मेनहीर (वृतसमाधी) :-
मानवी विकासाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा कालखंड म्हणजे महापाषाण संस्कृतीचा (मेगालिथिक कल्चर) काळ होय. भारतातील महापाषाण संस्कृतीची कालनिश्चिती अद्याप निर्णायक झालेली नाही. या संस्कृतीमध्ये मोठ्या दगडी शिळांचा वापर केला गेल्याने ती जगभरात महापाषाण संस्कृती म्हणून ओळखली जाते. मेनहीर (वृतसमाधी) तसेच त्यास शिलावर्तुळ असेदेखील म्हणतात. हे अवशेष महापाषाण काळातील असून, येते अशा शेकडो वृतसमाधी आढळतात. महापाषाण काळात मृतदेह पुरण्याची प्रथा होती.एकाश्मस्तंभांना इंग्रजीत मेनहिर असे म्हटले जाते. महापाषाणकालीन संस्कृतीमध्ये मृत व्यक्तींचे दफन केल्यावर त्यांचे स्मारक म्हणून एकाश्मस्तंभ उभे केले जात असत. मोठे दगड (मेगालिथ) जमिनीत उभे पुरले जात असत. जगाच्या अनेक भागात असे एकाश्मस्तंभ आढळतात. अशी एकाश्मस्तंभ स्मारके इंग्लंड, आयर्लंड, फ्रान्स, झेक प्रजासत्ताक वगैरे देशात आढळली आहेत. महापाषाण संस्कृतीमधील एकाश्मस्तंभ स्मारके ही मानवनिर्मित सर्वात प्राचीन स्मारके मानली जातात.
धार्मिक रचनांचा एक वेगळा प्रकार म्हणजे विविध दगडी शिल्पे. या शिळा म्हणजे चिन्ह नसलेले साधे दगड असू शकतात किंवा लोक, देव किंवा संपूर्ण मिथकांचे चित्रण असलेली जटिल शिल्पे असू शकतात. यापैकी काही दगड दफनविधींशी संबंधित असू शकतात, परंतु बहुतेक भागांत या पूजेच्या वस्तू आहेत आणि धार्मिक स्थळांशी संबंधित असतात.
चंद्रपूर जिल्हय़ातील गोंडपिपरी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात पुरातत्त्वीय अवशेष सापडले आहेत. डोंगरगाव येथील डोंगराच्या पायथ्याशी शिलावर्तुळे आढळून आले, तर याच मार्गावरील चेक दरूर शेतशिवारात राजेश्वर देशमुख यांच्या शेतात शिलावर्तुळ आढळून आले. वर्तुळासाठी तीन दगडांचा वापर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नागभीडच्या शिवटेकडीच्या पायथ्याला काही एकाश्म स्मारकं (Menhirs) आहेत. तसेच परिसरातील जंगलात अशी काही स्मारकं आढळून आली, जिथे मोठ्या प्रमाणात एकाश्म स्मारकं आहेत. चंद्रपुर-भंडाऱ्यात सापडलेली एकाश्म स्मारकं ही १ फुटापासून ते १३ फुट उंचीची आहेत. हे सर्व अखंड शिलास्तंभ आहेत. पवनी तालुक्यातील विरली (खंदार) गावात शासकीय जागेत स्मशानभूमीला लागून असलेल्या जागेत १५ ते २० दगडांचे गोलाकार वर्तुळात समाधी आहेत. त्यास मेनहीर (वृतसमाधी) तसेच त्यास शिलावर्तुळ असेदेखील म्हणतात. हे अवशेष महापाषाण काळातील असून, येते अशा शेकडो वृतसमाधी आढळले आहेत. येथे कडुलिंब वृक्षाला लागून असलेली बलदेवबाबा यांची पाषाणातील मूर्ती हे एक महापाषाण काळातील अवशेष असल्याचे स्पष्ट झाले.








शिळावर्तुळ :-
महापाषाणीय दफनांमध्ये तत्कालीन समाजात मृत पूर्वजांना अत्यंत आदरपूर्वक व विशिष्ट पद्धतीने जमिनीत पुरवण्याची पद्धत प्रचलित होती. सहसा आढळणारी पद्धत अशी की, मृत व्यक्तीस किंवा तिच्या अस्थी व इतर वस्तू पुरण्यासाठी पुरेसा होईल एवढा खड्डा खणला जात असे. ज्यात मृत व्यक्तीशी संबंधित लोखंडी, ताम्र व मिश्रधातूची अवजारे, कधी कधी पशु सुद्धा व्यक्तीसोबत दफन करत होते, असे अन्य ठिकाणांच्या प्रत्यक्ष उत्खननातील पुराव्यावरून लक्षात आले आहे. खड्ड्यात मृत शरीर किंवा अस्थिकुंभ व त्यासोबत खापराची भांडी ठेवण्यात येत. या भांड्यांमध्ये मृतात्म्यांसाठी अन्नपाणी ठेवत असावेत. याखेरीज कुऱ्हाडी, तलवारी, खंजीर, घोड्याचे अलंकार यासारख्या लोखंडी वस्तूही ठेवल्या जात. अशा रीतीने पूर्ण सामग्री भरली की खड्डा मातीने बुजवला जाईल. त्यावर दगडधोंडे, माती यांचा एक ढिगारा रचला जात असे आणि त्याच्याभोवती थडग्याच्या जागी निदर्शक म्हणून 'शिळावर्तुळ' उभं केलं जात असे.
भारतात कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये इ.स.पूर्व १००० ते इ.स. ३०० या कालखंडात उभारण्यात आलेली अशी शिळावर्तुळे आढळली आहेत. महाराष्ट्रात पुण्यात आणि विदर्भात इ.स.पूर्व ६००-७०० या कालखंडात उभारण्यात आलेली शिळावर्तुळं दिसतात. हा सगळा कालखंड अश्मयुगानंतरचा कालावधी आहे. या काळात मृतांना पुरण्यासाठी स्मशानं उभारली जात. त्यात माणसांना पुरण्यात येत असे आणि त्याभोवती शिळावर्तुळं उभारण्यात येई.
महाराष्ट्रात शिलावर्तुळे उभारणारे लोक प्रामुख्याने दक्षिण भारतातून आले असावेत. ही शिलावर्तुळे लोहयुगातील आहेत. महाराष्ट्रातील शिलावर्तुळे सर्व साधारणपणे इसवी सनापूर्वी १०००-४०० या काळातील आहेत. महाराष्ट्रात विदर्भा मध्ये प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, भंडारा या जि ल्ह्यांमध्ये फार मोठ्या संख्येने शिलावर्तुळे आढळतात. टाकळघाट, माहूरझरी, खापा, नायकुंड अशा अनेक ठिकाणी शिलावर्तुळांचे उत्खनन केले गेले. विशेष म्हणजे अनेक शिलावर्तुळे प्राचीन व्यापारी मार्गावर होती. महापाषाणयुगीन कारागिरांच्या स्थिर गाव-वसाहतींचे अवशेष क्वचितच सापडले आहेत. शिलावर्तुळे उभारणारे महापाषाणयुगीन लोक फिरस्ते कारागीर होते. ते लोखंडाच्या वस्तू बनवत असत. नागपूरजवळ नायकुंड या ठिकाणी महापाषाणयुगीन काळातील लोखंड शुद्ध करण्याची भट्टी सापडली. महापाषाणयुगातील लोक वाहन म्हणून आणि सामान लादण्यासाठी घोड्याचा वापर करत. शिलावर्तुळांमधील दफनात घोड्यांची हाडे आणि घोड्यांचे तांब्याचे अलंकार पुरलेले आढळतात.त्यांच्या वापरात काळी-आणि -तांबडी मातीची भांडी असत. सध्या कोकणात आढळलेली शिळावर्तुळं ही स्मशानं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापाषाणीय संस्कृतीच्या लोकांचा भारतातील लोहयुगाच्या प्रारंभात महत्त्वाचा वाटा होता, हे निश्चितपणे सांगता येते.
सुरवातीला विदर्भातील शिळाबर्तुळाची माहिती घेउया.
नागपूरच्या अगदी जवळ म्हणजे १०-१२ कि.मि.मधे काटोल रोडला जुना पानी नावाचे ठिकाण आहे. काटोलरोड वर टोल नाका आहे हा टोल नाका पार केल्यावर साधारण ३ कि.मि. अंतरावर हे ठिकाण आहे. स्थानिकांना या ठिकाणाची कसलेसे (शंकराचे?) मंदिर असल्यामुळे ओळख आहे. या मंदिराच्या फाट्या समोर माळरान आहे. या माळरानावर शिळा वर्तुळे आहेत. जुनापानी येथील दगडी वर्तुळे ही एक निर्जन दफनभूमी आहे जिथे मृतांचे अवशेष असलेले शिळावर्तुळे आहेत. या प्रदेशात मानवी वस्ती १००० ईसापूर्व पासूनची आहे आणि आजही ती अस्तित्वात आहे. येथे सापडलेले मेगालिथ १००० ईसापूर्व ते ३०० ईसापूर्व पर्यंतचे आहेत.


नागपूर पासून उमरेड कडे जाणार्या रस्त्यावर काही शिळावर्तुळे आहेत. त्यात डेक्कन कॉलेज पुणे यांनी उत्खनन केले होते. उत्त्खननात मृतांचे अवशेष मिळाले. कार्बन डेटिंग मुळे त्यांचा काळ समजला तो साधारण इ.स.पूर्व ५०० असावा. याच ठिकाणी एका वर्तुळात एक भट्टी सापडली. ही भट्टी सध्या डेक्कन कॉलेज मधे आहे. या भट्टीत लोखंड तयार होत होते.

वर्धा नजिकच्या येसंबा येथे सापडलेल्या शिलावर्तुळाच्या रचनेमध्ये बाहेर मोठे दगड वेगवेगळ्या आकाराचे असून आतमध्ये लहान दगडांनी भरलेले दिसून आले. भारतातील प्रामुख्याने दक्षिण भारत विदर्भात विविध ठिकाणी झालेल्या (Yesamba Shila) खणनातून हे समोर आले आहे की, तत्कालीन समाजात मृत पूर्वजांना अत्यंत आदरपूर्वक व विशिष्ट पद्धतीने जमिनीत पुरवण्याची पद्धत प्रचलित होती. ज्यात मृत व्यक्तीशी संबंधित लोखंडी, ताम्र व मिश्रधातूची अवजारे, कधी कधी पशु सुद्धा व्यक्तीसोबत दफन करत होते, असे अन्य ठिकाणांच्या प्रत्यक्ष उत्खननातील पुराव्यावरून लक्षात आले आहे. वर्धा नजीकच्या येसंबा येथे अशाच प्रकारची पद्धत प्रचलित असावी.
कदाचित पुनर्जन्म आणि मृत व्यक्तीबद्दल आदरभाव कारणांमुळे तत्कालीन ग्रामीण संस्कृतीमध्ये ही विशेष दफनविधी परंपरेने प्रचलित होती. येसंबाच्या शिलावर्तुळाच्या आकारावरून व मिळालेल्या दफन सामग्रीवरून व्यक्तीच्या सामाजिक स्तराचा परिचय होतो, असे काही अभ्यासकांचे मत आहे.
येसंबा येथील ही शिलावर्तुळे (Yesamba Shila) संरक्षित असणे आवश्यक आहे. कारण गिट्टी- मुरुम यांचा अतिरेकी उपसा वाढत गेल्यामुळे हा वारसा धोक्यात आल्याचे दिसून येते
महाराष्ट्रात महापाषाणीय दफने विदर्भात शेकडो आहेत. पुण्याजवळही काही आढळली आहेत. त्यांचा शोध डेक्कन कॉलजचे डॉ. ह. धी. सांकलिया यांनी लावला. विदर्भातील महापाषाणीय संस्कृतीचा सखोल अभ्यास डॉ. शां. भा. देव यांनी केला. तिथे खूप विस्तृत महापाषाणीय स्मशाने आहेत. ही सगळी शिळावर्तुळंच आहेत. त्यांचा व्यास १०-३० मीटर इतका आहे. शिळावर्तुळांची मधली जागा मृताचे अवशेष पुरण्यासाठी वापरली असते. ती प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यांत आढळतात. महापाषाणीय दफनांमध्ये सहसा आढळणारी पद्धत अशी की, मृत व्यक्तीस किंवा तिच्या अस्थी व इतर वस्तू पुरण्यासाठी पुरेसा होईल एवढा खड्डा खणला जात असे. खड्ड्यात मृत शरीर किंवा अस्थिकुंभ व त्यासोबत खापराची भांडी ठेवण्यात येत. या भांड्यांमध्ये मृतात्म्यांसाठी अन्नपाणी ठेवत असावेत. याखेरीज कुऱ्हाडी, तलवारी, खंजीर, घोड्याचे अलंकार यासारख्या लोखंडी वस्तूही ठेवल्या जात. अशा रीतीने पूर्ण सामग्री भरली की खड्डा मातीने बुजवला जाईल. त्यावर दगडधोंडे, माती यांचा एक ढिगारा रचला जात असे आणि त्याच्याभोवती थडग्याच्या जागी निदर्शक म्हणून 'शिळावर्तुळ' उभं केलं जात असे.
भारतात कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये इ.स.पूर्व कालखंडात उभारण्यात आलेली अशी शिळावर्तुळे आढळली आहेत. महाराष्ट्रात पुण्यात आणि विदर्भात इ.स.पूर्व कालखंडात उभारण्यात आलेली शिळावर्तुळं दिसतात. हा सगळा कालखंड अश्मयुगानंतरचा कालावधी आहे. या काळात मृतांना पुरण्यासाठी स्मशानं उभारली जात. त्यात माणसांना पुरण्यात येत असे आणि त्याभोवती शिळावर्तुळं उभारण्यात येई. सध्या कोकणात आढळलेली शिळावर्तुळं ही स्मशानं असण्याची शक्यता नाकारता येत नाही

सिंधुदुर्गा जिल्ह्यात मालवणला जाताना, घुमडे या गावाजवळ माळरानावर गोल आकारात रचलेले काही मोठ्या आकारातील दगड दिसतात. ती आहेत 'शिळावर्तुळं. उत्तर अश्मयुगातील किंवा महापाषाणीय संस्कृतीतील नागरिकांनी मृत आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ उभारलेली स्मारकं. या वर्तुळांचं आणि स्मृतीस्मारकांच्या नेमका काळ ठरवण्याचं (डेटींग) काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत केवळ पुणे, विदर्भ, कर्नाटक इथेच ही स्मारकं आढळली होती. याही पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर येथे दोन महापाषाण युगीन शिळास्मारक सापडल्याच्या निमित्ताने कोकणाचा इतिहास अश्मयुगीन कालखंडापर्यंत मागे गेला होता, त्यात आता घुमडे गावाच्या शिळावर्तुळांची भर पडली आहे.सिंधुदुर्ग किल्ला आणि तारकर्ली बीच यांच्यामुळे प्रसिध्द असलेल्या मालवण शहरापासून ६ किलोमीटरवर घुमडे हे गाव आहे.

इथे प्रश्न असा उपस्थित होतो कि मग, सिंधुदुर्गातील घुमडे गावात आढळलेली शिळावर्तुळं ही देखील स्मशानेच आहेत काय?
घुमडे गावात आढळलेली ही स्मारकं जांभा खडकाच्या पठारावर आहेत. इथे पाऊस जोरदार होतो. त्यामुळे इथल्या शिळावर्तुळांवर असलेली माती वाहून गेली असावी. सध्या दिसत असलेलं शिळावर्तुळांचं स्वरुप हे स्मारकांप्रमाणे दिसत आहे. त्यामुळे सध्या तरी या शिळावर्तुळांना स्मशानं संबोधता येणार नाही. पण म्हणून ती स्मशानं नाहीत असंही म्हणता येणार नाही.

घुमडे गावात आढळलेली महापाषाणीय शिळावर्तुळे, समाध्या आणि मध्ययुगीन समाध्या, व्यापारी मार्गांचा हा नकाशा
त्याचबरोबर या घुमडे गावातून जाणारा मध्ययुगीन बांधीव व्यापारी मार्गही सापडला आहे. त्या मार्गावरील माल उतरवण्यासाठी असलेला धक्का, टोल/संरक्षणासाठी असलेली गुहा, कातळात खोदलेली घोडेबाव (step well) इत्यादी व्यापारीमार्गाला बळकटी देणार्या गोष्टी सापडलेल्या आहेत. त्याकाळी समुद्रामार्गे येणारा माल कोळंब खाडी मार्गे घुमडे गावातील व्हाळात (ओहळात) बांधलेल्या धक्क्यापर्यंत येत असे. तेथून जनावरांच्या पाठीवर सामान लादून बांधीव घाटमार्गाने माल सड्यावर येत असे व तेथून पुढे जात असे. हा घाटमार्ग बांधण्यासाठी चिर्याचे दगड वापरलेले आहेत. जनावरांना चढण्याचा त्रास होवू नये यासाठी घाटमार्ग बनवताना पायर्या बनवलेल्या नाहीत ही विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, घुमडे गावात अश्मयुगीन ते मध्ययुगीन स्मारके आणि व्यापारी मार्ग आढळल्याने दोन कालखंडातील पुरातत्त्वीय अवशेष एकाच ठिकाणी आढळण्यामागचे गूढ काय? असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे.

अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गवळदेव पुजला जातो. तिथे छोटेखानी शिळावर्तुळ तयार करण्याची प्रथा आहे. मात्र, इथे असलेली शिळावर्तुळे आणि यातील दगडांचे मोठे आकार, समाधी असलेल्या ठिकाणांशी त्याचे असलेले नाते हे थेट अश्मयुगाशीच जोडलेले आहे
गोव्यातील शिलावर्तुळ :-
दक्षिण गोव्यात उसगाळीमळजवळच असलेल्या काजूर इथे एक पाइकदेवाचं देऊळ दिसलं. देऊळ म्हणजे साधीशी झोपडी. तेही नंतर कधीतरी बांधलेलं आहे. पण त्याच्या समोर चपट्या दगडांची एक वर्तुळाकार पुरातन रचना आहे. त्या रचनेच्या मधोमध एक गुळगुळीत गोल दगड आहे. ही आदिम लोकांची स्मशानभूमी असावी. त्या दगडांच्या वर्तुळाच्या मधे उभं राहिलं तर कोणी खोटं बोलू शकत नाही. खोटं बोललं तर भयंकर परिणाम होतात अशी गावकर्यांची श्रद्धा आहे.लेख
डेक्कन मेगालिथ
लोहयुगाच्या काळात (दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात - पहिल्या सहस्राब्दीच्या सुरुवातीस) दख्खन पठारावर मोठ्या प्रमाणात दगडी बांधकामे, धार्मिक विधी आणि स्मारक कार्यांशी संबंधित मेगालिथ तयार केले गेले. अनेक स्मारकांना मेगालिथ म्हणून पाहिले जाते, ज्याचे सामान्य वैशिष्ट्य म्हणजे दगडाच्या जाडसर रंगाच्या स्लॅबपासून त्यांची बांधणी. युरोप, आशिया आणि मध्य आणि दक्षिण आफ्रिकेतील संस्कृतींनी मेगालिथ तयार केले. भारतात, मेगालिथ केवळ दख्खन आणि दक्षिण भारतातच नव्हे तर विंध्य आणि अरावली पर्वतरांगांमध्ये तसेच आसाम आणि छोटानागपूर पठारावर देखील आढळतात.
दख्खनमध्ये सामान्यतः तीन प्रकारचे मेगालिथ आढळतात: चेंबर थडगे, अनचेंबर थडगे आणि दफनभूमीशी संबंधित नसलेले मेगालिथ. चेंबर थडग्यांमध्ये दोन किंवा चार उभ्या स्लॅबपासून बनवलेले एक चेंबर असते ज्याच्या वर एक आडवा कॅपस्टोन ठेवला जातो. भूमिगत कक्षांना सिस्ट म्हणतात, तर जमिनीवरील कक्षांना डोल्मेन म्हणतात. जेव्हा चेंबर केवळ अंशतः भूमिगत असतात तेव्हा त्यांना डोल्मेनॉइड सिस्ट म्हणतात. तीन प्रकारचे अनचेंबर दफन आहेत: खड्ड्यात दफनविधी जिथे अंत्यसंस्काराच्या वस्तू खड्ड्यात पुरल्या जातात, कलश दफनविधी जिथे त्या मोठ्या भांड्यात किंवा कलशात ठेवल्या जातात आणि सारकोफॅगस दफनविधी जिथे टेराकोटा कुंडात वस्तू असतात. खड्ड्यातील दफनविधी कधीकधी मोठ्या दगडांच्या वर्तुळाने, केर्न (दगडांचा ढीग) किंवा दोन्हीने चिन्हांकित केल्या जातात. त्यांच्यासोबत अनेकदा उभे दगड किंवा मेनहिरचे स्लॅब देखील असतात.
या प्रदेशातील सर्वात जुने स्मारक आणि दफनविधी नवपाषाण- चाल्कोलिथिक काळात खड्डा आणि कलश दफनविधीद्वारे सुरू झाल्याचे दिसून येते, जसे की वाटगल, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील इनामगाव येथील जुन्या ठिकाणी दिसून येते. मेगालिथ असलेल्या चेंबर थडग्या विशेषतः लोहयुगातील विकासाचा भाग होत्या. मध्य प्रदेशातील नागदा, नायकुंड, बोरगाव आणि जुनापानी येथील दफनविधींमध्ये बाणाचे टोक, कुऱ्हाडीचे टोक, चाकूचे पाते, विळा, क्लॅम्प, भाला, ब्लेड, त्रिशूळ आणि भाल्याचे टोक यासारख्या लोखंडी कलाकृतींच्या उपस्थितीमुळे याची पुष्टी होते. विद्वानांनी असे सुचवले आहे की हे लोखंड काढणे, वितळवणे आणि अवजारांच्या उत्पादनात महत्त्वपूर्ण धातुकर्म विकास दर्शवितात.
मेगालिथ साइट्सवर सामान्यतः काळ्या आणि लाल भांडी मातीच्या भांड्यांसारख्या इतर साहित्याच्या चिन्हांसह आढळतात. अॅगेट मणी, कोरलेली स्टीटाइट कानातले, मानवी आणि प्राण्यांच्या आकृत्या, तांबे आणि कांस्य कलाकृती, टेराकोटाच्या मूर्ती, कासवाचे कवच, लॅपिस लाझुली मणी आणि घोडा आणि रागीच्या धान्याचे अवशेष देखील कधीकधी आढळतात.
दख्खनमधील मेगालिथ हे वसाहती प्रशासकांकडून, हौशी आणि व्यावसायिकांकडून, रस मिळवून देणारे सर्वात जुने पुरातत्वीय अवशेष होते. सुरुवातीचे तपास अनियमित होते आणि त्यात अनेक मेगालिथिक दगडी कक्ष उघडण्यात आले होते, ज्यातील सामग्रीची नोंद आणि तपशीलवार नोंद करण्यात आली होती. पुरातत्वशास्त्रज्ञ मॉर्टिमर व्हीलर यांनी अधिक पद्धतशीर तपास सुरू केला आणि असा युक्तिवाद केला की मेगालिथ हे लोकांच्या एकसंध गटाचे अवशेष होते. तथापि, अलीकडील अभ्यासांनी हा दृष्टिकोन पूर्णपणे नाकारला आहे.
विद्वान आता यावर सहमत आहेत की मेगालिथ हे दख्खनमधील कृषी-पाद्री समुदायांच्या सामाजिक स्तरीकरण आणि अंतर्गत भिन्नतेचे प्रतीक असलेले भौतिक अवशेष म्हणून समजले जातात. ते एकतर स्मारक-स्मारक पद्धती, हस्तकला उत्पादन आणि उपभोग यांच्याशी संबंधित आहेत किंवा त्यांचे परिणाम आहेत. मेगालिथिक संरचनांची उभारणी ही सामुदायिक स्मरणोत्सव तसेच तांत्रिक ज्ञानाचा वापर करण्याचा एक व्यायाम होता. त्यांच्याशी संबंधित दफनविधी पद्धती उत्तर कर्नाटक आणि पश्चिम आंध्र प्रदेशात पसरलेल्या दिसतात.
मेगालिथिक स्थळांमध्ये आणि त्यांच्यामध्येही फरक आहे, ज्यामुळे असे सूचित होते की प्रादेशिक पर्यावरण आणि सामाजिक-राजकीय संघटना त्यांच्या निर्मितीमध्ये भूमिका बजावत होत्या. दफन केलेल्या लोकांच्या संख्येतील फरक, मृतदेहांवर कशी प्रक्रिया केली गेली आणि त्यांच्याकडे ठेवलेल्या कबर वस्तूंची संख्या आणि प्रकार यावरून सामाजिक अर्थ काढता येतो. हे सामाजिक पदानुक्रम प्रतिबिंबित करतात, ज्यामध्ये फरक कदाचित व्यवसाय, वंश, युद्ध पराक्रम आणि धार्मिक मूल्यांवर आधारित असू शकतात.
बहुतेक मेगालिथ हे शवगृहाच्या संदर्भाशी संबंधित आहेत आणि सामान्यतः त्या काळातील वसाहतींच्या जवळ आढळतात, तर काही अधिक एकांत आहेत आणि काही सोडून दिल्याच्या खुणा आहेत. ईशान्य कर्नाटक आणि पश्चिम तेलंगणामधील काही स्थळे दफन पद्धतींशी संबंधित नव्हती: संक्रांती आणि विषुववृत्तीसारख्या खगोलीय घटनांचा मागोवा घेण्यासाठी उभे दगड उभारले गेले आहेत असे दिसते, कदाचित हंगामी पीक चक्रांशी संबंधित. हे सामाजिक संघटनेचे उच्च प्रमाण देखील दर्शवते, ज्यासाठी मोठ्या प्रमाणात सांप्रदायिक विधी तसेच कामगार आणि संसाधने मिळविण्यासाठी आणि आयोजित करण्यासाठी व्यवस्थापकीय आणि विशेषज्ञ कौशल्ये आवश्यक असतात. या स्थळांसोबत पाण्याचे तलाव, गाळयुक्त टेरेस आणि पशुपालन छावण्यांचे अवशेष आढळले आहेत, जे कृषी संसाधनांशी त्यांचा संबंध सिद्ध करतात.
hirebenjal karnataka dolmen
Hirapur near Chandrapur Maharashtra
Dolmens at Hirebenakal; Karnataka, India; Photograph: Krishnakulkarni36 (2023), Wikimedia Commons
लिहिताना, दख्खनच्या मेगालिथमध्ये विद्वानांची आवड वाढत आहे, जरी अतिक्रमण आणि शहरीकरणामुळे अनेक स्थळे धोक्यात आली आहेत.
द मॅप अकादमी द्वारे प्रदान केलेले
मेगालिथ हे मोठ्या प्रमाणात दगडी बांधकाम आहेत जे शवगृह, धार्मिक विधी आणि स्मारक कार्यांशी संबंधित आहेत. ते लोहयुगाच्या उत्तरार्धात (बीसीईच्या दुसऱ्या - पहिल्या सहस्रकाच्या सुरुवातीच्या काळात) दख्खन पठारावर तयार केले गेले . अनेक स्मारकांना मेगालिथ म्हणून पाहिले जाते, ज्याचे सामान्य वैशिष्ट्य म्हणजे दगडाच्या जाडसर रंगाच्या स्लॅबपासून त्यांची बांधणी (खोदलेल्या दगडाचा संदर्भ देते जे त्याच्या वापरासाठी आवश्यक आकार आणि आकारात अंदाजे तयार केले जाते). मेगालिथ युरोप , आशिया आणि मध्य आणि दक्षिण आफ्रिकेतील संस्कृतींनी तयार केले. भारतात, मेगालिथ केवळ दख्खन आणि दक्षिण भारतातच नव्हे तर विंध्य आणि अरावली पर्वतरांगांमध्ये (मध्य भारतात), तसेच आसाम आणि छोटानागपूर पठारावर (ईशान्य भारतात) देखील आढळतात.
दख्खनमध्ये सामान्यतः तीन प्रकारचे मेगालिथ आढळतात: चेंबर थडगे, अनचेंबर थडगे आणि दफनविधीशी संबंधित नसलेले मेगालिथ.
चेंबर थडग्यांमध्ये दोन किंवा चार उभ्या स्लॅबपासून बनवलेला एक कक्ष असतो ज्याच्या वर एक आडवा कॅपस्टोन (छप्पर बनवणारा सपाट दगड) ठेवला जातो. भूमिगत कक्षांना सिस्ट म्हणतात, तर जमिनीवरील कक्षांना डोल्मेन म्हणतात. जेव्हा कक्ष केवळ अंशतः भूमिगत असतात तेव्हा त्यांना डोल्मेनॉइड सिस्ट म्हणतात.
तीन प्रकारचे अनकॉम्बर्ड दफनविधी आहेत: खड्ड्यात दफनविधी जिथे अंत्यसंस्काराच्या वस्तू खड्ड्यात पुरल्या जातात, कलशात दफनविधी जिथे त्या मोठ्या भांड्यात किंवा कलशात ठेवल्या जातात आणि सर्कोफॅगस दफनविधी जिथे टेराकोटा कुंडात वस्तू असतात. खड्ड्यात दफनविधी कधीकधी मोठ्या दगडांच्या वर्तुळाने, केर्नने (दगडांचा ढीग) किंवा दोन्हीने चिन्हांकित केल्या जातात. त्यांच्यासोबत अनेकदा उभे दगडांचे स्लॅब (ज्याला मेनहिर म्हणतात) देखील असतात.
या प्रदेशातील सर्वात जुने स्मारक आणि दफनविधी पद्धती नवपाषाण-चाल्कोलिथिक काळात (७००० ते ३००० ईसापूर्व) सुरू झाल्याचे दिसून येते, जसे की जुन्या ठिकाणी (जसे की वाटगल, कर्नाटक आणि इनामगाव, महाराष्ट्र) खड्डा आणि कलश दफनविधीद्वारे दिसून येते. मेगालिथ असलेल्या चेंबर थडग्या विशेषतः लोहयुगातील विकासाचा भाग होत्या. दफनविधींमध्ये (मध्य प्रदेशातील नागदा, नायकुंड, बोरगाव आणि जुनापानी येथे) बाणाचे टोक, कुऱ्हाडीचे टोक, चाकूचे ब्लेड, विळा, क्लॅम्प, भाला, ब्लेड, त्रिशूळ आणि भाल्यासारख्या लोखंडी कलाकृतींच्या उपस्थितीने याची पुष्टी होते. विद्वानांनी असे सुचवले आहे की हे लोखंड काढणे, वितळवणे आणि अवजारांच्या उत्पादनात महत्त्वपूर्ण धातुकर्म विकास दर्शवितात. वितळवणे हे उत्खनन धातुकर्माचे एक प्रकार आहे. यामध्ये धातूला उच्च तापमानाला गरम करून त्याच्या धातूपासून (धातू असलेले खनिज) धातू काढणे समाविष्ट आहे. वितळवण्याच्या प्रक्रियेसह, धातू नंतर द्रव स्वरूपात सोडला जातो.
मेगालिथ साइट्समध्ये सामान्यतः काळ्या आणि लाल भांडी मातीच्या भांड्यांसारख्या इतर साहित्य चिन्हांसह असतात. अॅगेट (दगडाचे) मणी, कोरलेली स्टीटाइट कानातले, मानवी आणि प्राण्यांच्या आकृत्या, तांबे आणि कांस्य कलाकृती, टेराकोटाच्या मूर्ती, कासवाचे कवच, लॅपिस लाझुली मणी आणि घोड्याच्या चण्याचे अवशेष (उष्णकटिबंधीय दक्षिण आशियातील मूळ शेंगा) आणि रागी धान्य देखील कधीकधी आढळतात.
दख्खनमधील मेगालिथ हे ब्रिटीश वसाहती पुरातत्वशास्त्रज्ञांकडून तसेच पुरातत्वशास्त्रात रस असलेले अधिकारी, हौशी आणि व्यावसायिक दोघांकडूनही रस निर्माण करणारे सर्वात जुने पुरातत्वीय अवशेष होते. सुरुवातीचे तपास अनियमित होते आणि त्यात अनेक मेगालिथिक दगडी कक्ष उघडणे समाविष्ट होते, ज्यातील सामग्रीची नोंद आणि तपशीलवार नोंद करण्यात आली होती. ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ मॉर्टिमर व्हीलर यांनी १९४० च्या मध्यात अधिक पद्धतशीर तपास सुरू केला आणि असा युक्तिवाद केला की मेगालिथ हे एका समान लोकांच्या गटाचे अवशेष होते. तथापि, अलीकडील अभ्यासांनी या मताला मोठ्या प्रमाणात नाकारले आहे.
विद्वान आता यावर सहमत आहेत की मेगालिथ हे दख्खनमधील कृषी-पाद्री समुदायांच्या सामाजिक स्तरीकरण आणि अंतर्गत फरक दर्शविणारे भौतिक अवशेष म्हणून सर्वोत्तम समजले जातात. ते एकतर स्मारक-स्मारक पद्धती, हस्तकला उत्पादन आणि वापराशी संबंधित आहेत किंवा त्यांचे परिणाम आहेत. मेगालिथिक संरचनांची उभारणी ही सामुदायिक स्मरणोत्सव तसेच तांत्रिक ज्ञानाचा वापर करण्याचा एक व्यायाम होता. त्यांच्याशी संबंधित दफनविधी पद्धती उत्तर कर्नाटक आणि पश्चिम आंध्र प्रदेशात पसरलेल्या दिसतात.
मेगालिथिक स्थळांमध्ये आणि त्यांच्यामध्येही फरक आहे, ज्यामुळे असे सूचित होते की प्रादेशिक पर्यावरण आणि सामाजिक-राजकीय संघटना त्यांच्या निर्मितीमध्ये भूमिका बजावत होत्या. दफन केलेल्या लोकांच्या संख्येतील फरक, मृतदेहांवर कशी प्रक्रिया केली गेली आणि त्यांच्याकडे ठेवलेल्या कबर वस्तूंची संख्या आणि प्रकार यावरून सामाजिक अर्थ काढता येतो. हे सामाजिक पदानुक्रम प्रतिबिंबित करतात, ज्यामध्ये फरक कदाचित व्यवसाय, वंश, युद्ध पराक्रम आणि धार्मिक मूल्यांवर आधारित असू शकतात.
बहुतेक मेगालिथ हे शवगृहाच्या संदर्भाशी संबंधित आहेत आणि सामान्यतः त्या काळातील वसाहतींच्या जवळ आढळतात, तर काही अधिक एकांत आहेत आणि काही सोडून दिल्याच्या खुणा आहेत. काही स्थळे (जसे की ईशान्य कर्नाटक आणि पश्चिम तेलंगणा) दफन पद्धतींशी संबंधित नव्हती: उभे दगड संक्रांती आणि विषुववृत्ती सारख्या खगोलीय घटनांचा मागोवा घेण्यासाठी उभारले गेले आहेत असे दिसते, कदाचित हंगामी पीक चक्रांशी संबंधित. हे सामाजिक संघटनेचे उच्च प्रमाण देखील दर्शवते, ज्यासाठी मोठ्या प्रमाणात सांप्रदायिक विधी तसेच कामगार आणि संसाधने मिळविण्यासाठी आणि आयोजित करण्यासाठी व्यवस्थापकीय आणि विशेषज्ञ कौशल्ये आवश्यक असतात. या स्थळांसोबत पाण्याचे तलाव, गाळयुक्त टेरेस आणि पशुपालन छावण्यांचे अवशेष आढळले आहेत, जे कृषी संसाधनांशी त्यांचा संबंध सिद्ध करतात.
लिहिताना, दख्खनच्या मेगालिथमध्ये विद्वानांची आवड वाढत आहे, जरी अतिक्रमण आणि शहरीकरणामुळे अनेक स्थळे धोक्यात आली आहेत.
अतिरिक्त संसाधने
- पीटर जी. जोहानसेन, " दक्षिण दख्खन लोहयुग: प्राचीन ऐतिहासिक आंध्रदेशाचे पूर्वज ", अमरावती: संदर्भातील एका प्रारंभिक बौद्ध स्मारकाची कला, अकिरा शिमादा आणि मायकेल विलिस यांनी संपादित केले (लंडन: ब्रिटिश संग्रहालय, २०१६).
- श्रीकुमार एम. मेनन, “मेगालिथ आणि नंतरचे स्मारके,” प्राचीन भारत: ओळख, सीमा आणि सांस्कृतिक पद्धती , संपादक एच. कादंबी आणि डी.ए. प्रसन्ना (२०१९).
- अलोका पराशर, “दख्खनच्या सुरुवातीच्या काळात समाज आणि संस्कृतीचे स्वरूप” द इंडियन इकॉनॉमिक अँड सोशल हिस्ट्री रिव्ह्यू २९, क्रमांक ४ (१९९२): पृ. ४३७–४७७.
- उपिंदर सिंग, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास: पाषाण युगापासून १२ व्या शतकापर्यंत (नोएडा, उत्तर प्रदेश: पिअर्सन इंडिया, २०१६).
मूळतः स्मार्टहिस्टोरी द्वारे ०८.०९.२०२२ रोजी क्रिएटिव्ह कॉमन्स अॅट्रिब्यूशन-नॉन-कमर्शियल-शेअरअलाइक ४.० आंतरराष्ट्रीय परवान्याअंतर्गत प्रकाशित .
https://www.tarunbharat.net/Encyc/2023/4/30/71-stone-circles-found-at-Yesamba-Shila.html
Abstract
Stone labyrinths have recently been discovered at four new localities in parts of the Sangli District of Maharashtra in the western-central region of India. Three, situated in Walwa Tehsil and a fourth in Kavtemahankal Tehsil, throw light on an ancient trade route between the early historic settlements and trade centres of Kolhapur and Karad, as well as between Kolhapur and Ter. These suitable routes are discussed in cultural, historical, archaeological, geological and geomorphologic points of view.
The authors argue that these labyrinths, in the south-central Deccan plateau region just after the Sahyadri escarpment, were constructed alongside ancient trade routes in the early historic period, and were used by travellers following them and visiting the Buddhist caves along the roads. The stone labyrinths were constructed at the junctions and passes along these ways.
Introduction
The labyrinth is one of the oldest contemplative devices known to humankind, and dates back more than 3000 years. In India, the labyrinth has been recorded from Harappan to colonial periods in different forms, from many different locations. These labyrinths are depicted as rock paintings and carvings, as images and pavements in temples, and constructed of stones laid on the ground.
Behind the design, drawing, and construction of these labyrinths lie hidden meanings which vary from place to place. Most of the time, they are connected to the history of that area and well-known stories from Indian literature and mythical epics. The labyrinth was used to illustrate the strategic formation used in warfare known as chakravyuh; in ancient epics as manaschakra, a symbol used in personal and spiritual growth; as rangoli, a symbol used in traditional folk art and in mythology as yamadwara. It may also have served as a mark of significance for confusing places and passes on ancient trade routes and the stone labyrinths may be seen as a landmark in these places.
Study Areas
The study areas of Aitawade Budrukh and Vashi are situated in the middle reaches of the Warana river basin and politically in Walwa Tehsil of the Sangli district of Maharashtra, west-central India.
The Aitawade Budrukh Labyrinths
The first labyrinth, 11.7 metres in diameter and of 7-circuit classical form, is situated 2.2 kilometres northeast of Dhagewadi, the nearest settlement, on rocky ground in the hilly, scrub forest of the Peth Forest Reserve, on right side of the cart road, near the Khandoba Temple that is located around 25 meters northwest of the labyrinth. Latitude: 16.993755 N, Longitude: 74.206457 E.
The second example, 9.2 metres in diameter and also of 7-circuit classical form, is located 1.75 km NE of Dhagewadi and 0.5 km south of the previous labyrinth, in the Aitawade Budrukh reserve forest area, along the south side of the bullock cart road near the Pavatka temple that is located around 20 metres southwest of the labyrinth. Latitude: 16.987677 N, Longitude: 74.207794 E.
The Vashi Labyrinth
The third labyrinth is located 3.0 km east of the first two labyrinths, 1.1 km SSE of the village of Shivpuri, the nearest settlement, and stands on a rocky surface in a pass in between two hillocks, near the boundary of the Kameri forest reserve. This location is at the remote northern boundary of the Vashi village landholding. The outermost circuits of this labyrinth are somewhat damaged, but the design was originally of 7-circuit classical form. Its current diameter is 10.8 metres, but it would originally have been around 13.5 metres. Latitude: 16.988316 N, Longitude: 74.236290 E.
This area is bounded by Retharedharan (to the NW); Shivpuri (N); Kameri (NE); Jakraiwadi (E); Ladegaon (SSE); Aitawade Budrukh (S); Dhagewadi and Karve (SSW). It is mapped on the Survey of India toposheet map 47 L/1, 1:50,000 scale.
The Malangaon Labyrinth
The other study area of Manerajuri is situated in the Agrani river basin and politically in Kavathemahankal Tehsil of the Sangli district of Maharashtra, west-central India, just over 50 km to the east of the other three labyrinths described above. The fourth labyrinth is situated on a rocky hillock area 4.5 km southwest of Malangaon village, in the area known as Kodyacha Maal, on the north side of the express roadway between Sangli and Solapur, via Kumathe, and under the jurisdiction of Manerajuri, the nearest large village, to the west. The shape and form of this labyrinth is slightly irregular, but is clearly of 7-circuit classical form and 9.9. metres wide. A modern enclosure has been built around the labyrinth to protect it. Latitude: 17.020806 N, Longitude: 74.747338 E.
This area is bounded by Bhosalenagar (to the NW) and Manerajuri (W); Yogewadi (SW); Boargaon (E); Malangaon and Gavahan (NE).
Geology and Geomorphology
The geology of the study area of the Aitawade Budrukh and Vashi labyrinths is a low elevation region with circumdenuded and isolated mesa-type features typical of the Deccan volcanic land present on the plateau region of Maharashtra, close to the foothill region of the Sahyadri escarpment. This moderate to deeply weathered hilly landscape with scanty vegetation of thorny plants and seasonal grasses is the source of the Mallikarjun hill stream, a minor tributary of the Warana river in its upper reaches. This hill also acts as a ridgeline separating the Warana basin on its right side and Krishna River on its left. Geologically, the study area belongs to the Southern Deccan Volcanic Province of the Deccan Traps formation of India. It is one of the largest volcanic provinces on the earth and was formed during the upper Cretaceous to lower Eocene period as a result of fissure type lava eruptions [Sabale 2008].
The Aitawade Budrukh labyrinths are located on sub-hillock plateaus aligned on the same hills, but on opposite sides of a valley divided by a stream, and along this gully a bullock cart road is present. This road was considered an important junction on an ancient short-cut route, which leads from the Konkan coast of Maharashtra and Goa to the west, linking Kolhapur and Karad.
Ancient trade routes and trading centres During the Satavahana dynasty (late 2nd century BCE to early 3rd century CE) control of trade and points of exchange was a main source of revenue. The rulers were responsible for offering protection to the caravans on their journey and were entitled to a fee for the service [Gurukkal, p.264]. This dynasty owed their prosperity to trade, a view justifiably supported by most historians, according to whom the period witnessed a remarkable growth of inland as well as overseas commerce in the Deccan areas.
The Satavahana country was well known to the Greco-Roman geographers and navigators as a landscape full of forest goods and the Deccan Plateau was rich in forested mountain and wild animals. Consequently, there were several inland points of exchange acting as feeders for the Satavahana ports along west coast of India. The Greco-Roman merchant mariners were visiting these ports and bartering metals including tin and Italian bronze artifacts and also fine quality coral, as demonstrated by archaeological finds at the domestic site of Kolhapur, which is close to the study area. Karad and Kolhapur were important trade centres at this time, and the port of Dabhol-Khed connected to the Karad route through the Hatlot Ghat, so called because the slope of the ghat was so steep and difficult that the drivers of loaded carts had to get down to push the carts uphill (hatlot meaning hand pushing) [Hebalkar, p.27]. At Brahmapuri, located in vicinity of Kolhapur city, three bronze mirrors were excavated, one an authentic Roman import and two that may be Satavahana copies, along with a figure of Poseidon, the Graeco-Roman god of the sea and a clay bulla prepared from a Roman coin [Sankalia, p.9 & 97]. Similarly, two heavily corroded bronze mirrors, iron implements, bangles, Roman pottery, Satavahana and Roman coins were reported from another Satavahana site at Ter, lying to the northeast of Kolhapur [Suresh, p.127].
Discussion and Conclusion
To understand the relationship of these labyrinths with the surrounding culture, a detailed site catchment analysis was carried out. Through a systematic village to village survey in and around these locations, we explored a number of sites of different cultural periods. While further research work is required to understand the importance and function of these labyrinths in Maharashtra, as discussed above, the study area of the Aitawade Budrukh and Malangaon labyrinths is at a point where two ancient trade routes from Kolhapur divide, i.e., the one going to Karad and another towards Ter. The location of the labyrinths at Aitawade Budrukh was at a major junction below the upper shield land, on a medium elevated and dissected ridgeline. From this ideal location, both the sites are visible, accessible by good road connection, and nearly equidistant. Therefore, after looking at such suitable landform characters, it seems they may have selected this location for the establishment of these labyrinths. Likewise, the labyrinth at Malangaon is situated alongside the road linking Kolhapur and Pandharpur. As discussed above, goods from the Konkan ports were loaded on bullock carts and carried through the ghat section of the plateau region to different localities in various directions. Therefore, new travellers can select the proper road to reach their destination and the labyrinths at this junction give proper direction to the travellers to reach their destination. In this process, these four labyrinths in Maharashtra all played a very important role in guiding travellers along these roads. These newly described labyrinths will prove to be important evidence of ancient Indian culture and trade relations. Further research work is required to understand the importance and function of the labyrinths discovered in the region of Maharashtra.
Original and highlighted ancient basaltic rock depiction of cow mother and his calf.
कोकणाप्रमाणंच सांगलीतही सापडल्या अश्मयुगीन संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या 'आदिमानव वस्ती'च्या पाऊलखुणा
दीपक पवार
अश्मयुगीन संस्कृतीचे (Stone Age Culture) दर्शन घडवणाऱ्या या चित्रांचा पुरातत्त्व विभागाने अभ्यास करून ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारक घोषित करावे, अशी मागणी आहे.
इटकरे : कोकण विभागातील (Konkan) रत्नागिरी जिल्ह्यातील चार गावांतील कातळ शिल्पे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाली आहेत. सांगली जिल्ह्यातही अशी कातळ शिल्पे (Katal Shilp) वाळवा तालुक्यात येडेनिपाणी, इटकरे, वशी, शिवपुरी, ढगेवाडी, ऐतवडे बुद्रुक, डोंगरवाडी, नेर्ले, भाटवडे, तर मळणगाव (कवठेमहांकाळ) येथे कातळ शिल्पे व चक्रव्यूह आढळून आले आहेत.
अश्मयुगीन संस्कृतीचे (Stone Age Culture) दर्शन घडवणाऱ्या या चित्रांचा पुरातत्त्व विभागाने अभ्यास करून ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारक घोषित करावे, अशी मागणी आहे. येडेनिपाणीजवळ मल्लिकार्जुन मंदिराच्या पश्चिम बाजूस ठिकठिकाणी कातळावर चिन्हे कोरली आहेत. महामार्गाच्या पश्चिमेस तुकाई डोंगरात महादेव मंदिराजवळ अशी शिल्पे आढळतात. वशी व डोंगरवाडीतील डोंगररांगांत सपाटी भागात व नेर्लेच्या सुळकी डोंगर परिसरात अशीच शिल्पे आढळली आहेत.
रिंग असलेले कप, जोडलेले कप, शेपटी कप, एककेंद्रित वर्तुळे, कोन तसेच सर्जनेंद्रियांच्या खुणा आढळतात. संशोधकांच्या मते, आदिमानव सखल भागातील शिकार करून सुरक्षिततेसाठी उंचवट्यावरील सपाटी भागात येत असावेत. वास्तव्यासाठी सुरक्षित असल्याने त्यांचा त्या जागी अधिकाधिक वावर राहिला असण्याची शक्यता आहे. या काळात दगडाच्याच अणुकूचीदार हत्याराने संवाद किंवा आदिमानवांना व्यक्त होण्यासाठी खडकावर चिन्हे कोरली असावीत.
आकाश निरीक्षण, तारे, हवामान, जन्म-मृत्यू नोंद, ऋतू, पाऊस, पाणीसाठा या बाबींशी निगडित चिन्हे आहेत. ती आदिमानवाच्या वास्तव्याच्या खुणा आहेत. संशोधक सचिन पाटील यांनी शिल्पांची पाहणी करून या परिसराला आदिमानव वसाहती, झुंडी, सातवाहन, चालुक्य, यादवकाल असा ऐतिहासिक वारसा असावा, असे मत मांडले आहे. डोंगर उतारावर २० ते ३० अंशाच्या कोनात कातळ शिल्पे आहेत. शिल्पांचे युरोप खंडातील स्वीडन, ब्रिटन, स्कॉटलंड, निअँडथर लॅंड येथे आढळलेल्या शिल्पांशी साधर्म्य आहे.
जिल्ह्यात आढळलेली शिल्पे आदिमानवाच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा आहेत. मातृत्व व प्रजननाचे महत्त्वाचे पुरावे या चिन्हांकित खुणा असून त्या जतन व संवर्धनाची गरज आहे. शासनाने ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्यास शिल्पामागचे रहस्य उलगडण्यास, संवर्धनास सहाय्य होणार आहे. ग्रामपंचायत पातळीपासून प्रयत्न होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतींनी ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारक करण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करायला हवा.
कोकणात १७५ गावांत शिल्पे
कोकणात १७५ गावांत २ हजारांहून अधिक कातळ खोदशिल्पे आहेत. उक्षी, बारसू, चवे, देवीहसोळ, कशेळी येथील शिल्पे राज्य संरक्षित स्मारक बनली आहेत. आणखी १२ ठिकाणांना दर्जा मिळेल.
जिल्ह्यातील ११ ठिकाणांची कातळ शिल्पे व पाच दगडी चक्रव्यूह हा पुरातत्त्वातील समृद्ध ठेवा आहे. संवर्धन होणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजन समितीला प्रतिवर्षी निधी मिळतो. ३ टक्के रक्कम वारसा संवर्धनासाठी वापरायची आहे. कातळ शिल्प, चक्रव्यूह संरक्षणासाठी नियोजन करायला हवे.
-सचिन पाटील, पुरातत्त्व अभ्यासक, कुरळप
मल्लिकार्जुनसह वाळवा तालुक्यातील अन्यत्र आढळणाऱ्या कातळ शिल्पांना पुरातत्त्व विभागाने महत्त्व दिले पाहिजे. शासन पातळीवर संवर्धनाचा निर्णय होण्यासाठी ग्रामपंचायतीकडून पत्रव्यवहार करण्यात येईल.
-आनंदराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य, येडेनिपाणी
गावच्या पश्चिमेला सुळकी डोंगरात प्राचीन कातळ शिल्प कलाकृती आढळून आली. हा पुरातन समृद्ध ठेवा ‘सकाळ’ने समोर आणला. शासनाने ही ठिकाणे संरक्षित करावी. अनुदानही द्यावे. त्यासाठी ग्रामपंचायत पाठपुरावा करेल.
-संजय पाटील, सरपंच, नेर्ले
कोड्याचा माळ…
सांगली पासून साधारणत: 30 किलो मिटर अंतरावर असनार तासगाव तालुक्यातील योगेवाडी हे छोटस गाव. हे गाव मणेराजूरी या गावा शेजारी आहे. या गावाची खास बात म्हणजे येथे असनारा कोड्याचा माळ. येथे दगडांची मांडणी करुन एक कोडं तयार केल गेल आहे. ह्या कोड्या मुळेच ह्या माळा चे नाव ‘कोड्याचा माळ’ असे पडले आहे. हे कोडं आज पर्यांत कोणाला सुटल नाही. या कोड्यात माणूस गेला की आतच फिरतच बसतो.
याच्या निर्मीती विषयची एक दंत कथा अशी आहे की फार फार वर्षा पुर्वी एक तमाश गिरीन होती. तिच्या नादाला दोन सावकार लागेले होते. ते आपापसात तिला मिळावण्यासाठी भांडत होते. हे पाहून तिने त्यांस हे कोड घातल. आणि सांगितल जो कोण आधी हे कोड सोडवेल त्याची मी होइन. आणि जो पर्यंत त्यांच हे कोड सोडवून होत नाही तो पर्यंत लग्न न करण्याच वचन दिल आणि घेतल. म्हातर पर्यंत ते दोघे हे कोड सोडवत बसले पण त्याना हे कोड काही सुटल नाही. आता हे तिघे ही या जगात नाहीत पण त्याच्या या प्रेमी त्रिकोणाच चिन्ह आजून योगेवाडीत आहे.
असही म्हणल जात की, ती दगडं बाजूला काडून ठेवली तर ती परत दुसर्या दिवशी तेथेच येवून बसतात. जो कोण हे कोडे सोडवेल त्याच नशीब फळफळेल. पण एकदा त्या कोड्यात गेला की ते पुर्ण करुनच बाहेर यावे लागते. आर्ध्यातूनच मागे आल्यास त्याच्या मागे पिडा लागते. आमवस्येच्या रात्री तर लोक तेथून जावयास घाबरतात. यासगळ्या भाकड कथा जुण्या लोकांनी कदाचीत त्याच्या मनोरंजनासाठी केल्या असतील. पण त्या लोकांच डोक किती सुपीक होत याच हे ज्वलंत उदाहरण आहे. मी स्वत: त्या स्थळाला भेट देवून ते कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला पण आत गेल्या वर आतच फिरत राहते बाहेर येत नाही. फार मजेशीर आणि कुतुहलात्मक स्थळ आहे. एकदा तरी अवश्य भेट द्या.
माहिती साभार – पुरातन वाडे व गढी फेसबुक ग्रुप
सांगली जिल्ह्यातील कलावंतीणीचे कोडे ! (The mystery design in Sangli district)
कलावंतीणीच्या ‘कोड्याचा माळ’ या नावाने सांगली जिल्ह्याच्या मणेराजुरी या गावच्या हद्दीतील एक भूभाग प्रसिद्ध आहे. ते ‘कोडे’ साधारण षटकोनी आकारात, अर्धवर्तुळात मांडलेले दिसते. माळावरील जागेला ‘कलावंतीणीचे कोडे’, ‘कोड्याचा माळ’ अशा वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. ती जमीन ब्रिटिशांच्या काळात सरकारजमा झाली. तो माळ पूर्वी इचलकरंजी संस्थानामध्ये होता. मणेराजुरी हे गाव आंदण दिले गेल्याचा संदर्भ पेशवाईच्या काळात सापडतो. त्याआधी औरंगजेब विजापूर-सातारा मार्गाने जात असे असेही सांगितले जाते. मोठ्या विस्तीर्ण माळावर, कुमठेफाटा ते शिरढोण या रस्त्याच्या कडेला ते कोडे आहे. खेड्यांतील लोक अमावस्या-पौर्णिमेला तेथे येऊन नारळ, हळदकुंकू, कापड ठेवतात.

कोड्याबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका ऐकण्यास मिळतात. मणेराजुरीत कलावंतीण राहण्यास आली. तिने तिची कला सादर करताना, तिच्या बुद्धीच्या जोरावर अनेक मातब्बरांना, राजे-रजवाड्यांना पराभूत केले. तिने तिच्या बुद्धिसामर्थ्याने माळरानावर लहानमोठ्या दगडगोट्यांचे कोडे मांडले. ती ते कोडे सोडवेल त्याच्याशी लग्न करणार होती. तसा तिचा पण होता. अनेकांनी कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात कोणी यशस्वी झाले नाही. कोडे सोडवताना एक प्रमुख अट अशी होती, की ज्या वाटेने कोड्यात प्रवेश करायचा ती वाट सोडून दुसऱ्या वाटेने बाहेर पडायचे. मात्र, ग्रामस्थ, ते कोणाला अजून जमलेले नाही असे सांगतात. कलावंतीणीने बुद्धिमत्तेच्या जोरावर शंभर बिघा जमीन बक्षीस म्हणून मिळवली. तिला वारस नाहीत म्हणून जमीन सरकारजमा झाली.
मणेराजुरी गावात तलाठी ऑफिसच्या पाठीमागे सरकार वाडा आहे. तो कलावंतीणीचा वाडा म्हणून ओळखला जातो. वाडा जवळजवळ नामशेष होत आला आहे. मात्र अजून एक-दोन भिंती, चौथरा, लाकडी खांब उभे करण्यासाठीचे जोते, दगडाचे घडवलेले चौकोन दिसून येतात.
दुसरी आख्यायिका अशी, की एक राजपुत्र त्या कलावंतीणीच्या प्रेमात पडला. त्याचा विचार तिच्याशी लग्न करण्याचा होता. त्याने त्याचे मनोगत तिच्याजवळ उघड केले, तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. अर्थात तिला कितीही वाटले तरी ती त्याच्याशी लग्नाचा विचार करूच शकत नव्हती. तिला तिच्यामुळे राजपुत्राच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये असे वाटत होते. त्यामुळे तिने स्वतःची सुटका त्याच्या प्रेमजाळ्यातून करून घेण्याचा निर्णय घेतला. एके रात्री, ती कोणासही न सांगता गाव सोडून निघाली. ती पहाटेपर्यंत त्या माळावर आली. राजपुत्राला ती बातमी समजताच तो तिच्या मागावर निघाला. त्याने तिला त्या माळावर गाठले. ती घाबरली. तिला तिची सुटका होणार नाही असे वाटू लागले. तिने राजपुत्राला अट घातली, की ती एक कोडे तेथे मांडेल आणि त्याने ते सोडवल्यास ती त्याच्याबरोबर लग्न करेल. राजपुत्राने ते आव्हान स्वीकारले, पण राजपुत्राला ते कोडे सोडवता आले नाही. तिची सुटका झाली !

छोट्यामोठ्या दगडगोट्यांची मांडणी करून मणेराजुरी गावातील माळावर बनवलेले ‘कोडे’ मांडलेले दिसते, हे खरे. ती आखणी अर्धवर्तुळाकार आकारात साधारण तीन गोल एकमेकांत मिसळून केलेली आहे. तेथे ईशान्य बाजूकडून प्रवेश करून, सर्व गोलांतून फिरून नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर येणे अशी योजना आहे. कलावंतीणीचा दंडक आत असलेल्या अरूंद मार्गावरून जाताना, एकाच मार्गावरून परत जायचे नाही असा होता. आजुबाजूच्या गावांतून लोक येतात. कोडे सोडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र ते व्यवस्थित रीत्या सोडवले जात नाही. कोड्याबद्दल लोकमानसात कुतूहल आहे. अशा कोणत्याही अद्भुत गोष्टीबद्दल स्वाभाविकपणे निर्माण होतात तशा दंतकथा या ‘कोड्या’बद्दल आहेत. उदाहरणार्थ, कोडे सोडवण्याचा प्रयत्न करेल, तो आंधळा होईल ! ज्या जागी ते कोडे मांडलेले आहे, ते वर्षानुवर्षे तसेच आहे. ऊन-पाऊस, वादळवारा यांचा थोडा परिणाम त्यावर झालेला असणारच. तेथील लहान लहान गोटे थोडे हलवले गेले असावेत असेही दिसते. त्यामुळे आतील रचनेत थोडा बदल झाल्याचे जाणवते.
– डॉ. प्रल्हाद कुलकर्णी 8830072503 drpakulk@yahoo.com
शिरढोणला कलावंतीणी कोड्याचे कुतूहल
Updated on:
शिरढोण - कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावापासून चार किमी तर बोरगावपासून अडीच किमी अंतरावर कलावंतीणीचे कोडे हे ठिकाण आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या याला आजही महत्त्व प्राप्त आहे. हे कोडे अध्याप सुटत नाही याबाबत लोकांत कुतूहल आहे.
कलावंतीणचे कोडे हे आज अखेर न सुटलेले कोडे आहे हे सोडवण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला; परंतु कोडे सुटले नाही या कोडे बाबतची आख्यायिका अशी अंदाजे चारशे वर्षांपूर्वी या भागात कलावंतीणी रहात होती. ही कलावंतीणी अतिशय श्रीमंत होती. तिच्याकडे नोकर-चाकर तसेच पाचशे बिगा जमीन होती. ती कलावंती घोडेस्वारीमध्ये निष्णात होती. या कलावंतीणीची सौंदर्य कला तत्कालीन दिल्ली बादशहाच्या कानी गेली. या कलावंतीणीला आपल्याकडे येण्यासाठी सैनिकांमार्फत निमंत्रण दिले.
चौदा दिवसांच्या प्रवासानंतर बादशहाचे सैन्य कलावंतीणीच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी बादशहाचा निरोप कलावंतीणीला दिला. यावर कलावंतीणीने त्यांना उत्तर दिले. जर तुम्ही मात्र सांगितलेल्या दोन अटी पूर्ण केल्यास मी बादशहाकडे यायला तयार आहे. पहिली अट तुम्ही माझ्याबरोबर एक प्रहर घोडे सवारी करून त्यामध्ये मला पराजित करायचं व दुसरी अट म्हणजे याठिकाणी दगडाचे कोडे तयार केले आहे ते सोडवून त्यातून तुम्ही बाहेर पडायचे या दोन्ही अटी सैनिकांनी मान्य केल्या; मात्र या दोन्ही अटींमध्ये ते अपयशी ठरले व रिकाम्या हाताने सैन्य निघून गेले. त्यानंतर स्वतः बादशहा दिल्लीहून येथे आला. त्यांनी ही कलावंतीणीच्या असणाऱ्या अटी सोडवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यालाही सोडवता आल्या नाहीत.
प्रवाशांचे आकर्षण
तासगाव ते कवठेमहांकाळ रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्याकडेला असलेले कोडे ठेकेदाराने कलावंतीणीच्या कोड्याला बाजूने बांधकाम करून त्यामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविले आहेत व या कोड्याचे सुशोभीकरण केले. तर बाजूस बसण्यासाठी बाकड्याची सोय केली आहे. कोड्याची माळ अशी या ठिकाणाची ओळख झाली आहे. आज ही या रस्त्यावरून वाहनधारक, दुचाकीस्वार व पायी जाणारे प्रवासी कोडे सोडवण्याचा प्रयत्न करतात; पण सुटत नाही. हे कोडे प्रवांशाचे आकर्षण ठरले आहे.
हे चक्रव्यूह व्यापारी व्यापाऱ्यांसाठी दिशा चिन्ह म्हणून काम करतात. भूलभुलैया अनेक संस्कृतींमध्ये प्रजनन प्रतीक म्हणून संबंधित आहेत आणि लोकांसाठी ध्यान साधन म्हणून देखील काम करतात. स्थानिक लोक त्यांना 'कोडे' (कोडे) म्हणून संबोधतात, परंतु वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्यांना 'चक्रव्यूह', 'मंचक्र' आणि 'यमद्वार' असेही म्हणतात.कोल्हापूर जिल्ह्यात आणखी चक्रव्यूह सापडण्याची शक्यता आहे.
Sangli labyrinth to be conserved'
![]()
The site of stone labyrinths, which illustrates the footsteps of ancient Indo-Roman culture at Aitawde Budruk in Walva taluka. Photo: Rahul Gayakwad/TOI
SANGLI: Guardian minister of Sangli Jayant Patil visited the site of ancient labyrinth in Walva taluka, of Sangli district, and assured that its conservation would be done through the state archaeology department, in coordination with Archaeological Survey of India (ASI). MLA Mansing Naik was also present.
Patil said: "These stone labyrinths illustrate the existence of ancient Indo-Roman culture at Aitawde Budruk in Walva taluka."
According to the archaeological study presented by Sachin Patil, foreign trade had been taking place in this area even in the third century BC.
It is also evident that Greco-Roman merchants came here and the symbol on their coins and the layout of this stone labyrinth is similar.
"There are historical references to the arrival of foreign traders in Kolhapur, Karad and Ter in western Maharashtra. The state is ready to help in the conservation of all the newly discovered ancient heritage sites and such symbols in Maharashtra," added Jayant Patil.
Posts Tagged With: Krishnagiri District
Ancient Adaptabilities
Day 166: June 15
In The Year of Living Honestly
In The Quarter of: Education
In The Month of: Exploration
The 2,500 year old labyrinth of Horus in the Krishnagiri District of Southern India. Photo Credits: Times of India
Estimated at being 2,500 years old, the discovery of a circular labyrinth was made only a year before of an ancient labyrinth design by two researchers that was observed in our exploration for yesterday. This design may be 500 years older and sits at approximately 700 square feet in area, making it another megalithic reward.
This labyrinth is located only two hours north of the other ancient labyrinth in the forested town of Horus in the Krishnagiri district of Southern India. It is a place where gardens are not overrun by rabbits, but trampled annually by elephants to give some perspective of the area and Indian culture.
This circle of stones was found in a simple and obscure community used unknowingly in ceremony and ritual by its members adopting it in a prayerful way and adding it to their way of life. Its natural wonder and wisdom must have appealed to the community to simply adjust by using it and thereby gaining in understanding rather than clearing it in the name of progress. The labyrinth existed before any of its inhabitants giving it a sense of greater appreciation and respect perhaps.
१४०० ईसापूर्व ते ८०० ईसापूर्व दरम्यान द्वीपकल्पात महत्त्वाचे सामाजिक आणि तांत्रिक बदल घडले. हा काळ मेगालिथिक परंपरेच्या उदयाशी संबंधित आहे, ज्यामध्ये निवडक व्यक्तींसाठी, कदाचित उच्चभ्रू लोकांसाठी प्रभावी दगडांनी बांधलेले दफन स्मारके बांधली गेली ( आकृती ९ आणि १० ). याच काळात लोह धातूशास्त्राची स्थापना झाली आणि त्यासोबतच जंगलातून खनिज संसाधने आणि कोळसा काढण्यासाठी नवीन मागणी आली. लोहकामाचे सर्वात जुने पुरावे सुमारे १२०० ईसापूर्व बुक्कासागरा येथे आहेत ( जोहानसेन, २०१९ ). मेगालिथिक दफन संरचनांचे बांधकाम प्रथम उत्तर कर्नाटक आणि पूर्व महाराष्ट्र (विदर्भ) मध्ये उदयास आले असावे. दक्षिणेत, अश्मौंड नवपाषाण परंपरेपासून मेगालिथिक परंपरेत स्पष्ट सातत्य आहे. तथापि, महाराष्ट्रात, राज्याच्या पश्चिमेकडील चाल्कोलिथिक गावांची ठिकाणे मोठ्या प्रमाणात सोडून दिलेली दिसतात, तर पूर्वेला मेगालिथिक दफनभूमींसोबत नवीन गावांची ठिकाणे उदयास आली.
पूर्ण आकाराची प्रतिमा डाउनलोड करण्यासाठी साइन इन करा.

आकृती ९ . दख्खनमधील मेगालिथिक थडग्यांच्या प्रकारांची उदाहरणे. (अ) नागपूरजवळील केर्न सर्कल ( रिव्हेट-कार्नाक, १८७९ ); (ब) पालघाट गॅप, नीलगिरी टेकड्यांवरील छत्री-दगड (टोपी-कल) प्रकार ( बॅबिंग्टन, १८२३ ); (क) कर्नाटकातील शोरापूर, जेवुर्गी येथे उत्खनन केलेल्या केर्न सर्कलचा विभाग ( मीडोज टेलर, १८७३ ); (ड) कर्नाटकातील शोरापूर, राजुनकोल्लूर जवळील पोर्थोल सिस्ट (किंवा "क्रोमलेच") प्रकार ( मीडोज टेलर, १८७३ ); (इ) ब्रह्मगिरी ( व्हीलर, १९४८ ) मधील दफन सिस्टसह उत्खनन केलेल्या केर्नचा आराखडा ; (फ) बॅनर्जी (१९५६) च्या उत्खननानंतर लेश्निक (१९७४) मधील टेराकोटा सारकोफॅगीसह उत्खनन केलेल्या बोल्डर सिस्टचा आराखडा ; (G) खोदलेल्या केर्नमधून जार दफन करून विभाग ( थापर, १९५२ ).
पूर्ण आकाराची प्रतिमा डाउनलोड करण्यासाठी साइन इन करा.
आकृती १०. लोहयुगीन दक्षिण भारतीय आणि श्रीलंकेतील मेगालिथांचे फोटो. (अ) २००४ मध्ये आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील पाटुपाडूजवळील मेगालिथिक स्मशानभूमीचे पृष्ठभाग; (ब) २०१० मध्ये श्रीलंकेतील यतिगलपोथ्था येथील मेगालिथिक सिस्ट.
It has been argued that the megalithic transition needs to be seen in the context of the development of political economies with new systems of wealth creation including craft production such as metals and textiles, and increasing long-distance trade (Gullapalli, 2009; Johansen, 2019). This period provides the first good evidence for “cash crops” such as cotton, flax and seasonal tree fruits. In addition, the period witnessed the spread and adoption of rice by some groups on the peninsula (Kingwell-Banham, 2019). It may only be during this period, and alongside the spread of rice agriculture, that settled agricultural communities emerged in the far South, including coastal and southern inland Tamil Nadu. In addition, rice and millet agriculture spread to the island of Sri Lanka during this period, where the earliest finds of crops so far date to the later 1st millennium BCE (Murphy et al., 2018; Kingwell-Banham et al., 2018b).
The Megalithic of South India can be best understood as a mosaic of local cultural traditions that shared overarching practices of constructing burial monuments from large stones as well as the use and production of iron tools and weapons. Earlier megaliths consisted of circles of large boulders (pit-circles), while later forms included quarried and worked stone slabs that often lined a central cist. There is a diversity of monument types, both in terms of super structure and substructure (Fig. 9; Krishnaswami, 1949; Brubaker, 2000; Mohanty and Selvakumar, 2001). Burials were often secondary, indicating that collecting and depositing defleshed bones represented the end of a long and elaborate death ritual. Bones were sometimes placed in a ceramic sarcophagus or on a bed, and were normally accompanied by quantities of ceramics as well as iron weapons. The ceramics were mostly necked jars and bowls, suggesting an association with larger scale drinking. The weapons, including swords, as well as some parts of bridles, indicate associations with a warrior ideology. Megalithic cemeteries extend to Sri Lanka and suggest agro-pastoral societies spread across most drier parts of Sri Lanka in the early 1st millennium BCE. Unfortunately, the earlier Neolithic period in Sri Lanka remains poorly understood, although pre-Iron Age ceramics (the Udupiyan Culture) have been found in various rock shelter excavations; sometimes, these are suggested to date back to 3000 BCE or even earlier (Silva and Dissanayake, 2008).
कर्नाटकातील ब्रह्मगिरी हे उत्खनन केलेले एक महत्त्वाचे मेगालिथिक स्थळ आहे जिथे मॉर्टिमर व्हीलर (१९४८) यांनी प्रथम मेगालिथिक स्थळांना स्पष्ट कालक्रमानुसार ठेवले. सापडलेल्या मेगालिथिक स्थळांची संख्या बहुतेक लोकसंख्येसाठी खूप कमी आहे आणि म्हणूनच ते उच्चभ्रूंशी संबंधित स्मारकांचे प्रतिनिधित्व करतात आणि अशा प्रकारे विस्ताराने अधिक जटिल सामाजिक पदानुक्रमांचा उदय झाला पाहिजे. सामाजिक उत्क्रांतीच्या भाषेत, अनेक विद्वानांनी असे सुचवले आहे की मेगालिथिक कालखंड "सरदार" होता. दगडी अधिरचनांसारख्या स्मारकात्मक पैलूंना संपत्तीचे चिन्हक म्हणून महत्त्व दिले गेले असले तरी, या संरचनांची निर्मिती त्यांच्या बांधकामादरम्यान एकत्रित कामगार आणि सामायिक उपभोग क्रियाकलापांचे उत्पादन म्हणून उपयुक्तपणे समजली जाऊ शकते, ज्यामध्ये मेजवानी समाविष्ट असल्याचे दिसून येते ( बाउर आणि जोहानसेन, २०२३ ). अशा प्रकारे, बांधकाम प्रक्रियांनी समुदाय तयार करण्यास किंवा राखण्यास मदत केली असती आणि सामाजिक स्थिती स्पर्धेसाठी ठिकाणे प्रदान केली असती. एकदा तयार झाल्यानंतर, या वैशिष्ट्यांमुळे काही सामाजिक गटांशी संबंधित ठिकाणे आणि या जागांमध्ये त्यांचा विशेषाधिकार प्राप्त प्रवेश म्हणून चिन्हांकित केले गेले. मस्कीच्या जागेवरील अलीकडील संशोधनामुळे पूर्वीच्या नवपाषाण काळापासून (सुमारे २००० ईसापूर्व) दफन पद्धतीतील सातत्यतेचे पैलू स्पष्ट होऊ लागले आहेत, जे कदाचित दगडी बांधकाम साहित्य आणि मेगालिथिक स्मारक घटकांच्या नाविन्यपूर्ण वापराद्वारे विस्तृत केले गेले असावेत ( बाउर आणि जोहानसेन, २०२३ ).
संदर्भ कार्य
पुरातत्वशास्त्राचा विश्वकोश (दुसरी आवृत्ती)
२०२४ , पुरातत्व विश्वकोश (दुसरी आवृत्ती)
डोरियन क्यू. फुलर , अण्णा एमएच डेन हॉलंडर
प्रकरण
आशिया, दक्षिण | मेगालिथ्स
लोहयुगातील मेगालिथिक रिंगणाची पुनरावृत्ती: मेगालिथिक मटेरियल कल्चरवरील अलीकडील संशोधने
मेगालिथिक भौतिक संस्कृतीवर विपुल साहित्य असूनही, पर्यावरणीय आणि पद्धतशीर चौकटीविरुद्ध डेटा एकत्रित करण्यासाठी आतापर्यंत कोणतेही व्यापक प्रयत्न केले गेले नाहीत. पूर्वीच्या संशोधकांचे प्राधान्यक्रम आणि दृष्टिकोन वेगळे असले तरी, त्यांनी त्यांचे बरेचसे प्रयत्न संस्कृती इतिहासाच्या पुनर्बांधणीसाठी समर्पित केले. मेगालिथिक उत्पादन पद्धती, उत्पादन संबंध , सामाजिक भेदभावाचे पैलू आणि सामाजिक संघटना यांच्याशी संबंधित जटिल प्रश्न मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिले.
तथापि, मेगालिथिक काळातील भौतिक डेटाचे अलिकडच्या परिमाणात्मक मूल्यांकन, तसेच पर्यावरणीय आणि पद्धतशीर चौकटीच्या तुलनेत त्याचे एकत्रीकरण, असे दर्शविते की उत्पादनाच्या सामाजिक स्तरावर विशेष धोरणे, म्हणजेच शेती आणि पशुपालन यांचे संयोजन स्वीकारले गेले. वर्धा-पेनगंगा मैदान, वैनगंगा खोरे, मध्य कृष्णा खोरे, रायलसीमा पठार, दक्षिण आंध्र घाट, धारवाड पठार, बंगळुरू प्रदेश, म्हैसूर प्रदेश, दक्षिण मलनाड, मेत्तूर-वेल्लोर प्रदेश, कोइम्बतूर उंच प्रदेश, पालार-पोन्नैयार खोरे, वैगई-तांबरापरानी खोरे आणि दक्षिण मलबार या भौगोलिक झोनमध्ये स्थित मेगालिथिक स्थळे निर्विवादपणे या निर्वाह धोरणांना सूचित करतात. येथे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की त्यांच्या वसाहतीची बहुतेक ठिकाणे प्रमुख नद्यांच्या काठावर किंवा त्यांच्या प्रमुख उपनद्यांवर आहेत आणि बहुतेक दफन स्थळे प्रमुख जलसंपत्तीपासून 10-20 किमी अंतरावर आहेत. या निर्वाह धोरणाचे संकेत पुढील तथ्ये देखील देऊ शकतात: (१) नदीच्या खोऱ्या आणि खोऱ्यांमध्ये त्यांच्या जागांचे जास्तीत जास्त प्रमाण आणि काळी माती आणि लाल वाळू-चिकट मातीच्या झोनमध्ये व्यापण्यास दाखवलेले प्राधान्य; (२) पर्जन्यमान झोनमध्ये या जागांचे वितरण स्वरूप जेथे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० ते १५०० मिमी पर्यंत असते; तसेच (३) मुख्यतः उष्णकटिबंधीय कोरडे पानझडी, उष्णकटिबंधीय काटेरी आणि उष्णकटिबंधीय ओलसर पानझडी वन झोनमध्ये त्यांच्या जागांची जास्तीत जास्त संख्या इतर दाट वन झोनप्रमाणे टाळणे.
तथापि, नैऋत्य आंध्र प्रदेश, वायव्य कर्नाटक आणि तेलंगणा, रायलसीमा पेनेप्लेन, दक्षिण आंध्र घाट आणि उत्तर मैदान या वायव्य आंध्र प्रदेशांमध्ये कुरुव (जे प्रामुख्याने मेंढ्या/शेळ्या पाळणारे आहेत) आणि गोल्ला (जे प्रामुख्याने गुरे पाळणारे आहेत परंतु कमी संख्येने मेंढ्या/शेळ्या पाळतात) यांच्या सध्याच्या वितरणात दिसून येणारे पशुपालन परंपरांचे प्राबल्य हे पशुपालन निर्वाह धोरणाकडे जास्त कल दर्शवू शकते. हे पर्यावरणीय ताण आणि या निर्वाह धोरणाद्वारे प्रदान केलेल्या मोठ्या आर्थिक फायद्यांमुळे असू शकते. जरी या प्रदेशांमध्ये पशुपालनाचे खूप मजबूत पुरावे असले तरी, सध्या मेंढ्या/शेळ्या पाळण्याबाबत पुरातत्वीय पुराव्यांमध्ये अभाव आहे. ही कमतरता प्रामुख्याने पुरावे शोधण्यासाठी प्रयत्नांच्या अभावामुळे असल्याचे दिसते. तथापि, हे एक कार्यरत गृहीतक म्हणून घेतले जाऊ शकते आणि भविष्यातील तपासांनी त्यांचा शोध घेतला पाहिजे. तरीही, हे उपरोक्त भिन्न आर्थिक नमुने, जे तेव्हा प्रचलित होते, जसे की आताही आहे, वेगळे नव्हते परंतु एकमेकांशी सहजीवन संबंध होते.
Their subsistence base was a specialized agropastoral economy dominated by cereal, millet, and pulse production: there seem minor variations in the agroeconomy of the area. There is evidence for the occurrence of wheat, rice, barley, kodo millet, and pulse crops in Vidarbha (Wardha–Penganga plain, Wainganga basin); barley, rice, kodo millet, and pulses in the Middle Krishna valley and Andhra Ghats south area; and, the remaining parts of South India have mostly produced the evidence of rice, ragi, kodo millet, and pulses. The cattle (including buffalo) predominates over other domesticated species and invariably, in all these sites it accounts for more than 60% of the total faunal assemblage; whereas sheep/goat accounts for only 10–15% and was next only to cattle in importance. This suggests that first the earlier Neolithic tradition of cattle keeping was continued and second it clearly brings home that cattle pastoralism and not sheep/goat pastoralism formed a major preoccupation of the Megalithic society. Thus, irrespective of the variations in agriculture, cattle herding seems to have formed a major preoccupation of the Megalithic society in all these areas.
There is enough evidence that many of the known 400 settlement sites of this period testify that industrial activities such as smithery, carpentry, bead making, and pottery manufacturing were carried out, displaying as they do a highly developed tradition in these crafts. The items of exchange seem to have consisted mainly of iron tools and weapons, copper and gold ornaments, semiprecious beads, and pottery. Although it is not possible at this juncture to give a clearer picture of exchange network of various items in this area, the following areas seem to be major zones of industrial activities.
Kumaun area for iron working; Wainganga basin (or Nagpur plain) and Wardha–Penganga plain for iron, copper, silver, and semiprecious bead working; Telangana peneplain, Rayalaseema peneplain, Gulbarga plain, Bijapur region, Dharwad plateau, and Raichur plain for iron, copper, and gold working; Bangalore region, Mettur–Vellore region, and Coimbatore uplands for iron, gold, and semiprecious bead working.
The location of several large Megalithic sites on the known early historical trade routes leaves a strong possibility of these acting as places/centers for exchange. Although the gravity of exchange mechanism and patterns of consumption still need to be understood, the hierarchical nature of sites and occurence of nonlocal prestige goods such as gold, marine shell, lapis lazuli in Megalithic burials leave little doubt about the inter-regional circulation of these goods. Besides indicating long-distance trade, it also shows growing acquaintance with new areas of the resource-rich zones of South Asia.
The above synthesis of the material conditions of Megalithic society may help us to comprehend its ideological manifestations also. Although no comprehensive attempt has so far been made to understand the Megalithic religion and ritualism, the basic objective here is to know the role of religion and ritualism as part of ideological system of the Megalithic society. The main source of information invariably are the burials as they form a prominent feature and are crucial in understanding some of the ideological facets of the Megalithic society. A casual survey of the cemetery sites shows that megaliths typically cluster in groups, showing continued use of the same burial area for several centuries. However, it is becoming increasingly clear that the megalithic burial monuments were meant to hold only a very restricted number of persons, and the burial took place in them rather rarely, once or twice in a generation. It is also likely that these burials reflect only a certain (upper?) segment of the society.
It may be contextually useful to recapitulate here the nature of burial practices of the preceding periods, that is of the Neolithic and the Chalcolithic phases. Excavations at many Neolithic, and Chalcolithic sites of South Asia have clearly shown the practice of pit, and urn (kept horizontally, mouth-to-mouth) burial methods for disposing of the dead in primary condition. The dead were buried invariably within the settlement and mostly inside the living premises.
In contrast to this practice, during the Megalithic period in general, the dead were buried outside and away from the settlement area. Both primary and secondary burials occur in this period. The three main sepulchral categories which were in vogue during this period, namely the pit burials, chamber burials, and legged/unlegged urn burials have already been emphasized earlier. Certain structural features such as passage, capstone, porthole, and even menhir (a nonsepulchral monument type) served as interchangeables within the aforementioned tomb types and evolved numerous subvarieties in the course of time.
However, what deserves attention here is the continuation of earlier Neolithic/Chalcolithic burial traditions (but now with a stone appendage over the burial). Leaving aside the sharp differences noticed in the actual treatment of the dead, and also the placement of the remains of the dead in an urn placed verticaly, these two burial methods, namely pit burials and urn burials, strongly indicate continuality of an earlier tradition. That this change was gradual and was definitely an indigenous development can be discerned from some of the earliest Megalithic sites such as Ramapuram, Gandlur, and Piklihal. However, same cannot be said about the chamber burial type. In the event of this being a borrowed mortuary practice, it is not clear whether the advent of this new mortuary element signifies the arrival of new people or was it just a borrowed ritual custom. This important aspect needs further investigation. It is also not clear whether the aforementioned sepulchral types, namely the pit burial, chamber burial, and legged/unlegged urn burial methods, indicate different ritualistic concepts connected with the burying of the dead or different ethnic groups.
A brief note regarding the occurence of anthropomorphic figures found in association with Megalithic burials may not be out of context here. The occurrence of these anthropomorphic figures in Megalithic sites right from Central Godavari valley to Tamil Nadu Hills is interesting. So far, from at least 15 Megalithic sites these have been reported. The shape and symbolic sculptural features greatly vary in these anthropomorphic figures. However, one striking feature is that they are invariably associated with chamber tombs and dolmens at most of these sites. Although their significance in the cult of the dead is yet to be comprehended, their close association with burial monuments indicates a connection with ancestor worship.
More importantly, a significant shift in the societal attitude toward certain age categories is discernible during the Megalithic period. In the preceding Neolithic/Chalcolithic period, a large number of infant/child burials and comparatively less adult burials are reported. But, as against this fact, in the Megalithic period very few child burials have been noticed and a majority of the burials are of the young-to-mature adults. Infant burials have not at all been found. Even within the adult category, the percentage of adult males is very high which in all probability strongly indicates the patriarchical nature of Megalithic society as also the dominant status of its male members.
It has been suggested that ritual activities form an active part of the social construction of reality within social formations and may be conceived as a particular form of the ideological legitimation of the social order, serving sectional interests of particular groups. That the construction of these monumental structures, both sepulchral and nonsepulchral, ultimately depended on the social mobilization of resources and societal cooperation is clearly implied.
Detailed ethnographic studies available for some of the ethnic communities such as Savaras, Gadabas, and Bondos, and Kodis practicing megalithism clearly show that these are closely connected with production–feast–alliance cycle. The occurrence of nonlocal prestige goods in limited number of megalithic burials of superordinate social dimension may suggest the control of long-distance trade by local elite groups, the procurement of which eventually depended on alliance and gift exchange. Thus, burials of superordinate category provide a clue as to how surplus production entered the local cycle of prestige building, embedded as it was in alliances and exchange.
It is also widely noticed that the ritualized chiefly organization of land and lineage through ancestor worship in megalithic tombs is a recurrent phenomenon in different parts of the world and occurs both in small-scale and more developed societies. There is a lack of conceptual studies of this genre for the study area, but these analogs do offer insights into the functional and organizational framework of the Megalithic monuments. If we can understand their functional role, it is quite clear that they do not represent burials as we understand them but may have served as ‘living entities’. The dead were not separated from the living, but lived as ancestors in their houses among the living and could be approached when opening the chamber or contacted through rites and offerings. In this way the megaliths symbolized the collective efforts of the community as also the heroic leadership of ancestor chiefs, legitimizing and sustaining the power of their successors. Thus, ritual and religion clearly served material functions in the social organization of production and the tombs formed part and parcel of the reproduction of power relations.
Significantly, the use of iron in these communities seems to have been limited in its initial phase. It is rightly observed that, in the beginning, the use of iron was mostly confined to the production of weaponry and did not contribute much to handicrafts and agriculture and that the weapons were probably in the sole possession of elites. Iron seems to have started playing a significant and effective role in these areas only after c. 500 BC as there is clear evidence in the increase of agricultural and craftsman's tools during this phase.
या क्षेत्रांमध्ये व्यावसायिक विभागांचा उदय आणि वाढ सामाजिक भेदभावाच्या सुरुवातीस कारणीभूत ठरल्याचे दिसते. मेगालिथिक समाजातील सामाजिक भेदभाव आणि रँकिंगचा पैलू त्यांच्या दफन स्मारकांच्या विश्लेषणातून स्पष्टपणे समोर येतो. तथापि, अधिक महत्त्वाचे म्हणजे, मेगालिथिक समाज एक प्रमुख-स्तरीय संघटना दर्शवितो आणि नियमित कर प्रणाली किंवा नियमित स्थायी सैन्याचे कोणतेही संकेत नाहीत, जे त्यानंतरच्या राज्य समाजांची वैशिष्ट्ये आहेत.
शेती आणि कारागिरांच्या अवजारांच्या वाढीवरून दिसून येते की, सघन शेतीमध्ये वाढ आणि खनिज संसाधनांचा अधिक वापर - हे मेगालिथिक समाजाच्या नंतरच्या टप्प्याचे (इ.स.पू. ५०० नंतर) वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे दिसून येते . कदाचित , तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे, म्हणजेच उत्पादन तंत्रांमध्ये प्रगती झाल्यामुळे भातशेतीला नवीन आयाम प्राप्त झाले आणि यामुळे लोकसंख्याशास्त्रीय विस्तार झाला असे दिसते. स्थळांच्या संख्येत वाढ आणि नवीन क्षेत्रांचे वसाहतीकरण हे निश्चितच ऐतिहासिक विकासाच्या पुढील टप्प्यांवर परिणाम करणारे परिणाम होते.
संदर्भ कार्य
पुरातत्वशास्त्राचा विश्वकोश
२००८ , पुरातत्वशास्त्राचा विश्वकोश
यूएस मुर्ती
प्रकरण
आफ्रिका, मध्य | सुदान, निलोटिक
शब्दकोष
कुशलतेने बनवलेल्या द्विमुखी चकमक हाताच्या कुऱ्हाडींनी वैशिष्ट्यीकृत असलेल्या खालच्या पुरापाषाण संस्कृतीचे नाव देणे किंवा त्याचे वर्णन करणे.
कृत्रिम वस्तू
मानवांनी बनवलेली, वापरलेली किंवा सुधारित केलेली कोणतीही वस्तू. सामान्य उदाहरणांमध्ये साधने, भांडी, कला, अन्नाचे अवशेष आणि मानवी क्रियाकलापांचे इतर उत्पादने समाविष्ट आहेत.
अटेरियन
उत्तर आफ्रिकेतील पुरापाषाणयुगातील विकसित शैली मानली जाणारी दगडी बांधकाम परंपरा ; त्यात हँडलवर बसवण्यासाठी शँक्स (म्हणजेच, टँग) असलेली विशिष्ट साधने आणि मुळात काम केलेल्या पानांच्या आकाराचे बिंदू समाविष्ट आहेत.
चुनखडीयुक्त
कॅल्शियम कार्बोनेट खनिजे असलेले .
प्राचीन महासागरातील गाळात तयार झालेला हा अतिशय बारीक दाणेदार खडक आहे . याला बहुतेकदा अर्ध-काचेचा रंग असतो आणि तो सहसा पांढरा, गुलाबी, तपकिरी, राखाडी किंवा निळा-राखाडी रंगाचा असतो. तो चिरडून बाणांच्या टोकांमध्ये आकार देऊ शकतो. त्याला अनेकदा चकमक म्हटले जाते, परंतु खरा चकमक खडूच्या साठ्यात आढळतो आणि त्याचा रंग काळा असतो.
पांगापांग
ज्या प्रक्रियेत जीव भौगोलिकदृष्ट्या पसरतो.
चकमक दगड
क्वार्ट्जचा एक कठीण, ठिसूळ सूक्ष्मस्फटिकीय प्रकार जो सामान्यतः गाळाच्या चुनखडीत किंवा खडूच्या साठ्यात किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारच्या दगडात आढळतो ज्याला सोलता येते.
लिथिक
दगडी हत्यारे किंवा प्रक्षेपणास्त्रे.
लिथिक स्कॅटर
विशिष्ट पुरातत्वीय संदर्भातून न जाता पृष्ठभागावरून मिळवलेल्या लिथिक कलाकृतींचा अवकाशीयदृष्ट्या वेगळा, जरी कधीकधी विस्तृत, विखुरलेला, उदाहरणार्थ, फील्डवॉकिंगद्वारे.
मेगालिथ
अत्यंत मोठ्या दगडांची मांडणी किंवा रचना, कदाचित संरेखित केलेली.
सूक्ष्म दगड
लहान अवजारे जी विविध आकारांची असू शकतात आणि जी मायक्रोब्लेडपासून बनवली जातात. ही अवजारे हाफ्टिंगशिवाय वापरता येणार नाहीत इतकी लहान आहेत, काही हाड किंवा लाकडी शाफ्टमध्ये खोबणीत कडेला कडेला बसवलेली होती आणि त्यामुळे ती कटिंग अवजारे म्हणून वापरली जात असती, तर काही बार्ब म्हणून काम करत असती.
नवपाषाणयुगीन
कोणत्याही प्रदेशातील ग्रामीण शेतकऱ्यांच्या पहिल्या युगाचा संदर्भ देते.
भटक्या
अन्न, पाणी आणि चराईच्या शोधात ऋतूनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणाऱ्या लोकांच्या गटाचा सदस्य.
ऑप्टिकली उत्तेजित ल्युमिनेसेन्स (OSL)
क्वाटरनरी जिओलॉजिकल एज-डेटिंग तंत्राचा वापर गाळाचे निक्षेपण वय निश्चित करण्यासाठी केला जातो, ज्यामध्ये खनिज धान्यांना डोसीमीटर म्हणून विचारात घेतले जाते जे नैसर्गिक पर्यावरणीय किरणोत्सर्गाचे कार्य म्हणून कालांतराने ऊर्जा 'संचयित' करतात. हे तंत्र घटक घटकांच्या समस्थानिक क्षय (जसे की K–Ar किंवा रेडिओकार्बन डेटिंग) ऐवजी खनिज धान्यांच्या घन-अवस्थेच्या गुणधर्मांवर आधारित आहे.
शेतीचा हा प्रकार विशेषतः पशुपालन म्हणून ओळखला जातो; त्यात उंट, शेळ्या, गुरेढोरे, याक, लामा आणि मेंढ्या यांसारख्या प्राण्यांचे पालनपोषण आणि वापर समाविष्ट आहे. त्यात एक गतिमान घटक देखील आहे, जो ताज्या कुरणांच्या आणि जलसंपत्तीच्या शोधात कळपांना हलवतो.
प्लाइस्टोसीन
एक भूगर्भीय कालखंड, ज्याला सामान्यतः सर्वात अलीकडील हिमयुग मानले जाते, जो सुमारे १.८ दशलक्ष वर्षांपूर्वी सुरू झाला आणि सुमारे ११,५०० वर्षांपूर्वी मोठ्या खंडीय हिमनद्यांच्या वितळण्याने संपला ज्यामुळे आधुनिक हवामान पॅटर्न तयार झाला .
प्लुविअल
हा शब्द सामान्यतः वाढत्या पर्जन्यमान आणि कमी बाष्पीभवनाने वैशिष्ट्यीकृत कालावधीसाठी वापरला जातो, ज्यामुळे आर्द्रतेची स्थिती वाढते.
प्रागैतिहासिक
दिलेल्या क्षेत्रासाठी लेखी नोंदींपूर्वीचा काळ; लक्षात घ्या की प्रागैतिहासिक काळाची परिपूर्ण तारीख ठिकाणानुसार बदलते.
सामाजिक गुंतागुंत
व्यक्तीपासून ते गटापर्यंतच्या पातळीवर समाजातील नमुन्यांचा संदर्भ देते, कारण ते समाजाला समाविष्ट करणाऱ्या आणि आजूबाजूच्या विविध मानवी अनुकूली प्रणालींशी संबंधित आहे. जटिलता समुदाय, प्रादेशिक प्रणाली किंवा साम्राज्यांच्या विधी, संस्कृती आणि पद्धतींचा संदर्भ घेऊ शकते.
स्तरीकृत
हा शब्द प्राथमिक (अविभाज्य) वैशिष्ट्यांसह गाळाचा संदर्भ देतो, जो सलग थरांमध्ये जमा झाला आहे किंवा ठेवला गेला आहे. बऱ्याचदा थरांचा क्रम एक सापेक्ष कालक्रमानुसार क्रम प्रदान करू शकतो, ज्यामध्ये सर्वात जुना तळाशी आणि सर्वात नवीन वरच्या बाजूला असतो.
संदर्भ कार्य
पुरातत्वशास्त्राचा विश्वकोश
२००८ , पुरातत्वशास्त्राचा विश्वकोश
कॅथलीन निकोल
प्रकरण
पाया, पद्धती आणि समकालीन वादविवाद
उत्तर जर्मनी आणि दक्षिण स्कॅन्डिनेव्हियामधील मेगालिथिक लँडस्केप्सचे उदाहरण
युरोपमधील सर्वात जुन्या सांस्कृतिक भूदृश्यांमध्ये युरोपियन मेगालिथिक भूदृश्ये आहेत. मूळतः, उत्तर मध्य युरोप आणि दक्षिण स्कॅन्डिनेव्हियामध्ये सुमारे 150,000 स्मारके उभारण्यात आली होती. त्यांचा इतिहास भूदृश्य पुरातत्वशास्त्राच्या विविध पैलूंचे वर्णन करण्यासाठी एक चांगले उदाहरण देतो ( मुलर, 2019 ; निटर आणि इतर, 2019 ; क्नेसेल आणि इतर, 2019 ; फीसर आणि इतर, 2019 ; ब्रोझियो आणि इतर, 2019 ; किर्लीस आणि इतर, 2012 ) ( आकृती 9-10 ).
पूर्ण आकाराची प्रतिमा डाउनलोड करण्यासाठी साइन इन करा.
आकृती ९ . पहिले सांस्कृतिक भूदृश्य उत्तर मध्य जर्मनीमध्ये सुमारे ३५०० ईसापूर्व तयार झाले. पुनर्बांधणीमध्ये ३४०० ईसापूर्व एका स्मारकाच्या आत एका मेगालिथिक थडग्याची उभारणी दर्शविली आहे, ज्याची सुरुवात एका लांब ढिगाऱ्यापासून झाली (उत्तर जर्मनीतील कील जवळील फ्लिंटबेक). चाक आणि वॅगन आणि प्राण्यांच्या मागोवा घेतलेल्या नांगराच्या परिचयामुळे प्रचंड जमीन मोकळी झाली आणि लोकसंख्येत मोठी वाढ झाली. या पुनर्बांधणीचा प्रत्येक तपशील पुरातत्व-पर्यावरणीय आणि पुरातत्वीय डेटावर आधारित आहे.
पूर्ण आकाराची प्रतिमा डाउनलोड करण्यासाठी साइन इन करा.
आकृती १०. दक्षिण सिम्ब्रियन द्वीपकल्प आणि उत्तर जर्मनीमध्ये सुमारे ४१००-१७५० ईसापूर्व (z-स्कोअर प्रति ५० वर्षांच्या स्मारके, कलाकृती आणि पॅलेनोलॉजिकल प्रॉक्सींच्या परिपूर्ण संख्येवर आधारित आहेत) स्मारक बांधकाम, कलाकृतींचे साठेबाजी आणि जमिनीच्या वापरातील तीव्रतेचा आलेख. सामान्य सिरेमिक आकार प्रदर्शित केले आहेत.
In the mentioned area, sedimentological and climatic analysis identified “40 bad years” spanning from 4050–4010 BCE in laminated lake sediment sequences of the western Baltic lakes. A shortened vegetation period during the summer months and long winters are characteristic of this weather oscillation. The change in fish and mollusc composition influenced the local foraging economies in a way where Neolithic technologies were integrated into the local foraging subsistence practices. This happened partly by acculturation, partly by the entry of farming and herding individuals, and was possible since the communities obviously opened their networks. As a consequence, patches of cultivated areas and animal feeding in open areas at water sites were established. The new economy laid the foundation for population growth that furthered other activities (e.g. the demarcation of the landscape by non-megalithic long mounds). These practices might have represented a continuation of a former demarcation of northwest areas by white shining shell middens, partly of similar size, which already indicated the special meanings of certain landscape areas by forging communities. For the first time, clusters of up to 220 m long non-megalithic mounds were imposing visible meaning onto parts of the landscape—the deceased were integrated into communal activities, which are visible in the manifold mound biographies, and integrated as ancestors into the world of the living. Monumental landscapes became the precursor for a development that led to significant landscape changes, especially due to new agricultural techniques.
The main shift in landscape practices was due to the introduction of the animal tracked plow, deep sea maritime facilities and the wheel and waggon around 3600 BCE. The transfer from extensive to intensive agriculture is not only visible in tremendous clearances and an increase in land use, but also in a changing meaning of environmental practices. While cereals and cultivates dominate within domestic sites, gathered wild plants are predominant within the megalithic collective burials. In contrast, in central ritual and communication knots of causewayed enclosures, plants of the direct vicinity dominate (Fig. 11). This indicates a pattern of areas for economic subsistence demands, such as spaces for burials, and others for communication purposes. The latter categories of sites are of visible character, whereby demarcations in the landscape are often marked by huge twin posts at certain entrances. The perception of the partly self-made environs is consciously or unconsciously reflected in different landscape practices.
Sign in to download full-size image
Fig. 11. Ritual communication nodes structure the meaning of landscapes. In the Neolithic causewayed enclosure Büdelsdorf (Northern Germany), the demarcation of one of the causeways was marked with a huge wooden post. A fireplace is also discernible, at which cereals were burnt. The assemblage both enhanced the visibility of the site and encompassed the ritual situation together with special mostly rectangular fire pits that were in line with the palisade and the ditch system. Infillings and recuttings within the elongated pits were carried out according to a generational time scale.
Of considerable importance in the newly created cultural landscape is the reconstruction of the integrative behavior and the integrative meaning content of the environment and living beings, including humans. The already mentioned distribution differences of plants in different site categories are complemented by differences in animal food. Thus, lipid analyses show that offerings of cattle meat, similar to valuable oils, are especially found as grave goods in vessels of megalithic tombs, whereas vegetables dominate the food in settlements. Accordingly, we can establish a symbolic meaning association of cattle in connection with the rite of passage to death, of collected plants as a possible connection to the wild and of domesticated plants primarily in the settlement areas. Since the distribution of settlements is related to individual areas of the lowlands—megaliths to the elevated hinterlands, and causewayed enclosures to important communication nodes at waypoints—such meanings can be applied to individual landscapes. However, regional and local differences are also significant. In the Altmark, for example, the construction and maintenance of megalithic graves can be observed in forests far away from settlements, which were neither used for herring activities nor for other economic activities. The burials take place here as in a kind of “peace forest”, i.e. landscapes that have been disengaged from economic use. In contrast, in numerous other areas it is quite clear that megaliths are directly located on the farmland and seem to serve as markers of ownership here, using the ancestors.
शिवाय, स्थळे आणि भूदृश्यांचा चक्रीय वापर दिसून येतो. पुरातत्वीय वारसा धार्मिक कृतींच्या संदर्भात (उदा. विधी पद्धतींद्वारे, जसे की खड्डे पुन्हा कापणे आणि भरणे किंवा मेगालिथिक कबरींमध्ये वास्तुशिल्पीय बदल) त्यांच्या स्वतःच्या नियमांची खात्री करण्यासाठी दर तीन किंवा चार पिढ्यांना वेगवेगळ्या स्थळांना भेटी दिल्याचे दृश्यमान करतो ( आकृती १२ ). अशा पद्धतींद्वारे, अशिक्षित समाजांमध्ये संस्थात्मक ज्ञान पिढ्यानपिढ्या वेगवेगळ्या मार्गांनी हस्तांतरित केले जाते. स्मृती परिवर्तनासाठी सर्वात महत्वाचे माध्यम म्हणजे या समाजांच्या केंद्रस्थानी भौतिकीकरण. युरोपियन नवपाषाण स्थळांचे हे चरित्र अशा पूर्वजांच्या आणि सामाजिक आठवणींच्या निर्मितीसाठी विविध लय देतात ज्या संज्ञानात्मक भूदृश्यांमध्ये अंतर्भूत आहेत. संलग्नक आणि मेगालिथमधील उल्लेखित उदाहरणे हे भौतिकीकरण आणि अशा परिवर्तन प्रक्रियेत ही स्मारके कोणती सक्रिय भूमिका बजावतात हे दर्शवितात. हे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्रपणे घडू शकते ( म्युलर, २०१८बी ; स्टीवर्ट आणि स्ट्रॅथर्न, २००३ ; स्कामा, १९९५ ).
पूर्ण आकाराची प्रतिमा डाउनलोड करण्यासाठी साइन इन करा.
आकृती १२. दक्षिणेकडील सिम्ब्रियन द्वीपकल्पातील निओलिथिक प्रमुख स्थळांमध्ये आणि अशिक्षित समाजांमध्ये स्मृती निर्मितीच्या कालरेषा. बाण नवीन आठवणी आणि स्मरणशक्तीच्या कालखंडांना चिन्हांकित करतात.
उत्तर युरोपमधील मेगालिथिक थडग्यांची भरभराट ही मोकळ्या जागेच्या वाढीशी आणि जमिनीच्या वापराच्या तीव्रतेशी जोडलेली आहे ( आकृती १० ). अशाप्रकारे विकसित सांस्कृतिक लँडस्केपची प्रेरणा आणि अर्थ दैनंदिन निर्वाह क्रियाकलापांद्वारे स्पष्ट केला जाऊ शकतो, ज्यामध्ये लोक स्वतःला, जिवंत आणि मृत वस्तूंना एका धार्मिक विधीमध्ये तसेच वस्तूंच्या आर्थिक चक्रात उतरवतात. ३१०० ईसापूर्वच्या सुमारास मेगालिथिक थडग्यांच्या बांधकामात अधिक शोधता येणारा मोडतोड कृषी क्रियाकलापांमध्ये घट होण्याशी संबंधित आहे. त्यानुसार, आपण येथे उत्तर युरोपच्या पहिल्या सांस्कृतिक लँडस्केपचे महत्त्व दैनंदिन सहकार्याशी जोडू शकतो, तर सुमारे दोनशे वर्षांनंतर, स्मारकाची एक नवीन लाट इतर नक्षत्रांशी जोडली गेली आहे. २७०० ईसापूर्वच्या सुमारास, ते आता कृषी क्रियाकलाप राहिलेले नाहीत, तर सुप्रा-प्रादेशिक नेटवर्कमध्ये सहभागाद्वारे स्थिती प्राप्त झाली आहे, जी लँडस्केपचे नवीन परिवर्तन घडवते.
संदर्भ कार्य
पुरातत्वशास्त्राचा विश्वकोश (दुसरी आवृत्ती)
२०२४ , पुरातत्व विश्वकोश (दुसरी आवृत्ती)
जोहान्स मुलर
प्रकरण
फील्डवर्क
महत्त्वाचे मुद्दे
अपवित्र साइट्स
वसाहतीशी संबंधित ठिकाणे
या श्रेणीमध्ये सर्व प्रकारच्या पुरातत्वीय स्थळांना एकत्र केले आहे , ज्यामध्ये लोकांच्या वस्तीचे पुरावे आहेत, म्हणजेच ते जिथे राहत होते, अन्न शिजवत होते आणि वापरत होते ते क्षेत्र: गुहा, गुहा, छावण्या, शहरे, गावे, वस्त्या, निवासी क्षेत्रे, किल्ले इ. ही श्रेणी सर्वात विस्तृत आणि वर्गीकृत करणे कठीण आहे, ज्यामध्ये डझनभर संभाव्य स्थळ प्रकार आहेत. काही स्थळांच्या वैशिष्ट्यांना मूलभूत महत्त्व आहे, म्हणून सर्व स्थळांना अनुक्रमे त्यांच्या कायमस्वरूपी किंवा अधूनमधून वस्तीसाठी वापरण्याच्या आधारावर दोन करांमध्ये विभागले जाऊ शकते. नियतकालिक मानवी उपस्थिती असलेल्या पुरातत्वीय स्थळांमध्ये व्यापार मार्गांवरील छावण्या, भटक्या छावण्या आणि हंगामी वसाहतींचा समावेश आहे. तटबंदीची उपस्थिती किंवा अनुपस्थिती हे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे खालील स्थळ प्रकार वेगळे करणे शक्य होते: वस्ती, किल्ला, किल्ला, बुरुज इ. स्थळाच्या बांधकामाचे तंत्रज्ञान देखील महत्त्वाचे आहे, तसेच स्थानिक परंपरा देखील. तंत्रज्ञान आणि परंपरा दोन्ही साइट प्रकारावर कसा परिणाम करतात याचे एक चांगले उदाहरण म्हणजे "टेल्स", एक अतिशय खास प्रकारची निवासी साइट, जी युरेशियाच्या काही प्रदेशांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आहे ( पम्पेली, १९०८ ; सरियानिडी, १९६२ ; व्हेर्होवेन, १९९९ ). अॅडोब-ब्रिक आर्किटेक्चरवर आधारित, हळूहळू परंतु सतत पुनर्बांधणीची आवश्यकता सांगते, ज्यामुळे अद्वितीय कृत्रिम टेकड्या तयार झाल्या, ज्या क्रमाने स्तरीकृत ठेवींच्या अनेक थरांनी बांधल्या गेल्या.
निवासी जागांचे प्रकार आणि उपप्रकार इतके विविध आहेत की त्यांचे संपूर्ण वर्णन या नोंदीमध्ये सादर केले जाऊ शकत नाही. पुढील परिच्छेदांमध्ये, या श्रेणीतील सर्वात सामान्य प्रकारांची थोडक्यात रूपरेषा दिली आहे.
गुहा, गुहा, दगडी आश्रयस्थाने
या प्रकारची जागा त्याच्या विशिष्ट अवकाशीय व्यवस्थेद्वारे परिभाषित केली जाते आणि पारंपारिकपणे मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन काळ, पाषाण युगाशी संबंधित आहे ( कॉर्नफेल्ड आणि इतर, २००७ ). नैसर्गिक शक्ती आणि वन्य प्राण्यांपासून लोकांना संरक्षण देणारे व्यावहारिकदृष्ट्या तयार निवासस्थानाचे अस्तित्व हे वास्तव्य करण्यासाठी जागा निवडण्यासाठी एक महत्त्वाचा निकष होता. कालांतराने, मानवजातीने पर्यावरणीय धोक्यांवर मात करण्यासाठी इतर मार्ग विकसित केल्यामुळे, या प्रकारच्या जागेचे महत्त्व हळूहळू कमी झाले. तथापि, अशा ठिकाणी नंतरच्या मानवी उपस्थितीचे अंश नियमितपणे दिसून येतात, जे तात्पुरते निवारा म्हणून त्यांचा पुनर्वापर होण्याची शक्यता दर्शवितात .
कॅम्पसाईट्स
या प्रकारच्या स्थळांमध्ये फरक करण्याचे मुख्य निकष म्हणजे तुलनेने पातळ सांस्कृतिक थर आणि कायमस्वरूपी निवासस्थानांचे अवशेष नसणे. याव्यतिरिक्त, साठवणुकीचे खड्डे आणि/किंवा चूल आढळू शकतात, ज्यापैकी काही दगडी संरचनांनी रेखाटलेले आहेत, तसेच जळलेल्या मातीचे ठिपके आहेत, जे वारंवार गोळीबार किंवा एकाच ठिकाणी दीर्घकाळ आगीची देखभाल दर्शवितात ( बेलानोव्स्काया, १९९५ ).
Campsites are among the most difficult site types to detect and document, due to the lack of surface signs. The most common methods for their detection are archaeological survey and coring, while remote sensing methods (magnetometry, georadar, etc.) are not very effective with this site type. Studying these sites is additionally complicated by the lack of stratigraphy, i.e. of archaeological remains deposited over a very long period of time, usually forming a solid cultural layer.
There are two main subtypes of campsites, differentiated by the principle of their formation. The first is campsites serving as a temporary shelter located on regular transport or trade routes. The second subtype is associated with certain types of agricultural management, as is suggested by the absence of stationary dwellings. An example can be found among the sites of nomads of the Eurasian steppes or reindeer herders of the north, which are characterized by the use of light and portable dwelling structures. With the gradual exhaustion of the forage base, the population of the sites would move to new territories, which made the construction of permanent dwellings irrational. Such relocation was periodic, and usually took place along an established route.
Settlements
Unlike campsites, settlements are distinguished by the presence of permanent dwelling remains and relatively thicker cultural layers, which indicates long-term human habitation in the area (Passek, 1949; Hayden, 1996). The most common signs of permanent dwellings are pit houses or semi-dugout sunken-floor buildings, post holes, and foundation structures (Savinov, 1996). However, there are also other, less common variants, for example, traces of Neolithic pile settlements on the bottom of lakes or in riverbeds. The methods of their identification are generally the same as for campsites. The main role is played by the archaeological survey. It is also quite common to observe traces of dwellings on the modern surface in the form of depressions, rows of post holes or surviving stone structures. In contrast to campsite detection, remote sensing techniques are very efficient in identifying and studying ancient settlements. Remote sensing allows general mapping of settlements as well as helps to differentiate individual buildings and structures without excavation.
Unlike campsites, settlements provide an archaeologist with an opportunity to excavate larger areas, allowing to distinguish functional areas of the site: living quarters, outbuildings, workshops, etc., which allows a reasonable interpretation of the economic model of the population. The stratigraphy of the settlements requires special attention. Usually, such sites have a rather long lifespan, resulting in formation of stratigraphic layers reflecting various chronological periods.
Ancient Towns
The next type implies the presence of fortification in the form of ditches, ramparts, palisades, etc. Traditionally, these are wooden-earth and stone structures. They come in significantly varying sizes, ranging from a few hundred square meters to many square kilometers. Ancient towns' layout varies from irregular to regularly planned urban spaces.
Sites of this type are usually clearly visible on the ground and can be easily identified by archaeological survey. However, an even more efficient way to identify ancient towns is the analysis of aerial photography (Fig. 2). A striking example of the successful use of this technique is the identification of a large group of fortified settlements of the Sintashta archaeological culture in the southern Trans-Urals (Zdanovich and Batanina, 2007). While studying ancient towns, it is necessary to put additional research effort into the design of the defensive structures; the very existence of such remains implies the presence of armed threat, which can be of either external or internal origin.
Sign in to download full-size image
Fig. 2. Aerial view of the Arkaim settlement, taken in 1987 before the archaeological excavations (Zdanovich and Batanina, 2007)
Complex Towns and Fortresses (Shakhristans, Rabads, Citadels)
Finally, the town or shakhristan is the most developed and chronologically latest version of residential sites. It has a number of distinctive features, in terms of both social structure and archaeological remains (Andreev, 2010). The boundary between towns and ancient town settlements cannot be formulated as a set of clear-cut criteria, but is rather a combination of various features. In regions where stone was scarce, towns were built differently. For example, in the north of Ancient Rus', wood served as the main construction material due to its accessibility, as can be seen in Veliky Novgorod (Zasurtsev, 1967; Thompson, 1967; Kolchin and Yanin, 1982). In the meantime, in the steppes and deserts of Asia adobe architecture thrived, starting from the Neolithic era and covering later urban periods as well (Pumpelly, 1908; Sarianidi, 1962; Verhoeven, 1999). In the Mediterranean region, where forest was scarce, structures were mainly built of stone (Fig. 3).
Sign in to download full-size image
Fig. 3. Aerial view of the Acropolis of Mycenae (Demakopoulou, 1999)
A separate subtype of towns are fortresses or citadels featuring elaborate defensive structures. Their study is a special field of archaeology, closely related to the study of defensive and offensive weaponry, as well as tactics and strategy of ancient warfare. An extremely interesting element of archaeological study of fortresses are the traces of assaults, which researchers sometimes even manage to associate with specific historic events.
Productive and Industrial Sites
This is the second most important category associated with daily human activities. To sustain life, representatives of human groups had to leave their habitat to obtain the necessary resources: food, minerals, construction materials, etc. In many cases, to facilitate logistics, processing of raw materials was required: butchery, metal extraction, quarrying of stone. With the development of society, other needs appeared which led to the creation of infrastructure facilities: roads, canals, aqueducts, etc. As a result, special traces of human activity associated with production and processing sites can be identified.
It should be noted that humans have always aimed to bring industry as close as possible to the places of their permanent dwelling. Therefore, the emergence of industrial sites right on the territory of residential facilities is an absolutely inevitable phenomenon. In this category, we consider only those cases where these structures for some reason were located outside the residential areas, and constitute completely independent sites.
Animal or Fish Traps
Structures related to hunting or fishing are a specific type of archaeological sites. Usually they are hunting pits, which were dug out and disguised either beside animal trails or in places where animals could be driven to (Poshekhonova, 2006; Rudkovskaya, 2016). Unfortunately, the amount of information such sites can provide is limited. The correct dating is challenging as well. However, the study of these sites began recently and it has certain scientific prospects. An example of the use of such fishing traps are mazes made of poles or stone structures driven into or put onto the bottom of a water body or riverbed. They could be located either in the course of rivers (for example, Australian Aboriginal fish traps on the Barwon River in Brevarrina, Brevarrina County, New South Wales, Australia), or in tidal zones (traps of the archipelago of Penghu in western Taiwan).
Places for Cutting and Dressing Raw Food
When hunting, fishing, and gathering were the main sources of food supply, this specific site type was abundant. Hunting grounds were naturally located at some distance from places of human habitation. Transporting whole animal carcasses to the dwelling was time-consuming and impractical. As a result, a temporary camp would be set up at a hunting area—a place for the initial cutting and dressing of animal carcasses, from which only the necessary parts were extracted. Most often, over the course of time, these camps were located in the same convenient places. They are distinguished by a large number of bones and horns with cut marks.
Shell heaps or middens are a subtype of this category (Meehan, 1982; Andersen, 1991). Shellfish production cannot be carried out constantly in the same areas, therefore catchers are normally forced to move further and further away from their places of dwelling. As a result, the transportation of the caught shellfish to the settlements becomes more and more difficult. This leads to a logical solution in form of the primary processing—the separation of the shells, which account for a significant part of the weight of the catch. Over time, transition to agriculture and husbandry significantly reduced the role of such sites. Moreover, progressive forms of transportation (pack animals, vehicles) emerged which allowed processing at the permanent dwelling.
Structures Related to Agriculture (Dams, Canals, Terraces) and Cattle Breeding
Agriculture is one of the most important types of human economic activity. At the initial stages of its development, mostly the areas naturally suited for agriculture were exploited. However, with demographic growth and development of trade connections came the need to expend the areas of agricultural use. In arid climates, irrigation is the most important element of successful farming and the most effective way to increase soil fertility and crop yield. This required irrigation facilities (dikes, canals), constituting a separate type of archaeological sites (Andrianov, 1969; Lisitsyna, 1978; Ortloff, 2020).
Some regions provided additional options for expanding crops. In mountainous areas, the solution would come through artificial leveling of land by creation of terraces (Brown et al., 2021; Borisov and Korobov, 2009). Such extensive alteration of natural landscapes is an important example of humans adapting the environment for their needs. This type of sites, similarly to fortified settlements, is easily identifiable by visual observation of an area. However, the most effective way here is the use of aerial and satellite images, allowing to identify and observe large-scale structures in their entirety.
Places of Extraction of Mineral Resources (Mines, Quarries, Pits, etc.)
Places of extraction of minerals constitute a separate category of archaeological sites, varying in their purpose and organization. For example, mines or pits used for the extraction of metal ores were recorded since the Eneolithic, when the technology for obtaining metal from ore was first discovered. The main difficulty in working with these sites is their poor state of preservation. Very often they are severely damaged by subsequent workings or mining activity, and due to the lack of diagnostic archaeological finds, they can be difficult to date.
Another common example of resource extraction sites are quarries. Stone was widely used both for the construction of residential buildings, fortresses, burial construction, and ritual buildings. Good examples are the quarries of ancient Egypt and Sudan, which supplied stone blocks for the construction of palaces, temples and pyramids (Klemm and Klemm, 2008; Cech et al., 2018).
Workshops and Industrial Sites (Stone Splitting, Metallurgy, etc.)
A fairly common type of archaeological sites are workshops or industrial areas. They are known since the Stone Age, when they appeared in form of flint knapping workshops (Tarasov and Nordqvist, 2022). The main purpose of these sites is the primary processing of extracted resources. Raw material deposits were often in hard-to-reach places at a great distance from stationary settlements. Primary processing sites emerged to reduce the expenses of transportation and were located near the mining sites.
The most striking examples are metallurgical workshops. Transportation of ore is extremely inefficient, since the rock wastes accounts for the majority of original mass of the extracted ore. Therefore, smelting sites were arranged in close proximity to the mines, which often also were in areas rich in wood for charcoal production. The use of hazardous materials additionally justified the territorial isolation of workshops and industrial sites. Most often, this was related to blacksmiths, ceramic workshops, and other industries associated with open fire.
Infrastructure Sites (Roads, Moors, Piers, Canals, Aqueducts, etc.)
The development of human society is directly related to communication and provision of transport routes. At the initial stage infrastructure sites left practically no traces, but as the technology developed, the evidence of their construction became more and more prominent (Harding, 2000: 173–185). Roads needed paved surfaces, which required complex technology. The best examples of well-preserved transport arteries are Roman roads (Laurence, 1999) (Fig. 4), and the Inca road network in South America (Hyslop, 1984). Waterways were equally important. Two main types of archaeological sites can be distinguished in this category. Firstly, mooring quays, piers and other similar structures that ensure the mooring of ships. Their importance is especially high to ensure the speed and safety of loading and unloading of ships. Secondly, canals provide communication between various water basins or allow the delivery of bulk materials by water, as close as possible to the production and consumption sites. An example of the latter type is the network of canals in the UK that supported the industrial revolution. However, infrastructure facilities are not limited to land roads and waterways. They include, for example, Roman aqueducts, which delivered water to large cities for a variety of purposes: feeding fountains and city baths, watering gardens, providing water to industries and sewage facilities, etc. (Fig. 5).
Sign in to download full-size image
Fig. 4. Ancient road in Pompeii (Italy).
Sign in to download full-size image
Fig. 5. The aqueduct in Segovia (Spain).
Random/Haphazard Deposition
This category requires its own special recognition and interpretation. If the placement of settlements, workshops and other sites described above was a deliberate action tied to certain conditions, the random deposition occurs spontaneously. Its character usually does not allow targeted research, therefore, such sites are usually discovered accidently, often as a result of modern economic activity.
Haphazard, Isolated or Singular Finds
This large category of artifacts is represented by a significant number of items kept in museums. Most often, these items were found by local residents as a result of their daily activities, such as during deep plowing of fields. Unfortunately, such finds provide only limited information, as they lack archaeological context. Haphazard finds can also occur during archaeological survey.
Battlefields
These sites formed spontaneously as a result of military operations. In rare cases, it is possible to find the remains of warriors with traces of trauma that led to their death, as, for example, in the Tollensee River valley in Mecklenburg—Vorpommern (Brock, 2015). However, this rarely happens, since most often the bodies were buried, and ammunition and weapons were collected after the battle. Battlefields usually retain only some traces of the battles: arrowheads or bullets, damaged small items of equipment. To study this unique type of sites, special research methods are often used to reconstruct the actions of the opposing sides.
Hoards as Temporary Deposits
The classification of hoards as random deposits is based on the fact that their discovery cannot be predicted or planned. As a rule, they are found by chance and most often by people not related to academic archaeology. It is assumed that the hoard-makers originally intended to retrieve the hoard, but for some reason this never happened (Bochkarev and Klimushina, 2022). The first hoards appear in the Stone Age, and they continue to be deposited to this day. They may include items made from various materials: ceramics, bones, horn, glass, metal, etc., although since the Eneolithic, metal hoards become widespread. They can be divided into treasure, foundry workers', merchants', and household hoards. Votive deposits (“ritual hoards” or “sacral hoards”) will be considered in the class of sacral sites.
Shipwrecks
Shipwrecks are very particular and informative sites. They also belong to the random deposit type, as they were rarely deliberately sunk, and are studied by underwater archaeology or by recovery and further study and conservation in traditional ways (Cederlund, 2006). Shipwrecks provide information about the ship itself, its designs and equipment, as well as information regarding its cargo, which allows to analyze traffic flow, volumes of goods transported and other details of the transport infrastructure and trade (Bass, 1987; Pulak, 2005). Other research concerns military affairs based on the combat ammunition of ships and their special structural elements (e.g., rams).
Human Remains
A rare form of spontaneous deposition are the bodies of people who died accidently or were killed and not buried. The best-known case is Ötzi (an ice mummy of a Bronze Age man) discovered in 1991 in the Ötztal Alps in Tyrol (Fowler, 2001). The rarity of such sites is due to the unique conditions required to preserve the organic remains. Under normal conditions, a body decomposes or is taken away by animals and thus the information gets lost. One of the characteristic features of such sites is the preservation of all everyday equipment, in contrast to burials and their strictly regulated set of grave goods.
Sacral Sites
Burial Sites
This category unites all cases related to funerary practices, regardless of their form. Since ancient times, all actions performed after the death of a person follow a strictly regulated ritual. The most abundant type of burial sites is cemeteries: a territory specifically allocated for burials, ranging from a few to tens of thousands of burials. Burial sites vary widely in type, and only the most common options are further discussed. Moreover, a burial is not always defined by the presence of human remains (inhumation, cremation), but also include cenotaphs, i.e. burials that do not contain human remains in any form.
Burial Grounds
This type of sites appeared in the most ancient periods of human history. The main distinguishing feature is the absence of pronounced near-tomb or grave structures (fences, barrows, memorials, etc.). Most often, burial grounds consist of rows of buried graves, sometimes with wooden structures which are usually not preserved (Molodin, 2012). Soil burial grounds are among the most difficult types of sites to identify. The absence of tomb structures leads to the lack of any visual hints that could help site identification. Such sites are usually found during field excavations; under certain conditions, remote sensing can be fruitful as well.
Burial Mounds
An extremely common type of sites, characterized by the presence of a stone, earth or combined mound or barrow over the burial structure (Korenevsky, 2012). Their dimensions can vary; the surviving height of the barrow of the royal Scythian burial mounds in the Black Sea region, for example, exceeded 20 m (Galanina, 1997; Čugunov et al., 2010). Most often, mounds have a variety of adjacent structures composing a single burial site: a fence, ditches, menhirs, or memorials. Usually mounds are connected to burial grounds, which are ancient cemeteries associated with one or more adjacent settlements. The tradition of erecting burial mounds is widely present in societies relying on cattle breeding as the main form of economic activity (Fig. 6).
Sign in to download full-size image
Fig. 6. A burial mound in the Salbyk Valley (Republic of Khakassia, Russia).
Tombs and Shrines (Complex Structures—Pyramids, Shaft-Type Tombs, Mausoleums, Dolmens, etc.)
The next level of complex burial practices are tombs or shrines. This group of sites is very diverse in terms of its characteristic features and defined by complex constructions and the presence of a tomb entrance or “dromos.” This category includes both Egyptian pyramids and shaft tombs, as well as mausoleums, dolmens and other similar structures (Lehner, 1997; Arnold, 2003). Unlike burial mounds, they are more characteristic of societies and civilizations leading a sedentary lifestyle.
Ritual Sites
This category concerns the performance of ritual actions that are not always associated with the death of a person and/or their burial. Any evidence of rituals, worship of gods, shamanic rites and other similar actions may falls into this category. Unfortunately, it is hardly possible to understand the meaning of these rituals, especially in the absence of literary sources in the earlier stages of human history. It can be only assumed that the rituals would seek help of spirits, gods or natural elements. In order for these requests to be accomplished, it was necessary to follow certain rules and perform rituals, accompanied by the necessary accessories and surrounding details. Studying ritual structures and images, archaeologists try to reconstruct rituals observing their traces and “setting” in which they were carried out.
Ritual Platforms and Places of Sacrifice
The simplest form of ceremonial constructions are ritual sites (Harding, 2000: 309–313). Most often, these are specific places of natural origin, which were perceived by ancient people as something beyond the ordinary. These can be either viewing platforms on top of hills or rocks, or places of worship “hidden” from strangers. Sometimes places where objects of worship were installed can be traced: most often these can be wooden poles with carved images. It was probably believed that the “feature” of this place allows one to establish a closer contact with the spirits or gods to whom the sanctuary was dedicated. An important element of worship was the offering of “gifts”. From an archaeological perspective, it is these “gifts” that make it possible to identify and date such ritual sites.
A particular variant of ritual sites are megaliths. These objects were made of huge stone blocks, which required an extensive workforce to procure and arrange. The grandeur of these structures emphasized the importance of the ceremonies and enhanced the sanctity of the place. The most famous megalith site is Stonehenge in Wiltshire, UK (Chippindale, 2012). Unfortunately, even such complex sites do not provide us with an understanding of the nature of the rites.
Temple-Related Structures
Temple structures become a logical result of the development of ritual sites and megaliths (Medieval temple Archaeology, 2017). Their main distinction is the organization of a closed space for rituals. Unlike in previous periods, when ceremonies were held in the open, temples allowed to “hide” them from strangers' eyes. This is probably the result of several processes, such as urbanization, the coexistence of representatives of different religions and beliefs within one settlement, and the development of the idea of creating a “special” place. Temples can vary significantly in their design and building materials.
Rock and Cave Paintings, Geoglyphs
Among the most amazing phenomena preserving evidence of the spiritual life of ancient people are images applied to various surfaces (Fig. 7). The themes of such images are extremely diverse—from individual signs, tamgas and ornaments, to images of people or animals, to some plot or story-telling compositions. The tradition of drawing on the walls of caves, rocks, loose stones, as well as the surface of deserts, originated in the Paleolithic (White, 2003; Zhitenev, 2018) and continued to develop until ethnographic modernity.
Sign in to download full-size image
Fig. 7. Rock image of Kalbak-Tash I (Altai, Russia) (Devlet and Seog-Ho, 2014)
Rock paintings are found all over the world. They are almost omnipresent in places with a significant number of stone slabs available. There are two main methods of drawing execution: painting and engraving or scratching. Unfortunately, the images executed using paint survive rarely. However, where they do, they require huge efforts for their further preservation. Images applied by punching or scratching are more widespread and durable (Poikalainen and Ernits, 1998; Devlet and Devlet, 2011; Kolpakov and Shumkin, 2012; Helskog, 2014). They are also subject to weathering, but not to the same extent as painted images.
A very special type of archaeological sites are geoglyphs. These are huge ground images. The most famous of these are drawings in the Nazca desert in South America (Aveni, 2000; Lambers, 2006). Several hundred drawings, about 700 geometric images and over 13,000 individual lines or their groups are known to date, and new images continue to be discovered as a result of joint research by scientists from Japan and Peru.
क न सुटलेलं कोड आणि महाभारत चक्रव्यूह (कोड्याचं माळ , योगेवाडी , तालुका - तासगाव , जिल्हा - सांगली )
जगातील एक मोठं महाकाव्य म्हणून महाभारत प्रसिद्ध आहे. भारतीय समाजाचे आर्थिक, सामाजिक , राजकीय , कौटुंबिक प्रतिबिंब आपल्याला त्यामध्ये दिसते . आजही आपल्या देशात , समाजात त्याच्या खाणाखुणा दिसतात .
त्यातील माझ्या गावाजवळच्या एका गोष्टीचा संबंध गेल्या काही दिवसापूर्वी आला . योगेवाडी जवळचे कोड्याचे माळ . आजवर अनेक दंतकथा या माळाबद्द्दल व तेथील कोडयाबद्द्दल ऐकलेल्या आहेत . जसेकी कलावंतीण बाईचे कोडे , राक्षसाचा खेळ इत्यादी . पण थोडीफार मनाला पटलेली माहिती गेल्या काही दिवसापूर्वी मिळाली .
महाभारतातील कुरुक्षेत्र युद्ध आणि अभिमन्यू वध आपणाला माहीतच आहे . युद्धाच्या त्या दिवशी द्रोणाचार्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये 'चक्रव्यूह ' रचना केली होती आणि अभिमन्यू त्यामध्ये मारला गेला . त्याला आत जायचा कसा हे माहित होत पण बाहेर पडायचं कसा हे माहित नव्हता आणि पुढची स्टोरी तुम्हाला माहितीच असेल .
तर मुख्य मुद्दा त्या चक्रव्यूह रचनेचा , ती रचना तेंव्हा आणि त्यानंतर भारतात , भारतीय समाजात , संस्कृतीमध्ये खूप रुजली . लोकांनी चित्र काढण्यासाठी , रांगोळी , भिंती रंगवणे , कपड्यावरचे नक्षी यामध्ये त्या रचनेचा उपयोग केला . आजही उत्तर भारतात जुन्या मंदिरामध्ये दगडावर कोरलेली , जुन्या भिंती चित्रात दिसते .
आणि आपल्या कोड्याच्या माळावरचे ते रचनाकार ठेवलेले दगड हे ती चक्रव्यूह रचनाच आहे , याची रचना मध्ययुगीन भारतात झाली असावी . तेंव्हा सिनेमा , TV , मोबाईल वगैरे काही नव्हते त्यामुळे करमणुकीच्या हेतूने याचा उपयोग केला असावा .
आज याठिकाणी tourism साठी चांगला वाव आहे . शेजारी मणेराजुरी मोठा तलाव हि आहे जो इथल्या निसर्ग सौन्दर्यात अजून भर टाकतो योग्य नियोजन केले तर लोकांना १ day trip पण होईल आणि ग्रामपंचायतीला चांगला महसूल हि भेटेल .
कोणत्याही गोष्टीत अडकणे सोपं पण बाहेर पडणं खूप अवघड . ती रचना आणि चक्रव्यूह आपणाला तेच शिकवते . बाहेर आता आलं पाहिजे अडचणी असो वा संकट तरच अर्जुन बनता येईल . त्यासाठी श्री कृष्णासारखा सारथी मार्गदर्शक पण आपल्याला नेहमी जवळ ठेवावा लागेल .
ठिकाण -
कोड्याचे माळ
(योगेवाडी / मणेराजुरी , तालुका - तासगाव , जिल्हा - सांगली )
माहिती आणि लेखन -
डॉ . शशिकांत पाटील , संदीप पाटील
वसाहत अश्मयुगीन मानवाची
existence of first human being in maharashtra was Nevasa is famous for archaeological site Sakal
- केतन पुरी
नेवासा म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी. इथंच ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची निर्मिती झाली. या घटनेची साक्ष असलेला ‘पैस खांब’ आजही भाविकांच्या मनात श्रद्धेची ज्योत अखंडपणानं चेतवत उभा आहे. नेवासा पवित्र स्थळ आहे. गावात असणारी दुसरी आकर्षक धार्मिक वास्तू म्हणजे मोहिनीराज मंदिर.
पण, फार कमी लोकांना माहीत आहे, की महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या सर्वांत पहिल्या मानवाचं अस्तित्व या गावात होतं. नेवासा अश्मयुगीन मानवाच्या वसाहतीचं ठिकाण आणि अतिशय महत्त्वाचं पुरातत्त्वीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
भारतीय पुरातत्त्वचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. ह. धी. सांकलिया यांना एका प्रश्नाची उकल होत नव्हती. भारतात अनेक ठिकाणी पुरातत्त्वीय स्थळांचे शोध लागत होते, शास्त्रीय दृष्टिकोनातून या ठिकाणांचं उत्खनन होत होतं.
उत्तर तसेच दक्षिण भारतात आदिमानवाच्या पाऊलखुणा आढळत होत्या. पण महाराष्ट्रात मात्र अशा ठिकाणाचा शोध सुरूच होता. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशसारख्या ठिकाणी आदिमानवाच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झाले होते.
पण, रामायण काळापासून कायम चर्चेत राहिलेला भाग, मात्र आदिमानव तिथं राहत होता का, याविषयी इतिहास अनभिज्ञ होता. महाराष्ट्र या नावाचा सर्वांत पुरातन लिखित स्वरूपातील उल्लेख सापडतो उत्तर कर्नाटकाच्या ऐहोळे गावात, तिथल्या मेगुती मंदिरावर असलेल्या शिलालेखात.
त्याआधीपासून महाराष्ट्रात मानवी वस्ती होती. पण त्या मानवाच्या अस्तित्वाचं स्वरूप काय होतं, याविषयी अभ्यासक निरनिराळे तर्क लावत, अंदाज बांधत असत. नेवासा गावापासून काही किलोमीटरवर वाहणाऱ्या चिरकी ओढ्याच्या काठी पांढरीचं टेकाड असल्याची बातमी समजली. हा चिरकी ओढा प्रवरा नदीला जाऊन मिळतो.
पुरातत्त्व संशोधकांचा एक समूह त्या जागी गेला. तिथं जमिनीवर आढळणाऱ्या काही पुरावषेशांचा अभ्यास करून उत्खनन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयामुळं दख्खनच्या इतिहासाचं संपूर्ण स्वरूप बदललं.
या ठिकाणी डॉ. सांकलिया सरांच्या मार्गदर्शनाखाली १९५० ते ६० या दशकात शास्त्रीय पद्धतीनं उत्खनन करण्यात आलं आणि महाराष्ट्रातील आद्य मानवाच्या खुणा हाताशी लागल्या. आद्य पुराश्मयुगातील मानवाच्या अस्तित्वाचे धागेदोरे सापडले.
त्यामध्ये काही दगडी हत्यारं सापडली. दगडी हत्यारं बनवण्यासाठी लागणारा सर्वांत उत्तम प्रकारचा दगड म्हणजे गारगोटी. उत्तर भारतात तो विपुल प्रमाणात उपलब्ध होता. त्यापासून दगडी हत्यारे तयार करणं, त्यांना आकार देणं, वापर व्यवस्थित होईल अशी धार तयार करणं या दगडावर सोपं जाई. महाराष्ट्रात सर्वत्र बेसाल्ट.
त्याला धार लावणं किंवा त्यापासून दगडी हत्यार बनवणं, हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य न होणारी गोष्ट होती. पण त्या वेळेच्या मानवाला दगडांचं उत्तम ज्ञान होतं. जमिनीतून निघालेला लाव्हारस थंड झाल्यावर त्याच्या भिंती बनत असत. त्यांना आपण डाईक असं म्हणतो. हे आकारानं लांब, पसरट पण चपटे असत. त्यामुळं त्यांचा वापर करून महाराष्ट्रातल्या अश्मयुगीन मानवानं दगडी हत्यारं केली.
नेवासा इथं उत्खनन करण्यात आलं, तेव्हा या डाईक पासून बनवलेली बरीच हत्यारं उपलब्ध झाली. भारतात मानवाचं अस्तित्व लाखो वर्षांपासून आहे. त्या वेळेचा मानव हा दगडी हत्यारं तयार करत असे. त्यांच्या साहाय्यानं तो तोडणं, कापणं, भोसकणं, तुकडे करणं, छिद्र पाडणं यांसारख्या गोष्टी करत असे.
नेवासा इथं तशाच स्वरूपाची हत्यारं सापडली. दगडी हत्यारांना घडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रावरून आणि त्यांच्या आकारावरून त्या त्या काळाचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. नेवासा येथे सापडलेल्या दगडी हत्यारांवरून महाराष्ट्रात अस्तित्वात असणारा पहिला मानव हा आद्य पुराश्मयुगीन काळातील आहे, हे सिद्ध झालं.
चिरकी ओढ्याकाठी झालेल्या या उत्खननानं महाराष्ट्राचा इतिहास लाखो वर्षे मागं गेला आणि सोबतच, अनेक नवीन पुरातत्त्वीय स्थळांचा शोध घेण्याचे प्रयत्न जोरात सुरू झाले. पण या पहिल्या मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे उपलब्ध झाले असले,
तरीही त्याची शरीररचना कशी असावी याविषयी उत्तर देण्यासाठी एकही मानवी सांगाडा सापडला नाही. उत्खनन केल्यामुळं या जागेचा आदिमानव ते मध्ययुगीन कालखंडपर्यंतचा नेवासा पर्यायानं महाराष्ट्राचा इतिहास पुरातत्त्वीय संशोधनाच्या आधारे मांडणं सोपं गेलं.
आद्य पुराश्म, मध्य पुराश्म, नवाश्म यांसारख्या मानवी विकासाच्या टप्प्यांचा शोध या उत्खननातून लागला. पुढं, १९६०-७० मध्येही या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं. अश्मयुगीन काळातील दगडी हत्यारं,
मानव शेती करू लागला त्या काळातील खापराची भांडी, चूल, धान्य साठवण्यासाठी तयार करण्यात आलेली मोठमोठाली भांडी, मणी, बांगड्या, तांब्यापासून बनवण्यात आलेल्या वस्तू यांसारख्या अनेक मौल्यवान वस्तू प्राप्त झाल्या.
महाराष्ट्रात शेती होऊ लागली, तेव्हा मानव एका जागी स्थिर झाला. त्याचं दैनंदिन आयुष्य एकाच जागेभोवती फिरू लागलं. त्या वेळेस झालेल्या दफनांमुळं आपल्याला त्या शेती करणाऱ्या आद्य शेतकऱ्यांचे मानवी सांगाडे उपलब्ध झाले आहेत.
पण, त्याच्याही आधी वास्तव्य करणाऱ्या या आद्य मानवाचे मात्र पुरावे नेवासा इथून मिळाले नाहीत. वातावरणातील बदल आणि पाण्याची कमी-जास्त प्रमाणात असणारी उपलब्धता, नैसर्गिक संकटे यामुळे आद्य पुराश्मयुगीन काळानंतर ही जागा ओस पडली असावी. पण नंतर इथे मध्य पुराश्मयुगीन काळातील मानवाचे अस्तित्व आढळते.
पुढं शेती करणारा मानव, त्याच्यानंतर प्राचीन, पूर्व मध्ययुगीन ते मध्ययुगीन कालखंडातील मानवाच्या खुणा एकसलग आढळतात. नेवासासारख्या ठिकाणी एवढ्या मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणा आढळल्यानं महाराष्ट्राचा मानवी अस्तित्वाचा आद्य ते सद्यःस्थितीपर्यंतचा इतिहास एकसलगपणे समजून घेण्यास फार मदत होते.
आज हे स्थळ चिरकी नाला किंवा चिरकी नेवासा या नावानं पुरातत्त्वीय स्थळांच्या यादीत प्रसिद्ध आहे. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागात असणाऱ्या संग्रहालयात डॉ. ह. धी. सांकलिया सरांनी केलेल्या उत्खननाची व त्याच्या स्थरांची प्रतिकृती उभी केली आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या आद्य मानवाच्या वस्तींपैकी नेवासा हे महत्त्वाचे स्थळ म्हणून आजही आपले महत्त्व टिकवून आहे.
(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)
नागपूर जिल्ह्यात अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे महापाषाण संस्कृतीचे अवशेष आढळले
लोकांना लोखंडाचा उपयोग माहित होता, एवढेच नव्हे तर लोहमृतिकेपासून लोह गाळण्याची कलाही त्यांना अवगत होती







नगरच्या या नदीकाठी अश्मयुगीन मानव राहत असल्याचे पुरावे सापडलेत
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही इतिहासाशी निगडीत असते. मात्र हे पण हे लक्षात घ्यायला हवे की इतिहास म्हणजे काही नुसत्या सनावळ्या आणि लढायांची जंत्री नाही. या इतिहासाला देखील एक इतिहास होता, तो म्हणजे मानवी संस्कृतीच्या विकासाचा. मानवी वस्त्यांचे अवशेष आपल्याला संपूर्ण मानव जातीचा इतिहास आणि संस्कृती सांगत असतो.
आपल्याला आजकालच्या शाळेमध्ये विशेषतः इयत्ता ३ री च्या पुस्तकामध्ये अश्मयुगीन माणसाची माहिती दिलेली आढळते. मुले अभ्यासामध्ये अश्मयुग, नवअश्मयुग, ताम्रपाषाणयुग वगैरे शब्द पाठ करतात दगडाच्या कुऱ्हाडीची, रापींची, चित्रे पुस्तकात पाहतात. परंतु पुस्तकातील दगडी ह*त्यारांची केवळ चित्रे न बघता प्रत्यक्ष दगडी कुऱ्हाड जर पाहिली तर त्या शाळेतील मुलांना प्राचीन मानवी इतिहासाबद्दल माहिती समजायला फक्त मदतच होत नाही तर त्याबद्दल जिज्ञासा देखील निर्माण होते. तसेच जर या विद्यार्थ्यांना एखाद्या कोरड्या नदीच्या पात्रात अभ्यासाला नेले तर या विद्यार्थ्यांना देखील प्राचीन मानवी वसाहतीचे पुरावे पाहायला मिळतील आणि प्राचीन मानवाच्या वस्तीची स्थाने कशी पाहतात हे कसे ओळखायचे याबाबत नक्की माहिती मिळेल.
अशाच प्राचीन मानवाच्या नदीपात्रातील वस्तींची माहिती घ्यायची असेल तर महाराष्ट्रातील नद्यांचे महत्त्व किती आहे याबाबत जाणून घेणे फार महत्वाचे ठरेल.

महाराष्ट्राची भौगोलिक रचना जर पहिली तर तिचे मानवाच्या संस्कृतीच्या विकासामध्ये योगदान आपल्याला दिसून येते. मानवी शरीरात जशा धमन्या रक्त पुरविण्याचे काम करतात त्याच प्रकारे महाराष्ट्रातील नद्या महाराष्ट्राचे पोषण करतात. महाराष्ट्रातील नद्यांचे योगदान मानवाच्या विकासासाठी फार मोठे कारण आहे.
याच नद्यांच्या काठावर मानवी संस्कृती स्थिर झाली आणि याच महाराष्ट्रातील नद्यांच्या काठाला लहान मोठी नगरे उभी राहिली. ऋग्वेदामध्ये सिंधू, सरस्वती यांसारख्या नद्यांना देवता मानून त्यांचे स्तवन केलेले आपल्याला आढळते.
मानवी संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर या नद्यांचा देखील अभ्यास करणे फार महत्त्वाचे ठरते तसेच त्या नदीकाठी वसलेल्या किंवा विकसित झालेल्या वसाहतींचा अभ्यास करणे हे देखील महत्त्वाचे असते.
आजपर्यंत मानवी संस्कृतीचा अभ्यास करताना बरीचशी ठिकाणे ही पुरातत्वीय अभ्यासकांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सापडली आहेत त्यातील बहुतांश ठिकाणे नदीकाठी सापडलेली आहेत. भारतामधील नदीच्या काठी वसलेल्या संस्कृतीची उत्तम उदाहरणे म्हणजे प्राचीन सरस्वती नदीकाठी वसलेले कालीबंगन येथे ‘घग्गर’ संस्कृतीचे अवशेष सापडलेले आपल्याला बघायला मिळतात.
आपल्या महाराष्ट्रामध्ये शिरूरजवळ असणाऱ्या ‘इनामगाव’ येथील घोडनदीच्या काठावर झालेल्या उत्खननात ‘माळवा संस्कृती’, ‘पुर्वजोर्वे संस्कृती’ अशा ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमधील विविध स्तर उत्खननात सापडले. महाराष्ट्रातील प्रवरा ही एक अत्यंत महत्त्वाची नदी. याच प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये नेवासा, दायमाबाद तसेच जोर्वे येथे अश्मयुगीन आणि ताम्रपाषाणयुगीन वसाहतीचे पुरावे उत्खननातून मिळाले. हे उत्खनन प्राचीन मानवी वसाहती महाराष्ट्रात होत्या याचे फार मोठे पुरावे उपलब्ध करून देते.

प्रवरा नदी नगर जिल्ह्याची जीवनदायिनी. अनेक छोटीमोठी गावे या प्रवरा नदीच्या काठावर वसलेली आहेत. मुळात नगर जिल्ह्याचे वैशिष्ट्य असे आहे की गोदावरीच्या खोऱ्यामधील प्रवरा नदी आणि कृष्णा खोऱ्यामध्ये असणारी सीना नदी या दोन्ही नद्या या एकाच जिल्ह्यातून वाहतात.
या नद्यांच्या काठी मानवी संस्कृती वसत गेली आणि मानवाचा विकास होत गेला हे आपल्याला या नद्यांच्या काठावर आढळणाऱ्या मानवी वसाहतींच्या अवशेषांवरून समजते. प्रागैतिहासिक काळापासून या संपूर्ण खोऱ्यामध्ये विविध संस्कृती नांदल्या आणि विविध मानवी संस्कृती या महाराष्ट्रात उदयाला आल्या असे आपल्याला दिसते.
अश्मयुगात माणूस भटक्या अवस्थेत होता. त्या काळामध्ये माणूस पाण्याच्या आश्रयाने राहत असे आणि आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या दगडांची तो ह*त्यारे करीत असे, जुनी झालेली ह*त्यारे तेथेच टाकून तो स्थलांतर करत असे. या टाकलेल्या ह*त्यारांवर पावसाळ्यात नदी आपला गाळ जो वाहून आणते त्याचा थर या ह*त्यारांवर बसायला लागला की ही ह*त्यारे नदीपात्रातील मातीमध्ये बुजून जातात. जसजसा नदीचा गाळ कालांतराने वाहून जातो किंवा नदीपात्र हे शुष्क बनते तसे हे लपले गेलेले ह*त्यारे आणि प्राचीन मानवी वसाहतीच्या जागा दिसू लागतात.
प्राचीन मानवी वसाहतीच्या जागा या बऱ्याचश्या गावांमध्ये ‘पांढरी किंवा पांढर’ या नावाने प्रसिद्ध असतात. या पांढरी बऱ्याचदा नदीपात्रालगत असतात आणि या पांढरीचा थर मात्र नेहमीच्या मातीपेक्षा खूप वेगळा असतो. या पांढरीच्या टेकडामुळे बऱ्याचदा आपल्याला प्राचीन मानवी संस्कृतीचे धागेदोरे सापडायला मदत होते.

प्राचीन मानवी संस्कृतीचे धागे दोरे सापडण्यात जशी प्राचीन मानवी ह*त्यारे मदत करतात तसेच मातीची खापरे देखील फार महत्वाची ठरतात. इतर धातूची भांडी ही कालौघात नष्ट होतात परंतु मातीची भांडी आणि त्यांची खापरे वर्षानुवर्षे तशीच राहतात. म्हणून या मातीच्या खापरांना आत्यंतिक महत्त्व आहे.
या मातीच्या खापारांवरून आपल्याला प्राचीन मानवी वसाहतींचा काळ निश्चित करता येतो.
या विविध मानवी संस्कृती या महाराष्ट्रातील नदीकाठी नांदत होत्या, त्याचे पुरावे या महाराष्ट्रातल्या नद्या आपल्याला देतात आणि मानवी संस्कृतीच्या विकासाच्या पाऊलखुणा या आपल्याला धुंडाळणे फार महत्त्वाचे ठरते, कारण यातून आपल्याला प्रागैतिहासिक मानवाची प्रगती समजते आणि नदीकाठच्या प्राचीन संस्कृतीतून आजच्या मानवाच्या प्रगतीची झलक दिसून येते.

सदर लेख महाराष्ट्राची शोधयात्रा वर पूर्वप्रकाशित.
संदर्भपुस्तके:-
- पुरातत्वविद्या:- श्री. शां.भा.देव,१९७९
- महाराष्ट्रातील पुरातत्व:- श्री. ह.ध. सांकलिया आणि म.श्री. माटे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ, १९७६
छायाचित्रे:-
- महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक मानवाच्या वस्तीची स्थळे.
- डेक्कन कॉलेज फिल्ड व्हीजीट दरम्यान घेतलेली छायचित्र आहेत.
नगर जिल्ह्यात प्रथमच सापडले मानवी शिल्प, अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे सापडले पुरावे
अहमदनगर- अश्मयुगीन मानव म्हटलं की नजरेसमोर येतं ते इयत्ता तिसरीच पुस्तक ‘ माणसाची गोष्ट’ हा मानव कसा होता ? काय खात होता? हे या पुस्तकातूनच आपण शिकलो. अशाच एका अश्मयुगीन ठिकाणाचा शोध नुकताच इतिहास अभ्यासक सतीश भिमराव सोनवणे यांनी लावला. हे ठिकाण कामरगाव जवळच्या ‘ मावलया डोंगरावर’ सापडले आहे.
कामरगाव नगर तालुक्यातील गाव. या गावाच्या भोवती सह्याद्रीची एक तुटक रांग आहे. यातील विठ्ठलवाडी कडून अस्तगावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर नगर पुणे महामार्ग पासून साधारणतः३ किमी अंतरावर एका टेकडीला मावलयाचा डोंगर म्हणतात. या ठिकाणाला सोनवणे यांनी दि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी भेट दिली होती . या डोंगरावर काही उभ्या शिळा ठेवलेल्या आहेत आणि एका बाजूला मध्ययुगीन काळातील कोणतीही मूर्ती नसलेले बांधकाम आहे. याचा बारकाईने अभ्यास केला असता ही वेगळीच रचना असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार अभ्यास सुरू केला. इतिहास अभ्यासक प्रा. टी. मुरुगेश यांच्या मता नुसार हे इतिहास पूर्व कालीन थडगे असावे. ज्याचा संबंध मातृ देवतेशी असतो. त्यानुसार आणखी निरिक्षण करण्यासाठी दुसऱ्यांदा दिनांक १० मार्च २०२४ रोजी त्यांनी पुन्हा भेट दिली. यावेळी त्यांना काही पुरावे सापडले . त्यात सात उभ्या शिळा होत्या , यांची मावलया नावाने पूजा केली जात आहे. या शिळांचा आकार वेग वेगळा असून त्यावर स्थानिक लोकांनी शेंदूर लावला आहे.
सर्वात महत्त्वाचा पुरावा -मानवी प्रतिमा असलेली शिळा (कातळ शिल्प )- यातील एका शिळेवर एका चार पायांच्या प्राण्यावर बसलेल्या मानवाचे चित्र दगडावर कोरलेले आहे. चित्राची उंची साधारणतः २० सेमी आहे व रुंदी १५ सेमी. ज्या प्राण्यावर माणूस बसलेला आहे त्याची मान उंच आहे यावरून तो घोडा किंवा उंट असावा असा अंदाज आहे .
यातील माणूस वारली चित्रा प्रमाणे भासतो. डोके वर्तुळाकृती छाती आणि पोटांच्या जागी दोन त्रिकोण अशी रचना आहे.
कोकणातील काळ्या कातळावर कोरलेले हे शिल्प दख्खनच्या पठारावर नव्याने सापडत आहेत . या शिल्पातील व्यक्ती प्राण्यावर बसलेली आहे म्हणजे ते एका वीराचे शिल्प असले पाहिजे. या परिसरात सात अप्सरांचे अस्तित्व आहे असे स्थानिक सांगतात. याचा संबंध सप्तमातृकांशी येतो. यावरुन कदाचित ही वीरांगना सुद्धा असू शकते.
या परिसरात काही अश्मयुगीन दगडी हत्यारे सुध्दा सापडली आहेत. याबरोबरच अश्मयुगीन राखेची टेकडीही परिसरात सापडली आहे.
दख्खनच्या पठारावरील काळ्या कातळावरील शिल्पावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करणारे सचिन पाटील यांच्या मता नुसार कठीण बेसाल्ट खडकावर असे शिल्प नव्याने सापडत आहेत. याशोधा साठी त्यांनी सतीश सोनवणे यांचे अभिनंदन केले आहे. राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांना याबद्दल ई मेल द्वारे कळविण्यात आले आहे. या संदर्भात अधिक संशोधन करत असल्याचे सतीश सोनवणे यांनी सांगितले .या संशोधनास निवृत्त प्रा. एम
एन आंधळे , विक्रांत मंडपे , अर्जुन खाडे, प्रशांत साठे यांनी मोलाची मदत केली.
नगर तालुक्यातील कामरगाव येथील मावलया नावाच्या डोंगरावर पुरातन काळातील शिल्प व काही शिळा सापडल्या आहेत . इतिहास अभ्यासकांच्या मतानुसार या परिसरात नवाश्मयुगातील मानवाचे अस्तित्व होते . याचे सखोल संशोधन झाल्यास महत्त्वाची ऐतिहासीक माहिती व पुरावे मिळू शकतील . त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत . “— सतीश सोनवणे ( इतिहास अभ्यासक , कामरगाव )
” दख्खनच्या पठारावर काळया कातळावर शिल्प कोरलेले पुरावे नव्याने सापडत आहेत . नगर जिल्ह्यात मात्र प्रथमच असे शिल्प सापडले आहे . सापडलेल्या पुराव्याचे पुरातत्त्व विभागाच्या मार्फत संशोधन केले जाईल . यातुन काही ऐतिहासिक माहिती समोर येईल . ” — सचिन पाटील ( काळ्या कातळ्यावरील शिल्पाचे आतंरराष्ट्रीय अभ्यासक , पुणे
https://www.discovermh.com/history-of-khandesh-1/
अमरावती येथील अंबादेवी मंदिर परिसरात आढळले अश्मयुगीन चित्रगुहेतील 'सप्तपदी कमळ’
अमरावती : येथील प्राचीन अंबादेवी मंदिर परिसरातील एका चित्रावरून एक अत्यंत वेधक शाेध लागला आहे. या चित्रगुहेच्या दगडी भिंतीवरील चित्रात एक सात पाकळ्यांचे कमळ स्वतंत्रपणे कोरले गेले आहे. विशेष म्हणजे यातील प्रत्येक पाकळी योनीच्या स्वरूपात आहे. ज्यामध्ये चार पाकळ्या वरच्या दिशेने आणि तीन पाकळ्या खालच्या दिशेने दिसत आहेत. या अश्मयुगीन चित्रगुहेत 'सप्तपदी कमळा'चा शोध असल्याची माहिती संशोधक डॉ. विजय इंगोले यांनी दिली आहे.
डॉ. विजय इंगोले यांच्या नेतृत्वात अमरावतीच्या सहा निसर्ग संशोधकांनी मोर्शीपासून अवघ्या ७५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वतरांगेत २००७ साली जवळपास ३५ हजार वर्षापूर्वीच्या अश्मयुगीन चित्रगुहांचा सर्वप्रथम शोध लावला होता. ही बाब सर्वश्रुत आहे. या चित्रांचे अद्यापही या चमूव्दारे संशोधन आणि अभ्यास सुरू आहे.
योनीस्वरूप पाकळ्यांनी कोरलेल्या कमळाचा हा शोध अनेक गहन प्रश्न निर्माण करतो. याचे कारण म्हणजे योनी प्रजनन दर्शवते. यात ठळकपणे सात पाकळ्यांचे कमळ आहे, ज्याला सप्तपदी कमळ किंवा सात पायऱ्यांचे कमळ म्हणून ओळखले जाते. ज्याला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. प्रत्येक पाकळीचा मूळ आधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपुरा चक्र, अनाहत चक्र, विशुध्द चक्र, अजना चक्र म्हणजेच पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, विवेक आणि समाधी आहे. कमळ हे पावित्र्य, देवत्व, आत्मज्ञान आणि सृष्टीच्या शाश्वत चक्राचे प्रतिनिधित्व करणारे एक आदरयुक्त प्रतीक आहे.
हिंदू पौराणिक कथा, विधी आणि प्रतिमा शास्त्रातील त्याची उपस्थिती हिंदू संस्कृतीच्या धार्माक आणि आध्यात्मिक सारामध्ये त्याची अविभाज्य भूमिका अधोरेखित करते. त्याचे अंदाजे वय संभाव्यतः ४००० इस. पूर्व वैदिक काळाशी जोडलेले असावे. उल्लेखनीय शैला, स्त्रीत्व आणि निर्मितीच्या प्रतीकांसह त्याचा संबंध ती एक महत्त्वपूर्ण पुरातत्त्व कलाकृती म्हणून स्थापित करते. या गूढ शोधाच्या सभोवतालचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ समजून घेण्यासाठी विस्तृत तपासणी आणि विश्लेषण महत्त्वपूर्ण ठरेल. पुरातत्त्व भाषाशास्त्र आणि सांस्कृतिक अभ्यासातील तज्ज्ञ या अनोख्या प्रतिनिधित्वामागील अर्थ आणि महत्त्व उलगडण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील. संशोधक डॉ. विजय इंगोले यावर एक संशोधन पेपरही तयार करीत आहेत. निसर्ग संशोधकांच्या चमूतील इतर वन्यजीव सदस्यांचे या संशोधनात महत्वपूर्ण योगदान आहे.खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास –
पुरातत्वेत्यांनी गिरणा आणि तापी नदीच्या परिसरात केलेल्या उत्खननामुळे या प्रदेशातील प्रागैतिहासिक काळातील भटक्या मानवाची वस्तुरूप संस्कृती काही प्रमाणात उजेडात आली. तापीच्या खोऱ्यात जवळपास पंधराशे एवढी मानवी वसतीचे पुरावे असलेली स्थळे डॉ.वसंत शिंदे आणि इतर तज्ञांनी शोधली आहे. या दोन्ही नद्यांच्या काठी मिळालेल्या प्राचीन अश्मयुगीन हत्यारांमुळे जळगाव परिसरात एक-दीड लाख वर्षांपूर्वी मानव वस्तीला राहत असावा. चांगदेवपासून अवघ्या तीन किलोमीटर आग्नेयेस असलेल्या मानेगावी आद्य पुराश्म युगातील म्हणजे काही अवशेष सापडले आहेत.(खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास)
बी.पी.बोपर्डीकर यांनी उत्खनन केले आहे. “Early stone age site at Manegav of the Purna river, Jalgaon district Maharashtra, indian antiquity असा त्यांचा लेख इंडियन अंटीक्वेरी खंड 4 मध्ये 1970 मध्ये प्रसिद्ध झाला.
पाटणे या गावी चाळीसगाव तालुक्यातील, मध्यपुराश्म युगाच्या(middle paleolithic) म्हणजे शेवटच्या काळापासून उत्तर पुराश्म युगातील म्हणजे अप्पर पेलीओलेथिक आणि त्यापुढील मध्याश्मयुगातील म्हणजे मेझोलेथिक काळात मानवी वसाहतींचे यांचे पुरावे आढळले आहेत. पाटणे येथील उत्खननाचा रिपोर्ट बघितल्यास आपल्यास ही माहिती मिळते. पाटणे बद्दल सविस्तर वेगळा लेख लिहिन. यावरून खानदेशात इसवी सन पूर्व दिड लाख ते एक लाख वर्षे या कालावधीत मानवी वसाहत होती. गिरणेच्या काठी येथे बहाळ आणि टेकवडे येथे 1952 व
57 मध्ये केलेल्या उत्खननावरून ताम्रपाषाण युगात इसवी सन पूर्व २७०० ते इ.स. सहाशे येथे निश्चित मानवी वसतीचे पुरावे मिळाले आहेत.
लासन (Lassen) या इतिहासकारांच्या मते संस्कृत भाषा बोलणारे लोक दक्षिण गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरून तापीच्या खोऱ्यात शिरले व तेथून पुढे पूर्वेकडे गेले तशीच एक वसाहत करणाऱ्यांची लाट पूर्वेकडे आल्याचे काही उल्लेख आख्यायिका मध्ये आहेत. या आख्यायिका ग्राह्य धरल्या तर किंवा काही कणही ग्राह्य धरले तक्ष इसवी सन पूर्व सोळाशे शतकाच्या अगोदर खानदेशातील गडावर विविध राजपूत अधिपतींचे राज्य होते असे अनुमान करता येईल. नाशिकच्या सातवाहन लेणीतील सातवाहन काळातील लेणीतील शिलालेखात ऋषिक हा उल्लेख आहे या प्रदेशात सातवाहन काळात म्हणजे इसवी सन पूर्व 250 ते इ स 250 ऋषिक नावाचे हिमालयात वस्ती करून राहणारे लोक आले. त्यांचा स्वामी कृष्ण,#कान्हा, कण्ह असा बदल होऊन कानदेश आणि पुढे खानदेश असे नाव पडले असावे. येथील राजे अभीर म्हणजेच मध्ययुगातील आहेत, जरी ते नंतरच्या काळात उल्लेख सापडतो तरी सुरवातीच्या काळात वसती केली असावी.
आसिक हा ऋषिक नावाचा अपभ्रंश मानला तर प्राचीन खिंड आसिरगडला पुष्टी मिळते. त्याविषयी सविस्तर संशोधन लेख मी आशिरगड या पुस्तकात लिहिले आहे. ते अप्रकाशित आहे. ते व्यवसायांनी गवळी होते. म्हणजेच कृष्णाची नाते सांगणारे काही काळ खान्देशावर त्यांनी राज्य केले. नंतरच्या काळात चालुक्य बदामींचे ते मांडलिक दिसतात. तसेच अजिंठा लेणी येथील शिलालेखात उल्लेख असलेले वाकाटक राजांचे मांडलिक राजे अभिर असण्याची शक्यता दिसते. अजिंठा आणि खानदेश या संदर्भात सविस्तर लिहिले आहे. तर नाशिक लेणीतील शिलालेखात शिवपुत्र शिवदत्त याचा पुत्र ईश्वर सेन या राज्याची इसवी सन 419 मध्ये खानदेशावर सत्ता होती असे नाशिक लेणीतील एका शिलालेखातून दिसून येते.
प्राचीन काळ समजून घेण्यासाठी खानदेशात असलेल्या लेणी नाशिक अजिंठा यातील शिलालेखांचा आधार घ्यावा लागतो. स्थानिकांनुसार रामायणातील रामायणकालीन शरभंग ऋषीचा आश्रम उनपदेव चोपडा येथे तालुका चोपडा आणि वाल्मिकींचा आश्रम वालझरी चाळीसगाव येथे होता. तसेच खानदेशात फिरतांना अनेक ऋषिंच्या आश्रमांचा उल्लेख येतो. कानळदा कण्व, शिंगद येथे शृंग इत्यादि अजून उदाहरणे देता येतील. यांची कथा आणि दंतकथा सांगितल्या जातात.
ऋषींचे आश्रम तसेच अजिंठा परिसर गौतम ऋषींचा म्हणून ओळखला जातो, तर महाभारतात उल्लेखलेली एकचक्रा नगरी म्हणजे आत्ताचे एरंडोल असेही सांगतात. इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व तीनशे या काळात विदर्भ खानदेशात आर्य लोक आले, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यात रेणुकामाता आणि तिच्या कथा प्रामुख्याने आहे. अनेक जण तिला कुलदेवता मानतात. दंतकथांवर विश्र्वास नसला तरी काही कण सापडतात एवढं मात्र नक्की.
खानदेशाविषयी पहिला विश्वसनीय संदर्भ टॉलेमी इसवीसन 150 चा लेखनात मिळतो. टॉलेमीने फिलीट आणि कोंडली किंवा गोंडली यांचे मुळस्थान नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे असल्याचे नमूद केले आहे. ते फिलिट म्हणजे बहुतेक भिल असावेत. आजही खानदेशात बरेच भिल्ल आहेत. भारतात नंतर आलेल्या टोळ्यांनी नर्मदेकाठून भिल्लांना खानदेशात पिटाळले. त्यावेळी खानदेश हीच भिल्लांची मुख्य वसाहत झाली होती. गोंडली याचे गोंधळी या शब्दाशी जसे उच्चार साम्य आहे. तसेच गोंड्या शब्दाचीही आहे. गोंडू गवळी गोंड महार हे गोंडांचेच वंशज असावेत. त्यांची वस्ती चाळीसगाव भागात जास्त प्रमाणात आहे.
नाशिक लेण्यातील इसवीसन 419 च्या एका शिलालेखात नाशिक खान्देश भागांवर अहिरांची सत्ता होती. या काळी या भागात आहिर वंश स्थायिक झाला होता. आज अहिरांपैकी अहिर सोनार, अहिर सुतार, आहिर शिंपी इत्यादी पोटभेद जिल्ह्यात आढळतात. खान्देश शिवाय ते वायव्य सीमा प्रांत, बंगाल, मध्य प्रदेश, कच्छ व काठेवाडतही आहे. ते सिथियन वंशाचे असावेत व मध्य आशिया व पुढे सिंधू खोऱ्यातून भारतात आले असावेत. काहींच्या मते अभीर हे आर्य वंशाचे आहेत. मात्र त्यास विश्वसनीय पुरावा नाही. स्थानिक आख्यायिकेनुसार काठेवाड हे अहिरांचे मुख्य केंद्र होते व येथिल आहिरांचे यांचे बाराव्या व तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांची जवळचे राजकीय संबंध जोडले होते.
गुजरातेतील मुसलमान स्वाऱ्यांना कंटाळून अकराव्या शतकात लेवा पाटीदार व लेवा गुजर हे तापीच्या खोऱ्यात आले. अल्लाउद्दीन खिलजीच्या देवगिरी वरील स्वारीच्या वेळी म्हणजे इ.स.१२९६ मध्ये मुसलमान प्रथमच या भागात आले. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठे दक्षिणेकडून तेथे आले. फारुकी राजवंशाचा संस्थापक मलिक राजा तथा राजा अहमद हा दुसऱ्या खलिफाचा वंशज होता. त्याची राजवट थाळनेरला १३७० पासून सुरू झाली. याच काळात अरब लोक या भागात आले. आठव्या शतकातील राष्ट्रकुट राजांच्या सैन्यात बरेच अरब होते हे दिसते. याच काळात फरिश्ता या इतिहासकाराने नुसार याच काळात पहिल्या दुर्गादेवी दुष्काळात भिल्ल व कोळी वगळता बहुतेकांनी येथून स्थलांतर केले. फारुकींच्या काळात या भागाची भरभराट झाली व शेजारच्या राज्यातील बरेच हिंदू व मुसलमान या भागात येऊन स्थायिक झाले. मुगल काळात येथे भिल्ल व कुणबी यांची भरभराट झाली.
अहमदनगर आणि विजापूरच्या राजवटीचा अस्त झाल्यानंतर तेथे अराजक माजून दक्षिणेत अस्थिरता आली. खानदेशात त्या मानाने शांतता असल्याने बरेच लोक येथे येऊन राहिले. औरंगजेबाच्या कारकिर्दीत खानदेशातील काही हिंदूंनी स्वेच्छेने इस्लाम धर्म स्वीकारला तर अनेकांना बळजबरीने मुसलमान करण्यात आले. खानदेशावर मराठ्यांची सत्ता स्थापन झाल्यावर म्हणजे १७६०-१८१८ हिंदूंना पुन्हा स्थैर्य प्राप्त झाले.
इसवीसन अठराशे तीन मध्ये भयंकर दुष्काळामुळे भिल्ल व कोळी यांच्याशिवाय इतरांनी काही काळ परत स्थलांतर केले. दुष्काळामुळे इथले जनजीवन पार विस्कळीत झाले. स्थलांतरित आणि पैकी बरेच लोक परत आलेच नाहीत. या कालखंडात येथे स्थानिक सरदारांनी उत्तर भारतातील अरब, उत्तर भारतातील परदेशी ब्राह्मण व कर्नाटकातील नाईकडा या तीन जमातींच्या सेना आपल्या पदरी बाळगल्या होत्या.
ब्रिटिश राजवट आल्यावर अठराशे अठरा मध्ये नाईकडा सैन्य हे कर्नाटकात गेले तर अरबहे हैदराबाद कडे गेले, तर काही परदेशी ब्राम्हण मात्र तिथेच शेती व्यवसाय करून स्थायिक झाले. मात्र जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित झाल्यावर विदर्भ व गुजरातमध्ये गेलेले मूळचे लोक परत आले.
हैदराबादचा निजाम व शिंदे यांच्या राज्यातूनही बऱ्याच लोकांनी खानदेशात स्थलांतर केले. तरीही एकोणिसाव्या शतकात बरीच दशके येथे वस्ती विरळच होती. इसवीसन १८५२ मध्ये जिल्ह्याचा बराच भाग विरळ लोकवस्तीचा होता. त्यामुळे उपजीविकेची साधने कमी असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातून लोकांना आणण्याचे प्रयत्न झाले, परंतु एवढ्या दूर लोक यायला तयार नव्हते. उदार शेतसारा पद्धती व रेल्वे सुरू झाल्यावर नजीकच्या भागातून मोठ्या संख्येने लोक आले.इ.स.१७७४ मध्ये खान्देश मिल सुरू झाल्यावर पुणे सातारा भागातील बरेच मराठा मजूर जळगावला आले. तरीदेखील २८७२ मध्ये खान्देश इतर जिल्ह्याच्या मानाने विरळ वस्तीचा गणला जात होता.
ब्रिटिश राजवटीत आलेल्या स्थलांतरित लोकांमध्ये प्रामुख्याने मारवाडी, व्यापारीवर्ग, रंगारी व तेल कामगार वर्ग आणि मराठा व कुणबी व मजूर वर्ग येथे आला.
येथील बंजारी लोक समुद्रकिनाऱ्यापर्यंत बैलगाडीने मालाची वाहतूक करत. रेल्वे आल्यानंतर बंजारांना वाहतुकीच्या बाबतीत रेल्वे स्पर्धा करावी लागली. काहींना पारंपारिक व्यवसाय पूर्ण सोडावा लागला. तांडा नायकांची जवळ भांडवल असल्यामुळे ते व्यवसाय करू लागले व्यापार करू लागले आणि तांड्यातील बाकीचे लोक शेती व्यवसाय करू लागले. काहींनी लुटमारीचा मार्ग स्वीकारला. आता ह्या भागात झपाट्याने औद्योगिकीकरण होत असून इतर भागातील लोक येथे येत आहेत. तरीही प्राचीन व्यवस्था, प्राचीन इतिहास आणि व्यवस्था समजून घ्यायला आशिरगड तसेच अजिंठा याचा क्रमाक्रमाने अभ्यास करूया. या आधी या भागात झालेली उत्खनने आणि त्यांचा आढावा घेतल्यास बराच उलगडा होईल.खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास.
संदर्भ:
१. महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जळगाव जिल्हा: १९९४
२. हिस्टरी ऑफ मिडीएव्हल डेक्कन, एच.के.शेरवानी,पी.एम. जोशी
३.बी.पी.बोपर्डीकर, अर्ली स्टोन एज साईट ऑट मानेगाव ऑन दि पुर्णा रिव्हर जलगांव डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र, इंडियन अन्टिक्वरी खंड ४.
Suresh Suryawansh
कोकणात प्रथमच कुंभवडे (राजापूर) येथे महापाषाणकालीन एकाश्मस्तंभांचा सतीश लळीत यांचा शोध

रत्नागिरी : कुंभवडे (ता. राजापूर) येथील महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारके पुरातत्व संशोधक सतीश लळीत यांनी प्रथमच उजेडात आणली असून यामुळे कोकणच्या प्राचीन इतिहासावर नवा प्रकाशझोत पडणार आहे. कोकणातील या प्रथम शोधाची घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातत्व संशोधक आणि कातळ शिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी पुणे येथे ‘आय-सार्क’ राष्ट्रीय परिषदेत केली. भारतात महापाषाण संस्कृतीचा काळ साधारणपणे इसपू १५०० ते ४०० वर्षे मानला जातो.

पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे भारतीय मूर्तीशास्त्र व स्थापत्य संशोधन परिषदेचे (इंडियन स्क्लप्चर अँड आर्किटेक्चर रिसर्च कौन्सिल, आय-एसएआरसी) पाचवे राष्ट्रीय अधिवेशन १० व ११ रोजी झाले. या परिषदेत पुरातत्त्व संशोधक श्री. लळीत यांनी आपला याबाबतचा शोधनिबंध सादर केला. बनारस हिंदु विद्यापीठाचे प्रा. शांती स्वरूप सिन्हा सत्रप्रमुख आणि डॉ. अरविंद सोनटक्के अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

सिंधुदुर्ग येथील श्री. लळीत हे निवृत्त शासकीय अधिकारी असून कातळशिल्प अभ्यासक आहेत. ६ मे २००१ रोजी त्यांनी सिंधुदुर्गातील पहिल्या कातळशिल्प स्थळाचा शोध लावला. गेली २४ वर्षे ते यावर संशोधन करीत असून त्यांनी या विषयावर एक पुस्तकही प्रकाशित केले आहे.

श्री. लळीत यांना एका संशोधकीय सर्वेक्षणात कुंभवडे येथील गंभीरेश्वर मंदिराजवळ जांभ्या दगडाची एकूण सात एकाश्मस्तंभ स्मारके आढळून आली. ही स्मारके म्हणजे एकाच दगडातून खोदून काढून उभे केलेले उभे पाषाण आहेत. मानवी विकासाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा कालखंड म्हणजे महापाषाण संस्कृतीचा (मेगालिथिक कल्चर) काळ होय. भारतातील महापाषाण संस्कृतीची कालनिश्चिती अद्याप निर्णायक झालेली नसली तरी सर्वसाधारणपणे इ.स.पू. १५०० ते ४०० वर्षे हा काल महापाषाण संस्कृतीचा मानला जातो. या संस्कृतीमध्ये मोठ्या दगडी शिळांचा वापर केला गेल्याने ती जगभरात महापाषाण संस्कृती म्हणून ओळखली जाते.

एकाश्मस्तंभांना इंग्रजीत मेनहिर असे म्हटले जाते. महापाषाणकालीन संस्कृतीमध्ये मृत व्यक्तींचे दफन केल्यावर त्यांचे स्मारक म्हणून एकाश्मस्तंभ उभे केले जात असत. मोठे दगड (मेगालिथ) जमिनीत उभे पुरले जात असत. जगाच्या अनेक भागात असे एकाश्मस्तंभ आढळतात. अशी एकाश्मस्तंभ स्मारके इंग्लंड, आयर्लंड, फ्रान्स, झेक प्रजासत्ताक वगैरे देशात आढळली आहेत. महापाषाण संस्कृतीमधील एकाश्मस्तंभ स्मारके ही मानवनिर्मित सर्वात प्राचीन स्मारके मानली जातात. महाराष्ट्रात विदर्भातील चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात अशी एकाश्मस्तंभ स्मारके याआधी मोठ्या प्रमाणात सापडली आहेत. कर्नाटक, तेलंगण, आंध्र, तामिळनाडु, मणिपूर राज्यातही अशी एकाश्मस्तंभ स्मारके आढळतात.श्री. लळीत यांना कुंभवडे येथे एकूण ७ एकाश्मस्तंभ आढळून आले. ते गंभीरेश्वर मंदिर (गांगो मंदिर) परिसरात तीन गटात विभागले गेले आहेत.

सात स्तंभांपैकी पाच उभ्या स्थितीत असून दोन निखळून पडलेल्या आडव्या स्थितीत आहेत. मंदिरासमोरून नाणार फाटा- कुंभवडे -उपळे रस्ता जातो. या रस्त्यावर मंदिराकडे वळणाऱ्या फाट्यावर दोन स्तंभ आहेत. मध्यम आकाराचा एक स्तंभ उभा असून, दुसरा मोठ्या आकाराचा स्तंभ आडवा पडला आहे. याच रस्त्याने सुमारे तीनेशे मीटर पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला पाण्याच्या टाकीजवळ एक मध्यम आकाराचा पाषाणस्तंभ उभ्या स्थितीत आहे. मंदिराच्या पश्चिम बाजूला सुमारे तीनशे मीटर अंतरावर असलेल्या एका मळ्यात एकूण चार पाषाणस्तंभ पहायला मिळतात. यापैकी दोन लहान आकाराचे, एक मध्यम आकाराचा तर एक मोठ्या आकाराचा आहे.
या चार पाषाणस्तंभापैकी लहान आकाराचा एक आडवा पडलेला असून तीन उभ्या स्थितीत आहेत. हे एकाश्मस्तंभ स्थानिक उपलब्ध असलेल्या जांभ्या दगडांमधून खोदून काढलेले आहेत. उभ्या असलेल्या सर्व पाषाणस्तंभांची दिशा पूर्व-पश्चिम आहे. सर्वात लहान एकाश्मस्तंभाची उंची २.५ फूट, रुंदी २ फूट व जाडी ५ इंच आहे. सर्वात मोठ्या एकाश्मस्तंभाची उंची सव्वाआठ फूट, रुंदी ३ फूट व जाडी १० इंच आहे.कोकणचा प्रागैतिहास अद्याप अज्ञात आहे. सुसरोंडी (गुहागर) आणि कोळोशी (कणकवली) येथील मानवी वसतिस्थाने असलेल्या गुहा या दोन अतिप्राचीन काळातील संदर्भांशिवाय पश्चिम किनारपट्टीवरील कोकण प्रदेशात अश्मयुगात मानवी वस्ती असल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नव्हते.
काही वर्षांपूर्वी साधारणपणे मध्याश्मयुगाच्या शेवटच्या व नवाश्मयुगाच्या काळातील कातळशिल्पे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात सापडल्याने कोकणातील मानवी अस्तित्वाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा दुवा सापडला आहे. यावर्षी मला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात महापाषाण काळातील एकाश्मस्तंभ (मेनहिर) आढळले आहेत. कोकणात एकाश्मस्तंभ (मेनहिर) आढळल्याची ही पहिलीच घटना आहे, असा दावा सतीश लळीत यांनी केला आहे. कोकण प्रदेशातील प्रागैतिहासिक काळातील, प्राचीन काळातील मानवी संस्कृतींचा शोध घेण्यासाठी अत्यंत कमी साधने आणि संदर्भ उपलब्ध असल्यामुळे हा काळ यादृष्टीने अंधारयुग (डार्क एज) म्हणून ओळखला जातो; मात्र गेल्या काही वर्षांत गुहांची मानवी वसतिस्थाने, शिळावर्तुळे, कातळशिल्पे असे अनेक संदर्भ उजेडात येऊ लागले आहेत. यामुळे या अंधारयुगाची एकएक खिडकी किलकिली होऊ लागली आहे.

कुंभवडे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील महापाषाणकालीन एकाश्मस्तंभांच्या (मेनहिर) या शोधामुळे या साखळीतील आणखी एक महत्त्वाचा दुवा मिळाला आहे, असे श्री. लळीत यांनी म्हटले आहे.आतापर्यंत कोकणात सापडलेली मानवी वसतिस्थाने, गुहा, दगडी शस्त्रे, शिळावर्तुळे, कातळशिल्पे व एकाश्मस्तंभ यांचे शास्त्रशुद्ध सर्वेक्षण, संशोधन व अर्थान्वयन होणे अतिशय आवश्यक आहे. यामुळे कोकण प्रदेशातील प्राचीन मानवी संस्कृतींच्या अस्तित्वावर नवा प्रकाश पडु शकेल. या सर्व ठिकाणांचे संरक्षण व जतन करण्यासाठी शासनाने ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारके म्हणून जाहीर केली पाहिजेत. अज्ञान, अनास्था, जमिनींची विक्री व विकास, खाणी, विविध प्रकल्प यात या पुरातत्व स्थळांचे नुकसान होण्याची किंवा ती नष्ट होण्याची शक्यता आहे.
एकंदरीत कुंभवडे येथील हे महापाषाणकालीन एकाश्मस्तंभ महापाषाण काळात पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या मानवी समुहांच्या, तत्कालिन संस्कृतींच्या चालीरिती, श्रद्धा, उपासनापद्धती यांच्या अभ्यासात महत्वाचा दुवा ठरणार आहेत, अशी खात्री श्री. लळीत यांनी त्यांच्या शोधनिबंधात व्यक्त केली आहे.दरम्यान, या परिषदेत राज्यासह देशातील संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. शोधनिबंध सादरीकरणासोबतच मंदिर स्थापत्य या विषयावर वास्तुरचनाकार ॲडम हार्डी (ब्रिटन), डॉ. शिखा जैन, डॉ. उज्वला पळसुले यांची तर मूर्तीशास्त्र, गुहाचित्रे व लेणी या विषयावर प्रो. दीपक कन्नाल, डॉ. शांतीस्वरुप सिन्हा, प्रा. आर.एच. कुलकर्णी, प्रा. उषाराणी तिवारी यांची व्याख्याने झाली. परिषद यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष डॉ. श्रीकांत गणवीर, सचिव डॉ. शांता गीते, कोषाध्यक्ष डॉ. दत्ता हिंगमिरे, उपाध्यक्ष डॉ. नीतिन बावले, माजी अध्यक्ष डॉ. अरविंद सोनटक्के, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य डॉ. सुधीर चव्हाण, निमंत्रक विभागप्रमुख डॉ. शोभन केळकर, आर्कि. नेहा मसलेकर, सहनिमंत्रक आर्कि. अमोल दहिवडकर, आर्कि. योगिता पंडित, प्रा. रामदास वसगडे, प्रा. रवींद्र राहीगडे, प्रा. नीतिन शिऊरकर, आर्कि. श्रुती दुधाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव प्रा. सुनंदा नवले, उपाध्यक्ष डॉ. रोहित नवले, उपाध्यक्ष डॉ. रचना नवले अष्टेकर यांच्या सहकार्यामुळे ही परिषद यशस्वी झाली.
कोंढा-कोसरा : वार्ताहर पवनी तालुक्यातील विरली (खंदार) गावात शासकीय जागेत स्मशानभूमीला लागून असलेल्या जागेत १५ ते २० दगडांचे गोलाकार वर्तुळात समाधी आहेत. त्यास मेनहीर (वृतसमाधी) तसेच त्यास शिलावर्तुळ असेदेखील म्हणतात. हे अवशेष महापाषाण काळातील असून, येते अशा शेकडो वृतसमाधी आढळतात. या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाने उत्खनन केल्यास अनेक प्राचीन अवशेष मिळू शकतात. हे अवशेष इतिहास पूर्व काळातील असल्याने यास विशेष महत्त्व प्राप्त होऊ शकते. मात्र महापाषाण काळातील हे ‘मेनहीर’ दुर्लक्षितच आहेत.
मागील वर्षात मार्च २०२० मध्ये येथे कडुलिंब वृक्षाला लागून असलेली बलदेवबाबा यांची पाषाणातील मूर्ती हे एक महापाषाण काळातील अवशेष असल्याचे स्पष्ट झाले. चंबुतऱ्यावर १४ फूट व जमिनीत ७ फूट खोल उत्खनन करून मिळाल्याने हे 'मेनहीर 'संपूर्ण भारतातील सर्वात मोठे असल्याची शक्यता वर्तविली होती, ती खरी ठरली आहे. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने येथील उत्खनन कार्य थांबविण्यात आले. नंतर पुन्हा येथे उत्खनन कार्य केले नाही. महापाषाण काळात मृतदेह पुरण्याची प्रथा होती. इ.स.पूर्व १००० च्या आसपासचा हा काळ आहे. विरली(खं.) येथे गोलाकार शिलावर्तुळ शेकडोंच्या संख्येने आहेत. येथील गोलाकार शिलावर्तुळाच्यामध्ये एक मोडा दगड असतो. ते गावकरी लोकांनी मोठया प्रमाणात काढून टाकले, तरी काही ठिकाणी अजून जसेच्या तसे आहेत.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे बलदेवबाबा यांची मूर्ती आहे. या मूर्तीला माना समाजाचे लोक आपले कुलदैवत मानून पूजाअर्चा करतात. बलदेवबाबा मेनहीर ही २१ फूट आहे. येथे पुरातत्व विभागाने उत्खनन केल्यास अनेक अवशेष मिळू शकतात. येथील स्मशानभूमीत शेड बांधकाम केले, त्यावेळी घराचे अवशेष मिळाले होते. यावरून येथे मानवी वसाहती अस्तित्वात होत्या. इ. स.पूर्व १००० मध्ये दक्षिण भारतात मानवीजीवन उत्तर भारताच्या तुलनेत विकसित नव्हते. तेव्हा ग्रामीण जीवन येथे अस्तित्वात होते. महापाषाण काळातील अवशेष पवनी तालुक्यात अनेक ठिकाणी मिळतात. पिंपळगाव (निपाणी), खैरी (तेलोता) येथे यापूर्वी शिलाप्रकस्थ मिळाले आहेत. त्यातील पिंपळगाव (निपाणी) येथील अवशेष पुरातत्व विभागाने आपल्या ताब्यात घेऊन तेथे अवशेषांचे सरंक्षण करण्यासाठी सुरक्षा भिंत तयार केली आहे.
विरली (खं.) खैरी (तेलोता) येथील अवशेषांना सुरक्षा भिंत बांधणे आवश्यक आहे. विरली (खं.) येथे शासकीय जागेत हे अवशेष पसरले आहेत. त्यांना संरक्षण देणे आवश्यक आहे. शिलावर्तुळ असलेल्या ठिकाणी उत्खनन केल्यास प्राचीन इतिहास पुन्हा उजेडात येऊ शकतो. तेव्हा लॉकडाऊन संपल्यानंतर येथील उत्खनन कार्य सुरू करणे गरजेचे आहे. मागीलवर्षी पुरातत्व विभाग, नागपूर डॉ. के. आर. के. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ संरक्षण सहायक हेमंत हुकरे यांनी उत्खनन कार्याकडे लक्ष दिले होते. परत थांंबलेले संशोधन कार्य सुरू करण्याची मागणी होत आहे.
Menhirs, Stelae, and Statues
धार्मिक रचनांचा एक वेगळा प्रकार म्हणजे विविध दगडी शिल्पे ( ओल्होव्स्की, २००५ ). हे एकतर प्रतिमांचे कोणतेही चिन्ह नसलेले साधे दगड असू शकतात किंवा लोक, देव किंवा संपूर्ण मिथकांचे चित्रण करणारी जटिल शिल्पे असू शकतात ( आकृती ८ ). यापैकी काही दगड दफनविधींशी संबंधित असू शकतात, परंतु बहुतेक भागांसाठी ते पूजेचे वस्तू आहेत आणि कदाचित, धार्मिक स्थळांशी संबंधित आहेत. अशा शिल्पांचे एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे "हरण दगड", जे युरेशियन स्टेप आणि लगतच्या पर्वतीय प्रणालींमध्ये आढळतात ( सॅव्हिनोव्ह, १९९४ ; व्होल्कोव्ह, २००२ ). बहुतेकदा, ते व्यक्ती आणि त्यांच्या कपड्यांचे घटक (पट्टा), दागिने (लौकिक अंगठ्या, हार) आणि लष्करी पोशाख (खंजीर, चाकू, पंचियन, कुऱ्हाड, धनुष्य इ.) योजनाबद्धपणे दर्शवतात. चेहरा सहसा अनेक तिरकस रेषांनी दर्शविला जातो आणि दगडावरच प्राण्यांच्या असंख्य प्रतिमा असू शकतात, प्रामुख्याने हरण, ज्यामुळे या विशेष स्टीले गटाला हे नाव मिळाले. ते उत्तरार्धातील कांस्य युग आणि सुरुवातीच्या सिथियन काळातील आहेत. जटिल प्रतिमा असलेले दगडी स्टीले बसवण्याच्या आणखी प्राचीन परंपरा आहेत. उदाहरणार्थ, ते मध्य येनिसेईच्या ओकुनेव्हो संस्कृतीत आणि उत्तर काळ्या समुद्राच्या प्रदेशातील यमनया संस्कृतीत व्यापक आहेत ( लेओन्टीव्ह एट अल., २००६ ).
तीन हजार वर्षांपूर्वीचे शिलास्तंभ सापडले
संग्रहित लेख, दिनांक 18th Sep 2018 रोजी प्रकाशित
तीन हजार वर्षांपूर्वीचे शिलास्तंभ सापडले
गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव परिसरात शिलावर्तुळ, शिलास्तंभ आढळून आले आहे.

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव परिसरात शिलावर्तुळ, शिलास्तंभ आढळून आले आहे. ते तीन हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज इतिहास अभ्यासक नीलेश झाडे यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर जिल्हय़ातील गोंडपिपरी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात पुरातत्त्वीय अवशेष सापडले आहेत. इतिहास अभ्यासक नीलेश झाडे यांना शोधमोहिमेदरम्यान शिलावर्तुळे डोंगरगाव येथील डोंगराच्या पायथ्याशी आढळून आले, तर याच मार्गावरील चेक दरूर शेतशिवारात राजेश्वर देशमुख यांच्या शेतात शिलावर्तुळ आढळून आले. वर्तुळासाठी तीन दगडांचा वापर करण्यात आला आहे.
संशोधनाची गरज
नागपूरच्या पुरातत्त्व विभागाचे प्रमुख प्रियदर्शी खोब्रागडे यांनी या शिलास्तंभाची पाहणी करून ते तीन हजार वर्षांपूर्वीची असावी याला दुजोरा दिला. परिसरात उत्खनन केल्यास महापाषाण युगातील मानवाची अधिक माहिती जगापुढे येईल. उत्खनन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना भोटून निवेदन देणार असल्याचे झाडे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.
विदर्भात सापडली हजारो वर्षे जुनी महापाषाणयुगीन एकाश्म स्मारकं - BBC News मराठी
विदर्भात सापडली हजारो वर्षे जुनी महापाषाणयुगीन एकाश्म स्मारकं

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/bbc
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
चंद्रपूरच्या नागभीडमधल्या शिवटेकडीला अमित भगतनं पहिल्यांदा भेट दिली, तेव्हा आपल्या हातून अशा कुठल्या पुरातन स्मारकांचा शोध लागेल असं त्याला वाटलंही नव्हतं.
पण पुढची साडेचार वर्षं अमितनं चंद्रपूर व भंडाऱ्यातील गावं पिंजून काढली आणि शंभरहून अधिक एकाश्म स्मारकं हुडकून काढली. त्यानं जमा केलेल्या माहितीने भारतीय पुरातत्व खात्याला संशोधनाची नवी दिशा दिली आहे.
खरं तर अमित एका सरकारी विमा कंपनीत प्रशासकीय अधिकारी आहे. पण इतिहासाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नाही. जिथे जाईल तिथे तो ऐतिहासिक स्थळांना भेट देतो. 2014 मध्ये चंद्रपुरात बदली झाल्यावर त्यानं अशीच नागभीडला भेट दिली होती.
अमित सांगतो, "नागभीडच्या शिवटेकडीच्या पायथ्याला काही एकाश्म स्मारकं (Menhirs) आहेत. ती पाहण्यासाठी मी तिथे गेलो आणि यासारखी अजून काही स्मारकं आहेत का? याचा शोध घ्यायला लागलो. इथल्या स्थानिकांना मी याबद्दल विचारल्यावर त्यांनी जंगलात अशी काही स्मारकं असू शकतात असं सांगितले. त्यातील काही लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मी जंगलामध्ये विविध ठिकाणी फिरलो. तेव्हा मला अशी काही ठिकाणं आढळून आली, जिथे मोठ्या प्रमाणात एकाश्म स्मारकं होती."
महापाषाणयुगात मनुष्याच्या मृत्यूनंतर त्यांची आठवण म्हणून त्या दफनस्थळी लहान मोठ्या दगडांचा खच करून त्यामध्ये एक मोठा दगड उभा केला जायचा, त्यालाच एकाश्म स्मारक किंवा शिलास्तंभ म्हणतात. चंद्रपुर-भंडाऱ्यात सापडलेली एकाश्म स्मारकं ही 1 फुटापासून ते 13 फुट उंचीची आहेत. हे सर्व अखंड शिलास्तंभ आहेत.
https://www.facebook.com/VidarbhaDarshanAround ten minutes from the bustling and chaotic Andheri railway station in buzzing metropolis of Mumbai lies a part of the invaluable geological heritage of India, Gilbert Hill. At 65 million years of age, the basalt rock hill is a remnant of the Mesozoic era, which spans from about 252 to 65 million years ago. This means Gilbert Hill was here before there was even a trace of humans, who are about 13 million years old, let alone the hyper-city of Mumbai. Gilbert Hill, which affords the city's best panoramic views, was declared a National Park in 1952 and a Grade II heritage in 2007.
While not much has been done to conserve the hill, except for stopping its destruction for the construction of roads and high-rises, its high-profile labels have kept some parts of it safe. The 'hill' is only one of three outcrops of volcanic rock worldwide. The other two, well-preserved and protected, are in the United States of America one is in California, named the Devils Postpile National Monument, and the second is in Wyoming and called Devils Tower National Monument. Despite being on protected-structure lists in Mumbai, the 225-foot-high Gilbert Hill is fighting hard for its survival under heavy and nefarious encroachment activities.
Gilbert Hill's formation from a forceful volcanic eruption led to it being formed as vertical basalt pillars that look like a put-together block. Known as laccoliths, or columnar basalt, the rock of these square and rectangular pillars, is the same as that of the Deccan Plateau, which was formed from the same volcanic activity that created Gilbert Hill.
The rock mass is an integral part of the geographical relief features of the Mumbai region. It was part of the protrusions and outcrops of the vertically columnar basalts of Jogeshwari, Ambivli, and others in north Mumbai, before they were demolished to create the city. Did you know that basalt is the main rock that constitutes the ridge starting from Ghatkopar, Vikhroli, Jogeshwari east, Aarey Milk Colony, and further, and was once spread over 50,000 square kilometres These areas of Mumbai are now over-built suburbs which sit on dust multiple-million years old.

Some say the hill received its name from American geologist Grove Karl Gilbert, who coined the term 'laccolith', while some sources point to a British officer who was in-charge of Andheri. Whatever the case, Gilbert Hill is better known to locals as the location of the Hanuman Mandir and Gaondevi Durga Devi Mandir. These temples, set on its more than 8,000-square-foot flat top, perhaps inadvertently, have done more for the preservation of Gilbert Hill than any other agency.
A centre of religious tourism, Gilbert Hill's only other visitors are geologists, historians, scholars, and the odd tourist group. This is when it should be on the priority lists for conservation by the government and part of tourism packages and school city tours. Although awareness about the exotic and rare nature and origin of Gilbert Hill is spreading, the process is a slow one and awaits a full-force, persistent initiative of the concerned tourism authorities. Currently, a four-phased project, with the participation of experts from IIT-Bombay, was conducted to strengthen Gilbert Hill with protective nets and bolts.
Best time to visit Winter or sunrise and sunset. Avoid a visit during the monsoon.
How to get there Gilbert Hill is a short walk/auto rickshaw ride from Andheri railway station and the DN Nagar metro station.
Top tip Wear flat, comfortable shoes, as the stairs are steep and many. Carry a sun hat and refreshments.
For more information, visit the website
Gilbert Hill is a Basaltic hillock in the middle of Andheri, Mumbai. It is a 66-million-year-old and 61 m. Tall monolith made entirely of basalt. The Hill was formed when volcanic lava erupted during the Mesozoic era in the Indian state of Maharashtra. The basalt rock or Mumbai monolith spread over 19,000 square miles and is considered similar to Devil’s Tower National Monument and Devil’s Postpile National Monument in Wyoming and California, due to similarities in its sheer rock face and basalt-rock composition. In 1952, the Indian government declared Gilbert Hill a national monument and protected it from quarrying and housing development.

The Gilbert Hill Mumbai belongs to Deccan trap basalts of 66 million years old and is mainly composed of compact basalt, which is intrusive into stratified tuffaceous breccia. The intrusion is nearly circular in nature. The Hill dates back to the Mesozoic Era, a geological age spanning from 252 million years ago to 66 million years ago, when large reptiles and dinosaurs lived on earth. Gilbert hill Mumbai is much older than some of Mumbai’s other famous landmarks such as the Elephanta Caves and the Gateway of India.
Gilbert Hill in Andheri West is not a hidden, secret structure but what it stands for is something that many people would not be aware of. Today, Gilbert Hill offers an excellent view of Mumbai city for travelers.
History of Gilbert Hill
The 61m. tall column of Gilbert Hill Mumbai stands proud of its rich history. Back in the Mesozoic era when volcanic eruptions had swept away all forms of life on this planet, Gilbert Hill forms by the Deccan Basalt. It happens to be one of the most amazing geological wonders of India with its volcanic origin and has been deemed a monument of national importance.
Named after G K Gilbert a Geologist, the vertical columns of the hill resemble the Devil’s Tower National Monument of Wyoming. These three structures are the significant remnants of a large volcanic eruption that froze itself into a gigantic rock structure.

The holy shrines of the Gaondevi and the Durga Mata located on the hilltop serve as special attractions for visitors. A visit to this iconic place and the scenic ride is an enjoyable thing that will mesmerize the tourist. The Mumbai monolith lies flanked by two routes- one route will take you to the bottom of the hill and the other route happens to be the entrance of the Gaondevi temple. The latter route is more accessible for tourists and ensures an easy climb. If you want to catch a glimpse of an age-old rock standing for 66 million years, then this place will surely be worth a visit.
The recent degradation of the hill along with the rampant growth of slum dwellers and builders around the hill has surfaced as a crucial issue, thereby destroying the aesthetic beauty of the impressive monument. Government interventions led to the banning of quarrying and other activities in the area and seek to foster the integral value of this heritage monolith column.
Places near Gilbert Hill Mumbai
Gaondevi Temple
The Gaondevi temple is one of the main shrines located on Gilbert Hill Mumbai and is well known for its structural elegance and historical legacy. To reach the temple you have to take the stairs that have been beautifully carved out of Gilbert rock.

रत्नदुर्ग किल्ल्यावर सापडले आफ्रिकन पटखेळाचे कातळशिल्प
रत्नागिरी : शहराजवळील रत्नदुर्ग किल्ला येथे साफसफाईवेळी आफ्रिकेमधील पारंपरिक पटखेळातील प्रकार मंकाळा खेळाचे कातळशिल्प आढळले आहे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे रत्नदुर्ग किल्ल्यावर साफसफाई करताना दीपगृह परिसरात हे शिल्प आढळल्याचे संशोधन अभ्यासक स्नेहल बने यांनी सांगितले.
हे पटखेळाचे चिन्ह सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वीचे असून, प्रथमच असे रत्नदुर्ग किल्ल्यावर दिसल्याचा दावा बने यांनी केला आहे. मंकाळा हा आफ्रिकन लोकांमध्ये खेळला जाणारा पटखेळ आहे. कातळावर गोल आकाराचे खड्डे एका रांगेत हव्या असलेल्या पटांची संख्येमध्ये कोरून दोन सवंगड्यांमध्ये हा खेळ खेळला जातो. भारतात अनेक ठिकाणी याला गायचारा, पलंगुळी, अलगुळी आदी नावाने ओळखले जाते. तसेच खेळ सापडलेल्या ठिकाणी शिवपिंडीसारख्या आकाराचे दोन शिल्पही दिसली आहेत.
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या कार्यामध्ये रत्नदुर्ग किल्ल्याचे बालेदार तन्मय जाधव व सक्षम शिंदे यांचीही मोलाची मदत झाली, असे स्नेहल बने यांनी सांगितले.
रत्नदुर्ग किल्ला परिसरातील आढळलेले मंकाळा पटखेळ १ फूट ९ इंच लांब असून, त्यावर १२ पट आहेत तर शिवपिंडी १ फूट लांब व ८ इंच रूंद आहेत. तसेच या ठिकाणी एक पूर्ण वर्तुळ असून, दुसऱ्या वर्तुळाच्या मध्यभागी रेषा असलेली तीन चिन्ह एकाच कातळावर कोरलेली दिसतात.
संशोधन होणे गरजेचे
मंकाळा पटखेळाची आढळलेली चिन्हे आफ्रिकन आहेत. त्यामुळे त्याकाळी आफ्रिकन प्रजातीचे लोक भारतात व्यापारासाठी व जलमार्गाने आले होते का, याबाबत अधिक संशोधन करणे गरजेचे असल्याचेही बने यांनी सांगितले.
इतिहास संशोधक मंडळाचे आजीवन सदस्य असलेले मंगेश नवघने यांनी घेतला शोध..
पुणे : पुणे जिल्ह्याच्या हवेली व वेल्हा तालुक्याच्या हद्दीवर असणाऱ्या आंबी व कादवे या दोन्ही गावच्या सीमेवर डोंगरावर खडकाच्या पुष्ठ भागावर प्राचीन कोरलेली काही रेखाटन आढळून आली आहेत. इतिहास संशोधक मंडळाचे आजीवन सदस्य असलेले मंगेश नवघने यांनी याचा शोध घेतला आहे.
मंगेश नवघने म्हणाले, पानशेत धरणाचे फोटो घेण्यासाठी आम्ही 3 मित्र डोंगरचा माळ अन् त्यावर असलेले पाण्याच्या अवतीभवती फिरत असताना आम्हाला कोरलेली शिल्पे आढळून आली आहेत.
रिंग असलेले कप , जोडलेले कप , शेपटी कप , एककेंद्री वर्तुळ , कोन, शिवलिंग, ठिपके असे प्रकार या शिल्पात आम्हाला आढळल्या आहेत. या काळ्या खडकावर अनुकुचीदर हत्याराने ही चिन्हे कोरली गेली असावीत.
यावेळी नवघने यांच्या बरोबर वेल्हा तालुकाचे स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय जागडे व मुळशी उपाध्यक्ष अनिल कडू हे उपस्थित होते. ही सापडलेल्या शिल्पकृतीबाबत पुरातत्व विभागाच्या संशोधकांना माहिती दिली असून याचा अभ्यास केला जाणार असल्याचे नवघने यांनी सांगितले.

या संदर्भात डेक्कन कॉलेज पुरातत्व विभागाचे संशोधक डॉ. सचिन जोशी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, मंगेश नवघने यांना सापडलेले कातळशिल्प किंवा कातळ कलाकृती जी आहे ती २५० ते ३०० वर्षापूर्वीची असण्याची शक्यता आहे. त्यावर शिवलिंग कोरलेले दिसत आहे. काही लोकांनी इतर ठिकाणी सापडलेल्या अशा शिल्पांना उगाचच नवाश्मयुगापर्यंत नेलं आहे पण त्याला अर्थ नाही. नवाश्म युगात देव ही कल्पनाच नव्हती तर कोणी शिवलिंग वगैरे का काढेल. ही सापडलेली शिल्प बराच वेळा धार्मिक ठिकाणी किंवा मंदिरांच्या अवतीभवती दिसतात, डोंगरावरती आढळून येतात. या शिल्पांमध्ये दिसत असलेले ठिपके म्हणजे त्यावेळी खेळले जाणारे खेळ आहेत. ही शिल्प स्थानिक लोकांनी केलेली असली तरी ती त्याच्या आकारावरून कलाकृतीवरून २५० ते ३०० वर्षांपूर्वीची असण्याची शक्यता आहे.
जोशी म्हणाले, नवघने यांना जशी कातळ शिल्प मिळाली आहेत तशीच जुन्नर, नारायणगाव, आंबेगाव या परिसरात देखील आढळून येतात. कोकणात असणारी कातळ शिल्प आणि या ठिकाणी असणारी शिल्प ही संपूर्ण वेगळ्या प्रकारची आहेत. कोकणातील शिल्पावर, प्राणी माणसं यांच्या आकृत्या दिसून येतात. सह्याद्रीत आढळणारा बेसॉल्ट नावाचा दगड त्याचं वैशिष्ट्य म्हणजे या काळया दगडावर काही करायचं म्हटलं तर त्याला लोखंडासारख्याच वस्तू वापराव्या लागतात. कोकणामधील कातळ शिल्प ही जांबा दगडावरती कोरलेली आहेत आणि हा जांबा दगड सॉफ्ट असतो. आपल्याकडच्या काळया दगडावर दगडांच्या हत्यारांनी काही करता येऊ शकत नाही म्हणूनच ही शिल्प अश्मयुगातील नाहीत हे मात्र नक्की.
चक्रेश्वरवाडी-प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांचे गाव
(०३ सप्टेंबर २०१५) चक्रेश्वर वाडी कोल्हापूरपासून साधारण ४१ किलोमीटर अंतरावरील गाव राधानगरी मार्गे किंवा गारगोटी मार्गे असे दोन मार्ग या गावास जातात.आता शिवगडाच्या भ्रमंतीच्या निमित्ताने या भागात आल्यामुळे तिकड जायचे ठरवले. सुरेश पाटील यांनी आम्ही तिकडे जाणार आहोत म्हटल्यावर आम्हाला त्याच्या गावातूनच चक्रेश्वरवाडीस जाणारा एक जवळचा मार्ग सांगितला व आम्ही निघालो. चक्रेश्वरवाडीकडे या गावातील पांडवकालीन शिवमंदिराविषयी मी ह्या आदी ऐकून होतो. पण जाताना राजेश पाटील सरानी ह्या गावात अश्मयुगीन खडक आहेत अशी माहिती दिली. व ईथे तापसा गुंफा हि आहेत अशी माहिती सांगितली. त्यामुळे आता उत्सुकता आणखीन वाढली होती. कसबा तारळे - गुडाळवाडी - खिंडी व्हरवडे या मार्गाने आम्ही जात होतो. वाटेत एक छोटासा घाट हि लागला तिथून राधानगरीचे अप्रतिम सोंदर्य दिसत होते. आजूबाजूचाही निसर्ग हि अप्रतिम होता. साधारण १० किलोमीटरचा प्रवास करत आम्ही पोहोचलो चक्रेश्वरवाडीत. गावाच्या सुरवातीसच एक आजोबा भेटले गाड्या थांबवून त्यांच्या कडे पांडवकालीन मंदिर कुठे आहे याची विचारपूस केली. त्यानंतर राजेश सरानी त्यांना त्या अश्मयुगीन खडकांविषयी विचारले. पण त्यांनी सांगितले को खूप जुन्या काळातील ती दगडे आहेत व त्या दगडांवर चक्रासारख्या काही खुणा कोरल्या आहेत. त्यामुळेच ह्या गावास चक्रेश्वरवाडी असे नाव पडले असेही त्यांनी सांगितले. बाकी त्यांनी आणखी थोडी माहिती सांगितली पण खेडेगावांमध्ये दंतकथा हि खूप असतात अशीच थोडीफार माहिती त्या आजोबांनीही सांगितली. आम्ही प्रथम गेलो पांडवकालीन शिवमंदिरामध्ये हे मंदिर जुने व हेमाडपंथी स्वरूपाचे होते. एका छोट्या दरीच्या कड्यावर हे मंदिर उभे होते. मंदिराच्या समोरच भव्य मोठी अशी दीपमाळ उभी होती. त्यानंतर थोडे खाली पायऱ्या उतरून गेले कि आपण मंदिरात जातो. मंदिरात प्रवेश करताच डाव्या हातास एका छोट्या मंदिराच्या गाभाऱ्यात देवी देवतांच्या अनेक मूर्ती ठेवलेल्या आहेत. तिथूनच पुढे मंदिरात प्रवेश करताच प्रथम दर्शन होते ते गणपती बाप्पांचे. अतिशय सुंदर अशी गणरायाची मूर्ती सभामंडपातील नंदीच्या पाठमोरी बसलेली आहे. ह्या सभामंडपात नंदीच्या एकसलग अशा ३ मूर्ती आहेत व त्यांच्या मागे गणपती बाप्पा. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून हेमाडपंथी रचनेच्या अनेक खांबांवर उभा आहे. सभामंडपातील उजव्या हातास पुन्हा ३ मुर्त्या उभ्या आहेत. त्यानंतर मुख्य गाभाऱ्यात श्री शंभू महादेवाचे शिवलिंग आहे .मंदिराच्या बाहेर डाव्या हातास एक पिण्यायोग्य पाण्याचा कुंड आहे. त्याशेजारीच पुन्हा एक छोटे मंदिर आहे. त्या बाहेरही काही शिळा व नागेश्वराची मूर्ती आहे. तसेच मंदिरासमोरील एका सिमेंटच्या कठड्यावर काही ४ ते ५ शिवपिंडी ठेवलेल्या आहेत. आम्ही शंभू महादेवाचे दर्शन घेतले व बाहेर आलो.तिथे मंदिराच्या इतिहासाविषयी काही लोकांकडे विचारणा केली पण कुणाकडूनच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मंदिरातून बाहेर आलो व समोर उभ्या असलेल्या काही मंडळींना त्या अश्मयुगीन दगडांविषयी विचारणा केली त्यांनी समोरच बोट करून एक छोटी टेकडी दाखवली त्या टेकडीवर ते खडक होते.आम्ही मुख्य रस्त्यास आलो समोरच एक दगडी विहीर होती तिथूनच एका कच्चा रस्ता टेकडीकडे जात होता. आम्ही गाड्या घेऊन गेलो त्या रस्त्याने पण गाड्या निम्म्या वाटेपर्यंतच गेल्या. तिथून पुढे मात्र चालत गेलो. टेकडीवर पोहोचताच एक छप्पर नसलेले छोटे दगडी बांधकामातील देऊळ दिसले. देवळाशेजारीच एक मोठे व उंच झाड आहे. ह्या टेकडीवरील हे एकच सर्वात उंच झाड आहे. खालून गावातून सुद्धा लोक ह्या झाडाची खून सांगतात व त्याखाली हि दगडे आहेत अशी माहिती देतात. ह्या झाडाभोवती दगडी कट्टा हि बनवण्यात आला होता. देवळासमोर लांबलचक व मोठ्या दगडांची रास लावून चौकोण तयार केला आहे. आजूबाजूस सर्व लहान लहान झुडपे आहेत. या मंदिराच्या आत पहिले तर दोन मोठी दगडे जमिनीत रुतली होती व त्या दगडांवर काही ठिकाणी पूर्ण गोल व काही ठिकाणी अर्धवट गोल असे चक्राच्या स्वरूपात कोरले होते. तिथे कुणीतरी फुले वाहून पूजा हि केली होती तर काही पितळी घोड्याच्या लहान मूर्ती हि ठेवल्या होत्या आम्हाला नेमके काय ते समजलेच नाही. मग आम्ही बाकीची दगडे शोधू लागलो कारण राजेश सरांकडे असलेल्या पुस्तकामध्ये त्या दगडांचे व त्यावरील काही वेगळ्या प्रकारच्या खुनांचे फोटो होते. आम्हाला ती दगडे पाहायची होती. टेकडीचा आकार लहान होता पण खूप झाडी होती. आम्ही शोधत शोधत टेकडीच्या मधोमध पोहोचलो तिथे दगडांचे गोल असे उंचवट्यासारखे काही बनवले होते ते हि न समजण्यासारखे. खूप वेळ शोधाशोध केली पण ती दगडे काही सापडली नाहीत. समोरच शेतामध्ये काही मोर मात्र दिसले. पुन्हा त्या छप्पर नसलेल्या मंदिराजवळ पोहोचलो. वेळ हि खूप झाला होता अजून तापसा लेणी हि पाहायची होती. त्यामुळे खाली जाऊ लागलो व उताराच्या वाटेस थोर अंतर गेल्यावर बंडूला एका दगडावर काही खुणा दिसल्या. आम्ही लगेच तिथे पोहोचलो व पाहू लागलो तर तेथील सर्व दगडांवर वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा अर्ध चक्रे काढली होती हि सर्व दगडे टेकडीवरील त्या मंदिराच्या मागील बाजूस उतारतीस होती. आम्ही राजेश सरांकडे असलेल्या पुस्तकात जे फोटो पहिले होते तशा प्रकारचीच सर्व दगडे होती ती. या ठिकाणाविषयीची आम्हाला मिळालेली माहिती अशी कि चक्रेश्वरवाडी या गावात अशमयुगीन, तसेच प्राचीन संस्कृतीच्या विविध टप्प्यातील अवशेष सापडले आहेत येथे प्राचीन शिवलिंगाचे अवशेष सापडले आहेत चक्रेश्वरवाडी तसेच शिलावर्तुळाकार टेकडी व तापसा गुंफा हा अडीच कि.मी. चा परिसर अभ्यासकांसाठी खजिना आहे या शिलावर्तुळाकार टेकडीवर शिलावर्तुळाकार असलेले अनेक दगड आढळतात हि टेकडी आशमयुगीन दफनभूमी असण्याची शक्यता आहे. आणखी काही दगडे पाहायची होती. पण सूर्य मावळतीला लागला होता पुन्हा नंतर कधी तरी यायचे हा विचार करून परत गावात आलो. व तपास लेण्यांची विचारणा केली तर माहिती मिळाली कि लेणी थोड्या लांब अंतरावर होती व गाडी हि जात नव्हती चालत जाण्यास साधारण २० मिनिटे लागणार होती व तेवढ्यात अंधार हि पडला असता म्हणून मग पुन्हा नंतर परत एकदा या गावात भटकंतीला यायचे हे मनात पक्के केले व लागलो पुन्हा परतीच्या प्रवासाला कोल्हापूरकडे ............. समाप्त......... सागर उर्फ साताप्पा स. कडव शिवशक्ती प्रतिष्ठान परिवार, कोल्हापूर (महाराष्ट्र) संपर्क नं - ९९२२२७३४१९ #गोष्टी_भटकंतीच्या #शिवशक्तीच्या #सह्याद्रीच्या_वाटेवरच्या #गडकोटांच्या #महाराष्ट्राच्या #इतिहासाच्या #गूढरम्य_ठिकाणांच्या....चक्रेश्वरवाडी प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांचे गाव :-
कोल्हापूरपासून साधारण ४१ किलोमीटर अंतरावरील गाव राधानगरी मार्गे किंवा गारगोटी मार्गे असे दोन मार्ग या गावास जातात.आता शिवगडाच्या भ्रमंतीच्या निमित्ताने या भागात आल्यामुळे तिकड जायचे ठरवले.चक्रेश्वरवाडीकडे या गावातील पांडवकालीन शिवमंदिराविषयी मी आदी ऐकून होतो.कसबा तारळे गुडाळवाडी खिंडी व्हरवडे या मार्गाने आम्ही जात होतो. वाटेत एक छोटासा घाट हि लागला तिथून राधानगरीचे अप्रतिम सोंदर्य दिसत होते.आजूबाजूचाही निसर्ग हि अप्रतिम होता.साधारण १० किलोमीटरचा प्रवास करत आम्ही पोहोचलो चक्रेश्वरवाडीत. गावाच्या सुरवातीसच एक आजोबा भेटले गाड्या थांबवून त्यांच्या कडे पांडवकालीन मंदिर कुठे आहे याची विचारपूस केली.पण त्यांनी सांगितले को खूप जुन्या काळातील ती दगडे आहेत व त्या दगडांवर चक्रासारख्या काही खुणा कोरल्या आहेत. त्यामुळेच ह्या गावास चक्रेश्वरवाडी असे नाव पडले असेही त्यांनी सांगितले.बाकी त्यांनी आणखी थोडी माहिती सांगितली पण खेडेगावांमध्ये दंतकथा हि खूप असतात अशीच थोडीफार माहिती त्या आजोबांनीही सांगितली.आम्ही प्रथम गेलो पांडवकालीन शिवमंदिरामध्ये हे मंदिर जुने व हेमाडपंथी स्वरूपाचे होते. एका छोट्या दरीच्या कड्यावर हे मंदिर उभे होते. मंदिराच्या समोरच भव्य मोठी अशी दीपमाळ उभी होती. त्यानंतर थोडे खाली पायऱ्या उतरून गेले कि आपण मंदिरात जातो. मंदिरात प्रवेश करताच डाव्या हातास एका छोट्या मंदिराच्या गाभाऱ्यात देवी देवतांच्या अनेक मूर्ती ठेवलेल्या आहेत. तिथूनच पुढे मंदिरात प्रवेश करताच प्रथम दर्शन होते ते गणपती बाप्पांचे. अतिशय सुंदर अशी गणरायाची मूर्ती सभामंडपातील नंदीच्या पाठमोरी बसलेली आहे. ह्या सभामंडपात नंदीच्या एकसलग अशा ३ मूर्ती आहेत व त्यांच्या मागे गणपती बाप्पा. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून हेमाडपंथी रचनेच्या अनेक खांबांवर उभा आहे. सभामंडपातील उजव्या हातास पुन्हा ३ मुर्त्या उभ्या आहेत. त्यानंतर मुख्य गाभाऱ्यात श्री शंभू महादेवाचे शिवलिंग आहे .
मंदिराच्या बाहेर डाव्या हातास एक पिण्यायोग्य पाण्याचा कुंड आहे. त्याशेजारीच पुन्हा एक छोटे मंदिर आहे. त्या बाहेरही काही शिळा व नागेश्वराची मूर्ती आहे. तसेच मंदिरासमोरील एका सिमेंटच्या कठड्यावर काही ४ ते ५ शिवपिंडी ठेवलेल्या आहेत. आम्ही शंभू महादेवाचे दर्शन घेतले व बाहेर आलो.तिथे मंदिराच्या इतिहासाविषयी काही लोकांकडे विचारणा केली पण कुणाकडूनच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मंदिरातून बाहेर आलो व समोर उभ्या असलेल्या काही मंडळींना त्या अश्मयुगीन दगडांविषयी विचारणा केली त्यांनी समोरच बोट करून एक छोटी टेकडी दाखवली त्या टेकडीवर ते खडक होते.आम्ही मुख्य रस्त्यास आलो समोरच एक दगडी विहीर होती तिथूनच एका कच्चा रस्ता टेकडीकडे जात होता. आम्ही गाड्या घेऊन गेलो त्या रस्त्याने पण गाड्या निम्म्या वाटेपर्यंतच गेल्या. तिथून पुढे मात्र चालत गेलो. टेकडीवर पोहोचताच एक छप्पर नसलेले छोटे दगडी बांधकामातील देऊळ दिसले. देवळाशेजारीच एक मोठे व उंच झाड आहे. ह्या टेकडीवरील हे एकच सर्वात उंच झाड आहे. खालून गावातून सुद्धा लोक ह्या झाडाची खून सांगतात व त्याखाली हि दगडे आहेत अशी माहिती देतात. ह्या झाडाभोवती दगडी कट्टा हि बनवण्यात आला होता. देवळासमोर लांबलचक व मोठ्या दगडांची रास लावून चौकोन तयार केला आहे.आजूबाजूस सर्व लहान लहान झुडपे आहेत.या मंदिराच्या आत पहिले तर दोन मोठी दगडे जमिनीत रुतली होती व त्या दगडांवर काही ठिकाणी पूर्ण गोल व काही ठिकाणी अर्धवट गोल असे चक्राच्या स्वरूपात कोरले होते. तिथे कुणीतरी फुले वाहून पूजा हि केली होती तर काही पितळी घोड्याच्या लहान मूर्ती हि ठेवल्या होत्या आम्हाला नेमके काय ते समजलेच नाही. मग आम्ही बाकीची दगडे शोधू लागलो पुस्तकामध्ये त्या दगडांचे व त्यावरील काही वेगळ्या प्रकारच्या खुनांचे फोटो होते.
आम्हाला ती दगडे पाहायची होती. टेकडीचा आकार लहान होता पण खूप झाडी होती.आम्ही शोधत टेकडीच्या मधोमध पोहोचलो तिथे दगडांचे गोल असे उंचवट्यासारखे काही बनवले होते ते हि न समजण्यासारखे. खूप वेळ शोधाशोध केली पण ती दगडे काही सापडली नाहीत. समोरच शेतामध्ये काही मोर मात्र दिसले. पुन्हा त्या छप्पर नसलेल्या मंदिराजवळ पोहोचलो. वेळ हि खूप झाला होता अजून तापसा लेणी हि पाहायची होती. त्यामुळे खाली जाऊ लागलो व उताराच्या वाटेस थोर अंतर गेल्यावर एका दगडावर काही खुणा दिसल्या. आम्ही लगेच तिथे पोहोचलो व पाहू लागलो तर तेथील सर्व दगडांवर वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा अर्ध चक्रे काढली होती हि सर्व दगडे टेकडीवरील त्या मंदिराच्या मागील बाजूस उतारतीस होती. आम्ही पुस्तकात जे फोटो पहिले होते तशा प्रकारचीच सर्व दगडे होती ती. या ठिकाणाविषयीची आम्हाला मिळालेली माहिती अशी कि चक्रेश्वरवाडी या गावात अशमयुगीन, तसेच प्राचीन संस्कृतीच्या विविध टप्प्यातील अवशेष सापडले आहेत येथे प्राचीन शिवलिंगाचे अवशेष सापडले आहेत.चक्रेश्वरवाडी तसेच शिलावर्तुळाकार टेकडी व तापसा गुंफा हा अडीच कि.मी. चा परिसर अभ्यासकांसाठी खजिना आहे. या शिलावर्तुळाकार टेकडीवर शिलावर्तुळाकार असलेले अनेक दगड आढळतात हि टेकडी आशमयुगीन दफनभूमी असण्याची शक्यता आहे. आणखी काही दगडे पाहायची होती. पण सूर्य मावळतीला लागला होता पुन्हा नंतर कधी तरी यायचे हा विचार करून परत गावात आलो. व लेण्यांची विचारणा केली तर माहिती मिळाली कि लेणी थोड्या लांब अंतरावर होती व गाडी हि जात नव्हती चालत जाण्यास साधारण २० मिनिटे लागणार होती व तेवढ्यात अंधार हि पडला असता म्हणून मग पुन्हा नंतर परत एकदा या गावात भटकंतीला यायचे हे मनात पक्के केले व लागलो पुन्हा परतीच्या प्रवासाला कोल्हापूरकडे
अश्मयुगीन खजिना : चक्रेश्वर
निसर्गाने मुक्तहस्ताने ज्याचेवर सौंदर्याची उधळण केली, औदार्य दाखवलेला निसर्गाच्या संपन्नतेने नटलेला सुंदर मनोहारी अशी ओळख असणारा कोल्हापुर जिल्हा. कोल्हापुरच्या दक्षिणेस कोकणात फ़ोंडा घाटातुन जातानाच्या हमरस्त्यात राजर्षिंच्या दुरदृष्टीकोनातुन उभारलेल्या राधानगरी धरण परिसरापासुन सहा (६) कि. मी अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत चक्रेश्वरवाडी हे निवांत शांत टुमदार गाव डोंगरमाथ्यावर वसलेले आहे. चक्रेश्वरवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील भोगावती साखर कारखान्यानजीकचे एक छोटे व दुर्लक्षित खेडेगाव. आज या गावात अश्मयुगीन संस्कृती, इ.पू. पहिले शतक ते इ.स. ८ वे शतक आणि १२ व्या ते १४ व्या शतकातील यादव काळ अशा मानवी इतिहासातील तीन महत्वपूर्ण टप्प्यांतील अवशेष आढळल्याने प्रसिध्दीस येत आहे. येथे पूजेसाठी वापरल्या जाणार्या शिवलिंगाच्या उत्क्रांतीतील सुरुवातीचे सयोनी शिवलिंग, मानुषलिंगयुक्त शिवलिंग, मुखलिंग असे सर्व प्रकार तसेच पंचसुत्री, त्रिसुत्री आणि सर्वतोभद्र असे परंपरेनुसार दिसणारे प्रकार आढळले आहेत. त्यामुळे हा परिसर म्हणजे तंत्रमार्गी शैव सांप्रदाय कापालीक काळातील असावा असे मत अभ्यासकांनी मांडले आहे.
चक्रेश्वरवाडी गाव, येथील शिलावतरुळाची टेकडी आणि तपसा हे क्षेत्र असा दोन अडीच कि.मी.चा परिसर म्हणजे अभ्यासकांसाठी आणि जिज्ञासू पर्यटकांसाठी मोठा खजिना आहे. शिला वतरुळाच्या टेकडीवर पश्चिम बाजूच्या परिसरात विशिष्ट टप्प्यावर शिलावतरुळे असलेले असंख्य पाषाण आहेत. टेकडीवरील शिलावतरुळे किंवा क्षितीजवतरुळ म्हणजे अश्मयुगीन सामुहिक दफनभूमी असण्याची शक्यता आहे. या शिलावतरुळातून अवकाशाच्या अद्भूत आणि विराट दर्शनाची अनुभूती घेण्यासारखीच आहे.
गावाच्या मध्यावर रस्त्याच्या डावीकडे चक्रेश्वराचे हेमाडपंथी मंदिर लागते. गावालगतच्या टेकडीवरील चक्राकार शिळांवरुनही या गावाचे नामकरण चक्रेश्वरवाडी झाले असावे. गावाच्या मुख्यरस्तावरुन येणारा रस्ता थेट मंदिरात पोहोचतो येथील मंदिर रचना मुखमंडप, सभामंडप,अंतराळ व गर्भगृह अशी असुन ते त्रिमुखी पुर्वाभिमुखी आहे. मंदिराच्या सभामंडपात दिपमाळेकडे मुख असणारी गणेशाची मुर्ती असुन त्याचे दर्शन आपण मंदिरात प्रवेश करताना होते. त्याच्या मागील तीन नंदी महादेवाचे पिंडीकडे तोंड करुन उभे आहेत. गर्भगृहात रेखीव पिंड आहे. सभागृहात भैरव, कार्तिक स्वामी. महिषासुरमर्दिनी,इ देवतांच्या मुर्ती आहेत. येथे टप्प्यांची रचना असलेले शिखर आढळुन येते. मंदिरासमोर सुबक अष्टकोनी हत्ती व घोड्याच्या मुखांनी अलंकृत गणेशाची मुर्ती असणारी दिपमाळ आहे.प्रतिवर्षी चार – पाच मे रोजी कोवळे सुर्यकिरण शिवलिंगास स्पर्श करते. याच दिवशी शुन्य सावलीचा अनुभव दुपारी १२.३० वाजता दिपमाळेशेजारी घेता येतो. मंदिराच्या स्थापनेच्या काळात मुखमंडप खुला असावा कालांतराने त्याचे बाजुस भिंत घातल्याचे दिसुन येते
या
मुखमंडपातील व्दाराजवळील अस्पष्ट शिलालेखावरुन मंदिराचा जिर्णोद्धार वा
बांधणी इ. स. १४९९ मध्ये झाली असण्याची शक्यता आहे, मंदिर पंचायतन आहे.
वाकोबा. विठठल-रुक्मीणी, महालक्ष्मी अशा देवतांची मंदिरे शेजारी आहेत. येथे
महालक्ष्मी मंदिरात महासरस्वती, वीरभद्र, महाकाली सोबत सप्तमातृका असुन
त्या वाहनांवर विराजित आहेत. मंदिराच्या डाव्या बाजुस वीरगळ, विविध पिंडी, जुना शिलालेख तसेच गधेगळ आहेत. तसेच उजवीकडे वीरगळ, नागशिळा आहे.
तेथुन पुढे गावाच्या उत्तरेस साधारणपणे दिड कि. मी अंतरावर तपस्या गुहा आहे, स्थानिक बोलीभाषेत ती तपशाची गुहा अशी तीची ओळख आहे. तपस्या महायान लेणी समुह या समुहात सुरवातीच्या लेण्यात शिवलिंग असुन पुढील लेणी समुहात सुरुवातीस तीन ध्यान मग्न बुद्ध मुर्ती शेजारी एका राजाची (सम्राट अशोक) यांची मुर्ती, शेवटच्या लेण्यात बुध्द मुर्ती आहे ती सुस्थितीत आहे. तेथील उभी बुद्ध मुर्ती मात्र झिजलेने ओळखता येत नाही. लेणी समुहाच्या समोर स्तुप सादृश्य रचना आहे. उजवीकडे शंकराचे मंदिर आहे ही जागा गंगासागर महाराज यांचे मालकिची असुन त्यांची ही सातवी पिढी आहे. तपस्या लेणी समुह ही पोहाळे प्रमाणे सम्राट अशोक कालीन असावी. या लेणी समुहात तपस्येकरिता खास दालन असुन तेथे वायुविजनाची सोय आहे मात्र या दालनात दोन्ही बाजुने येणारा प्रकाश आत येत नसल्याने ही ध्यान साधनेकरिताचे सुंदर वास्तुकलेचे उदाहरण आहे. लेणी पाहुन होईपर्यंत सुर्यमावळतीकडे झुकल्याने आम्ही परत गावातील आडापर्यंत आलॊ तेथुन पुर्वेस असणा-या टेकडीवर शिळावर्तुळ पाहण्यास जाउ शकतो.

| जुनापानीचे दगडी वर्तुळ | |
|---|---|
| मूळ नाव जुनापाणी येथील शिळावर्तुळे ( मराठी ) | |
| स्थान | जिल्हा नागपूर , महाराष्ट्र . |
| निर्देशांक | २१°११'४९"उत्तर ७८°५९'५६"पूर्व |
| नियामक मंडळ | भारतीय पुरातत्व सर्वेक्षण |
या वास्तूंना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके म्हणून नियुक्त केले आहे. [ 4 ] १९६२ मध्ये ASI ने या जागेचे उत्खनन केले ज्यामध्ये तीन दगडी वर्तुळे सापडली. [ 1 ] टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने अतिरिक्त अभ्यासांना निधी दिला आहे.
भूगोल

जुनापानी येथील दगडी वर्तुळे ही एक निर्जन दफनभूमी आहे जिथे मृतांचे अवशेष असलेले सेपल्क्रल मेगालिथ आहेत. हे मध्य भारतातील नागपूर शहराच्या वायव्येस सुमारे १० किलोमीटर (६.२ मैल) अंतरावर, विदर्भ प्रदेशात एका लहानशा भागात आढळतात. ते बऱ्यापैकी मोठे आकाराचे आहेत, गुगल अर्थवर दिसतात आणि नद्यांच्या काठाजवळ गटबद्ध आहेत. [ 5 ] हे काटोलच्या महामार्गावर स्थित आहे आणि मध्य भारतातील मेगालिथ वितरणाच्या उत्तरेकडील कडा बनवते. [ 6 ]
इतिहास
या प्रदेशात मानवी वस्ती १००० ईसापूर्व पासूनची आहे आणि आजही अस्तित्वात आहे. हा परिसर भारताच्या वायव्य कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा भाग होता. येथे सापडलेले मेगालिथ १००० ईसापूर्व ते ३०० ईसापूर्व पर्यंतचे आहेत. [ उद्धरण आवश्यक आहे ] हे मूल्यांकन मेगालिथिक काळातील सेपल्क्रलमधून सापडलेल्या अनेक पुरातन वस्तूंवर आधारित आहे. येथे सापडलेली लोखंडी अवजारे सुमारे १००० ईसापूर्व काळ दर्शवितात. वेगवेगळ्या कुळांच्या स्थानिक समुदायांनी त्यांची ओळख पटवली आहे. या वर्तुळांमध्ये आढळणारी एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे कप चिन्हांसह दगडांची स्थापना. असा अंदाज आहे की या वर्तुळांचा दक्षिण भारतातील मेनहिर , डोल्मेन आणि इतर नॉन-सेपल्क्रल आणि सेपल्क्रल मेगालिथिक संरचनांशी काहीही संबंध नाही . [ ५ ] १८७९ मध्ये जुनापानीच्या दगडी वर्तुळांच्या उत्खननाचा अहवाल देणारे रिवेट कार्नाक हे पहिले होते. [ ७ ]
जुनापानी हे दुसरे सर्वात मोठे स्थळ आहे, नागपूर प्रदेशातील ५१ स्थळांपैकी १५० मेगालिथिक काळातील दगडी वर्तुळे आणि ८९ विदर्भ प्रदेशात आहेत. १९६१ मध्ये बी.के. थापर या स्थळाच्या उत्खननात सहभागी होते. सुरुवातीला, तीन दगडी वर्तुळे सापडली ज्यापैकी दोन वर्तुळांमध्ये अंत्यसंस्काराच्या वस्तूंशी संबंधित मानवी अवशेष आढळले; इक्विडे (घोडा) कुटुंबातील प्राण्यांचा सांगाडा देखील सापडला. या उत्खननादरम्यान, दगडी वर्तुळांमध्ये फक्त कप-चिन्ह असलेले दगड आढळले. विशिष्ट अभिमुखतेसह निश्चित केलेल्या या कप चिन्हांचे महत्त्व स्थापित करण्यासाठी, टीआयएफआरने या दगडी वर्तुळांचा खगोलशास्त्र किंवा परिसरातील लोकांच्या विश्वविज्ञानाशी काही संबंध आहे का हे स्थापित करण्यासाठी अभ्यास सुरू केला. [ 5 ]
पुरातत्वीय शोध
या मेगालिथिक दफनभूमीवरील अंत्यसंस्कारातील पुरातन वस्तू लाल रंगाच्या मातीच्या भांड्यांवर (काही मेगालिथिक ग्राफिटी चिन्हांसह ), अभ्रक लाल आणि खडबडीत लाल भांडी रंगवलेल्या आहेत. हे शोध नागपूरच्या पश्चिमेकडील कौंडिन्यपुरा, पौनार , टाकळघाट आणि खापा या प्रदेशातील इतर ठिकाणांवरील समान शोधांशी मिळत्याजुळत्या आहेत; शेवटची दोन ठिकाणे १९६८ मध्ये कृष्णा नदीच्या दोन्ही काठांवर उत्खनन करण्यात आली होती . [ 8 ]
TIFR अभ्यासात (मॅपिंगसह) आतापर्यंत 56 दगडी वर्तुळे समाविष्ट केली गेली आहेत आणि त्यापैकी बहुतेक चांगल्या स्थितीत जतन केल्याचे आढळले आहे; ते काही मीटर व्यासाचे आहेत. यापैकी 20 वर्तुळांवर कपच्या खुणा नोंदवल्या गेल्या आहेत, ज्यापैकी सात वर्तुळांना बाजूंना खुणा आहेत. या कपच्या वर्तुळांच्या स्थानाच्या विश्लेषणातून असे लक्षात आले आहे की समांतर रेषा किंवा ऑर्थोगोनल अनुक्रम असलेले कप-खुणा सरळ रेषेत किंवा '+' चिन्ह स्वरूपात दिसतात आणि '+' चिन्ह रेषा वर्तुळाच्या आत किंवा भोवती त्रिज्या किंवा स्पर्शिकरित्या एका निश्चित अभिमुखतेसह संरेखित केल्या आहेत. सर्व कपच्या खुणामध्ये एक विशिष्ट कोनीय श्रेणी देखील नोंदवली गेली आहे, जी 3 क्लस्टर्सच्या स्वरूपात आहेत. [ 5 ]
कपच्या खुणा काही सेंटीमीटर लांबीच्या आहेत, विशेषतः दगडी वर्तुळांच्या बाजूने स्थित आहेत, ज्या त्यांना उत्तरेच्या संदर्भात विशिष्ट कोनात आकाशाकडे दिशा दर्शवितात. रेकॉर्ड केलेल्या दिशानिर्देश उत्तरेकडे ११८, २०८ आणि ३३४ अंश आहेत. विशिष्ट ताऱ्यांच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळा आणि ऋतूंमध्ये हवामानातील बदल आणि विशेषतः मान्सूनच्या मावळतीचे दर्शविण्यासाठी हे तारकीय दिशानिर्देशित असू शकतात . [ 5 ] [ 9 ]
या ठिकाणावरून इतरही अनेक शोध सापडल्याची नोंद आहे. एका वर्तुळात लोखंडी जीभ असलेली तांब्याची घंटा आढळली. [ 10 ] उत्खनन केलेल्या तीन वर्तुळांमध्ये, अंत्यसंस्काराच्या ठिकाणी चिकट काळ्या मातीचे ढीग आढळले. येथे अनेक प्रकारची लोखंडी अवजारे देखील सापडली जी या जागेच्या शीर्षकाला "लोखंड-वापर" म्हणून साक्ष देतात. [ 11 ] दगडी मुसळाचा शोध देखील आढळल्याची नोंद आहे. [ 6 ] बी.के. थापर यांना येथे मध्य पाषाणयुगीन अवजारे सापडली . [ 12 ]
संदर्भ
- भारत. पुरातत्व विभाग (१९६४). भारतीय पुरातत्व . भारतीय पुरातत्व सर्वेक्षण . ७ फेब्रुवारी २०१३ रोजी पुनर्प्राप्त .
संदर्भग्रंथ
खोपड़ी: महापाषाण कालीन सभ्यता का साक्षी
![]() |
| माला चा गोटा |
![]() |
| माला चा गोटा |
![]() |
| महापाषाण कालीन स्मारक |
![]() |
| उत्खनन कार्य |
![]() |
| उत्खनन में प्राप्त मृदाभांड के टुकड़े |
![]() |
| उत्खनन स्थल पर डॉ रेशमा सावंत, ललित शर्मा एवं किसान भाऊ |
![]() |
| डॉ कांति पवार (सहायक प्राध्यापक डेक्कन महाविद्यालय पुणे) |
शिलावर्तुळांचे गूढ
ताम्रपाषाण युगानंतर लोखंडाचा शोध लागल्याने शेतीची प्रगती झाली. लोखंडी हत्याराने जंगल तोडून शेतीसाठी जमीन तयार करणे सोपे झाले. याच काळी दफनाकरिता मोठ्या पाषाणखंडाचा उपयोग करण्यात येऊ लागला, म्हणून या काळाला लोहयुग किंवा बृहदाश्मयुग किंवा लोह-बृहदाश्मयुग हे नाव देण्यात येते. या संस्कृतीचे विपुल पुरावे विदर्भात सापडले असून, काही स्थळांचे संशोधन व्हायचे आहे.
शिळावर्तुळे आणि लोहयुग
शिळावर्तुळे अशिया आणि युरोप मधे सापडतात. इतिहासपूर्व कालातील या काही आठवणी आहेत. बहुतांश ठिकाणी साधारण २०-४० फूट व्यासाची ही मोठ्या शिळांची मांडणी असते. बरेचदा यात मध्यभागी एकाचे किंवा अनेकांचे दफन केलेले असते. भारतातही शिळावर्तुळे अनेक ठिकाणी दिसतात. थिरुपोरुर येथील शिळावर्तुळांवर हा लेख जालावर मिळाला. महाराष्ट्रात माहूर येथे ती आहेत असे मी पु.नी फडक्यांच्या पुस्तकात वाचले होते. त्यांच्या मते ही पद्धत शकांची आहे. या शिळावर्तुळांमुळे त्यांची ठिकाणे निश्चित होतात.
नागपूर पासून उमरेड कडे जाणार्या रस्त्यावर काही शिळावर्तुळे आहेत. त्यात डेक्कन कॉलेज पुणे यांनी उत्खनन केले होते. उत्त्खननात मृतांचे अवशेष मिळाले. कार्बन डेटिंग मुळे त्यांचा काळ समजला तो साधारण इ.स.पूर्व ५०० असावा. (याबाबतचा दुवा वा संदर्भ मिळाला नाही. माहिती पु.नि. फडक्यांनी दिली.) याच ठिकाणी एका वर्तुळात एक भट्टी सापडली. ही भट्टी सध्या डेक्कन कॉलेज मधे आहे. या भट्टीत लोखंड तयार होत होते.
लोहयुग येणे हा तंत्रयुगातील एक मोठा टप्पा. तत्पूर्वी ताम्रयुगाचा मोठा काळ होता (? ब्रॉन्झ). पण लोहयुगानंतर लढाई(हत्यारे), शेती (लोखंडी नांगरामुळे कठीण जमिनीत शेती करता येणे.), मूर्तिकला इत्यादिंवर मोठा परिणाम झाला. मध्य भारतात लोखंडाचे खनिज आणि दगडी कोळसा असल्याने या भागात लोखंड बनवणे जास्त सोपे होते. इ.स.पूर्व १२०० मधे लोहयुग आले. कर्नाटकात या काळातले लोहयुगाचे अवशेष सापडतात. (विकीची माहिती.)
नागपूरच्या अगदी जवळ म्हणजे १०-१२ कि.मि.मधे काटोल रोड ला जुना पानी नावाचे ठिकाण आहे. काटोलरोड वर टोल नाका आहे हा टोल नाका पार केल्यावर साधारण ३ कि.मि. अंतरावर हे ठिकाण आहे. स्थानिकांना या ठिकाणाची कसलेसे (शंकराचे?) मंदिर असल्यामुळे ओळख आहे. या मंदिराच्या फाट्या समोर माळरान आहे. या माळरानावर शिळा वर्तुळे आहेत. पु.नि. फडक्यांविषय काढला, आणि इतक्या जवळ असल्याने ताबडतोब जाण्याचा निर्णय घेतला. (साधारण पणे सव्वा तासात आम्ही घरी परतलो देखिल.) या ठिकाणी कुठलेही उत्खनन झाले नाही. या जागेवर शेती होत नव्हती. याचे कारण कदाचित पुरातन दफनक्षेत्रामुळे रीतीरिवाजा पैकी हा एक भाग असेल. स्थानिकांना मात्र शिळावर्तुळांबद्दल काही माहिती नव्हती. (देवळात जाणार्या एका दोघांना आम्ही विचारले त्यावरून हा अंदाज.)
रस्ता ओलांडल्यावर जवळपास लगेचच ही शिळा वर्तुळे दिसायला लागतात. आम्ही नीट वेळ काढून गेले नसल्याने आणि चिखल असल्याने सर्व भाग नीटसा धुंडाळला नाही. (परत जाऊन किती वर्तुळे, काय मापे अशी मोजमाप करण्याचा विचार आहे.) याशिवाय सोबत कॅमेरापण नेला नव्हता. तेव्हा छायाचित्रे मोबाईल कॅमेरातूनच काढता आली. जमीनीवर दीड दोन फूट उंच (आत किती माहित नाही.) अशा शिळा वीस फुटाच्या व्यासात मांडून ठेवल्या होत्या. दगड एवढे मोठे की काही कारण नसले तर कोणी त्यांना हलवणार नाही. एवढ्या वर्षांनंतर त्यांचा आराखडा बदलला नव्हता. दगडातच भोके करून तेल (चरबी) आणि वात लावण्याचे ठिकाण होते. या ठिकाणा बद्द्ल माहिती सांगताना पु.नि.फडके रंगून गेले होते.
पु.नि.फडक्यांनी लिहिलेल्या शकांसंबंधीच्या पुस्तकाबद्दल मी पूर्वी लिहिले होते. त्यांच्या लेखांचा दुवा त्यांनी मला यावेळी दिला. लोखंडाच्या खनिजापासून लोखंड तयार करण्यासाठी जास्त तापमान आणि हवेशी संपर्क टाळणे या दोन महत्वाच्या गोष्टी असतात. (तांब्यासाठी या अडचणी कमी असतात.) लोहखनिज आणी दगडी कोळशाची पूड मातिच्या कुपीत भरून भट्टीत टाकायची. आणि तापमान वाढले की लोहखनिजातील ऑक्सिजन कार्बनशी संयोगित होतो आणि लोहाचा रस आणि कर्बद्विप्राणिद बाहेर पडतो. असे काहीसे ते वर्णन करीत होते. या काळातील भारतीय लोखंड जगभर (तेव्ह्याच्या जगाच्या व्याप्तित) जात असे. आणि ते अतिशय प्रसिद्ध होते. शिळावर्तुळातल्या शिळेवरच्या पणत्यांच्या भोकांमधे लोखंडी हत्यार वापरले असणार. एवढेच नाही तर या शिळांना कदाचित तासून (एकसारख्या आकाराच्या होईपर्यंत) ठेवले होते. या दोन्ही लोहयुगाच्या खुणा येथे होत्या.
थिरुपोरुर येथील शिळावर्तुळांबाबत वाचताना हे जाणवले की अशी ठिकाणे असली तरी त्याचे उत्खनन होत नाहीत. कारण आर्किऑलॉजिकल विभागाकडे एवढा पैसा नाही. जुनापानी येथील शिळावर्तुळे देखिल उत्खननास कधी येतील हे माहित नाही. स्थानिक आख्यायिकांमुळे कदाचित ही अद्याप टिकून आहेत. पण पुढील काळात वाढत्या शहराच्या गरजांमुळे लुप्त देखिल होऊ शकतात.
प्रमोद
भारतातील प्रामुख्याने दक्षिण भारत विदर्भात विविध ठिकाणी झालेल्या (Yesamba Shila) खणनातून हे समोर आले आहे की, तत्कालीन समाजात मृत पूर्वजांना अत्यंत आदरपूर्वक व विशिष्ट पद्धतीने जमिनीत पुरवण्याची पद्धत प्रचलित होती. ज्यात मृत व्यक्तीशी संबंधित लोखंडी, ताम्र व मिश्रधातूची अवजारे, कधी कधी पशु सुद्धा व्यक्तीसोबत दफन करत होते, असे अन्य ठिकाणांच्या प्रत्यक्ष उत्खननातील पुराव्यावरून लक्षात आले आहे. वर्धा नजीकच्या येसंबा येथे अशाच प्रकारची पद्धत प्रचलित असावी, असे संशोधक ओशीन बंब म्हणाले. विदर्भात अशी महापाषाण संस्कृतीची लोहयुगीन अनेक स्थळे अस्तित्वात आहेत. वर्धा नजीकच्या येसंबा येथील प्राचीन अवशेषांच्या शोधामुळे विदर्भातील एक महत्त्वपूर्ण अशा महापाषाण संस्कृतीच्या स्थळाचा शोध लागला आहे.
ब्रिटिशांनंतर नागपूर विद्यापीठ, डेक्कन कॉलेज पुणे व महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे Yesamba Shila वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन सुरू आहे. वर्धा नजिकच्या येसंबा येथे सापडलेल्या शिलावर्तुळाच्या रचनेमध्ये बाहेर मोठे दगड वेगवेगळ्या आकाराचे असून आतमध्ये लहान दगडांनी भरलेले दिसून आले. कदाचित पुनर्जन्म आणि मृत व्यक्तीबद्दल आदरभाव कारणांमुळे तत्कालीन ग्रामीण संस्कृतीमध्ये ही विशेष दफनविधी परंपरेने प्रचलित होती. येसंबाच्या शिलावर्तुळाच्या आकारावरून व मिळालेल्या दफन सामग्रीवरून व्यक्तीच्या सामाजिक स्तराचा परिचय होतो, असे काही अभ्यासकांचे मत आहे.
येसंबा येथील ही शिलावर्तुळे (Yesamba Shila) संरक्षित असणे आवश्यक आहे. कारण गिट्टी- मुरुम यांचा अतिरेकी उपसा वाढत गेल्यामुळे हा वारसा धोक्यात आल्याचे दिसून येते. ही शिलावर्तुळे शोधण्यासाठी स्थानिक रहिवासी पंचशील थूल यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे संशोधक ओशिन बंब यांनी तरुण भारत सोबत बोलताना सांगितले. या शोधकार्यावर ओशिन बंब यांचा संशोधन लेख नुकताच ’जर्नल ऑफ हिस्ट्री आर्किओलॉजी अँड आर्किटेक्चर 31 डिसेंबर 2022 च्या विशेष अंकात प्रसिद्ध झाला आहे.
Thiruporur Stone Circles and Burial Cists
<< Our Photo Pages >> Thiruporur Stone Circles and Burial Cists - Stone Circle in India
Submitted by Ashvin on Sunday, 10 October 2010 Page Views: 31373
Site WatchSite Name: Thiruporur Stone Circles and Burial CistsCountry: India
NOTE: This site is 25.134 km away from the location you searched for.
Type: Stone Circle
Nearest Town: Thiruporur
Latitude: 12.686093N Longitude: 80.152141E
Condition:
| 5 | Perfect |
| 4 | Almost Perfect |
| 3 | Reasonable but with some damage |
| 2 | Ruined but still recognisable as an ancient site |
| 1 | Pretty much destroyed, possibly visible as crop marks |
| 0 | No data. |
| -1 | Completely destroyed |
| 5 | Superb |
| 4 | Good |
| 3 | Ordinary |
| 2 | Not Good |
| 1 | Awful |
| 0 | No data. |
| 5 | Can be driven to, probably with disabled access |
| 4 | Short walk on a footpath |
| 3 | Requiring a bit more of a walk |
| 2 | A long walk |
| 1 | In the middle of nowhere, a nightmare to find |
| 0 | No data. |
| 5 | co-ordinates taken by GPS or official recorded co-ordinates |
| 4 | co-ordinates scaled from a detailed map |
| 3 | co-ordinates scaled from a bad map |
| 2 | co-ordinates of the nearest village |
| 1 | co-ordinates of the nearest town |
| 0 | no data |
Internal Links: ![]()
![]()
![]()
![]()
External Links: ![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()

We read that there was a Megalithic burial site dating from 1000 – 300 BCE close to this town. The report said that this site was being encroached upon by local property developers, all this, in spite of there being a notice board and strict warnings saying that the land was protected by the Archaeological Survey of India. Our visit to Thiruporur was out of sheer curiosity that this site was so close to Chennai and none of us had even heard of its existence untill now.
Thiruporur is a tiny non-descript town at the end of the IT Corridor on the Old Mahabalipuram Road. The town literally lies in the shadow of the mega buildings that are fueling modern India’s growth. Thiruporur has a well documented Pallava history as well as a Chola history and most structures around the 16th century Murugan temple are just as old. This town however, has a lot more to offer than it’s made out to be. Surrounding Thiruporur on the road towards Thirukazhugkundram, is a large reserve shrub forest. Situated in this shrub forest is a lake on whose banks a 2500 year old civilization existed.
A small deviation from the Thirukazhugkundram / Chengalpet road, near the village of Sirudhavur, leads you over the lake mound and into the lake bed. What one is immediately struck by is a lush green patch of grass and in the middle, blue waters. There is a small, newly-laid tar road that oddly cut across the lake bed. We drove along this road and quite easily spotted two Stone Circles on the left side of the road. We parked our car nearby and went to examine the site. To our amazement we found that the two burial circles were quite large with about 20 large boulders forming the circle. A trench was dug along the side of the newly-laid road. After a close examination of the trench, we were surprised to find many small pottery fragments. There was no doubt in our minds that these pottery fragments were extremely old and belonged to the Megalithic site.
While we were looking at the circles and broken pottery and excitedly discussing our theories, a local man walked up to us and said that what we were looking at was not as significant as what lay on the other side of the road! He asked us to just cross the road to the other side where all the fences were and we could find hundreds of such circles! Immediately, we walked across the tiny road and to our amazement, saw traces of several stone circles within the many fenced off properties.
To our shock we at once realized that the land around the lake bed was being fenced off and sold. There were full fledged plotted properties with even access roads being made between them. Then it hit us. Every Stone Circle that stood in the path of this illegal property development was heading towards imminent destruction.
As we made our way to what was more like a megalithic war-zone than a burial site, we noticed that several stone circles had been removed and dumped along the properties to make fences or used as landfill. We asked our local guide who was now eagerly walking with us, very amused, if these were approved plots. He straight away, in a very cynical manner, told us that this is all illegal and that these people were speculating on future prices. He also went on to tell us that 3 cents of land is priced at about Rs.50,000/-. None of these fenced properties had a Patta, so the owners act very fast and remove the stone circles in their property and plant coconut trees or banana plantations. As we looked further ahead we saw industrial strength machines digging wells in several properties. All these properties, not long ago, had stone circles in them.
A Brief Lesson in History
At this point we would like to bring you up to speed on what a megalithic site is and why this particular site is important. The term “Megalithic” gets its name from the fact that the people of this culture built structures using large boulders, stones, rock slabs or menhirs. Megalithic sites in India are dated from 7000 BCE in North India, around the Ganges Valley, to 2500 BCE in South India, in Karnataka and 1000 BCE in Tamil Nadu. These cultures existed broadly between the Neolothic Period (end of the Stone Age) till the end of the Iron Age where domestication of animals and farming along with the technology to smelt iron existed. Till this day it is not known whether Megalithic sites in India were related to Megalithic sites in Europe or whether they were people of common origin or if they traded with each other and thus had a common culture.
South India, particularly Tamil Nadu, has had a long history of “Descent of Technology” where technology was slowly passed down to the people from cultures in the north of India over many thousands of years. This is why most Megalithic sites in Tamil Nadu are classified as being from 1000 – 300 BCE. The iron-age arrived in Tamil Nadu around 500 BCE whereas iron-age civilizations existed in the Ganges Valley as early as 2700 BCE.
Megalithic sites are known to exist all over Tamilnadu and especially around Coimbatore and Thirunelveli districts. There are several Megalithic sites around Chennai itself! Excavations have been conducted in the late 1800’s in Chetpet, Perambur, Pallavaram and Saidapet that revealed several hundred burial urns and some rare sarcophaguses. The ancient roman port of Arikamedu near Pondicherry is a later megalithic site that specialized in bead-making. Sites of Adichannalur along the Thamarabarani river and Kodumanal Megalithic sites have yielded several burial sites and many explorations have shed light on the megalithic people of those areas. However, nothing is known of the Thiruporur site. A brief excavation by the Archaeological Survay of India was conducted in 2008 - 09. Excavation reports are not available.
What we found at the Thiruporur burial site
We began walking along one of the roads that had been freshly created at the burial site. As we walked, we noticed two deep channels dug besides the road for drainage and noticed that they were filled with pottery shards. We immediately started looking at them and found that they were of two types. One was the thicker crude terracotta that was used to make large urns and sarcophaguses. The other type was what one calls Polished ware or Rouletted ware. This is especially important to establish the fact that this kind of pottery was indigenously created and not through technology learnt from roman trade as popularly believed. This Thiruporur site is not mentioned in any Roman or Sangam Age texts.
By now we had spotted about 10 intact stone circles and made our way through the maze of fence posts. We were quite horrified at the scale of which the stone circles were being removed. Hundreds of them were removed and used as fencing for the properties. One thing was common to all these properties, hundreds of broken pottery fragments were found all over. We asked a few locals who were watching us if they had found any pottery in their properties and they all strongly denied ever having come across anything like that. It was evident that they did not want to have anything to do with the possibility of having their land confiscated by the government. It is also unfair to blame them as they are struggling to survive and probably spent every penny of their savings to buy this land. It is the middlemen, property promoters and local governing bodies who are the real culprits.
As we walked further we could see much larger scale destruction. Complete stone circles were being bulldozed to make way for access roads. Throughout the freshly made roads, lay large pieces of broken pottery and sarcophaguses. The worst part of this was also that the mud and sand in the area was being quarried illegally and carried away to other construction sites. It was quite evident that with the sand and mud, hundreds of pottery pieces were being taken away and lost forever.
By now, as we saw stone circles being desecrated over and over again, we are heartbroken to see entire sarcophaguses lying exposed and damaged. There was even in one instance, a new property boundary marker that was driven right through a sarcophagus. It was scary to see that there were so many fresh tire marks of heavy vehicles used to quarry away the sand. All the large stones lay scattered. It probably won’t be too long before someone starts to carry away these stones themselves for their material value.
It is only through the objects found in these burial sites that we can build a comprehensive structure of the lives and culture of the people who were buried here. Such sites commonly supply archaeologists with so much information including the kind of crops that were grown, the tools that were used and the language that was spoken. It is common to find graffiti symbols on these pottery fragments that can help us better understand their script and help to decode information on these iron-age civilizations. With the burials being destroyed it will be virtually impossible to piece together what remains in each destroyed stone circle. The sad part is that most of this material is being carted away only to be landfill at some construction site.
Much to our amazement, while examining one of the trenches created along the new road, we found fragments of iron objects. These objects are like the holy grail of megalithic sites. They tell us a lot about the advancements in iron usage including their ability to process iron from ore to finished products. Nearby this trench were large remnants of what appeared to be a furnace. It is sad that due to this destruction it had become impossible to even work out the layout and sketch a possible map of their habitation.
In one of the trenches that were bulldozed we found small fragments of decorated pottery. Amongst the rubble we also found small iron fragments. These iron pieces prove that this particular site was aware of iron casting and used iron tools. This very discovery tells us that in the surrounding area there must be a furnace and crucible where iron was being processed. It also meant that the area around this megalithic site contained iron ore deposits.
Surprisingly, after our examination of the site, we didn’t even find a trace of any ASI board. What we did see was that electricity was being supplied to all plots that were sold and that this would mean rapid construction in the area.
Catch 22
Indian antiquities laws are quite iron clad about individuals excavating at archaeological sites. It is illegal for individuals to excavate any archaeological site and punishable by law including imprisonment and large fines. The Archaeological Survey of India on the other hand, does not have the manpower or resources to protect such sites from blatant encroachment. Fearing this we did not remove any items from the site. We photographed them the best we could and hoped that no one would cause further damage to them. However, every day the locals are buying and selling this land, promoters are making rich profits and getting away Scot-free. All one can do is sit and watch this destruction. Can one even imagine the Taj Mahal being destroyed brick by brick? Then how can we allow this to happen right here at our very backyard? The Indian Antiquities Act needs to provide some provisions that allow responsible citizens to take action against such destruction of our cultural heritage.
What can you do to help?
In this day and age of instant technology, it is easy to spread this awareness far and wide. We urge people to email this to your friends, add this to your blogs or even link this to your social networking profile. Every small step will help save our cultural heritage; something that is rightfully ours to protect.
Article by Ashvin Rajagopalan, Amateur Archaeologist.
Photo Credits: Raman Sankaran & Ashvin Rajagopalan
Note: Encroachments eat into megalithic sites in Chennai
You may be viewing yesterday's version of this page. To see the most up to date information please register for a free account.













Do not use the above information on other web sites or publications without permission of the contributor.
Click here to see more info for this site
Nearby sites
Click here to view sites on an interactive map of the areaKey: Red: member's photo, Blue: 3rd party photo, Yellow: other image, Green: no photo - please go there and take one, Grey: site destroyed
Base Layer
OpenStreetMap
Overlays
This Site
Nearby Sites

Download sites to:
KML (Google Earth)
GPX (GPS waypoints)
CSV (Garmin/Navman)
CSV (Excel)
To unlock full downloads you need to sign up as a Contributory Member. Otherwise downloads are limited to 50 sites.
Turn off the page maps and other distractions
Nearby sites listing. In the following links * = Image available
7.0km ESE 117° Atiranachanda* Ancient Temple
7.0km ESE 119° Tiger Headed Rock-Cut Cave* Ancient Temple
8.6km SSE 150° Krishna's Butterball* Natural Stone / Erratic / Other Natural Feature
8.9km SSE 151° Mamallapuram* Ancient Temple
9.3km SSE 147° Mamallapuram Shore Temple* Ancient Temple
36.3km S 189° Eclipse Commemoration Pavilion near Mamallapuram* Ancient Temple
50.8km WNW 289° Sri Vaikuntha Perumal Temple* Ancient Temple
51.4km WNW 289° Sri Kamakshi Amman temple* Ancient Temple
51.7km WNW 289° Sri Ekambaranathar temple* Ancient Temple
51.8km WNW 289° Sri Katchabeswarar temple* Ancient Temple
53.1km WNW 289° Eclipse commemoration pavilions in and around Kanchipuram* Ancient Temple
53.1km WNW 289° Sri Kailasanathar temple* Ancient Temple
126.1km SW 231° Kollur Burial Chamber or Dolmen
128.4km WSW 247° Sambandhanur burial site Burial Chamber or Dolmen
132.3km SSW 211° Urn Burials in Marungur Burial Chamber or Dolmen
139.8km WNW 297° Dolmen Amilepalli* Burial Chamber or Dolmen
143.8km SSW 197° Killai Ancient Temple
151.6km SSW 199° Chidambaram Natarаja temple* Ancient Temple
164.2km SSW 210° Srimushnam, Bhuvaraha-Vishnu and Shiva temple* Ancient Temple
173.8km SW 215° Shri Sudarkozhundeesar temple of Pennadam* Ancient Temple
178.8km SW 216° Aratturai, Aratturai Natha (Shiva) temple* Ancient Temple
181.7km SW 218° Shri Vaidhyanathasvami Temple* Ancient Temple
190.3km SSW 213° Rajendrapattinam, Shiva temple* Ancient Temple
196.0km W 272° Kangundi* Rock Art
206.5km W 279° Ghatta Madamangala* Rock Art
View more nearby sites and additional images
केळशी (Kelshi)
रत्नागिरी जिल्ह्यातील एक मध्ययुगीन तसेच सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे एक वाळूचे टेकाड (जुने वालुधन्व) असून दापोली तालुक्यात भारजा नदीच्या मुखाशी १५० मी. पूर्वेला वर्तमान पुळणीच्या मागे आहे. सागरी लाटांशी या जुन्या वालुधन्वाचा प्रत्यक्ष संपर्क तुटलेला आहे. या जुन्या वालुधन्वाचा आकार त्रिकोणी असून उत्तर-दक्षिण लांबी ५६० मी., सरासरी उंची १८ मी. तर उत्तरेच्या भागात ती ३२.४ मी. आहे. वालुधन्वाचा नैर्ऋत्येकडील उतार बहिर्वक्र असून पूर्वेकडील उतार तीव्र आहे. वायव्येकडील उतार मानवी हालचालींमुळे उद्ध्वस्त झाला आहे. या वालुधन्वाचा तळ समुद्रसपाटीपासून ३ मी. उंचीवर आहे.

एकोणिसाव्या शतकात हे स्थान छोटे बंदर या स्वरूपात असले, तरी त्याला फारसे महत्त्व नव्हते. १५३८ मध्ये भारतातील चौथा पोर्तुगीज व्हाइसरॉय डॉम जाओ डी कॅस्ट्रो (१५००-१५४८) याने या ठिकाणी मशिदी असल्याचा उल्लेख केला आहे. या खेरीज केळशीची इतर कोणतीही ऐतिहासिक नोंद आढळत नाही.
जुन्या वालुधन्वाच्या वायव्येकडील बाजूने उत्तर टोकापासून ४९ मी. अंतरावर ९ मी. उंचीचा पायऱ्यांच्या स्वरूपाचा उभा भूपुरातत्त्वशास्त्रीय चर खणण्यात आला. तळापासून वरपर्यंत विविध उंचीवरून वाळूचे नमुने गोळा करण्यात आले. पहिले सात नमुने प्रत्येकी २० सेंमी. अंतराने आणि उरलेले तेरा नमुने प्रत्येकी ५० सेंमी. अंतरावर घेण्यात आले. भूपुरातत्त्वशास्त्रीय निरीक्षणासाठी घेण्यात आलेल्या या स्तराभिलेख छेदात मानवी वस्तीचे पुरावे वर्तमान सागरी पातळीच्या २.१५ मी. उंचीपासून मिळायला सुरुवात होते. वर्तमान सागरी पातळीच्या ८ मी. उंचीपर्यंत तीन टप्प्यांत सांस्कृतिक अवशेष मिळाले. सागरी पातळीच्या ८ मी. उंचीनंतरच्या वालुधन्वाच्या वरच्या भागात संशोधन करणे शक्य झाले नाही.
पहिला टप्पा २.१५ ते ४ मी. या स्तरांचा आहे. या स्तरातील एक रेडिओकार्बन तिथी आणि खापरांच्या अवशेषांवरून या प्रारंभिक वसतीचा काळ इ. स. तिसऱ्या शतकाचा आहे. ४ मी. उंचीवर जांभा दगडाचे लांबलचक तुकडे आडवे टाकलेले दिसतात. या तुकड्यांची जाडी ६ ते १० सेंमी. आहे.
केळशी येथील मध्ययुगातील पहिल्या वसतीचे पुरातत्त्वीय पुरावे ४ ते ६ मी. या स्तरांमध्ये आढळले. ६ मी. उंचीवरील जांभा दगडाच्या एका थराने या सांस्कृतिक कालखंडाची समाप्ती होते. या स्तरात मिळालेली रेडिओकार्बन तिथी इ. स. ८२० अधिकउणे ९० अशी आहे. या काळातील मातीची भांडी प्रामुख्याने लाल रंगाची व करड्या रंगाची आणि सामान्य प्रतीची होती. ही प्रामुख्याने हंडी व थाळी या प्रकारची आणि मध्यम आकाराची होती.

मध्ययुगातील पहिल्या वसतीनंतर ६ ते ७ मी. उंचीवर १ मी. जाडीचा वाळूचा सलग थर आढळून आला. ७ मी. उंचीवर पुन्हा एकदा जांभा दगडाचे लांबलचक तुकडे आडवे टाकलेले दिसले. या तुकड्यांवर १ मी. जाडीचे वसतीचे तीन थर आढळले. या थरांचे रेडिओकार्बन कालमापन करणे शक्य झाले नाही. या स्तरात आढळलेल्या अवशेषांमध्ये बहुरंगी काचेच्या बांगड्या (Polychrome Bangles) आढळल्या. या बांगड्या ब्रह्मपुरी (महाराष्ट्र) व नेवासा (महाराष्ट्र) येथील मध्ययुगीन थरांमध्ये मिळालेल्या बहुरंगी काचेच्या बांगड्यांशी साम्य असणाऱ्या आहेत. अगोदरच्या प्रारंभिक मध्ययुगीन स्तरांप्रमाणेच लाल रंगाची, करड्या व काळ्या रंगाची आणि सामान्य प्रतीची मातीची भांडी या स्तरांमध्येही आढळली. तथापि जास्त संख्येने निळ्या रंगांची चिनी मातीची (Celadon Ware) उत्तम प्रतीची आणि हिरव्या व काळ्या रंगाची झिलईदार (Glazed Ware) भांडी मिळाली. दौलताबाद (महाराष्ट्र), चिंचणी (महाराष्ट्र), चौल (महाराष्ट्र), लष्करशाह (गुजरात) आणि संजाण (गुजरात) येथे मिळालेल्या अशा भांड्यांच्या तौलनिक अभ्यासाने केळशी येथील या स्तरांचा कालखंड चौदावे ते सतरावे शतक असा निश्चित करण्यात आला आहे.
प्राण्यांच्या अवशेषांमध्ये पाळीव प्राण्यांची हाडे आणि माशांचे अवशेष मिळाले. तसेच सागरी मृदुकाय प्राण्यांच्या कवचांचे अवशेष मोठ्या प्रमाणावर मिळाले. त्यात मेरेट्रिक्स मेरेट्रिक्स व पाफिया गॅलस या मृदुकाय कवची प्राण्यांचा अन्न म्हणून उपयोग केल्याचे दिसून आले.
लिखित साधनांमधील प्रसिद्ध प्राचीन बंदरांच्या यादीत केळशीचे नाव आढळत नाही; तथापि पुरातत्त्वीय अवशेषांवरून असे दिसते की, केळशी हे एखादे उल्लेख न होण्याजोगे छोटे बंदर असून कदाचित ते समुद्री चाच्यांचे ठिकाण असावे आणि आश्रयासाठी वापर करत असावेत.
संदर्भ :
- Deo, S. G.; Joglekar, P. P. & Rajaguru, S. N. ‘Late Holocene Human Occupation on Coastal Dune at Kelshi, Konkan Coast, Maharashtra, Indiaʼ, Journal of Indian Ocean Archaeology, 13-14 : 13-27, 2017-2018.
- Joglekar, P. P.; Deshpande‑Mukherjee, Arati & Joshi, Sharmila, ‘Report on the Faunal Remains from Kelshi, District Ratnagiri, Maharashtraʼ, Puratattva, 27: 91‑95, 1996‑97.
समीक्षक : गिरीश मांडके
कौंडिण्यपूर (Kaundinyapur)
भारतातील एक पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात अमरावतीपासून ईशान्येस सुमारे ४८ किमी. अंतरावर, वर्धा नदीकाठी कौंडिण्यपूर वसले आहे. या स्थळाचे कुण्डिनपूर, कुंडिनी इ. नावांनी प्राचीन साहित्यात उल्लेख मिळतात; तसेच हे स्थळ प्राचीन विदर्भाची राजधानी असल्याचे ज्ञात होते. पुराणांतील अनेक कथांत कौंडिण्यपूर गुरफटलेले आहे. कृष्ण-रुक्मिणी, शिशुपाल, नल-दमयंती यांचा संबंध कौंडिण्यपूरशी असल्याचे अनेक कथा सांगतात. हे स्थळ भीष्मक राजाची राजधानी असून त्याची कन्या रुक्मिणी हिचे श्रीकृष्णाने गावाबाहेरील अंबिकेच्या मंदिरातून हरण केले, अशी कथा प्रसिद्ध आहे.
कौंडिण्यपूरचे पुरातत्त्वीय महत्त्व तत्कालीन न्यायाधीश ए. आर. देशपांडे यांनी सर्वप्रथम उजेडात आणले (१९२८). त्यानंतर येथील अवशेषांचा अभ्यास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे तत्कालीन महानिदेशक ⇨रावबहादूर का. ना. दीक्षित यांनी १९३६ साली, तर डेक्कन कॉलेज, पुणे येथील संशोधकांनी १९५९ साली केला. येथे पांढरीचे प्राचीन वस्त्यांचे अवशेष असलेली अनेक टेकाडे आहेत. या वस्त्यांचे स्वरूप आणि कौंडिण्यपूरचा भारतीय सांस्कृतिक परंपरेतील नामवंत व्यक्तींशी असलेला संबंध जास्त स्पष्ट करण्याच्या हेतूने उत्खनन करण्यात आले (१९६२-६४), मात्र वाङ्मयात उल्लेखिलेल्या नामवंत व्यक्तींच्या काळांतील पुरावा उत्खननात उपलब्ध झाला नाही.
महाराष्ट्र शासनाने मोरेश्वर दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली येथे मर्यादित स्वरूपाचे उत्खनन केले (१९६२-६४). यात येथील प्राचीन लोहयुगापासून मध्ययुगापर्यंचा सांस्कृतिक कालानुक्रम निदर्शनास आला. पुढे डेक्कन कॉलेज, पुणे येथील शास्त्रज्ञांनी पायरी खड्ड्यांची पद्धती अवलंबून उत्खनन केले (२००१).
पहिल्या उत्खननात एकूण सहा कालखंडांतील वस्त्यांचा पुरावा उपलब्ध झाला. पहिला कालखंड प्राचीन लोहयुगीन महापाषाण संस्कृतीशी निगडित असून नागपूरजवळील टाकळघाट व खापा येथील संस्कृतीशी समकालीन आहे. या कालखंडाची प्राचीनता इ.स.पू. २००० इतकी ठरविली गेली होती; अर्थात हा काल इ.स.पू. आठवे -सातवे शतक इतकाच प्राचीन होऊ शकतो, असे आता निश्चित झाले आहे. या काळातील लोक उत्कृष्ट बनावटीची काळी आणि तांबडी या वर्गांची मृद्भांडी वापरीत, लोखंडाची विविध शस्त्रे व दररोजच्या वापराच्या वस्तूही बनवीत. उत्कृष्ट नक्षीकाम केलेले दगडाचे मणी तयार करीत. त्याचप्रमाणे मुशीच्या साहाय्याने तांबे शुद्ध करीत असत. दुसरी वस्ती इ.स.पू.सु. ८०० ते ६०० या काळात झाली. या कालखंडात काळी आणि तांबडी या वर्गांची मृद्भांडी चालूच राहिली, परंतु त्यात काही नवे आकार वापरात आले. तिसऱ्या कालखंडात, इ.स.पू. ३०० ते १००, कौंडिण्यपूरची भरभराट झाली होती, असे दिसते. आहतनाणी, उत्कृष्ट चमकदार काळी मृद्भांडी, दगडांचे विविध रंगांचे मणी आणि कर्णकुंडले (ताटंक चक्र) इ.वस्तू तत्कालीन वैभवाची साक्ष देतात. ही सुबत्ता यानंतरच्या, इ.स.पू.१५० ते इ.स. सु. २००, सातवाहन कालखंडातही टिकली. विटांनी बांधलेली सांडपाण्याची शोषणकुंडे, पाटे, काचेचे आणि दगडांचे विविधरंगी मणी, काचेची कर्णकुंडले, दृष्टमणी, काजळ शलाका, कंगवे, हाडांच्या सुया, लोखंडी बाणाग्रे, भाले, कट्यारी इ. या काळात प्रचलित होती. विविध प्रकारचे मणी बनविण्याचे कौंडिण्यपूर हे या काळात केंद्र होते, असे दिसते. सातवाहनांच्या काळानंतर मात्र कौंडिण्यपूरला उतरती कळा लागली. वाकाटककालीन थरांत काही अर्चनाकुंडे सापडतात,तर मध्ययुगीन काळात घरांच्या घडीव दगडांच्या भिंतींचे अवशेष आढळतात. याशिवाय मुहम्मदशाह बहमनी पहिला, औरंगजेब यांची मध्ययुगातील नाणी पांढरीच्या टेकडांवर सापडली.
२००१ साली येथे केलेल्या उत्खननात वनस्पतींच्या केसरादी अवशेषांव्यतिरिक्त अनेक थरांमध्ये गहू, वाटाणा, हरभरे, विशेषत: फोलपटांसह तांदूळ इ.जळालेल्या धान्यांचे अवशेष सापडले. तांदळाचे प्रमाण सातवाहन कालखंडात अधिक आढळून आले. अशाच प्रकारे तांदळाचे अवशेष जवळपासच्या सुमारे दहा पुरातत्त्वीय स्थळांच्या सर्वेक्षणातही मिळाल्याने प्राचीन काळी येथे मुबलक पाणीपुरवठा व अनुकूल हवामान असावे, असा निष्कर्ष काढता आला. मात्र इ.स.सहाव्या शतकानंतर हवामानात प्रतिकूल बदल होत गेला व पर्जन्यमान कमी झाले असावे.
संदर्भ:
- Deotare, B. C., Joshi, P. S. & Parchure, C. N. Glimpses of Ancient Maharashtra, Bharatiya Itihas Sankalan Samitee and Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune, 2013.
- Dikshit, M. G. Excavations at Kaundinyapur, Bombay, 1968.
- Shete, Gurudas ; Mishra, Sheila & Deotare, B. C. Geoarchaeology of Upper Wardha Valley, Bulletin of The Deccan College Post-Graduate and Research Institute, 2006-2007.
- Smith, Monica, How Ancient Agriculturists Managed Yield Fluctuations Through Crop Selection and Reliance on Wild Plants: An Example From Central India, Economic Botany, 2006.
- देव, शांताराम भालचंद्र, ‘रुक्मिणीचे कौंडिण्यपूर’, दै.केसरी, १९८४.
समीक्षक – भास्कर देवतारे
ब्रह्मपुरी (कोल्हापूर) Brahampuri (Kolhapur)
महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. ते कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस पंचगंगा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. केवळ पुराततत्त्वीय उत्खननामुळे ते प्रकाशात आले. त्यामुळे करवीरच्या इतिहासाची दोन हजार वर्षांची परंपरा उजेडात आली.
ब्रह्मपुरी येथील प्राचीन टेकाडावर इ.स. १८७७ मध्ये इ. स. पू. कालीन बौद्ध स्तूपाचे अवशेष मिळाले. त्यांतील बहुतांश मूर्ती बौद्ध होत्या. स्तूप भाजलेल्या विटांत बांधलेला व त्याचा व्यास सु. २५ मी. आणि उंची सु. २.५ मी. होती. स्तूपामध्ये असलेल्या दगडी पेटीतील करंडकात काही अवशेष होते. पेटीच्या झाकणावर आतील बाजूस अशोककालीन ब्राह्मी लिपीत व पाली भाषेत ‘बम्मसा दानम् धम्मगुप्तेन करितम्ʼ असा लेख आहे. त्याचा अर्थ ‘धर्मगुप्ताने ब्रह्म दान दिलेʼ असा होतो. त्याच्या अक्षरवाटिकेवरून तो इ.स.पू. तिसऱ्या शतकातील असावा. याबाबतचा एक शोधनिबंध प्राच्यविद्यासंशोधक रा. गो. भांडारकर यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध केला. त्या आधारे स्थानिक राजाराम महाविद्यालयाचे प्राध्यापक के. जी. कुंडणगार व आर. एस. पंचमुखी यांनी कोल्हापूर संस्थानकडून परवानगी घेऊन नोव्हेंबर १९४४ मध्ये येथे चाचणीउत्खननास प्रारंभ केला. पुढे २५ जानेवारी १९४५ रोजी उत्खननादरम्यान तीन मीटर खोलीवर सातवाहन काळातील वास्तू-अवशेषांत वैशिष्ट्यपूर्ण ब्राँझनिधीचा शोध लागला. यात मोठ्या हंड्यावर ठेवलेला एक लहान हंडा असे दोन हंडे, कढईत १०२ भारतीय व ग्रेको-रोमन बनावटीच्या कलात्मक ब्राँझेस व इतर महत्त्वपूर्ण वस्तू सापडल्या; परंतु या सर्व वस्तू स्तरबद्ध आढळल्याची नोंद मिळाली नाही. यांतील पोसायडन या ग्रेको-रोमन सागरदेवतेची ब्राँझची मूर्ती (१४.३ सेंमी. उंच) मूळ अलेक्झांड्रिया येथील असल्याचे ज्ञात झाले. तिचा काळ इ. स. पहिल्या शतकातील असल्याचे आढळून आले. पोसायडनव्यतिरिक्त हत्तिस्वाराची एक ब्राँझमूर्ती (५.१ सेंमी. उंच), बैलगाडीची प्रतिकृती, आरसे व मद्यकुंभ अशा उल्लेखनीय वस्तू मिळाल्या.
या पार्श्वभूमीवर डेक्कन कॉलेज, पुणे या संस्थेतर्फे पुरातत्त्वज्ञ हसमुख धीरजलाल सांकलिया व मोरेश्वर गंगाधर दीक्षित यांच्या नेतृत्त्वाखाली १९४५ – ४६ दरम्यान ब्रह्मपुरी येथे विस्तृत उत्खनन करण्यात आले. त्यात प्राचीन वसाहतीचे स्तरबद्ध पुरावशेष मिळाले. यामध्ये इ. स. च्या दुसऱ्या शतकातील विटांची घरे, सातवाहन राजांची नाणी, काळ्या-तांबड्या रंगांची मृद्भांडी या वस्तीच्या स्तरात मिळाली. शिवाय रोमन देवतांचे पुतळे, रोमन पुतळ्या, ब्राँझची भांडी, काचसामान यांचे विविध नमुने सापडले. सांस्कृतिक कालक्रमासाठी येथील पहिल्या उत्खननाच्या जागेपासून (टेकाड क्र.१) पूर्व दिशेला असलेल्या टेकाड क्र. २ येथे उत्खनन करण्यात आले. उत्खननातील विविध पुरावशेषांच्या आधारे येथील सांस्कृतिक क्रम ठरविता आला. त्यातून पहिला कालखंड सातवाहन (इ. स. पू. दुसरे शतक किंवा पहिले शतक ते इ. स. तिसरे शतक), शिलाहार (११ – १२ वे शतक), बहमनी काळ (इ. स. १५ – १६ वे शतक) आणि मोगल काळ (औरंगजेब, कारकिर्द १६५८ – १७०७) असे तौलनिक स्वरूपाचे कालखंड ठरविता आले. या कालखंडांत या जागी वस्ती झाली. मात्र येथे सलग वसाहत झाल्याचे पुरावे उपलब्ध होऊ शकले नाहीत.
ब्रह्मपुरी उत्खननातील विविध पुराव्यांच्या आधारे असे अनुमान करता आले की, या भागात सातवाहन काळातील व त्या काळाच्या समकालीन उत्तरेकडील संस्कृतीतील घरांच्या रचनेत वेगळेपण आढळते; मात्र घरांच्या कौलारू छपराच्या रचनेत साम्य आहे. येथील घरे भक्कम दगडी पायांवर उभी असलेली व घरांच्या बांधकामाकरिता वापरलेल्या विटा या भाजलेल्या, तसेच बिनभाजलेल्या होत्या. घरांची कौले खिळ्यांच्या साहाय्याने लाकडी तुळयांना ठोकून बसवीत. दारांची योजना लोखंडी बिजागरी व लाकडी चौकट यांतून आकाराला आणली होती. प्रत्येक घराला स्वयंपाकघरासह चार खोल्या व पुढे पडवी असे. घरात एक किंवा दोन चुली व जमिनीत पुरलेला रांजण असे. सांडपाण्याची व्यवस्था पक्क्या विटांनी बांधलेल्या शोषणकुंडांच्या माध्यमातून केली होती. रोजच्या वापरात काळ्या-तांबड्या वर्गात मोडणारी भांडीकुंडी होती. मातृदेवता हे श्रद्धास्थान होते.
उत्खननात उपलब्ध झालेल्या नाण्यांमुळे सातवाहन आणि महारठींच्या इतिहासावर नवीन प्रकाश पडला आहे. त्यात सातकर्णी राजाचे तांब्याचे चौकोनी नाणे सापडले. त्यावर षडारचक्र व स्वस्तिक आहे. शिवाय ब्राह्मी लिपीतील अक्षरे आहेत. नाण्यावरील अक्षरे अशोककालीन अक्षरांशी साम्य दर्शवितात. याशिवाय सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी (कार. इ. स. ६२–८६) याचेही एक तांब्याचे नाणे प्राप्त झाले आहे. त्यावरून गौतमीपुत्र सातकर्णीचा काळ निश्चितपणे ज्ञात होतो. तसेच कुर घराण्यातील काही राजांची तांब्यांची नाणी येथे मिळाली. यावरून ब्रह्मपुरी परिसरात बहरलेली संस्कृती आणि भारतातील व भारताबाहेरील समकालीन संस्कृती यांची सांगड घालता आली. उदा., चुटु, कुर, महारठी आणि प्रारंभीचे सातवाहन राजे हे समकालीन होते. गौतमीपुत्र सातकर्णी व यज्ञश्री सातकर्णी यांची नाणी सातवाहन सांस्कृतिक कालखंडातील असून गौतमीपुत्र सातकर्णी याच्या काळात हे नगर वैभवाच्या शिखरावर होते. उत्खननातून प्राप्त रोमन देवतांचे पुतळे, रोमन नाण्यांच्या प्रतिकृती (पुतळ्या), रोमन मद्यकुंभ यांवरून इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकांत येथून रोमन साम्राज्याशी होणारा आंतरराष्ट्रीय व्यापार व सांस्कृतिक संबंध या बाबी उजेडात आल्या. संपूर्ण अवशेषांची व्याप्ती लक्षात घेता सातवाहनांच्या उत्तर काळात ब्रह्मपुरी (कोल्हापूर) हे ख्यातकीर्त नगर होते, तसेच शिलाहारांच्या काळात या परिसरात भरभराट होती. शिलाहार राजा गंडरादित्य (११०५–११४०) याने इ. स. ११२६ मध्ये येथील सूर्यमंदिराचा जीर्णोद्धार केला, तसेच ब्रह्मा व विष्णू अशी दोन नवी मंदिरे बांधली. ब्रह्मपुरीतील उत्खननात मिळालेले काही अवशेष व कलाकृती कोल्हापूर येथील टाउन हॉल शासकीय वस्तुसंग्रहालयात आहेत.
संदर्भ :
- Deotare, B. C.; Joshi, P. S. & Parchure, C. N. ‘Glimpses of Ancient Maharashtra Through Archaeological Excavationsʼ, Pune, 2013.
- Khadalawala, Karl J. Brahmapuri : A Consideration of the Metal Objects Found in the Hoard, Lalit Kala, 7:29-75, 1960.
- Puma, Richard Daniel De Eds. Begely, Vimala & Puma, Richard Daniel De ‘Roman Bronzes from Kolhapurʼ, Rome and India : The Ancient Sea Trade, pp. 82-112, Madison, 1991.
- Sankalia, H. D. & Dikshit, M. G. ‘Excavations at Brahampuriʼ(Kolhapur 1945-46), Pune, 1952.
- जोशी, प्रकाश; दंडवते, प्रमोद, संपा. देगलूरकर गो. बं.; राणे, अमरसिंह; खणे, बी. डी. ‘सातवाहनकालीन कोल्हापूरʼ, युगयुगीन करवीर इतिहास दर्शन, कोल्हापूर, २०१०.
- देव, शां. भा. ‘हिप्पोकुर म्हणजेच कोल्हापूरʼ, दैनिक केसरी, पुणे, ५ मार्च १९८४.
समीक्षक – भास्कर देवतारे
नौकांचे पुरातत्त्व
जमिनीत सापडलेल्या नौकांचे पुरातत्त्व हे नाविक (नॉटिकल) पुरातत्त्वाचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. अपघातग्रस्त होणे, मुद्दाम बुडवल्या जाणे, रेतीत रुतणे अशा विविध कारणांमुळे प्राचीन काळापासून नदी, तलाव, सरोवरे व समुद्रात नौका व जहाजे बुडत असत. बुडलेल्या ठिकाणी पाण्याची पातळी नैसर्गिकरीत्या कमी होणे (उदा., समुद्र किनारा मागे हटणे) अथवा ती मुद्दाम कमी केली जाणे (उदा., पाणी हटवून कोरडा केलेला हॉलंडमधील फ्लेवोलॅन्ड भाग) अशा कारणामुळे ही जलवाहतुकीची साधने जमिनीत गाडल्या गेलेल्या अवस्थेत मिळतात.

जमिनीत सापडलेल्या नौकांच्या पुरातत्त्वाचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे अमेरिकेतील सान फ्रान्सिस्को (सॅन फ्रॅन्सिस्को) शहर. एकोणिसाव्या शतकात अमेरिकेतील कॅलिफोर्निया भागात सटर्स मिल येथे १८४८ मध्ये सोने सापडले. ही बातमी पसरताच हजारो लोक आपले नशीब आजमावण्यासाठी सोन्याच्या शोधात तिकडे धावले. याला ‘गोल्ड रशʼ असे म्हणतात. एका वर्षाच्या आत ८०,००० जण कॅलिफोर्नियात पोहोचल्याची नोंद आहे. हे लोक पूर्वेकडून जमिनीवरून किंवा दक्षिण अमेरिकेच्या टोकाला वळसा घालून जहाजांनी सान फ्रान्सिस्कोला येत असत. त्यासाठी लोक कोणत्याही अवस्थेतील जहाजांचा वापर करण्याचा धोका पतकरत असत. साहजिकच त्यातली अनेक बुडत असत. त्याचप्रमाणे येणाऱ्या जहाजांच्या कप्तानांना परतीसाठी प्रवासीच मिळत नसत. शिवाय बहुतेक कप्तानांना आणि खलाशांना स्वतःलाही सोने शोधायचे असे. त्यामुळे आलेली बरीचशी जहाजे सान फ्रान्सिस्को बंदरात सोडून दिली जात. काही जहाजे मुद्दाम बुडवली जात, कारण त्या वेळच्या प्रचलित कायद्यानुसार जहाज बुडलेली जागा ते बुडवणाऱ्याच्या मालकीची होत असे. असे मुद्दाम बुडवलेले ‘रोमʼ नावाचे जहाज रस्ता तयार करताना १९९० मध्ये सापडले आहे. अशा प्रकारे विविध कारणांनी बुडलेली व बुडवलेली शेकडो जहाजे सान फ्रान्सिस्को शहराच्या खाली जमिनीत आढळली आहेत. त्यांचा पुरातत्त्वीय अभ्यास करण्यात आला आहे व ती जागा आता ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून विकसित करण्यात आली आहे.

हॉलंडमधील समुद्र मागे हटवून नवीन जमीन निर्माण करण्याची सुरुवात १९२४ मध्ये झाली. समुद्रात बांध घालून प्रथम कृत्रिम जलाशय तयार करण्यात आले आणि मग तो भाग कोरडा करण्यात आला. अशा कमी पातळीवरच्या भागाला ‘पोल्डरʼ असे म्हणतात. १९३२ मध्ये अशा प्रकारे ‘झुइडरझीʼ म्हणजे दक्षिण समुद्र (Zuyderzee) भाग कोरडा करून फ्लेवोलॅन्ड हा भाग तयार झाला. हे केल्यावर तेथे बुडलेली ४३५ जहाजे मिळाली. ही जहाजे तेराव्या शतकापासूनची आहेत. त्यांमधील काहींचे (२२०) उत्खनन केले गेले, तर ६८ जहाजे आहेत त्याच अवस्थेत काळजीपूर्वक जतन करण्यात आली आहेत. हा सगळा भाग मेरिटाइम इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा पुरातत्त्वीय वारसा आहे.
फ्लेवोलॅन्ड भागातील नूर्डुस्टपोल्डर (Noordostpolder) नगरपरिषदेचे क्षेत्र ट्युलिप फुलांसाठी प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी २००३ मध्ये ओंडक्यातून कोरून काढलेली नाव (Canoe) सापडली. या नावेची लांबी ५ मी. आणि रुंदी ७० सेंमी. आहे. पुरातत्त्वीय अभ्यासातून दिसले की, ही नाव इ. स. पू. ५२० ते ४६० या दरम्यान सहाशे वर्षे जुन्या ओक वृक्षाच्या खोडातून कोरली होती.
भारतात केरळमधील पट्टनम व कडक्करपल्ली आणि महाराष्ट्रातील देर्दे येथे अशा एकूण तीन ठिकाणी जमिनीत गाडलेल्या अवस्थेत नौका आढळून आल्या आहेत.
संदर्भ :
- Van Popta, Y. ‘No Country for Men: Searching for Late Medieval Submerged Settlements in the North-Eastern Zuiderzee Area in the Netherlandsʼ, European Journal of Archaeology, 22 (4): 567-587, 2019.
- https://www.nationalgeographic.com/history/article/map-ships-buried-san-francisco
- https://www.holland.com/global/tourism/destinations/provinces/flevoland/polder-area-flevoland.htm
- https://www.canonnoordoostpolder.nl/en/sea/1-pre-history
समीक्षक : भास्कर देवतारे
पवनार (Pawnar)
राष्ट्रीय महत्त्व असलेले भारतातील एक संरक्षित पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात, वर्धा-नागपूर मार्गावर, वर्धा या शहरापासून सु. नऊ किमी. अंतरावर, धाम नदीकाठी पवनार वसले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे तत्कालीन महानिदेशक ⇨रावबहादूर का. ना. दीक्षित यांनी पवनार ही वाकाटक या राजघराण्याच्या मुख्य शाखेची राजधानी प्रवरपूर असावी, असे मत सर्वप्रथम व्यक्त केले. त्यानंतर प्राच्यविद्या संशोधक ⇨ वासुदेव विष्णु मिराशी व रावबहादूर हिरालाल यांनीही या मतास दुजोरा दिला व वाकाटकनृपती प्रवरसेन-दुसरा याची दुसरी राजधानी प्रवरपूर म्हणजेच सध्याचे पवनार असल्याचे प्रतिपादले. मात्र हरिहर ठोसर यांच्या मते, पवनार हे स्थलनाम पद्मनगरपासून उद्भवते; आणि म्हणून पवनारचे प्रवरपूर या प्राचीन नगरनामाशी साधर्म्य दर्शविता येत नाही. असे असले, तरी ठोसर यांनी राष्ट्रकूटनृपती नन्नराज युद्धासुर याच्या संगलूद दानपत्रात आढळणारे पद्मपूर सध्याचे पवनार असावे, असे अनुमान केले आहे.
१९३८ साली येथे आचार्य विनोबा भावे यांच्या परमधाम या आश्रमासाठीचे खोदकाम करीत असताना बरेच पूर्णाकृती शिल्पपट सापडले. यांत रामायण-कथानक कोरलेले शिल्पपट तसेच गंगाभगवती आदी शिल्पांचा समावेश आहे. ही सर्व शिल्पसंपदा आश्रमात प्रदर्शित केली आहे. या शिल्पांची शैली तसेच इतर अवशेषांवरून येथे वाकाटककाळातील ‘राम संप्रदाय’ तसेच कमीतकमी एक मोठे विष्णूचे देऊळ असावे असे एक मत आहे, तर काही विद्वानांच्या मते, ही शिल्पसंपदा विष्णुकुंडीन काळातील अथवा राष्ट्रकूटकाळातील शिल्पांचा प्रभाव असलेली आहे.

वरील पार्श्वभूमीवर १९६७ साली धाम नदीच्या उजव्या तीरावरील पांढरीच्या टेकाडावर नागपूर विद्यापीठाने पुरातत्त्वज्ञ शांताराम भालचंद्र देव आणि मधुकर केशव ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मर्यादित स्वरूपाचे उत्खनन केले. येथे एकूण चार कालखंडांचे सांस्कृतिक अवशेष उजेडात आले. पहिल्या कालखंडातील वस्ती इ.स.पू. पहिल्या सहस्रकाइतकी प्राचीन असून ही वस्ती कुडाच्या घरांच्या स्वरूपांत उपलब्ध झाली. काळी-आणि-तांबडी या वर्गातील मृद्भांडी ही या वस्तीची वैशिष्ट्ये. हे लोक लोखंडाची उत्कृष्ट शस्त्रे बनवीत. त्यांची कलात्मकता ते वापरीत असलेल्या रंगीत मृद्भांड्यांत दिसून येते. मासेमारी, शेती व शिकार यांवर ते गुजराण करीत. विदर्भातील हे पहिले लोहयुगीन रहिवासी होते.
दुसरी वस्ती इ.स.पू. दुसऱ्या/तिसऱ्या शतकांत झाली. पहिल्या कालखंडातील काळी-आणि-तांबडी या वर्गातील मडक्यांपेक्षा या कालखंडातील मडकी जाड असून प्रामुख्याने थाळ्या व वाडग्यांच्या स्वरूपात वापरात कायम राहिली; मात्र रंगविलेली मडकी वापरात आढळत नाहीत. घरांच्या बांधणीत आमूलाग्र सुधारणा होऊन पवनारवासी पक्क्या घरांत राहू लागले. आर्थिक व्यवहारात नाण्यांचा वापर सुरू झाला. सातवाहन राजांची नाणी प्रचारात आली आणि पवनारला काहीसे नागरी स्वरूप आले. सांडपाण्याची शोषणकुंडे, अर्चनाकुंडे आदी अवशेष त्याची साक्ष आहेत. सातवाहनांच्या उत्तर काळात, इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकांत, येथे व्यापारी भरभराट झाली. याची परिणती उत्कृष्ट बनावटीची तांबडी चकचकीत मृद्भांडी, रोमन काचेच्या वस्तू, रोमन मद्य व मद्यकुंभ पवनार येथे आयात करण्यामध्ये झालेली दिसून येते.
तिसरी वसाहत गुप्त-वाकाटक काळातील (इ.स. तिसरे ते पाचवे शतक). पवनार येथील सातवाहन काळातील आर्थिक सुबत्ता इसवी सनाच्या पाचव्या/सहाव्या शतकापर्यंत टिकली. दानधर्म वाढला आणि तत्कालीन प्रवरसेन-दुसरा यांसारख्या राजांनी अनेक ताम्रपटांद्वारे ब्राह्मणांना देणग्या दिल्या.
चौथा कालखंड मध्ययुगीन. वाकाटक कालखंडानंतर पवनारचे वैभव लुप्त झाले, अवनती सुरू झाली. मध्ययुगात काचेच्या बांगड्यांसारखे लघुउद्योग सुरू झाले.
संदर्भ :
- Bakker, Hans, The Vakatakas: An Essay in Hindu Iconography, Groningen, 1997.
- Deo, S. B. & Dhavalikar, M. K. Paunar Excavation, Nagpur, 1968.
- Spink, Walter, Ed., Williams, J.W. Ajanta’s Chronology: Politics and Patronage, in Kaladarshan , Leiden, 1981.
- जामखेडकर, अरविंद, पुरासंचय- भाग १, पुणे, २०१६.
- देव, शांताराम भालचंद्र, ‘गंगा भगवतीचे पवनार’, दै. केसरी, १९८४.
समीक्षक – भास्कर देवतारे
खोलापूर (Kholapur)
खोलापूर हे अमरावती जिल्ह्यात अमरावतीच्या पश्चिमेस सु. २९ किमी.वर पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. यादव राजवंशाचा सेनापती खोलेश्वर याने खोलापूर हे गाव वसविल्याचा उल्लेख अंबेजोगाई येथील इ. स. १२२८-१२२९ च्या शिलालेखात आहे. आजचे गाव आणि त्यासभोवतालच्या परिसरात, मुख्यत्वाने नदी आणि गाव यांमधील भागात, प्राचीन वस्तीमुळे तयार झालेली पांढरी पाहावयास मिळते. १९७९-८० मध्ये नागपूर विद्यापीठाचे अजय मित्र शास्त्री आणि चंद्रशेखर गुप्त यांनी केलेल्या समन्वेषणात येथील पांढरीचा विस्तार आजच्या गावापासून नदीकाठावरील खोलेश्वराच्या मंदिरापर्यंत आढळून आला; परंतु सद्यस्थितीत यातील बरीचशी पांढरी नाहीशी झाली आहे. १९२८-२९ साली खोलापूर येथून प्राप्त रोमन बनावटीच्या मृण्मयी पदकांच्या प्रसिद्धीनंतर या स्थळाचे प्राचीनत्व सर्वप्रथम माहीत झाले. कदाचित याच आधारे कौंडिण्यपूरच्या उत्खनन अहवालातील विदर्भाच्या नकाशात खोलापूर हे सातवाहनकालीन स्थळ म्हणून दाखविण्यात आले असावे. एकोणीसशे साठच्या दशकात केलेल्या येथील उत्खननात एक तलाव आणि दोन भक्कम बांध्याच्या विहिरी (बाव) आढळल्या होत्या. पुढे नव्वदच्या दशकात व्ही. कांबळे आणि एस. नाईक यांना या ठिकाणावरून उत्तरेकडील काळ्या रंगाची झिलाईदार खापरे मिळाली. हे सर्व पुरावे येथील प्राचीन वस्तीचा विस्तार आणि काळ यांचे निदर्शक आहेत.
२००७-०८ आणि २००८-०९ या काळात डेक्कन कॉलेज, पुणे येथील भास्कर देवतारे यांनी या प्राचीन स्थळाचे उत्खनन केले. या उत्खननाचे तीन मुख्य हेतू होते: पहिला, येथील पांढरीचा कालानुक्रम समजून घेणे; दुसरा, पूर्णा आणि त्या अनुषंगाने पश्चिम विदर्भाचा प्राचीन इतिहास जाणून घेणे आणि तिसरा, येथील प्राचीन पीकपद्धतीचा अभ्यास करणे. उत्खनन आरंभ करण्यापूर्वी संपूर्ण खोलापूर सहा विभागांमध्ये विभागण्यात आले. यातील एकूण पाच ठिकाणी उत्खनन करण्यात आले. गावालगत नैर्ऋत्येला खोलापूर ते दर्यापूर मार्गावर उजव्या बाजूला जी पांढरी आहे, तिला स्थान (लोकॅलिटी) २ असे संबोधण्यात आले. येथे मिळालेल्या अवशेषांच्या आधारे इ. स. पू. चौथ्या शतकात खोलापूरला प्रथम वस्ती झाली, हे सिद्ध झाले. या स्थानाच्या वरील ५० सें.मी. स्तरातून नक्षीकाम असलेले मातीचे मणी, कर्णालंकार, त्रिरत्न पदक आणि आहत नाणे; तर साधारणत: १·०५ ते १·२ मी. खाली उत्तरेकडील काळ्या रंगाची झिलाईदार खापरे आणि त्यासोबत आहत नाणे मिळाले. २·६ ते २·८ मी. दरम्यान अर्ध-मौल्यवान दगडापासून तयार केलेले चकतीच्या आकाराचे कर्णभूषण आणि उत्कीर्णीत मुद्रा (head scratcher) मिळाली. या मुद्रेचा उपयोग काय असावा, याबाबत निश्चितपणे सांगणे शक्य नसले, तरी दोन मतप्रवाह आहेत. मोरेश्वर दीक्षित यांनी ‘डोक्यातील कोंडा काढण्यासाठी या वस्तूचा उपयोग होत असावाʼ, असे मत आपल्या त्रिपुरी उत्खनन अहवालात मांडले आहे (१९५५), तर ही मुद्रा ‘पूजा-विधीʼ वस्तू असावी, असे मत रेश्मा सावंत यांनी मांडले. येथील प्राप्त मडक्यांचे काठ व त्यांचे आकार यांच्या स्तरनिहाय अभ्यासातून १·३५ मी. आणि २·४ मी. दरम्यान त्यांच्यात लक्षणीय बदल झाल्याचे निदर्शनास आले. या सर्व पुराव्यांच्या आधारे स्थान क्र. २ येथे इ. स. पू. तिसऱ्या आणि चौथ्या शतकांत वस्ती होती असे सिद्ध झाले. २·४ मी.पेक्षा खालील पांढरीत नासपती (पेअर) या फळाच्या आकारातील मडक्यांचे काठ बहुसंख्य प्रमाणात मिळाले. अशा प्रकारची काठ असलेली मडकी उत्तर भारतात इ. स. पू. सहाव्या ते तिसऱ्या शतकांत प्रचलित होती. त्यावरून इ. स. पू. चौथ्या शतकाच्या पूर्वार्धापासूनच उत्तर भारताचा विदर्भाशी असलेला संबंध अधोरेखित होतो आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या भौतिक संस्कृतीवरील प्रभाव लक्षात येतो. १·८ मी.पासून वरती विटा आणि कवेलू हे तुकड्यांच्या स्वरूपात आढळले. यावरून इ. स. पू. चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांचा वापर येथे सुरू झाल्याचे सिद्ध होते. गावाच्या पूर्वेला असलेल्या पांढरीवर स्थान क्र. ५ येथेही वरील काळातील पुरावशेष प्राप्त झाले.
खोलापूर-दर्यापूर मार्गाच्या डाव्या बाजूला स्थान क्र. १ आहे. येथील पुरातत्त्वीय उत्खननातून खोलापूरपासून साधारणत: ८० किमी. पश्चिमेला असलेल्या प्राचीन भोनशी साम्य दाखविणाऱ्या वस्तू मिळाल्या. ज्यामध्ये माती, अर्धमौल्यवान दगड आणि शंख यांच्यापासून तयार केलेले मणी आणि अंगठ्या, मातीपासून तयार केलेली पदके, कर्णभूषणे, लहान आकारातील प्राणी आणि अर्चनाकुंडे, शंखापासून तयार केलेल्या बांगड्या, हाडांपासून तयार केलेली अणकुचीदार हत्यारे आणि इतर पुरातन वस्तू, तसेच ताम्र आणि लोखंडाची उपकरणे यांचा समावेश होतो. तसेच जोड साच्यांचा (double mould) वापर करून तयार केलेले मातीचे विविध आकारांतील मणी, त्रिरत्न (साधी आणि नक्षीकाम असलेली), मनुष्य आणि युग्मपदकेही मिळाली. भोन आणि खोलापूर येथील खापरांमध्ये साधर्म्य आढळून आले. या पुराव्यांच्या आधारे इ. स. पू. पहिल्या आणि दुसऱ्या शतकांत या भागात वस्ती झाल्याचे सिद्ध होते. येथे मिळालेली नाणी पूर्णत: गंजलेली असल्याने ती अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकली नाहीत. या कालखंडातील पांढरी नदीपासून बरीच जवळ आहे. पांढरीच्या नदीकडील बाजूस आणि दक्षिणेला उंच मातीचे संरक्षक कडे पाहावयास मिळतात. नदीबाजूचा कडा तुटक स्वरूपात नदीकाठाने लांबपर्यंत पसरलेला आहे; तर पूर्वेकडील जमिनीची उंची वाढत गेल्याने दक्षिणेकडील कडा काही अंतरापर्यंत जाऊन सभोवतालच्या जमिनीशी एकरूप झालेला आढळून येतो. दोन्ही कडे ज्याठिकाणी ९० अंशामध्ये मिळतात तेथे उंच मातीचे टेकाड आहे, ज्याला मालाची टेकडी म्हणून गावकरी संबोधतात. या टेकाडावरील उत्खननात वरील काळाशी संलग्न खापरे आणि विटा मिळाल्या. तसेच संपूर्ण टेकाड आणि बाजूचे कडे हे माती टाकून तयार केल्याचे दिसून आले. यावरून स्थान क्र. १ मधील वस्तीचे नदीपासून येणाऱ्या मोठ्या पुरापासून संरक्षण करण्यासाठी हे मातीचे कडे बांधल्याचे, तर मालाची टेकडी म्हणजे दूरपर्यंत नजर ठेवण्यासाठी बांधलेले बुरूज असल्याचे सिद्ध झाले.
गावाच्या दक्षिणेला मुख्य रस्त्यापलीकडे जी पांढरी आहे, तिला स्थान क्र. ६ असे संबोधण्यात आले. येथेही स्थान क्र. १ प्रमाणे मोठ्या प्रमाणात अर्धमौल्यवान दगड, मृण्मणी व पदके आणि इतर प्रकारच्या पुरातन वस्तू मिळाल्या. हस्तिदंतापासून तयार केलेल्या कंगव्याचा यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल. परंतु १ व ६ या दोन्ही स्थानांवरील नक्षीयुक्त मृण्मणी आणि पदके यांच्यात फरक आढळून येतो. सातवाहन कालखंडाशी निगडित इतर ठिकाणांहून मिळालेल्या अलंकारांशी साम्य दाखवणारे येथील मातीचे अलंकार आहेत. जोडसाच्यांमध्ये तयार केलेली मनुष्य आणि युग्मपदके येथे नाहीत. जोडसाच्यांमध्ये तयार केलेले आणि आतून पोकळ असलेले मातीच्या प्रतिमांचे अवशेष हे येथील वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या पद्धतीने तयार करण्याचे तंत्रज्ञान इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकांत प्रचलित असल्याचे सर्वमान्य आहे. याआधारे वरील ठिकाणी इ. स. च्या सुरुवातीपासून ते साधारणत: तिसऱ्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत वस्ती असल्याचे सिद्ध होते.
स्थान क्र. ३ गावाच्या सीमेलगत पश्चिमेला असून येथे विटांच्या आणि मातीच्या कड्या वापरून बांधलेल्या विहिरी आहेत. नदीकाठी दोन ठिकाणी प्राचीन विटा आणि कवेलू तयार करण्याच्या अवशेषयुक्त जागा सापडल्या आहेत. प्राचीन धान्यांच्या अवशेषांमध्ये तांदूळ, गहू, उडीद, तूर इ. धान्यांचा समावेश होतो.
यावरून खोलापूरच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या कालखंडांत वस्ती झाल्याचे निदर्शनास येते. प्रारंभापासून खोलापूर हे या प्रदेशातील एक महत्त्वाचे राजकीय आणि व्यापारी केंद्र असावे. या प्राचीन स्थळावरून मध्ययुगीन नाणी आणि खापरे उपलब्ध झाली आहेत.
संदर्भ :
- Archaeological Survey of India, ‘IAR-Indian Archaeology : A Review,ʼ New Delhi, 1979-80.
- Deotare, B. C.; Shete, G.; Sawant, R. & Naik, S. ‘Preliminary Report on Excavation at Kholapur, District Amravati, Maharashtra,ʼ Man and Environment, 2012.
- Jain, B. ‘An Inventory of the Hoards and finds of coins and seals from Madhya Pradesh,ʼ The Journal of The Numismatic Society of India, vol.19, 1957.
- Kamble, V. & Naik, S. ‘Pottery Assemblage from Three New Historical/Protohistoric Sites in Purna Valley,ʼ Bulletin of the Deccan College, Pune, 1995.
- Sawant, Reshma ‘Head Scratchers : Fallacy and Reality,ʼ Bulletin of the Deccan College, Pune, 2006-2007.
- Shete, G. ‘Kholapur Pottery : An Attempt to Develop a Typological Basis for the Chronological Reconstruction of the Vidarbha Iron Age and Early Historic period,ʼ Bulletin of the Deccan College, Pune, 2014.
समीक्षक – भास्कर देवतारे
वाकाव (Wakav)
महाराष्ट्रातील एक मध्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळ. हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात भीमा नदीची उपनदी असलेल्या सीना नदीच्या डाव्या तीरापासून १५० मी. अंतरावर आहे. भीमा-सीना नद्यांच्या प्रदेशांत पुरातत्त्वीय स्थळांचे सर्वेक्षण करत असताना प्रमोद जोगळेकर आणि संतोष हंपे यांनी या स्थळाची नोंद केली (२००१-०२). तेथे एक यादव काळातील (हेमाडपंती) मंदिर असून सर्वेक्षणादरम्यान मंदिराच्या आवारामध्ये काही वीरगळ व सुट्या मूर्तींचे अवशेष आढळले होते. तसेच प्रारंभिक मध्ययुगीन काळातील खापरांप्रमाणे लाल रंगाच्या सातवाहन खापरांचे काही तुकडे पृष्ठभागावर आढळले होते.

पूर्वेकडील भाग वगळता या यादव काळातील शिवमंदिराभोवती पुरातत्त्वीय अवशेष विखुरलेले दिसतात. गुंडेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर साध्यासुध्या रचनेने असून त्याच्या आत व बाहेर कोणतीही सजावट अथवा देवदेवतांच्या प्रतिमा नाहीत. पूर्वी हे मंदिर गुंडोबा म्हणून ओळखले जात होते आणि दोन दशकापूर्वी झालेल्या नूतनीकरणानंतर गुंडेश्वर हे नाव प्रचलित झाले. यादवांच्या काळात बनविलेली पिंड मंदिरात असून त्या खेरीज तेथे मध्यभागी एक मोठा पाषाण आहे. कदाचित हे पशुपालकांचे स्थानिक उपासनास्थान होते आणि यादवकाळात त्याचे शिवमंदिरात रूपांतर झाले असावे. कारण मंदिराच्या पश्चिमेकडे वेतोबा अथवा वेताळ या नावाने ओळखले जाणारे एक पूजास्थान आहे. मंदिराच्या प्रांगणात एक सूर्यमूर्ती आहे. तसेच काही वीरगळ, गजलक्ष्मीचे एक भग्न अवस्थेतील शिल्प आणि एक सतीशिळा हे अवशेष मंदिराच्या नूतनीकरणाच्या वेळी आसपासच्या परिसरातून गोळा करून तेथे आणण्यात आले होते. पुरातत्त्वीय स्थळाचा सर्वांत उंच बिंदू वेतोबाच्या जागी आहे. पुरातत्त्वीय स्थळाचा विस्तार उत्तर-दक्षिण १००० मी. व पूर्व-पश्चिम १५०० मी. असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले (२००९-१०); तथापि मंदीर व शेतीमुळे पुरातत्त्वीय स्थळाचा अर्धा भाग नष्ट झालेला आढळला.
डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागातील प्रमोद जोगळेकर आणि सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागातील माया पाटील यांनी संयुक्तपणे सन २०१०-२०११ मध्ये वाकावचे उत्खनन केले. उत्खननात वसाहतीचे आठ थर दिसून आले. पुरातत्त्वीय थरांची एकूण जाडी सुमारे २ मी. होती. सर्वसाधारणपणे सर्व स्तरांमध्ये मिळालेले खापरांचे अवशेष एकाच प्रकारचे असून त्यातून एकाच सांस्कृतिक कालखंडाचा बोध होतो. वाकाव येथे सामान्य प्रतीची लाल रंगाची, चकाकीयुक्त तांबड्या रंगाची आणि काळ्या रंगाची खापरे मिळाली. त्यामध्ये झाकणे, थाळ्या, कढया, रांजण, माठ, हंड्या, तवे व विविध आकारांचे वाडगे अशा दैनंदिन वापरातील भांड्यांचा समावेश होता. बहुतेक भांड्यांवर नक्षीकाम अथवा रंगकाम केलेले आढळले नाही. तसेच सर्वसाधारणपणे भांड्यांची बनावट सामान्य प्रतीची होती. सर्वेक्षणात पैठण येथे मिळालेल्या खापरांशी साम्य असणारे सातवाहन खापरांचे काही तुकडे पृष्ठभागावर आढळले असले, तरी उत्खननात ते मिळाले नाहीत. वाकाव येथील खापरे ब्रह्मपुरी (कोल्हापूर) आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या इतर मध्ययुगीन स्थळांवरील खापरांशी साम्य असणारी होती. खापरांच्या तौलनिक अभ्यासातून असे दिसले की, वाकावची वसाहत प्रारंभिक मध्ययुगीन काळातली (अकरावे-बारावे शतक) होती व तेथे यादव काळात शिवमंदिर बांधण्यात आले होते.
उत्खननात मणी, बांगड्या आणि मृण्मय (टेराकोटा) मूर्ती यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण वस्तू मिळाल्या. उत्खननात कोणतेही नाणे सापडले नाही; तथापि नांगरलेल्या शेतात आदिलशाही सलतनतीचे तांब्याचे एक छोटे नाणे मिळाले. काचेच्या मण्यांची (लाल, पिवळे, निळे आणि हिरवे) संख्या जास्त होती; परंतु तुलनेने मृण्मय मणी कमी होते. मृण्मयी मूर्तींमध्ये प्रामुख्याने प्राण्यांच्या मूर्तींचा समावेश असून त्या बैलांच्या होत्या. तसेच भाजलेल्या मातीची एक मानवी मूर्ती मिळाली. उत्खनन केलेल्या सर्व खड्ड्यांमध्ये काच, टेराकोटा, शंख व हाडे अशा वस्तूंपासून बनवलेल्या विविध प्रकारच्या बांगड्या मिळाल्या.
प्राण्यांच्या अवशेषांवरून असे दिसते की, वाकावचे रहिवासी गाय-बैल, म्हैस, शेळ्या-मेंढ्या, गाढव, कोंबड्या व कुत्रा हे प्राणी पाळत होते. चुलींच्या जवळील माती चाळल्यानंतर त्यात तांदूळ, गहू, ज्वारी, उडीद, मूग, हरभरा, मसूर, वाटाणा व बोर यांचे अवशेष मिळाले. वाकावचे लोक शिकार करत होते हे तेथे प्राप्त झालेल्या काळवीट, हरीण, साळंदर व ससे यांच्या हाडांवरून दिसून येते. प्राणी व वनस्पतींचे हे अवशेष व सर्वसाधारणपणे मिळालेल्या सामान्य प्रतीच्या वस्तू बघता ही साधीसुधी शेतकरी लोकांची वस्ती होती, असे अनुमान काढता येते.
संदर्भ :
- Joglekar, P. P. & Patil-Shahapurkar, Maya, ‘A Preliminary Report on the Excavation at Wakav, Solapur District, Maharashtra (2010-2011)ʼ, Purattava, 41: 159-167, Plates 24-26, 2011.
- Mate, M. S. & Dhavalikar, M. K. ‘Pandharpur Excavation 1968 : A Reportʼ, Bulletin of the Deccan College Research Institute, 29: 76-117, 1968-69.
- Sankalia, H. D. & Dikshit, M. G. Excavations at Brahmapuri (Kolhapur) 1945-46, Deccan College, Pune, 1952.
समीक्षक : गिरीश मांडके
मांढळ (Mandhal)
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात, नागपूरच्या आग्नेयेस सु. ७५ किमी. अंतरावर आहे. १९७३ मध्ये येथील राष्ट्रीय विद्यालयाच्या इमारतीचा पाया खोदताना मृत्तिकापात्रे व अन्य काही प्राचीन वस्तू सापडल्या. या कारणास्तव नागपूर विद्यापीठाच्या (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) पुरातत्त्व विभागाने शां. भा. देव यांच्या मार्गदर्शनाखाली याच ठिकाणी, राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात (मांढळ-१), चाचणी खड्ड्याद्वारे येथील सांस्कृतिक क्रम शोधण्याचा प्रयत्न केला व त्यात सातवाहन काळातील अवशेष आढळले (१९७३). मात्र स्तरक्रमात हस्तक्षेप झालेला असल्याने या उत्खननाला मर्यादा होत्या. जुलै १९७४ मध्ये वनखात्यातर्फे येथे वृक्षारोपणासाठी खड्डे खणत असताना वालुकाश्माच्या लकुलिश, सदाशिव व अष्टमुखशिव अशा तीन मूर्ती सापडल्याने हे स्थळ प्रकाशझोतात आले. पुढे नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाने अजय मित्र शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली १९७५-७६ व १९७६-७७ अशा दोन सत्रांमध्ये भोलाहुडकी (बीएचके-१), बोंगीहुडकी (बीएचके-२) व वऱ्हाडी तलाव (मांढळ-२) येथे विस्तृत उत्खनन केले. त्यानंतर १९८५ व १९९२ या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागातर्फे अरविंद जामखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मांढळ-२’ (वऱ्हाडी तलाव) या जागेत पुन्हा उत्खनन करण्यात आले.

राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात (मांढळ-१) झालेल्या उत्खननात सांस्कृतिक क्रम सातवाहन काळ व त्यानंतरचा आहे. सातवाहनकालीन अवशेषांमध्ये खापरी शोषणकुंड (ring-well), विविध नाणी व मणी, काळी-तांबडी खापरे, कवेलू (छपरावरील कौले) इत्यादींचा समावेश आहे.
भोलाहुडकी तसेच बोंगीहुडकी येथे विटांनी बांधलेल्या वाकाटककालीन (इ. स. २५०–५५०) मंदिराचे अवशेष आढळले. तसेच वऱ्हाडी तलाव येथे आढळलेल्या मंदिराचे अवशेष वाकाटक आणि यादवकालीन असल्याचे दिसून आले. भोलाहुडकी येथील मंदिराची उभारणी १.२० मी. उंच, १८ मी. पूर्व-पश्चिम व १०.६० मी. उत्तर-दक्षिण अशा आकाराच्या चौथऱ्यावर केली होती. चौथऱ्याच्या मध्यभागी विटांनी बांधलेल्या मंदिराचे अवशेष सापडले. मंदिराच्या इतर भागाची कल्पना करता आली नाही. या मंदिराला उत्तरेकडून सोपानमार्गाने प्रवेश होता. मंदिराच्या मुख्य वास्तूपासून काही अंतरावर प्रदक्षिणामार्ग होता. मंदिराच्या ईशान्येला विटांनी बांधलेले पाण्याचे कुंड होते. याव्यतिरिक्त पुजाऱ्यांना राहण्याकरिता मंदिराच्या वायव्येला दोन निवासस्थाने होती. याच मंदिराच्या अवशेषांमध्ये एका ठिकाणी दहा शैव-वैष्णव संप्रदायाशी निगडित शिल्पसंपदा भग्न अवस्थेत एकावर-एक पुरलेली आढळली, तर दुसऱ्या ठिकाणी पहिल्याच थरात नंदिवर्धन शाखेतील वाकाटक नृपतींचे ताम्रपटांचे तीन संच सापडले. यांतील एक प्रवरसेन दुसरा याचा सोळाव्या राज्यवर्षातील, तर इतर दोन प्रवरसेन दुसरा याचा नातू पृथ्वीषेण दुसरा याच्या दुसऱ्या व दहाव्या राज्यवर्षातील आहेत. या ताम्रपटांची लिपी पेटिकाशीर्ष पद्धतीची ब्राह्मी असून भाषा संस्कृत आहे. प्रवरसेन दुसरा याच्या ताम्रपटांसोबत त्याची मोहर मांढळ येथे प्रथमच प्राप्त झाली.
बोंगीहुडकी येथे विटांनी बांधलेल्या मंदिराच्या वाकाटककालीन अवशेषांत गर्भगृह आणि मुखमंडप असलेले मंदिर उजेडात आले. हे मंदिर १४.७० मी. लांब व ११.७० मी. रुंद आकाराच्या उंच चौथऱ्यावर कल्पिले होते. गर्भगृहाची लांबी ५.६० मी. व रुंदी ४.५० मी., तर मुखमंडपाची लांबी ४ मी. व रुंदी ३.३० मी. होती. या मंदिराची एकूणच रचना भारतातील मंदिरस्थापत्याच्या इतिहासात वेगळेपण दर्शविणारी आहे.
वऱ्हाडी तलावाच्या काठावरील जागेत (मांढळ-२) नागपूर विद्यापीठाने (१९७६-७७) तसेच महाराष्ट्र शासनाने उत्खनन केले (१९८५; १९९२). या उत्खननांत शैव-वैष्णव संपद्रायाच्या मंदिराचे अवशेष आढळले. या मंदिराचे वास्तुकाम दोन काळांमध्ये झाल्याचे दिसून आले. यात पहिला काळ वाकाटक, तर दुसरा काळ यादव असल्याचे अनुमान येथील अवशेषांवरून करता आले. मंदिराची संपूर्ण व्याप्ती पूर्व-पश्चिम ११.५ मी. लांब व उत्तर-दक्षिण १० मी. रुंद आढळली. वाकाटककालीन मंदिराच्या भिंती विटांच्या असून त्या खूप रुंद होत्या व विटांचा आकार सेंमी. मध्ये ४४ सेंमी. लांब, २३ सेंमी. रुंद व ८ सेंमी. जाड होता. यादवकालीन मंदिराच्या भिंती तासून घडविलेल्या पाषाणापासून केलेल्या होत्या. दुसऱ्या काळातील मंदिर हे पहिल्या काळातील मंदिराच्या अवशेषांवर उभारले गेले होते. पहिल्या उत्खननात रोमन बनावटीशी साम्य असलेली खापरे मिळाली. यात झारीचा (स्प्रिंकलरचा) विशेष उल्लेख करता येईल. त्यानंतर झालेल्या उत्खननात प्रामुख्याने प्रतिहार व सिंह यांच्या प्रतिमा आढळल्या. या शिल्पसंपदेव्यतिरिक्त काही स्त्री-प्रतिमांचे अवशेष निदर्शनास आले. या स्त्री-प्रतिमांची अजिंठा येथील गंगा-यमुना शिल्पांशी तुलना करता येऊ शकेल, अशा त्या आहेत. येथे सापडलेल्या शिल्पांच्या तसेच शिवलिंगाच्या आधारावर या मंदिराच्या उभारणीचा काळ चौथ्या शतकातील शेवटच्या चतुर्थकापासून ते पाचव्या शतकातील पहिल्या चतुर्थकापर्यंत असल्याचे अनुमान केले गेले.
भोलाहुडकी (बीएचके-१) येथील उत्खननात शैव/वैष्णव संप्रदायांच्या शिव, महासदाशिव (द्वादशमुख), संकर्षण, ब्रह्मा, विष्णु, नैगमेष, पार्वती, गणेश व दुर्गा या मूर्ती; तर उत्खननापूर्वी वृक्षारोपणाकरिता खड्डे खोदताना अवचित सापडलेल्या मूर्तींमध्ये अष्टमुखी शिव, सदाशिव, लकुलिश इत्यादींचा समावेश होता. या सर्व मूर्ती शैव संप्रदायाच्या पाशुपत या पंथातील असून त्या वाकाटककालीन आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती ठेंगण्या यक्षमूर्तीच्या धर्तीवर घडविल्या आहेत. तौलनिक कालमापनानुसार त्यांचा काळ इ. स. ३५० ते ४०० असा निश्चित करण्यात आला आहे. वाकाटक कला व स्थापत्यविषयाचे पाश्चिमात्य अभ्यासक हन्स बाकर यांनी अष्टमुख शिवाची मूर्ती वऱ्हाडी तलाव (मांढळ-२) येथील प्रमुख देवता; तर द्वादशमुख शिवाची मूर्ती ही भोलाहुडकी येथील मंदिराची प्रमुख देवता असल्याचा तर्क केला आहे. तसेच मांढळ येथे आतापर्यंत उजेडात आलेल्या वाकाटक काळातील तीन मंदिरांमधील दोन मंदिरे ही शैव संप्रदायाची असावीत, असेही अनुमान केले आहे.
संदर्भ :
- Bakker, Hans, The Vakatakas: An Essay in Hindu Iconology, Groningen, The Netherlands, 1997.
- Deotare, B. C.; Joshi, P. S. & Parchure, C. N. ‘Glimpses of Ancient Maharashtra Through Archaeological Excavationsʼ, pp. 243-245, Pune, 2013.
- Sali, Chetan, ‘Vakatakas Culture : Archaeological Perspectiveʼ, Samshodhak, March, 1998.
- देगलूरकर, गो. बं. ‘मांढळ येथील अष्टमूर्ती प्रतिमाʼ, विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, २५ (१९८२) : १६६-१७१, नागपूर, १९८३.
- जामखेडकर, अ. प्र. ‘स्थापत्य व कला – प्रारंभिक ऐतिहासिक काळ ते यादव काळʼ, महाराष्ट्र : इतिहास – प्राचीन काळ (खंड : १, भाग : २), महाराष्ट्र राज्य गॅझिटिअर, मुंबई, २००२
समीक्षक – कंचना भैसारे-सरजारे
वाटेगाव नाणेसंचय (Vategaon Coin Hoard)
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या वाटेगाव येथील प्रसिद्ध प्राचीन नाणेसंचय. येथील एका जमिनीमध्ये रोपे लावताना काही मुलांना हा नाणेसंचय सापडला (ऑगस्ट १९६१). या संचामध्ये एकूण ६८४ सातवाहनकालीन नाणी होती. या नाण्यांचे संशोधन व प्रकाशन प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी (१८९३—१९८५) यांनी प्रथम केले.
संचयातील ६८४ नाण्यांपैकी ६८२ नाणी शिसे या धातूची तर दोन तांब्याची होती. १९३९ साली सापडलेल्या सातवाहनांच्या तऱ्हाळे नाणेसंचयानंतर (१६०० नाणी) महाराष्ट्रात सापडलेला हा सर्वांत मोठा नाणेसंचय आहे. नाणेसंचयातील सर्व नाणी गोलाकार आहेत.
तांब्याची नाणी : नाणेसंचयात तांब्याची केवळ दोन नाणी सापडली आहेत. ती दुसऱ्या ठिकाणाहून आली असावीत. यांपैकी एक नाणे गंजलेले आहे. त्याच्या दर्शनी भागावर उजवीकडे तोंड करून उभा असलेला हत्ती असून त्याच्या पाठीवर तक असा लेखाचा तुटक भाग दिसतो. नाण्याच्या मागील बाजूवर उज्जैन चिन्ह आहे. हे नाणे बहुधा सातकर्णी नावाने शेवट होत असलेल्या सातवाहन राजाचे असावे. दुसरे नाणे तुटलेल्या अवस्थेत आढळले.
शिशाची नाणी : शिशाच्या ६८२ नाण्यांपैकी ३६९ नाणी वाशिष्ठीपुत्र शिव श्री पुळुमावी, १९१ नाणी वासिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णीची, तर उर्वरित १२२ नाण्यांवरचे लेख अतिशय अस्पष्ट असून ओळखता येत नाहीत.
शिवश्री पुळुमावीची नाणी : मिराशी यांच्या मते, शिवश्री पुळुमावी व वाशिष्ठिपुत्र पुळुमावी हे दोन भिन्न राजे नसून एकच आहेत; तथापि या बाबतीत दोन विभिन्न मतप्रवाह आढळतात व त्याप्रमाणे इतर नाणेसंशोधक व तज्ज्ञांच्या मते हे दोन भिन्न राजे होते. नाण्यांच्या दर्शनी भागावर सोंड उंचावलेल्या हत्तीची प्रतिमा असून नाण्याच्या गोलाकार कडेवर रञो वासिष्ठीपुतस सिव- सिरी- पुळुमाविस हा ब्राह्मी लिपीतील व प्राकृत भाषेतील लेख आढळतो. नाण्याच्या मागील बाजूवर उज्जैन चिन्ह असून काही वेळा उज्जैन चिन्हांच्या वर्तुळांवर चंद्रकोर आढळते. नाण्यांच्या आकारामध्ये व वजनांमध्ये वैविध्य आढळते.
स्कंद सातकर्णीची नाणी : स्कंद सातकर्णीच्या नाण्यांवर दर्शनी भागावर सोंड उंचावलेल्या हत्तीची प्रतिमा व रञो वसिठी- पुतस खद- सातकणिस हा ब्राह्मी लिपीतील व प्राकृत भाषेतील लेख आढळतो. नाण्यांच्या मागील बाजूवर उज्जैन चिन्ह असून त्यावरील वर्तुळांवर काही वेळा चंद्रकोर दिसून येते.
नाणेसंचयाचे महत्त्व : या नाणेसंचयातील नाण्यांवर प्रथमच शिवश्री पुळुमावी व स्कंद सातकर्णी या सातवाहन नृपतींचा मातृकुलवाचक उल्लेख असणारा मोठा लेख आढळून आला. तसेच या नाण्यांमुळे सातवाहनांच्या उत्तर कालखंडात त्यांच्या आधिपत्याखाली हा भाग असल्याचे कळले.
संदर्भ :
- Sarma, I. K., Coinage of the Satavahana Empire, Delhi, 1980.
- Shastri, A. M. Ed., Historical Analysis of the Satavahanas and Coins from Excavations, Nagpur, 1972.
- Gokhale, Shobhana, Lord of Dakshinapatha Coins, Trade and Trade-Centres Under the Satavahanas, Mumbai, 2008.
- मिराशी, वा. वि., जर्नल ऑफ न्युमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया, खंड : ३४, वाराणसी.
- पाठक, ए. एस. संपा., महाराष्ट्र प्राचीन काळ (खंड १), दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.
समीक्षक : मंजिरी भालेराव
भोकरदन Bhokardan (Bhogvardhan)
भोकरदन हे ठिकाण जालना जिल्ह्यातील केळना नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. प्राचीन ‘भोगवर्धनʼचे पुरावशेष नदीच्या दोन्ही बाजूंना पांढरीच्या टेकाडांच्या रूपाने दृष्टीस पडतात. हे स्थल औरंगाबादपासून ६४ किमी. अंतरावर असून अजिंठा मार्गावर आहे. सातवाहन काळात हे एक प्रमुख व्यापारी केंद्र असल्याचे १९५८-५९ मध्ये विख्यात पुरातत्त्वज्ञ मधुसूदन देशपांडे यांच्या लक्षात आले. हे केंद्र प्राचीन व्यापारी मार्गावर होते व उज्जैन आणि पैठण या तत्कालीन महत्त्वपूर्ण केंद्रांशी तसेच जुन्नर, कार्ले, कान्हेरी, कल्याण इत्यादी केंद्रांशी जोडले गेले होते. मध्य प्रदेशातील सांची व भारहूत येथील शिलालेखांत या केंद्राचा येथील दानकर्त्यांच्या अनुषंगाने उल्लेख आढळतो. त्याचप्रमाणे मार्कंडेय पुराणातही भोगवर्धनचा उल्लेख येतो. येथे बौद्धधर्मीयांचे अनुयायी मोठ्या संख्येने राहत असावेत, असेही अनुमान केले गेले आहे. प्राचीन भोगवर्धन हे सध्याचे भोकरदन असल्याची खात्री होण्यासाठी, तसेच तत्कालीन भोगवर्धनचे महत्त्व जाणून घेण्याकरिता येथे १९७३-७४ या कालावधीत उत्खनन केले गेले. नदीच्या डाव्या भागाला, आलापूर या गावाच्या हद्दीत असलेल्या दोन पांढरीच्या टेकाडांचे पुरातत्त्वज्ञ शांताराम देव व रमेश गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे विस्तृत उत्खनन करण्यात आले.
उत्खननात दोन कालखंड आढळले. पहिल्या कालखंडात सातवाहनांचा आद्य व उत्तर काळ; तर दुसऱ्या कालखंडात क्षत्रपांच्या उत्तर काळाचे पुरावशेष निदर्शनास आले. पहिल्या आद्य सातवाहन काळातील वास्तूअवशेषांनुसार यांची घरे आकाराने लहान, भिंती मातीच्या तर लाकडी खांबांच्या आधारावर कवेलू आच्छादित छप्पर होते. संपूर्ण घराची योजना कशी होती, याची कल्पना करता आली नाही; मात्र सातवाहनांच्या उत्तर काळातील अवशेष अधिक बोलके असून त्यांनुसार तत्कालीन समृद्ध भोगवर्धनच्या वैभवाची कल्पना करता येते. या काळातील घरे आकाराने मोठी, विटांच्या भिंतींची व योजनापूर्वक पायाभरणी केलेली आढळतात. या घरांची छपरे कवेलू आच्छादित होती. प्रत्येक कवेलू लाकडी वाशांवर घट्ट टिकून राहाण्याकरिता कवेलूंना दोन जागी भोक असे; जेणेकरून ती तारांनी लाकडी वाशांना बांधता येत. ही छपरे लाकडी खांबांच्या आधारावर होती. सर्वसाधारण घर पडवी, बैठकखोली व स्वयंपाकघर अशा तीन भागांत विभागले होते. स्वयंपाकघरात धान्य व इतर काही वस्तू वा पाणी यांची साठवणूक करण्याकरिता मोठाली कुंडे होती. तसेच स्वयंपाकघरातील वापरलेल्या पाण्याचा निचरा होण्याकरिता दोन प्रकारच्या शोषणकुंडांची व्यवस्था दिसून आली. पहिल्या प्रकारामध्ये भाजलेल्या मातीच्या कड्या एकावर एक ठेवून विहिरसदृश आकार दिलेला होता; तर दुसऱ्या प्रकारामध्ये मातीच्या कड्यांच्या जागी विटांचा वापर करून विहिरसदृश रचना केलेली होती. अशा स्वरूपाच्या रचनांमुळे सांडपाणी जमिनीत शोषून घेतले जाई. अशा प्रकारच्या व्यवस्थेमुळे सांडपाणी परिसरात न पसरता जमिनीमध्ये त्याचा निचरा होई. वसाहतीचा विस्तार मात्र योजनापूर्वक आढळत नाही. पाच घरांचा समूह तसेच सभोवताली अरुंद रस्ते अशी वसाहतरचना होती.
सातवाहनांच्या भरभराटीच्या काळात मातीच्या भांड्यांचे असंख्य प्रकार आढळतात. रोमन मद्यकुंभ, रेड पॉलिश वेअर व मेगॅरियन वेअरसारख्या भांड्यांचे अवशेष रोम देशाशी असलेले सांस्कृतिक तसेच व्यापारी संबंध अधोरेखित करतात. विविध धातूंची सु. ४०० नाणी, निम-मौल्यवान पाषाणांपासून घडवलेले १००० मणी, असंख्य अर्चनाकुंडे, कानातील अलंकार, शंखाच्या बांगड्या, बौद्धधर्माशी निगडित प्रतीके असलेले दगडी पाटे मिळतात. यांव्यतिरिक्त काही धान्यांचे नमुने आढळले आहेत. यावरून तत्कालीन आर्थिक परिस्थितीची कल्पना करता येते.
भोकरदन उत्खननातील सर्वांत उल्लेखनीय वस्तू म्हणजे अप्रतिम हस्तिदंताची स्त्री-प्रतिमा कोरलेली आरशाची मूठ. ही प्रसाधन या वर्गात मोडणारी वस्तू प्रथमच स्तरनिबद्ध संदर्भासह अवगत झाल्याने तिचा काळ निश्चितपणे सांगता आला. त्याचप्रमाणे भोकरदन हे हस्तिदंतकलेचे एक केंद्र होते, असे अनुमानही करता आले. पाँपेई (इटली) व तेर (महाराष्ट्र, भारत) येथे सापडलेल्या हस्तिदंती प्रतिमांचे साधर्म्यही नोंद घेण्यासारखे आहे.
सातवाहन काळात भोकरदन विविध कलाकुसरीचे तसेच विविध उद्योगधंद्यांचे केंद्र होते, मात्र सातवाहनांच्या अस्तानंतर येथील वैभव लयास गेले. इसवी सनाच्या आठव्या शतकात येथे शैवपंथीयाचा प्रभाव होता, असे शेजारी असलेल्या शैलगृहावरून सांगता येते. मध्ययुगीन काळात येथे पुन्हा वसाहत झाली.
संदर्भ :
- Deo, S.B. & Gupte, R.S. Excavations at Bhokardan (Bhogvardhan): 1973, Nagpur University, Nagpur, 1974.
- Deotate, B.C., Joshi, P.S. & Parchure, C.N. Glimpses of Ancient Maharashtra, Bharatiya Itihas Sankalan Samitee and Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune, 2013.
समीक्षक – अरुणचंद्र पाठक
गौरांगपटणा (Gaurangapatna)
ओडिशातील मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे ओडिशातील चिल्का सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रारंभिक ऐतिहासिक काळातील एक बंदर असून ते गंजाम जिल्ह्यात आहे. बंगालच्या उपसागरापासून दूर असल्याने चिल्का सरोवरात गौरांगपटणा बंदरांसारख्या ठिकाणी जहाजांना सुरक्षित जागा उपलब्ध होती. गौरांगपटणाचे पुरातत्त्वीय स्थळ चार हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. बंदराची जागा दोन टेकड्यांच्या मध्यभागी असून ते दूर अंतरावरून सहज ओळखता येते. या दोन टेकड्यांच्या मध्यभागी प्राचीन काळात पाण्याचा एक प्रवाह असल्याने तेथे नौका सुरक्षितपणे उभ्या राहू शकत असत; तथापि ओडिशातील प्राचीन अथवा मध्ययुगीन बंदराच्या यादीत गौरांगपटणाचा उल्लेख आढळत नाही. सध्या गौरांगपटणा हे मच्छिमारांचे छोटे गाव असून ते अलीकडच्या काळातील आहे.

सन २०१५ मध्ये उत्कल विद्यापीठातील किशोरकुमार बासा व डेक्कन कॉलेजमधील रबींद्रकुमार महंती यांनी गौरांगपटणा येथे उत्खनन केले. तसेच या उत्खननात कटकच्या रेव्हेन्शा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. येथे चार ठिकाणी केलेल्या उत्खननात सुट्या विटा व जांभ्या दगडाचे काही तुकडे मिळाले असले, तरी कोणत्याही वास्तूचा अथवा बांधकामाचा पुरावा आढळला नाही. मातीची भांडी सर्वसाधारणपणे शिशुपालगड व ताळपाडा या प्रारंभिक ऐतिहासिक स्थळांवरील भांड्यांशी साम्य असणारी होती. मातीच्या भांड्यांमध्ये झाकणांना गुंडीप्रमाणे भाग असलेली भांडी (Knobbed Ware) वैशिष्ट्यपूर्ण असून ती प्रारंभिक ऐतिहासिक काळाची निर्देशक आहेत. मातीच्या भांड्यांवरून गौरांगपटणा येथील पहिली वस्ती इ.स.पू. सहावे ते तिसरे शतक या काळातील होती. वस्तीचा दुसरा कालखंड प्रारंभिक ऐतिहासिक असून गौरांगपटणाच्या बहुतेक सर्व भागांत या काळात वस्ती होती. गौरांगपटणाला काही काळ वस्ती नव्हती. तिसरा व शेवटचा कालखंड मध्ययुगीन असून या स्तरांमध्ये मिळालेली मातीची भांडी माणिकपटणा येथे मिळालेल्या भांड्यांप्रमाणे होती.

प्राण्याच्या अवशेषांमध्ये चिंकारा, काळवीट, चितळ, सांबर, बकरी यांची हाडे, अनेक प्रजातींच्या खाण्यायोग्य मृदुकाय कवची प्राण्याच्या शिंपल्यांचा, दोन प्रजातींच्या खेकड्यांच्या नांग्यांचा, ऑलिव्ह रिडले कासवांच्या पाठींच्या तुकड्यांचा व शार्क माशांच्या हाडांचा समावेश होता. त्यात मेरिट्रिक्स मेरिट्रिक्स (Meretrix meretirix) या प्रजातीचे शिंपले मोठ्या प्रमाणावर होते. तसेच समुद्रात आढळणाऱ्या समुद्री गाय (Dugong dugon) या प्राण्याची हाडे मिळाली. गौरांगपटणाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे फाविया व हेलिओपोरा या दोन प्रवाळ प्रजातींचे तुकडे मिळाले. या प्रवाळ प्रजाती अंदमानजवळच्या समुद्रामध्ये आढळतात. या पुराव्यावरून असे दिसते की, गौरांगपटणा हे केवळ स्थानिक मच्छिमारांचे किनारी गाव नसून त्याचे बंगालच्या उपसागरातील व्यापाराशी संबंध असावेत.
संदर्भ :
- Mohanty. R. K.; Basa, Kishor K.; Pattanayak, Manas Ranjan; Singh, Ranjana Rani; Behera, Kunil Kumar; Joglekar, P. P.; Jena, Prasant Kumar & Smith, Monica L. ‘Excavations at the Early Historic Coastal Site of Gauranga Patana, Chilka Lake, Odishaʼ, History Today, 19: 70-77, 2018.
- Ray, H. P. ‘Maritime Archaeology of the Indian Ocean: An Overviewʼ, Tradition and Archaeology: Early Maritime Contacts in the Indian Ocean ((Ray, H. P. &. Salles, J. F. Eds.), pp. 1-10, New Delhi, 1996.
समीक्षक : शंतनू वैद्य








.jpg)
.jpg)



























































































































































No comments:
Post a Comment