने के लिए या घी आदि बनाने के लिए उनको दुहते नहीं थे। कई जनजातियों के लोग, जैसे बस्तर के गोंड मानते हैं कि पशुओं का दूध केवल पशुओं के बच्चों के लिए है, इसलिए वे दुहते नहीं हैं। इस कारण ताम्रपाषाण युग के लोग पशुओं से पूरा फायदा नहीं उठा सके।
- ताम्रपाषाण युग के जो लोग मध्य और पश्चिमी भारत के काली कपास-मिट्टी वाले क्षेत्र में रहते थे, गहन या विस्तृत पैमाने पर खेती नहीं कर पाये। ताम्रपाषाण स्थलों में न हल ( hoe ) और न कुदाल ( plough ) ही पाया गया है। वे अपने जमीन खोदने वाले डंडे ( digging stick ) में पत्थर का छिद्रित चक्का दबाव के लिए लटका देते थे और इससे केवल झूम खेती कर पाते थे। ऐसी खनन-यष्टि( digging stick ) से तो केवल राख में ही खेती करनी सम्भव थी। काली मिट्टी में गहन और व्यापक खेती करने के लिए लोहे के उपकरणों का प्रयोग आवश्यक था, जिनका स्थान ताम्रपाषाण संस्कृति में था ही नहीं। पूर्वी भारत में लाल मिट्टी वाले इलाकों में रहने वाले ताम्रपाषाणिक लोगों की भी यही कठिनाई थी।
- पश्चिमी महाराष्ट्र में बड़ी संख्या में बच्चों के शवाधानों से ताम्रपाषाण संस्कृतियों की आम दुर्बलता प्रकट होती है। खाद्य उत्पादक अर्थव्यवस्था के होते हुए भी बच्चों के मरने की दर बहुत ऊँची थी। पोषाहार की कमी, चिकित्सा के ज्ञान का अभाव या महामारी का प्रकोप इसका कारण हो सकता है। जो भी हो, ताम्रपाषाण संस्कृति का सामाजिक और आर्थिक ढाँचा आयु-वर्धक ( longevity )नहीं था।
- ताम्रपाषाण संस्कृति तत्त्वत: ग्रामीण पृष्ठभूमि पर खड़ी थी। इसके जीवन की सारी अवधि में ताँबा सीमित मात्रा में ही उपलब्ध रहा और धातु के रूप में ताँबा कुछ सीमित ही काम दे सकता था। यद्यपि पूर्वी भारत में ताँबा उपलब्ध था तबभी बिहार व उसके आस-पास के क्षेत्रों में इस काल में ताँबे का सीमित उपयोग ही दिखायी देता है। कुछ ताम्रपाषाण लोग अब भी मुख्य रूप से लघुपाषाण या छोटे प्रस्तर औजारों ( microliths or small stone tools ) का प्रयोग कर रहे थे। ताँबा एक लचीली ( pliant ) धातु है और इसके बने औजार लचीले होते था। लोग ताँबे में टिन को मिलाकर काँसा बनाना नहीं जानते थे जो ताँबे से अधिक मजबूत और उपयोगी होता है। काँसे के औजारों के इस्तेमाल से क्रीट, मिस्र और मेसोपोटामिया और सिंधु घाटी में भी प्राचीनतम सभ्यताओं के विकास में बड़ी सुविधा मिली थी।
- ताम्रपाषाण युग के लोग लिखने की कला नहीं जानते थे और न ही वे नगरों में रहते थे, जबकि काँस्य युग के लोग नगरवासी हो गये थे। सभ्यता के ये सभी तत्त्व हमें भारतीय उपमहादेश के सिंधु क्षेत्र के अधिकतर भाग में विद्यमान दिखायी पड़ते हैं। अधिकांश ताम्रपाषाण संस्कृतियाँ उम्र में सिंधु घाटी सभ्यता के बाद की हैं। फिर भी ये संस्कृतियाँ सिंधु घाटी सभ्यता के लोगों के उन्नत तकनीकी ज्ञान से कोई ठोस फायदा नहीं उठा पायीं।
Jorwe Culture - MAP Academy
दूसरी सहस्राब्दी ईसा पूर्व के मध्य से लेकर ताम्रपाषाण काल के दौरान 1000 ई. तक की अवधि वाली , जोर्वे संस्कृति वर्तमान महाराष्ट्र में केंद्रित एक सांस्कृतिक श्रृंखला है। यह संस्कृति मालवा संस्कृति के साथ व्याप्त थी और उसके बाद विकसित हुई। ऐसा माना जाता है कि इसकी उत्पत्ति मालवा संस्कृति के समुदायों के दक्कन क्षेत्र में प्रवास से हुई, जहाँ वे पहले से मौजूद नवपाषाणकालीन कृषि समुदायों के संपर्क में आए, जिसके परिणामस्वरूप एक सांस्कृतिक संश्लेषण हुआ। इस संस्कृति के प्रमाण पहली बार 1950-51 में जोर्वे, महाराष्ट्र, भारत में हुई खुदाई के दौरान मिले थे, जहाँ से इस संस्कृति का नाम पड़ा।
मध्य महाराष्ट्र में प्रवर-गोदावरी बेसिन को जोर्वे संस्कृति का केंद्र माना जाता है। यह संस्कृति तटीय कोंकण क्षेत्र को छोड़कर, वर्तमान महाराष्ट्र के अधिकांश भाग में फैली हुई थी, जो पूर्व में विदर्भ की पूर्णा घाटी से लेकर पश्चिम में पुणे के पास थेऊर तक और उत्तर में खानदेश क्षेत्र से लेकर दक्षिण में ऊपरी कृष्णा घाटी तक फैली हुई थी। इस संस्कृति के सबसे प्रमुख स्थल दैमाबाद, नेवासा, बहल, प्रकाश, चंदोली, सोनगाँव, थेऊर और इनामगाँव थे, जिनमें प्रकाश, दैमाबाद और इनामगाँव बसावट क्षेत्र की दृष्टि से सबसे बड़े थे। प्रमुख स्थल नदी घाटियों में स्थित थे, जिनमें प्रकाश तापी घाटी के पास, दैमाबाद गोदावरी घाटी में और इनामगाँव भीमा घाटी में स्थित था।
यह संस्कृति अपने विशिष्ट मिट्टी के बर्तनों के लिए जानी जाती है, जो पूर्ववर्ती मालवा संस्कृति की तुलना में अधिक परिष्कृत गुणवत्ता वाले थे। जोर्वे संस्कृति के मिट्टी के बर्तन दो प्रकार के थे - विशिष्ट काले-पर-लाल मिट्टी के बर्तन और मोटे लाल या भूरे रंग के बर्तन। पहला एक बढ़िया कपड़े का बना होता था जिसे तेज चाक पर घुमाया जाता था और अच्छी तरह पकाया जाता था। इस मिट्टी के बर्तनों की लाल/नारंगी सतह को काले रंगद्रव्य में ज्यामितीय पैटर्न के साथ चित्रित किया गया था। इस शैली में बनाई गई वस्तुओं में नक्काशी के साथ एक अवतल-किनारे वाला कटोरा, एक फैले हुए मुंह वाला टोंटीदार जार के रूप में एक लोटा और ऊंची गर्दन वाले जार शामिल थे। लाल या भूरे रंग के बर्तन मोटे कपड़े से बनाए जाते थे और रोजमर्रा की वस्तुओं जैसे भंडारण जार, कटोरे, बेसिन और बाती के लिए आलों के साथ लैंप के लिए उपयोग किए जाते थे। विद्वानों का सुझाव है कि दोनों प्रकार के मिट्टी के बर्तनों पर क्रमशः मालवा और दक्षिणी नवपाषाण संस्कृतियों का स्पष्ट प्रभाव दिखाई देता है।
जोर्वे संस्कृति के मिट्टी के बर्तन बनाने वाले कारीगर एक विशेष भट्टी का भी इस्तेमाल करते थे, जो पत्थर की नींव पर बनी मिट्टी की एक बड़ी नाली होती थी, जिसका व्यास 1.75 मीटर होता था। भट्टी के तल पर अग्नि कक्ष होता था और उसके ऊपर 60 मीटर की गहराई पर मिट्टी के गद्दियाँ रखी होती थीं। मिट्टी के गद्दियों पर वायु नलिकाओं और खांचों के साथ-साथ छिद्रों के रूप में गर्म गैस के निकास द्वार बनाए जाते थे।
जोर्वे संस्कृति के घर मालवा संस्कृति के घरों के अनुरूप थे, जिनमें आयताकार योजनाएँ, टाट-पत्थर से बनी दीवारें और शंक्वाकार छतें थीं। घरों के बीच की दूरी गलियों को अलग करने में एक हद तक योजनाबद्धता का संकेत देती है। इनामगाँव में, बस्ती का पश्चिमी छोर कारीगरों का निवास स्थान था, जहाँ उत्खनन से मिट्टी के बर्तन बनाने, हाथीदांत की नक्काशी, तांबे और सोने में धातुकर्म और चूना बनाने में विशेषज्ञों के काम करने के प्रमाण मिले हैं। इमारतों की मरम्मत के प्रमाणों के अनुसार, इनामगाँव के मध्य भाग में स्थित घर संभवतः धनी व्यक्तियों के थे। दैमाबाद में मिट्टी से बनी एक बुर्ज वाली किलेबंदी की दीवार के भी निशान मिले हैं।
खेती, शिकार और मछली पकड़ना जीविका के प्राथमिक स्रोत थे। जौ और गेहूँ मुख्य फ़सलें थीं और पालतू पशुओं में गाय, भैंस, बकरी, भेड़ और सुअर शामिल थे। पालतू और शिकार किए गए दोनों प्रकार के जानवरों का सेवन किया जाता था और उन्हें इनामगाँव में पाए जाने वाले बड़े अग्निकुंडों में पकाया जाता था।
इस संस्कृति में ज़्यादातर पत्थर के औज़ारों का इस्तेमाल होता था और एक विशिष्ट ब्लेड और परत बनाने का उद्योग था, जिसमें कैल्सेडनी और एगेट जैसी सामग्रियों का इस्तेमाल होता था। तांबे और कांसे का इस्तेमाल सीमित था और इसमें कुल्हाड़ी, मछली पकड़ने के कांटे, छेनी और चाकू जैसे औज़ार शामिल थे। इनामगाँव स्थल से चाल्कोपीराइट से तांबा निकालने के लिए बनाई गई एक विशेष भट्टी के साक्ष्य मिले हैं, जो आज के इज़राइल में खुदाई में मिली कांस्य युग की भट्टियों से शैलीगत समानता रखती है। इस संस्कृति की कलाकृतियों में सूक्ष्मपाषाण, तांबे की वस्तुएँ, मनके और टेराकोटा की मूर्तियाँ शामिल थीं। टेराकोटा की कलाकृतियों में एक बेलनाकार मुहर थी जिस पर घोड़े द्वारा खींचे जाने वाले रथ का चित्रण था। व्यक्तिगत आभूषणों में शंख, हाथीदांत और तांबे की चूड़ियाँ, साथ ही कैल्सेडनी, एगेट, जैस्पर और कार्नेलियन से बने आभूषण शामिल थे।
विद्वानों के अनुसार,
स्वर्ण और हाथीदांत कारीगरों की उपस्थिति, साथ ही आभूषणों में सीपियों के
प्रयोग से यह संकेत मिलता है कि जोर्वे संस्कृति का आसपास के क्षेत्रों से
संपर्क था। सीप संभवतः कच्छ और कोंकण तटों से प्राप्त होते थे और हाथीदांत
तथा सोना वर्तमान कर्नाटक से प्राप्त हुए होंगे। इनामगाँव और दैमाबाद भी
मिट्टी के बर्तनों के उत्पादन के केंद्र रहे होंगे, जो संस्कृति के अन्य
स्थलों को माल की आपूर्ति करते थे। मध्य
प्रदेश के नवदाटोली और कर्नाटक के टी नरसीपुरा में जोर्वे मिट्टी के
बर्तनों की उपस्थिति उत्तर और दक्षिण के क्षेत्रों के साथ सांस्कृतिक
संबंधों का और संकेत देती है।
ऐसा माना जाता है कि स्थलों से प्राप्त कुछ टेराकोटा वस्तुओं का धार्मिक या अनुष्ठानिक महत्व था। पकी और कच्ची मिट्टी से बनी मूर्तियाँ, जो महिला आकृतियों को दर्शाती हैं, इनामगाँव और नेवासा में पाई गईं। नेवासा में मिली एक उल्लेखनीय आकृति तने जैसी थी, जिसके शीर्ष पर एक दबा हुआ खंड सिर को दर्शाता था, दबाई गई मिट्टी स्तनों को और हाथों के लिए घुमावदार उभार दर्शाती थी। इसके अलावा, स्थल पर बैल, एक सूअर, एक घोड़ा और एक उल्लू की मूर्तियाँ मिलीं। इनामगाँव में, एक घर में दो आकृतियाँ मिलीं, जिनमें स्तन ही एकमात्र विस्तृत शारीरिक विशेषताएँ थीं; एक आकृति को एक अंडाकार पात्र में स्थापित किया गया था जिसके ऊपर एक सिरविहीन महिला मूर्ति और एक बैल रखा गया था। विद्वानों के अनुसार, दोनों महिला मूर्तियों को देवी का चित्रण माना जा सकता है। सिरविहीन मूर्ति और बैल के शरीर में भी आले थे, जिन्हें जोड़ने पर मूर्ति बैल पर बैठी हुई दिखाई देती थी।
वे बच्चों के लिए कलश में दफ़नाने की प्रथा का पालन करते थे। वयस्कों को फैली हुई अवस्था में दफनाया जाता था और उनके पैर टखने से नीचे तक काट दिए जाते थे, संभवतः इसलिए कि व्यक्ति की आत्मा जीवित दुनिया में न जा सके। दफ़नाने के गड्ढों से चित्रित जोर्वे बर्तनों के भी प्रमाण मिले हैं जिनमें मृतकों के लिए भोजन और पानी रखा जाता होगा।
लगभग 1000 ईसा पूर्व से इस संस्कृति का अचानक पतन शुरू हो गया, जो केवल इनामगाँव में ही पतित रूप में जारी रहा, जहाँ मिट्टी के बर्तनों और बस्तियों की गुणवत्ता और घरों के आकार में गिरावट के संकेत दिखाई दिए। विद्वानों के अनुसार, यह पतन किसी जलवायु परिवर्तन, जैसे कि बढ़ती शुष्कता या अकाल, का परिणाम हो सकता है, जिसके कारण जनसंख्या का पलायन हुआ होगा। इसके अतिरिक्त, विद्वान काले और लाल बर्तनों की उपस्थिति के आधार पर लगभग 800 ईसा पूर्व दक्षिणी दक्कन से संपर्क का सुझाव देते हैं।
https://www.livemint.com/mint-lounge/art-and-culture/inspector-zende-review-charles-sobhraj-manoj-bajpayee-jim-sarbh-film-chinmay-mandlekar-11757152461231.html
‘Inspector Zende’ review: Send-up of crime folklore marred by inconsistency | Mint
What is the most strikingly common feature of prehistoric cultures, from the icy fjords of Norway to the tropical plains of Tamil Nadu?
All of them, seemingly independently, struck upon the idea of erecting massive stone structures during the same era in history. These monuments—yes, these are the earliest surviving man-made monuments we know of—are called megaliths, derived from the Latin mega (large) and lith (stone).
Megaliths were constructed either as burial sites or commemorative (non-sepulchral) memorials. The former are sites with actual burial remains, such as dolmenoid cists (box-shaped stone burial chambers), cairn circles (stone circles with defined peripheries) and capstones (distinctive mushroom-shaped burial chambers found mainly in Kerala). The urn or the sarcophagus containing the mortal remains was usually made of terracotta. Non-sepulchral megaliths include memorial sites such as menhirs. (The line separating the two is a bit blurry, since remains have been discovered underneath otherwise non-sepulchral sites, and vice versa.)
Taken together, these monuments lend these disparate peoples the common traits of what we know as megalithic culture, one which lasted from the Neolithic Stone Age to the early Historical Period (2500 BC to AD 200) across the world. In India, archaeologists trace the majority of the megaliths to the Iron Age (1500 BC to 500 BC), though some sites precede the Iron Age, extending up to 2000 BC.
For a while, scientific consensus was in favour of the theory that ideas emanated from a single cultural centre and were transported across the world by migrating populations—trans-cultural diffusion. Radical diffusionists went a step further, denying the possibility of parallel evolution of ideas completely, and asserting that all cultures and inventions can be tracked down to a single culture.
Modern research, however, increasingly disputes this view, with a tilt in favour of independent origin of ideas and inventions. “Constructing a menhir is one of the simplest things man could have done. However, the similarities are indeed startling in the case of the more complex dolmens. The question of why they appear almost coincidentally has not yet been settled satisfactorily, though scientists now postulate that since our brains are constructed in the same way, different peoples came to construct the same monuments independently,” says Srikumar Menon, professor of architecture, Manipal University.
Southern man
Megaliths are spread across the Indian subcontinent, though the bulk of them are found in peninsular India, concentrated in the states of Maharashtra (mainly in Vidarbha), Karnataka, Tamil Nadu, Kerala, Andhra Pradesh and Telangana.
According to archaeologists R.K. Mohanty and V. Selvakumar, around 2,200 megalithic sites can be found in peninsular India itself, most of them unexcavated. Even today, a living megalithic culture endures among some tribes such as the Gonds of central India and the Khasis of Meghalaya.
But who were the megalithic people really? What were their religious beliefs? How was their society organized? And where do they fit into the historical narrative of the Indian subcontinent?
The history of prehistoric India is one of epic migrations. From genome data, we know there were waves of migration from 70000 BC to 40000 BC. Consequently, there are four linguistic groups in India: Austro-Asiatic (the oldest), Tibeto-Burman, Dravidian and Indo-Aryan (the most recent).
According to Mayank Vahia, a scientist at Tata Institute of Fundamental Research, who has studied the genetic history of the subcontinent, there was no significant migration into India between 40000 BC and 2000 BC, when Sanskrit-speaking Indo-Europeans first made their presence felt. As megalithic societies were preliterate, the racial or ethnic origins of the megalithic people are thus difficult to pin down.
The discovery of a stone axe with what seemed to be inscriptions in the Harappan script from a burial chamber in Tamil Nadu did bring up the tantalizing possibility of cultural contact between Harappans and the megalithic people.
Iravatham Mahadevan, renowned epigraphist and vocal proponent of the Dravidian origins of Harappan civilization, had declared, “This confirms that the Neolithic people of Tamil Nadu shared the same language family as the Harappan group, which can only be Dravidian. The discovery provides the first evidence that the Neolithic people of the Tamil country spoke a Dravidian language.”
However, Ravi Korisettar, retired professor of archaeology at Karnatak University, says these claims have been summarily dismissed by a committee of archaeologists. “These were accidental scratch marks which resembled the Indus script,” he says.
Korisettar has conducted extensive research on the mortuary practices, belief systems and political economy of megalithic peoples. He says megalithism can be given credit for the rise of the political economy typical to settled communities. “Megaliths were not built for commoners. They signify the emergence of a ruling class or elite who presided over a surplus economy,” he says.
Based on archaeobotanical research, Mukund Kajale of University College London posited that megalithic people carried out agricultural activity in both the rabi and kharif seasons. A large variety of grains such as rice, wheat, kodo millet, barley lentil, black gram, horse gram, common pea, pigeon pea and Indian jujube have been recovered from habitations, showing that the subcontinent has displayed remarkable gastronomic continuity over three millennia.
But what about continuity in belief systems?
Korisettar says that the very idea of burying the dead along with burial goods indicates strong belief in life after death and possibly rebirth among megalithic people. “In some instances, we have seen teeth being cut off from the body and buried with the remains for use in the next life,” he says.
The respect accorded to the buried individual ensured that the grave and the goods contained within were not subjected to vandalism and theft. Paddy husk has been found in burial sites, further proof of the megalithic peoples’ commitment towards ensuring their dead a comfortable afterlife. They also believed in some idea of a soul.
“Sangam literature has a few mentions of the soul reaching the upper world out of three worlds,” says Selvakumar, who has excavated several megalithic sites and studied references to megalithic culture in Tamil Sangam literature.
Their belief in the three worlds can be deduced from a peculiar object recovered from an excavation: a tripod made by three copper rods arranged conically on a circular base. On all three rods, the figures of deer, bird and fish were fixed on the base, middle and on the conical top, respectively, representing the deer on the ground, the bird in the air and the fish in water.
“This item must have had some religious and ideological connotation of life or death as accepted by the megalithic people. According to Mohanty, findings of such item from burial may have significance on their belief system of the dead travelling through three different worlds,” notes Dilip Chakrabarti, emeritus professor of South Asian archaeology at Cambridge University, in the third volume of his History of Ancient India.
The living megalithic culture in India provides strong hints regarding the belief systems of prehistoric megalithic people. “The Gond people believe in life after death, they believe that every human being has two souls: the life spirit and the shadow. The life spirit goes to bada devta but the shadow still stays in the village after the erection of stone memorial. Gond people believe that the first and foremost duty of the shadow spirit is to watch over the moral behavior of the people and punish those who go against the tribal law,” notes a paper by S. Mendaly on the living megalithic culture of the Gonds of Nuaparha in Odisha.
Interestingly, the popular Indian belief in the evil eye—buri nazar in Hindi—may be a legacy of the megalithic age. Banded agate beads with eye patterns have been recovered from megalithic sites. These were generally used by them as protection against evil spirits, a belief that survives to this day in India in the form of nazar battus such as amulets or strings of limes and chillies.
Building megaliths
Understandably, the construction of megaliths was a massive endeavour, requiring the active involvement of the community. “Experiment on reconstruction of a burial from Vidarbha suggests that 70 to 80 individuals were required to construct a burial having 13.5m diameter with a deposit of 80 to 85 cm in two and half to three days without any leisure... Participation in construction by the community members could be social norm without labour charge. If not by any labour charge, a feast was probably prepared to honour the labour force provided by community members. Animals were probably scarified and a feast was prepared beside various other food items,” writes Chakrabarti.
To back this theory, just the non-consumable parts of a horse—i.e., skull and hoof bones—have been recovered from excavated burials in Vidarbha, dating back to 700-800 BC, indicating the rest was consumed in a feast. “In ethnographic parallels, sacrificing buffalo among Hill Soras of Odisha and Mithun (bos frontalis) among tribes in Arunachal Pradesh for preparation of feast in death ritual is a still prevalent custom,” notes Chakrabarti.
The paper by Mendaly on the megalithic practices of Gonds says, “They invite their relatives and friends from other villages and other castes, and erect the memorial stone in a burial complex or matha. After that a sheep or goat is be slaughtered in honour of the deceased, and its meat eaten at the feast, but before that they offer this meat to their village deity and their ancestors. They believe that the animals killed in this occasion are supposed to become the property of the deceased in the spirit world and there is the belief that if this ceremony is not organized then they face serious problems throughout the year.”
The huge slabs required for constructing the dolmens were cut from the rock using the primitive mining technique of fire-setting, according to Korisettar. The rock is heated to the desired level and cooled rapidly by dousing it with water. The sudden change in temperature causes the rock to break off. This was a common method in prehistoric times and even in the recent past, before the advent of dynamite.
Historical continuity
But where do these people fit into the historical narrative of India? According to Korisettar, the collapse of trade gave rise to a change in the urban character of the Harappan civilization. The Harappans then diffused eastwards and came into contact with the early agricultural settlements in the Gangetic plain and moved southwards, and gradually reverted to a more primitive way of life. This is indicated by the smaller, but greater number of settlements found after 1800 BC, compared to earlier sites.
“They again gradually developed themselves into prosperous agricultural communities and began to develop into complex societies. Megalithism indicates the developments of a second urbanization, a chieftain society or chiefdoms, as reflected in monumental architecture as well as other aspects: surplus being generated, multiple crops including cash crops and horticultural crops, mineral, stones. Essentially, the emergence of Megalithic period marks the beginning of second urbanization in various parts of India beyond what was covered by Indus Valley Civilization,” says Korisettar.
While their association with the Iron Age breaks down in the case of some older megaliths dating to 2000 BC, megaliths in peninsular India are more strongly associated with a characteristic wheel-made pottery type known as Black and Red Ware, which is found across sites.
BRW culture was contemporaneous with the Painted Grey Ware culture present in the Ganga valley (1300-600 BC), a proto-urban culture associated with Hastinapur of the Mahabharata by noted archaeologist B.B. Lal. Painted Grey Ware was contemporaneous with and succeeded by the Northern Black Polished Ware culture associated with the Mahajanapada period (600-300 BC), a more developed urban society stretching from Bengal to Peshawar. The Mahajanapadas consisted of the sixteen city republics of Magadha, Chedi, Gandhara and other familiar names from the Mahabharata.
Clearly, while the Kauravas and the Pandavas were battling it out in the plains of Kurukshetra, megalithic people in peninsular India were building monumental burial structures for prominent people in their community. But while no material remains of the fantastical palaces described in the Mahabharata are to be found, these unfussy megaliths have managed to weather 3,000 years of tumultuous history.
Material remains
In concordance with their belief in life after death, the megalithic people were in the habit of interring burial goods along with mortal remains. These can be broadly categorized as “ceramic, iron and copper artefacts, beads of various raw materials, gold & silver ornaments, terracotta objects, objects of art and miscellaneous objects”, according to Chakrabarti.
The range of iron artefacts recovered indicate that the megalithic people practised a wide range of occupations and included carpenters, cobblers, bamboo craftsmen, lapidaries engaged in gemstone work, blacksmiths, coppersmiths and goldsmiths, proof of complex social organization. Beads made of various semi-precious stones and steatite have also been found. Bronze figurines of animals like buffaloes, goats, tigers, elephants and antelopes have been recovered from inside urn burials at the site of Adichanallur in the Tirunelveli district of Tamil Nadu.
Significantly, Roman coins have been found in some megalithic burials in Tamil Nadu and Kerala. “Finding of coins from megalithic burial has chronological significance of their [megalithic people’s] continuation till the early historic period and interaction of trade,” notes Chakrabarti.
In fact, megalithic culture finds several references in ancient Tamil Sangam literature. For instance, menhirs are referred to as nadukal. Ancient Sangam texts lay out, in detail, a step-by-step procedure for laying a memorial stone or nadukal in honour of a fallen hero. According to an article by E. Iniyan, former guest lecturer at the University of Madras, in the International Journal of Social Science and Humanity, this procedure later evolved into the rituals for the consecration of idols in Hindu temples, as described in the Tamil Agamas, a collection of sect-specific scriptures.
“Manimekalai (5th century AD), the famous Buddhist epic, refers to the various kinds of burials namely cremation (cuṭuvōr), post excarnation burial (iṭuvōr), burying the deceased in a pit (toṭukuḻip paṭuvōr), rock chamber or cist burial (tāḻvāyiṉ aṭaippōr), urn burial encapped with lid (tāḻiyiṟ kavippōr). Even in the Sangam age (when kingship and a well ordained society had emerged) the above modes of burials survived,” writes Iniyan.
Also, there are indirect references to dolmens as pantar kal, which has evolved into today’s pandal, a temporary tent-like structure, says Selvakumar.
“Raising a canopy is a simple method to create a shrine and it is used in contemporary South India. In rural Tamil Nadu, such small shrines (resembling dolmens) are created by using four bricks below the neem or any tree considered, so that the oil lamp does not go off due to rain and wind. Perhaps it is a symbolic way to protect the dead from rain and sun,” he writes in his paper on Cognitive Aspects of the Megalithic Cultures of South India.
Interestingly, social relations are also illuminated by some poems in Sangam literature. Selvakumar says, “One beautiful poem is about the lamentation of a lady.
O potter who makes pots!
O potter who makes pots!
I’ve come with him past many
wastelands like a small white
lizard stuck on the spoke of
a cart wheel. Potter who makes
pots in this vast ancient town,
please show pity on me and
create a great big burial urn
larger than the widespread land!
The metaphor of a “lizard stuck on the spoke of a cart wheel” indicates that the megalithic age was highly patriarchal and women didn’t have an independent existence outside of their husband. Also, the fact that the lady wishes to be buried along with her husband may be indicative of a form of sati. “The double burials with male and female skeletal remains in some cases might point towards the practice of sati or the deaths that occurred within a short span of time,” writes Selvakumar.
Though the individual poems are dated to around 300 BC, some poems may reflect the circumstances many centuries before, even a millennium earlier, writes Iniyan.
Intriguingly, Sangam literature also has an instance of a woman cleaning up a dolmen with cow dung, hinting at ‘cult of the dead’ whereby these burials were worshipped and regularly maintained. It also raises the question of parallels between temples and dolmens. And there might just be a connection.
“It is no doubt that the construction and worship of stupas have evolved from the cult of the dead,” writes Selvakumar. Some researchers, like Menon of Manipal University, point to continuity between the architectural aspects of protohistorical megalithic dolmens and early temple architecture. Menon has conducted extensive research on the 6th century AD Badami Chalukyan temple architecture of Aihole, a “crucible of early temple architecture” where temples belonging to the northern Nagara architectural style and the southern Dravida style stand side by side.
More intriguingly, Menon says that the 25km stretch of the Malaprabha river housing the temple laboratories of Aihole, Badami and Pattadakal, seems to be a “memorial landscape, with monuments of varied scale and for commemorating departed souls”.
The landscape is littered with Iron Age megalithic dolmens, some right next to the temples under construction.
“Since it is inconceivable that the builders of the temple would not have noticed the megaliths, which are both numerous and prominent, the fact that they left them undisturbed despite so much construction activity in the neighbourhood suggests that the megaliths held cultural significance for them,” writes Menon. “One look at the form of some of the small shrines scattered among the larger temples of the Pattadakal Group shows that they are only the next step from dolmens to structural temples. The Malaprabha Valley offers a very good case illustrating the continuity between monument building traditions in prehistory and later times.”
Need for preservation
Belying their historical significance, megalithic burial sites today are found in various states of neglect. While some are still intact, many have been damaged by entrepreneurial folks carrying away the stone slabs for construction purposes. “Unfortunately, megaliths have borne the brunt of development since the 1980s when JCBs and mechanical earthmovers were employed to clear the way for real estate development. Even within the Chennai region many of these have been destroyed as urban boundaries have expanded,” says Selvakumar.
A visit to Marayoor, a small town located around 40km downhill from Munnar, famed for its cave paintings and picturesque dolmens, shows the abysmal state of megalithic monuments in India.
The dolmens have been disfigured by modern decadence—which pays scant respect to antiquity—a repository of no burial goods, but only broken beer bottles, Lays chips packets, cigarette butts and bits of plastic bags.
There are no instructive signboards, no celebration of this feat of monumental architecture. It is as if this intriguing period in Indian history has been glossed over by our Delhi-centric historiography and was thus never able to make an impression on public memory. Compare this with the Stonehenge, a world-famous megalithic monument which draws millions of visitors from all over the world. Selvakumar thinks governments should build megalithic parks to help preserve these fast-disappearing monuments.
Dolmens were usually built on barren land, so they couldn’t be damaged by agricultural activity, often at an elevation overlooking their habitation settlement, and Marayoor provides ample evidence for this. Dolmens there—called muniyaras by locals, who probably thought it was a meditation chamber for munis (ascetics)—are located behind the village high school on a rocky hillock overlooking a fertile valley, with a gorgeous view of surrounding hills and of the Pampa river serenely flowing down to the Bay of Bengal.
Regimes have changed hundreds of times since they were built, but the dolmens have stood their ground on this terrain unceasingly for more than 3,000 years. As the term Muthukaadu in Sangam literature signifies, our burial-worshipping ancestors were quite aware that though people die and society is destroyed, only their burials will endure as stony sentinels, observers to the ravages of time and the vagaries of history.
Rajat Ubhaykar is a Mumbai-based journalist and an ardent history buff.
He can be found on Twitter @rajatub
Comments are welcome at feedback@livemint.com
Megalithic Burial Sites (Pudukottai - Tamil Nadu)
First things first, I am sorry for not posting anything last week. I was off to Pudukottai with some 30 people, to enjoy not just temples and heritage but also nature, and best of all - Megalithic Burial Sites!!! Yes, something that goes as back as 2000 yrs old, inspires me more than anything else!!! Remember my old post on 2nd C CE Jain Beds of Arunattan Malai? It is one of the places that I always mention when I talk about my travels!!! So, this one is much earlier than that and I got all the more awe-filled!!! Pudukottai is definitely one of the fascinating but unusual places to visit in Tamil Nadu, India.
MEGALITHIC BURIAL SITES OF PUDUKOTTAI, TAMIL NADU
So, what is Megalithic Burial? How were people buried in the Megalithic period, in India? What are the megalithic burial types? Since the megalithic period (in fact even till 1st C AD - Sangam Period), burials were done, either in urns (in terracotta pots) or graves (direct burial).
WHERE ARE THE MEGALITHIC BURIAL SITES IN SOUTH INDIA & IN PUDUKOTTAI, TAMIL NADU?
So, here in Pudukottai, such burial sites are so many, several thousands!!! I was awestruck!!! Absolutely speechless!!! Megalithic burials have been excavated everywhere in this entire region - Amburapatti, Ammachathiram, Annavasal, Kizhaiyur, Melur, Mootamapatti, Narangianpatti, Perungalur, Peyal, Poyyamani, Puttambur, Sathyamangalam, Sengalur, Sittannavasal, Tayinippatti, Tekkattur, Tiruppur, Vadaguppatti, Vattanakuruchi and Vilappatti.
This place we saw was in Annavasal - near Sittannavasal & Ezhadipattam just beside the highway. Locally these are called Mudhu Makkal Thazhi.
Also Read:
HOW DO MEGALITHIC BURIAL SITES LOOK LIKE?
It is pretty easy to identify these!!! This is how it actually looks like - A huge circle of laterite blocks, with granite slabs in the centre. Thanks to nature's fury over the years, the granite here is corroded and smoothened like pebbles! These granite slabs, a kept in a form of a square of about 3 feet per side, with a partition at the centre, forming 2 rectangles.
HOW WERE MEGALITHIC BURIALS DONE?
The body of the dead is kept in an urn in one of these sides and on the other are some of their possessions and food grains. Someone asked a valid question in the group, 'any valuables also kept along with it?'. No, nothing. Mostly it was foodgrains & implements & tools!!! That's Prof. Muthazhagan showing a crude megalithic tool.
MEGALITHIC POTTERY
There were pieces of terracotta scattered everywhere... At some places, I also saw just the brim of the buried urn over the soil.
JAINISM IN PUDUKOTTAI, TAMILNADU
Next was the era when Jainism had a stronghold in this region. There are Jain Beds and inscriptions of that era here, like Arnattan Malai, but extremely high in number here! Yeah, that's where we ventured next - from megalithic era to the next few centuries targeting the ancient Jain sites....
PUDUKOTTAI TRAVELOGUE TAMILNADU
Megalithic burial sites, Narttamalai, Vijaylaya Choleeswaram, Sittannavasal, Ezhadipattam, Navachunai, Thirumayam, Avudaiyar Koil, Kodumbalur and Kudumiyanmalai temples, Malaiyadipatti, Madathukoil, Thirukattalai temples, Pudukottai town, Kaliapatti, Vesalur, Jainism in Pudukottai
WHERE IS PUDUKOTTAI?
Chennai to Pudukottai distance and route: 400 km via Villupuram, Trichy
How to reach Pudukottai from Chennai: Trains to Rameshwaram go via Pudukottai. Trains / Buses can be taken to Trichy and regular buses are available from Trichy.
Trichy to Pudukottai distance and route: 50 km. Regular buses are available.
Madurai to Pudukottai distance and route: 115 km via Tirupatthur
Coimbatore to Pudukottai distance and route: 300 km via Dharapuram, Dindigul
In Pudukottai the burial sites are located in several places. The one we visited is in Ammachathiram between Narthamalai and Sittannavasal.
Dedicated to Prof. Swaminathan, Prof. Muthazhagan, Prof. Jambunathan, and the whole group...
An ardent traveler by passion. Being an ex - Art History Teacher, my area of interest especially lies in Nature and Heritage. Visited 85 UNESCO World Heritage sites as of June 2022. I've been listed among the Top 7 Women Travel Bloggers of India, Top 50 in UK. I have been interviewed in a couple of TV Shows, Radio Channels and Events as well. Read more about me and read the testimonials of different brands
https://vajiramandravi.com/upsc-exam/chalcolithic-age/
Chalcolithic Age in India: Different regions of the Indian subcontinent experienced the emergence of numerous regional cultures by the second millennium B.C., which were distinguished by the use of copper and stone tools. Thus, these societies are known as chalcolithic societies. The Chalcolithic Age is a transitional phase between the Neolithic and the Bronze Age where humans began to use copper as a material for tools and weapons.
Chalcolithic cultures are named based on their location such as Banas culture in Rajasthan, Kayatha culture in Madhya Pradesh and Jorwe culture in Maharashtra.
This period followed the Neolithic Age and marked the emergence of metal usage, particularly copper and low-grade bronze.
The largest site of the Chalcolithic period is Daimabad (mainly part of the Jorwe Culture), situated on the left bank of the Pravara River.
| Culture Name | Features |
| Ahar Culture |
Also known as the Banas culture, it is one of the earliest Chalcolithic cultures in India. Most sites of this culture are located in the Banas Valley in southeastern Rajasthan, known as Mewar. - Mineral Deposits and Copper Supply:
- Sites and Excavations:
- Phases and Material Culture:
- Settlement Patterns and Industrial Activities:
- Agriculture and Economy:
- Cultural and Ideological Aspects:
- Decline and Termination:
|
| Kayatha Culture |
The culture is named after the chalcolithic site Kayatha, located in Ujjain district, Madhya Pradesh. Most of these settlements are situated along the tributaries of the Chambal River. Its ancient name is Kapitthaka, the birthplace of Varaha, a celebrated astronomer. - Ceramics:
- Tools and Ornaments:
- Lifestyle and Economy:
- End of the Culture:
|
| Malwa Culture |
It is a prominent chalcolithic culture in central India and widely distributed throughout the Malwa region flourished between 1900-1400 BC. - First identified by the excavations at Maheshwar (on the bank of Narmada), which is the ancient Mahishmati. - Malwa culture sites flourished mostly on the banks of the tributaries of Narmada. - Settlement Patterns:
- Structures and Artifacts:
- Expansion:
- Chalcolithic diet:
- Material culture:
- Religious beliefs:
- Decline and Interpretation:
|
| Jorwe culture |
is the most important chalcolithic culture of Maharashtra, spanning almost all of the state except for the coastal strip and Vidarbha. - Regional Centers:
- Types of Sites:
- Subsistence Patterns:
- Material Culture:
- Burial Practices and Religious Beliefs:
- Decline:
|
| Ochre Coloured Pottery Culture |
OCP pottery with larger fragments has been discovered at sites in the upper Ganga-Yamuna Doab. Key Sites were Ahichchhatra and Jodhpura (the only sites where the habitational deposit of the OCP has been found). - Association with Copper Hoards:
- Development of OCP:
|
| Painted Gray Ware (PGW) Culture |
Painted Grey Ware (PGW) is a high-quality grey pottery with a thin fabric and sophisticated firing techniques. - Geographic Distribution:
- Culture and practices:
- Iron and Second Urbanization:
|













.png)






































































.jpg)





















































































































