Friday, August 8, 2025

कातळ खोद चित्र

 कातळ खोद चित्र :-
    इंग्रजी भाषेत जी ‘रॉक आर्ट’ म्हणून ओळखली जाते तिला मराठीत ‘कातळ खोदशिल्प’ असे म्हटले जाते. ( सध्या अनेकजण यांना कातळशिल्प म्हणतात. पण शिल्प म्हणजे त्रिमीती मुर्ती या अर्थाने आहे. त्यामुळे यापुढे कातळशिल्प असे न म्हणता आपण त्याला कातळ खोद चित्र असा शब्द वापरणार आहोत ) याचे शास्त्रीय नाव ‘पेट्रोग्लिफ्स’ असे आहे. ग्रीक भाषेतला हा शब्द असल्याने ग्रीक भाषेत पेट्राचा अर्थ पाषाण आणि ग्लिफीन म्हणजे कोरणे असा आहे. निसर्गातल्या पाषाणावर मानवाने कोरलेल्या खुणा म्हणजे ‘पेट्रोग्लिफ्स’ होय. सर्वसाधारणपणे अशी शिल्प ही गुहेच्या भिंंतीवर किंवा उभ्या पाषणाच्या पृष्ठभागावर कोरली जातात. परंतु, कोकणात ती आकाशाच्या छताखाली, कातळावर कोरली गेली आहेत. मानवाच्या कलात्मक उत्क्रांतीचा प्राथमिक टप्पा म्हणून या शिल्परचनेकडे पाहिले जाते. कातळ सड्यांवर कोरून निर्माण केलेल्या द्विमितीय चित्रांना शास्त्रीय भाषेत पेट्रोग्लिफ्स असे म्हणतात. 
   अश्मयुगातील किंवा प्रागैतिहासिक काळातील मानवाने या आकृत्या नक्की कोणत्या कालखंडात कोरल्या असाव्यात याची निश्चिती नाही. तरी साधारण इसवी सन पूर्व ३५ हजार ते दहा हजार वर्षांपूर्वीचे शिल्प असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हा १० हजार वर्षांपूर्वीच्या मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील ज्ञानाचा मोठा खजिना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या चित्रांमधील विविध रचना, त्यांचे आकार, शैली, मिळालेली दगडी हत्यारे याच्या आधारे भारताच्या प्रागैतिहासिक कालखंडावर नव्याने प्रकाश टाकला जाऊ शकतो. पूर्वजांच्या पाषाणखुणा असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण गूढ रचनांचा शोध कसा लागत गेला, कोणत्या संकेतांच्या आधारे स्थानिक अभ्यासक वेगवेगळ्या रचनांपर्यंत पोहोचले, त्याच्याशी जोडलेल्या आख्यायिका कोणत्या आहेत, या ठेव्याच्या संरक्षणासाठी काय केले जात आहे, या गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 
या प्रकारची चित्रे जगभरात आढळली आहेत. परंतु, कोकणातील कातळ खोदचित्रे आपले वेगळे अस्तित्व दाखवतात. अश्मयुगातील किंवा प्रागैतिहासिक काळातील मानवाने या आकृत्या नक्की कोणत्या कालखंडात कोरल्या असाव्या त्याची निश्चिती अद्यापही झालेली नाही.
तसेच या आकृत्या कोरण्यामागे काय कारण होते, त्या कशासाठी कोरल्या, कशा पद्धतीने कोरल्या, इत्यादी अनेक प्रश्न आजच्या तारखेला अज्ञात आहेत.
रत्नागिरीपासून गोव्यापर्यंतच्या परिसरातील ही कातळशिल्पे कधी खणली? कोणी खणली? का खणली? कशासाठी खणली? हा कुतूहलाचा विषय आहे. अनेक ठिकाणी ही कातळशिल्पे स्थानिक लोकांनी पांडवांशी जोडली आहेत. ‘पांडवांचो सारीपाट’, ‘लिवलेला काप’, ‘महापुरुष’ अशा वेगवेगळ्या नावांनी ही कातळशिल्पे ओळखली जातात. खरे तर ही कातळशिल्पे नसून रेखाचित्रे आहेत. ही कातळचित्रे मानवाला शिल्प घडविता येण्यापूर्वीची प्राथमिक पायरी असली पाहिजे. त्यामुळे ही कातळचित्रे काही हजार वर्षांपूर्वीची असू शकतात. यांना ‘कातळशिल्प’ म्हणण्यापेक्षा ‘कातळचित्रे’ म्हणणे अधिक योग्य आहे. ही उठावाची चित्रे आहेत. चित्रकलेकडून शिल्पकलेकडे प्रवास करताना कधीतरी मधल्या काळात मानवाने या कातळचित्रांच्या निर्मितीस सुरुवात केलेली असली पाहिजे.
कोकणातील कातळ खोदचित्रामध्ये प्राणी, पक्षी, मासे, इत्यादी आकृत्या प्रामुख्याने चित्रित केल्या आहेत. त्यामुळे शिकारी आणि मासेमारी करून उपजीविका करण्याच्या काळातील ही कला असावी, असा कयास करता येतो.
कोकणातील ही कातळशिल्पे अरबी समुद्र आणि लगतचा सह्याद्री या भूभागातील रत्नागिरी ते सिंधुदुर्ग परिसरातील जवळपास १७० किमी लांब आणि २५ किमी रुंद पट्ट्यात आढळली आहेत. पुढे गोवा आणि कर्नाटकामध्येही कातळशिल्पे आहेत.
   हि चित्र मुख्यतः कोकणात पहायला मिळतात. अशा प्रकारच्या चित्ररचनांकडे मानवाच्या कलात्मक उत्क्रांतीचा प्राथमिक टप्पा म्हणून पाहिले जाते. मानवी जीवनाच्या प्रदीर्घ इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात भौगोलिक व सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न असलेल्या जगाच्या सर्वच भागांत पेट्रोग्लिफ्सची निर्मिती करण्यात आली आहे. सामान्यतः ही कला गुहेच्या भिंतींवर, उभ्या पाषाणाच्या बाजूंवर कोरलेली आहेत. परंतु कोकणात आढळणाऱ्या या कलेचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण म्हणजे इथे आढळणाऱ्या चित्ररचना तत्कालीन मानवाने उघड्या आकाशाच्या छताखाली कातळ सड्याच्या पृष्ठभागावर आडव्या स्वरूपात कोरल्या आहेत.
        कोकणातील किनाऱ्याजवळच्या जांभ्या खडकांच्या खुज्या/कमी उंचीच्या पठारांना स्थानिक भाषेत सडा असे म्हणतात. जांभ्या खडकाच्या सच्छिद्रतेमुळे या पठारांची पाणी धारण करण्याची क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे या सड्यांवर खुरट्या वनस्पती, पावसाळ्यानंतर उगवणारे गवत या व्यतिरिक्त वृक्षराई फारच अभावाने आढळते. या कारणांनी या पठारांवर आजही फारशी मनुष्यवस्ती आढळत नाही. अशा या सड्यांवर अश्मयुगीन मानवाच्या पाऊलखुणा म्हणजे कातळ-खोद-चित्रे मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. 
       कोकणभूमीची निर्मिती श्री विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांनी केली, असे उल्लेख प्राचीन साहित्यातून आपल्यासमोर येतात. भगवान परशुरामांच्या आईचे- रेणुकेचे नाव कुंकणा असे होते. त्यावरून या भूभागाला कोकण असे नाव पडले, असे उल्लेख पुराणातून येतात. अपरान्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाला इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकापासून कोकण या नावाने ओळखले जाते. अपर या शब्दाचा अर्थ पश्चिम असाही आहे. पश्चिमेच्या शेवटच्या टोकाचा (अन्त) प्रदेश म्हणजे अपरान्त. आजपर्यंत आपण कोकणाचा हा इतिहास शिकत, ऐकत आलो आहोत. परंतु अलीकडे आढळून येत असलेल्या कातळ-खोद-चित्रांमुळे कदाचित कोकणाचा इतिहास नव्याने लिहावा लागेल.

  

  आज ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे चार जिल्हे म्हणजेच कोकण म्हणून ओळखले जाते. भौगोलिकदृष्ट्या सह्याद्री आणि अथांग महासागर यामधील चिंचोळी पट्टी म्हणजे कोकण. डहाणू ते महाड या भागाला उत्तर कोकण, तर कशेडी घाटापासून सिंधुदुर्गातील तेरेखोलच्या खाडीपर्यंतच्या भागाला दक्षिण कोकण म्हणून ओळखले जाते. हवामानदृष्ट्या हा प्रदेश सारखाच असला, तरी उत्तर कोकण व दक्षिण कोकण हे प्रदेश भू-शास्त्रीयदृष्ट्या भिन्न व्यक्तिमत्त्व असलेले प्रदेश आहेत. कोकणाची ओळख असलेला जांभा दगड हा प्रामुख्याने दक्षिण कोकणात आढळून येतो. दक्षिण कोकणाचा हा जांभ्या दगडाचा भूप्रदेश आपल्या अंगा-खांद्यावर, पोटात अनेक रहस्ये घेऊन बसला आहे. त्याचबरोबर हा प्रदेश वैविध्यपूर्ण बाबी, जैवविविधता आणि संस्कृतीच्या विविध अंगांनी ओतप्रोत भरलेला आहे. खरे सांगायचे झाले, तर उभ्या महाराष्ट्रात कोकणासारखा प्रदेश नाही. परंतु ठराविक ठिकाणे, गोष्टी या पलीकडचा कोकण प्रदेश कोकणातील लोकांनाच माहिती नाही. 







    कोकणात जांभ्या दगडाच्या सड्यावर आढळून येतो. 2000 हून अधिक चित्रांची नोंद करताना अनेक मुद्द्यांचा अभ्यास करताना अनेक बाबी सामोर्या आल्या. या चित्रांची त्यांच्या आकारानुसार विभागणी केली. तेव्हा आढळून आले की, ह्यामध्ये मानवी आकृती आहे, भौगोलिक आकृत्या आहेत तसेच सोबतीने अनेक प्राणी आणि पक्ष्यांचेसुद्धा अंकन केलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ह्यामध्ये जे काही प्राणी कोरले आहेत ते एक तर आकाराने जेवढे असतात तेवढे आहेत किंवा त्याहून जास्त मोठे दाखवले गेले आहेत. आता ह्यामध्ये एकशिंगी गेंडा, हत्ती, हरिण वर्गातील प्राणी, विविध पक्षी, जलचर, उभयचर असे विविध प्रकार दिसून येतात. ह्या चित्रांसोबतच त्या काळी मानवाने शिकार करण्यासाठी बनवलेली हत्यारेसुद्धा आढळून येत आहेत. ह्याच्या कालखंडाबाबत जरी आता काही निश्चित माहिती हातात नसली तरी समोर येणारे पुरावे हेच सांगतात की, ही चित्रे कोकणात राहणार्‍या अश्मयुगीन माणसाने कोरलेली असावीत. 
       नाग, ससा, खेकडा, सांबर, कोल्हा, चित्ता, हत्ती, रानडुक्कर, अनेक प्रकारचे मासे व पक्षी यासारखी अनेक चित्रे यात आढळतात. प्रामुख्याने यात पाळीव प्राणी आढळत नाहीत. फक्त जंगलात शिकार केले जाणारे प्राणी या कातळचित्रांमध्ये आढळतात. त्यामुळे, शिकार करून त्यावर आपला निर्वाह करणार्‍या मानवसमूहाने ही चित्रे कोरली आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होतो. दाभोळच्या कातळशिल्पात मानवी आकृतीचा फक्त कमरेखालचा भाग कोरलेला आढळतो. प्रामुख्याने हे स्त्रीचे चित्रण असावे, असे वाटते. तिच्या कमरेवर मेखलेप्रमाणे शिल्पांकन आढळते. तिच्या पायातही तोड्यासारखे कोरीवकाम आढळते. आजवर झालेल्या सर्व उत्खननात नवाश्मयुगापासून सिंधू संस्कृतीपर्यंतच्या काळातील मातीच्या मातृदेवता खूप मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. त्यांची पूजाअर्चा होत असल्याचेही संशोधनातून आढळले आहे. प्रसिद्ध संशोधक डॉ. रा.चिं. ढेरे यांनी आपल्या पुस्तकात लज्जागौरीविषयी खूप माहिती दिली आहे. कोकणात मध्ययुगीन कालखंडात तांत्रिक शाक्त संप्रदायाचे मोठे प्राबल्य होते. त्यामुळे दाभोळ येथील हे कातळशिल्प मातृदेवता असावी का? येथे तांत्रिक साधना होत असावी का? असेही प्रश्न उपस्थित होतात.
        ह्यातीलच नऊ साइट्स आता जागतिक वारसा म्हणून युनेस्कोच्या प्रस्तावित यादीत नोंदवल्या गेल्या आहेत. त्यातील सात ह्या रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. एक सिंधुदुर्गातील आणि एक गोव्यातील आहे. आता युनेस्कोसारख्या संस्थेनेसुद्धा ज्यांची दखल घेतली त्या कातळखोद चित्रांत एवढे काय वेगळेपण आहे? किंवा त्यांचे पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्व काय? ते आपण जाणून घेऊ. कोणत्याही ठिकाणी पुरातत्त्वीय अभ्यास करताना विविध गोष्टी विचारात घेऊन तो अभ्यास करायला लागतो. आधीच सांगितल्याप्रमाणे मंदिरे, एकाश्म मंदिरे ह्यांची बांधणी कधी केली गेली, कोणी केली वगैरे बर्‍यापैकी बाबी लिखित स्वरूपात उपलब्ध असतात; पण जेव्हा एखादा पुरातत्त्वज्ञ त्याच्यापल्याड जाऊन अजून जुन्या गोष्टींचा अभ्यास करतो तेव्हा त्याबाबतचे पुरावे त्या भागात सापडणे गरजेचे असते. हे पुरावे सापडणे हे पुन्हा एकदा त्या भागाच्या पर्यावरणीय आणि वातावरणातील बदलांवर अवलंबून असते. भारतातील सगळ्यात जुने पुरावे हे राजस्थानमध्ये सापडतात, कारण तेथील वातावरण लाखो वर्षे जुन्या पुराव्यांना शाबूत ठेवण्यासाठी योग्य म्हणजेच शुष्क, कोरडे आहे. कोकणात ह्याच्या आत्यंतिक विरुद्ध परिस्थिती आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस आणि उष्ण कटिबंधीय भाग. कोकणात पुरातत्त्वीय अभ्यास न होण्याचे हे एक खूप महत्त्वाचे कारण आहे. कोकणातील कातळखोद चित्रे एवढ्या प्रतिकूल वातावरणात राहिली कशी, ह्याचेही उत्तर त्या जांभ्या खडकात आहे. जांभा दगडाला सच्छिद्रता असल्या कारणाने नैसर्गिक झीज अत्यंत कमी आहे म्हणूनच एवढी हजारो वर्षे ही चित्रे टिकून राहिली असावीत.कातळखोदचित्रांसोबत  काही दगडी हत्यारेसुद्धा सापडली. त्याचा शोध मात्र फारच कठीण होता; पण त्याने एक गोष्ट नक्की केली, की इसवीसनपूर्व २०००० - ५००० ह्या कालखंडातमानवाचे कोकणातल्या सड्यावर वास्तव्य नक्की होते; पण माणसाला जगायला ज्या प्रकारचे वातावरण लागते, तसे वातावरण तेव्हा होते का? कसा जगला माणूस आणि सोबतच ही चित्रांमधून दिसणारी जीवसृष्टीसुद्धा? ह्या सगळ्यांची उत्तरे कातळखोद चित्रांमधून आपल्याला मिळतात आणि हेच ह्या कातळखोद चित्रांचे वैशिष्ट्य आहे जे जगाला आता दिसून येते आहे.
कातळशिल्प समतल करण्यासाठी कलाकाराने कोणते साधन वापरले असेल? कसल्याही लोखंडी हत्याराविना असे अचूक कोरीव काम करणे अवघड आहे. हे चित्र काढण्यासाठी माणसाला भूमितीची व गणितीय ज्ञानाची आवश्यकता आहे? त्याविना अशी भौमितिक चित्र कोरणे कसे शक्य व्हावे? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत आपले निष्कर्ष मांडले. या कातळशिल्पाचा कर्ता चांगलाच प्रगत मानव असला पाहिजे. हे कातळशिल्प द्विमीतीय चित्रकलेकडून त्रिमितीय शिल्पकलेच्या दिशेने मानवाचा सुरू असलेला प्रवास अधोरेखित करते. वर्तुळ कोरण्यासाठी कलाकाराला भूमितीय गणिताचे ज्ञान आवश्यक आहे. अंक गणिताचीही माहिती असायला हवी. मोजपट्टी वापरण्याचे ज्ञान आवश्यक आहे. अन्यथा इतके मोठे चित्र कोणत्याही साधनाविना, गणिताविना काढणे अशक्य आहे. प्राण्यांच्या आकाराविषयीचे शरीरशास्त्रीय ज्ञान हवे. हे ज्ञान मिळविण्यासाठी तत्कालिन मानवाला आवश्यक ती स्थिरता व समृद्ध जीवन उपलब्ध असणे आवश्यक आहे,
    प्राण्यांचे आकार हे जिवंत प्राण्याच्या आकाराएवढे खोदलेले दिसतात. काही ठिकाणी हत्ती आणि वाघ यांचे केलेले अंकन अचंबित करते. त्याचा अर्थ ज्या काळात ही चित्रे खोदली गेली त्याकाळात त्या परिसरात हत्ती आणि वाघ हे असणार! मगर, कासव आणि मासे यांची चित्रेसुद्धा आढळतात. स्थानिक लोकांच्या समजुतीनुसार ती खोदचित्रे पांडवांनी वनवासात असताना खोदलेली आहेत. किंवा ती चित्रे तत्कालीन शेतकरी व मेंढपाळ यांनी त्यांच्या पशुधनाच्या रक्षणासाठी खोदली असावीत.अनेक ठिकाणी आश्चर्यकारक अशा प्रमाणबद्ध भौमितिक अमूर्त रचना सापडल्या आहेत. अशा रचना कोरणारा मानव प्रगल्भ असला पाहिजे. बऱ्याचशा रचनांमध्ये चौकोन किंवा आयतांमध्ये आणखी काही चौकोन आखून त्यात नागमोडी रेषा खोदलेले शिल्पपट्ट आढळतात. गूढ नकाशांप्रमाणे या रचना भासतात. काही ठिकाणी वर्तुळे (circles), चक्री वर्तुळे (spirals), चक्रव्युह ( labirynths ) आढळून येतात. यांचा संबंध आकाशातील ग्रहतारे यांच्याशी किंवा खगोलांशी असावा का, हासुद्धा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
     सर्व खोदचित्रांमध्ये मानवी चित्रांचे अंकन हे तुलनेने जास्त आहे. काही ठिकाणी माणसाचा आकार असून हात हे शरीराला चिकटलेले आहेत. डोके मात्र काहीसे उंच आणि निमुळते दिसते. तो कोणी परग्रहावरील मानव असावा असा सहज भास व्हावा इतके ते चित्र हुबेहूब खोदलेले आहे. काही ठिकाणी योगक्रियेमध्ये असलेल्या षट्चक्रांचे सांकेतिक अंकन केले असावे असे वाटते. तेथे मानवाचा देह फक्त डोक्यापासून कंबरेपर्यंत दाखवला आहे आणि त्यात सहा चक्रे खोदलेली दिसतात. अर्थात तो सगळा समजुतीचा भाग आहे व ते चित्र पाहून केलेला तो केवळ अंदाज आहे.

कोकणातील या कातळ- खडकातील चित्रांमध्ये अनाकलनीय रचना, मानवाकृती, पक्षी, समुद्री जीव, नागमोडी सर्प, इत्यादी प्रकारचे आकृती दिसतात. त्या आकारानेही प्रचंड मोठ्या आहेत. कोकणात आढळणारी प्रत्येक ठिकाणची शिल्पे वेगवेगळी आहेत. यापूर्वी जगामध्ये इतर ठिकाणी आढळलेली शिल्पे तुलनात्मक दृष्ट्या मऊ प्रकारच्या दगडात कोरलेली आहेत. पण, कोकणातील शिल्पे कोरलेला जांभा दगड त्यामानाने कठीण आहे. हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच प्रदीर्घ कालावधीत त्यावर ऊन-पाऊस, थंडी-वारा अशा वातावरणीय बदलांचा परिणाम होऊनही ती अस्तित्व टिकवून आहेत. कातळशिल्पातील मानवाकृतीला स्थानिक लोक गावराखा किंवा पाच पांडव सुद्धा म्हणतात.
   कोकणात अनेक ठिकाणी त्यांचा आढळ आहे. कातळशिल्पांचे प्रयोजन काय होते? ती कोणी आणि का खोदली? हे अजून न उलगडलेले कोडे आहे. कातळशिल्पांच्या जवळ अंदाजे दोनशे मीटर इतक्या त्रिज्येमध्ये खोल दगडी विहीर आढळते. हा नियम नव्हे, परंतु तशी ती बऱ्याच ठिकाणी आढळते. ही शिल्पे खोदणाऱ्या लोकांसाठी ती सोय केली असावी.
 आदिमानवाने विविध शिल्पे कोरून ठेवलेली आहेत. ती कसली चित्रे आहेत, त्यातून काय प्रतीत होते हे सांगणे अवघड आहे. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती खोदचित्रे हे गूढ तर आहेच; शिवाय, ते एक मोठे नवलसुद्धा आहे. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर तशा प्रकारचे कोरीव काम केलेले सर्वत्र आढळते. परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे खास करून कोकणातच पाहण्यास मिळतात. ह्या खोदचित्रांचे स्वरूप, त्यांचा आढळ, आणि त्यांच्यासंबंधी स्थानिक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या विविध दंतकथा...
"जेव्हा आपण पुरातत्वशास्त्राच्या अंगानं बघतो तेव्हा आपल्याकडे उत्खननं केली जातात. त्यात आपण खोल खाली जाऊन सांस्कृतिक क्रम आहे तो शोधतो. इथे सडा आहे सगळीकडे. माती कुठेच नाही की जिच्यात मानवी अस्तित्वाच्या खुणा मिळतील. थोडीफार हत्यारं मिळाली आहेत, पण उत्खननात जे अन्डिस्टर्ब्ड लेयर्स मिळाल्या पाहिजेत, तसं इथे मिळत नाही. किमान शिल्पांच्या आसपास मिळत नाही. म्हणून आपल्याला इतर प्रकारच्या गोष्टी वापरायला लागत आहेत. त्यासाठी आर्ट हिस्टॉरिक मेथड्स वापरायचा प्रयत्न चालु आहे.
ज्या चित्रपाशी आता आपण उभे आहोत त्याकडे बघतांना आपल्याला वाघासारखे दोन मोठे महाकाय प्राणी दिसतात आणि मधे तुम्हाला एक मानवी आकृती दिसते. त्यात जी सिमेट्री आहे ती त्यांनी विलक्षण साधलेली आहे. हे करणं जिकीरीचं काम आहे. त्यांनी आऊटलाईनवरुन तो एक उठाव दिलेला आहे. एम्बॉस केलेला आहे. आत वेगवेगळे भौमितिक आकार दिसतात. जो मूळचा वाघ आहे त्यामध्ये वेगळेपण आणण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे. यात माणसांचं आणि पशूंचा एक संबंध आपल्याला दिसतो आहे"
कातळशिल्पं तयार करणारा माणूस कुठे राहायचा असा प्रश्न आल्यावर त्याकाळचा मानव गुहेत राहात असावा असा समज असतो. त्यामुळे या परिसरात कुठे गुहा आहेत का याचा शोध सुरू झाला. तो राहाण्याची ठिकाणं शोधली जाऊ लागली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळोशी येथे अशा प्रकारच्या गुहेचा शोध घेण्यात आला. शिल्पं कोरण्यासाठी या मानवानं कातळाची का निवड केली? त्यातून त्याला काय सांगायचं आहे याचा शोध घेणं सुरू आहे. केळोशी येथील या गुहेत आदिम काळातली हजारो हत्यारं सापडली आहेत. त्यासाठी वापरलेले दगड जवळपासच्या नदीपात्रातूनच आणली असावीत असा अंदाज आहे. त्या काळात माणूस याच गुहांमध्ये बसून हत्यारं बनवत असावा असं तज्ज्ञांना वाटतं.
दोन ठिकाणी  गुहेत उत्खनन केल्यावर खूप सारी दगडी हत्यारं मिळाली. जवळपास हजाराच्या संख्येनं दगडी हत्यारं मिळाली. त्यानंतर हे मटेरियल कुठनं आणलं असेल याचा शोध सुरु केला गेला. हे कोकणात मिळणारं मटेरियल नाही किंवा सिंधुदुर्गात मिळणारं मटेरियल नव्हतं. कुठं मिळतं ते? तर जिथे वॉटर बॉडी आहे, नाला आहे, नदी आहे अशा ठिकाणी मिळतात. त्याचा शोध घेतला. तर तो दोन किलोमीटर नदीपात्रातच मिळाला. यावरुन असा अंदाज बांधला गेला की हा माणूस तिकडनं दगडं उचलून या गुहेत आणायचा आणि गुहेत बसून तो दगडी हत्यारं बनवत होता. त्यामुळं याला पुष्टी मिळाली की ही हैबिटेशनल साईट होती. इथं माणूस राहिला होता बरीच वर्षं. आणि इथं बसून तो हत्यारं बनवत होता."
 कोकणात आतापर्यंत  २५०० च्या सुमारास चित्रे आढळून आली आहेत, त्यामध्ये विविध प्रकार आढळून आलेले आहेत. जसे की मानवाकृती, भौमितिक आकृत्या आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी. काही पुराजीव अभ्यासकांच्या आणि चित्रकार कलाकार लोकांच्या म्हणण्यानुसार ही काढलेली चित्रे ही first hand drawing ह्या सदरात मोडणारी अशी आहेत, मेमरी drawing नव्हेत. म्हणजेच माणूस कुठे तरी एखादा प्राणी बघून आला आणि मग आठवून आठवून त्याचे चित्र काढले, अशी ही चित्रे नव्हेत. जे काही प्राणी, पक्षी तो माणूस दररोजच्या व्यवहारात पहात होता, अनुभवत होता, ते प्राणी त्याने अत्यंत बारीक बारकाव्यानिशी कोरलेले दिसतात. येथे हत्ती दिसतो. साधारणपणे बाराएक ठिकाणी हत्तीचे अंकन आहे. विविध आकार पाहता ते विविध वयांतील असावेत असे वाटते. सद्यःस्थितीत हत्ती कोकणात अस्तित्वात नाही. हा आदि दक्षिणेकडे सिंधुदुर्ग गोवा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर दोडामार्ग वगैरे भागांत दिसतात तेवढेच. रत्नागिरीत तर नक्कीच नाहीयेत. अशीच बाब एकशिंगी गेंड्याच्या बाबतीत. एकशिंगी गेंडा जो आता फक्त आसाममध्ये दिसून येतो, त्याच्या आतापर्यंत सहा आकृत्या रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आलेल्या आहेत. साधारणपणे इसवीसनपूर्व २००० पर्यंत गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्र भागात गेंड्याचे अस्तित्व होते असे पुरावे विविध रूपांत आढळले आहेत; पण कोकणात गेंडा राहत होता ह्याचा पुरावा हा ह्या कातळखोद चित्रांच्या रूपाने समोर आला आहे. ह्या दोन महत्त्वाच्या प्राणांच्या आकृतीसोबतच एक आकृती मात्र अत्यंत कोड्यात टाकणारी आहे ती म्हणजे कशेळी येथे सापडलेली पाणघोडासदृश आकृती. काही पुराजीव अभ्यासकांच्या मते ते १२ फूट लांब आणि ५ फूट उंचीचे चित्र हे पाणघोड्याचे असावे. आता पाणघोड्याच्या अस्तित्वाचा शेवटचा म्हणजेच उशिरात उशिराचा पुरावा हा लातूरमधल्या मांजरा नदीच्या खोर्‍यात करण्यात आलेल्या उत्खननातून मिळतो. तेथे पाणघोड्यासोबत गेंडा, मगर वगैरे इतर प्राण्यांचेसुद्धा जीवाश्म सापडले आहेत ज्याचा कालखंड साधारणपणे २५- ४०००० वर्षे एवढा मागे जातो. महाराष्ट्राच्या दक्षिणेला गेंड्याचे पुरातत्त्वीय पुरावे नाही सापडलेत. फक्त बेळगावला १८६० मध्येे रॉबर्त ब्रूस फूट ह्या भूगर्भ अभ्यासकाला गेंड्याचे जीवाष्म सापडल्याचे उल्लेख आहे. आता तसे पाहायला गेले तर मग कोकणात सापडलेली ही गेंडा, पाणघोडा ह्यांची चित्रेसुद्धा एवढीच जुनी आहेत का?
कोकणात ही चित्रे सापडली आहेत हे खरे. अगदी ती चित्रे ज्याने कोरली आहेत, जशी कोरली आहेत, त्यावरून वाटते की, ह्या प्राण्यांच्या सहवासात तो कलाकार असावा; पण ह्याच्या पल्याड पुरातत्त्वीयदृष्ट्या प्राथमिक म्हणता येतील असे पुरावे कोकणात अजून आढळलेले नाहीत. आता प्राथमिक पुरावे म्हणजे काय? तर ह्या चित्रांमध्ये असलेल्या प्राण्यांचे जीवाश्म किंवा उत्खननात त्यांची हाडे सापडणे जशी त्या मांजरा नदीच्या किनारी सापडली आहेत. तशा प्रकारचा पुरावा कोकणात सापडणे हे जवळपास अशक्य आहे. त्याचे कारण एकतर कोकण किनारपट्टीचे वातावरण आणि हा जांभा दगड हाच आहे. जरी प्राथमिक पुरावा नसला तरी ह्याच वातावरणाचा अभ्यास करून अन्य काही पुरावे समोर आले आहेत. अन्य पुरावे म्हणजे पुरा पर्यावरणाचा अभ्यास.
गेंडा, पाणघोडा, हत्ती, इतर हरीण वर्गातील प्राणी ह्यांची चित्रे आपल्याला कोकणात दिसतात म्हणजेच ते प्राणी कधी ना कधी तरी कोकणात अस्तित्वात होते. त्यांच्या अस्तित्वासाठी लागणारे वातावरण कसे असते? ते तेव्हा होते का? कसे होते? ह्या अभ्यासावर आमचा आता भर आहे. साधारणपणे ह्या मोठ्या प्राण्यांना आवडणारे वातावरण म्हणजे सदाहरित गवताळ भाग हवा असतो जिथे मुबलक प्रमाणात पाण्याचे साठे आहेत आणि तेही छोट्या छोट्या आकाराचे असे. आता सद्यःस्थितीला आपण कोकणात पाहायला गेलो तर हे असे वातावरण दिसत नाही. जेवढा पाऊस इथे पावसाळ्यात पडतो तेवढाच उकाडा हा उन्हाळ्यात असतो; परंतु तेव्हा म्हणजेच जेव्हा हे प्राणी अस्तित्वात होते तेव्हा असे वातावरण नसावे असे वाटते. आता पुरातत्त्वाचा अभ्यास करताना प्राचीन पर्यावरणाची पुनर्बांधणी हा एक फार महत्त्वाचा भाग असतो. त्याचा वापर आम्ही इथे करतो आहोत. २०१२ च्या आसपास पुण्यातील आगरकर संस्थेतल्या काही अभ्यासकांना कांगवाई ह्या दापोली तालुक्यातील गावात एका विहिरीचे खोदकाम चालू असताना एका पानाचे जीवाष्म आढळून आले. जीवाश्म ह्यांचा कालखंड विविध तांत्रिक पद्धतीने काढता येतो. त्याचा कालखंड अभ्यासकांनी साधारणपणे ४४००० वर्षे ते २०००० वर्षे एवढा जुना काढला. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या पानाचे हे जीवाष्म आहे ते पान किंवा ती वनस्पती साधारणपणे अशा ठिकाणी सापडते जेथे तलाव किंवा छोट्या छोट्या आकारांचे पाणीसाठे आहेत. आता ह्याच प्रकारचे वातावरण आपल्या हत्ती आणि गेंडा यांसारख्या मोठ्या जीवांच्या आवडीचे आहे. सोबतच मघाशी वर सांगितल्याप्रमाणे आम्हाला जी काही दगडी हत्यारे मिळाली आहेत तीसुद्धा ह्याच कालखंडाशी मिळत्याजुळत्या कालखंडातील आहेत. तदनंंतर मात्र वातावरणात अनेक बदल झाले असावेत असे वाटते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा ह्यांचे माजी संचालक राजीव निगम ह्यांनी नंतर समुद्राच्या पाण्याच्या पातळीचा अभ्यास केला आणि अंदाज बांधला की, आताची समुद्राची पातळी ही साधारणपणे इसवीसनपूर्व २००० च्या आसपास स्थिरावली आहे. तत्पूर्वी ती सतत कमीजास्त होत होती. ज्या कालखंडाचा आपण विचार करतो आहोत त्या कालखंडात समुद्राची पातळी खूप मागे म्हणजेच आत असावी. त्यामुळे माणसाला आणि प्राण्यांना वावरायला जागासुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध असावी. त्यानंतर समुद्राच्या पाण्यात झालेली वाढ मात्र त्या वेळचे अनेक पुरावे आपल्यासोबत खोल समुद्रात घेऊन गेली आहे. सिंधुदुर्गात मालवण भागात पुन्हा एकदा आगरकर संस्थेच्या कुमारन सरांना अशाच काही खारफुटी वनस्पतीवर लागणार्‍या बुरशीचे जीवाश्म मिळाले आहेत अशा ठिकाणी जिथे आता खारफुटीची झाडे दिसत नाहीत. ह्याचा अर्थ समुद्र बर्‍यापैकी आत गेला आहे. त्याचा कालखंड हा साधारणपणे इसवीसनपूर्व १२०००-१०००० आहे. ह्याचे कालखंडाशी समांतर जाणारे पुरावे जळगाव तालुक्यातील पाटणे गावातून येतात. प्रा. साळी ह्यांना तेथे उत्खननात शहामृगाच्या अंड्यांचे तुकडे आढळून आले. आता शहामृगसुद्धा कोणे एके काळी महाराष्ट्रात होते आणि त्याला लागणारे पर्यावरण मात्र गेंडा आणि हत्ती ह्यांच्यापेक्षा पूर्ण वेगळे असते. तसाच काहीसा प्रकार इकडे एका चित्रात दिसून येणार्‍या एलीफंट बर्ड ह्या पक्ष्याचा. हा पक्षी जगातून नाहीसा होऊन ५००० वर्षे उलटली. मादागास्कर आणि आजूबाजूच्या परिसरांत सापडणारा हा उडता न येणारा पक्षी गवताळ प्रदेशात रमणारा. शहामृगापेक्षा जवळपास दोनेएक फूट उंच आणि पायात प्रचंड ताकद असणारा हा पक्षी भारतात होता ह्याचे पुरावे अजून सापडले नाहीयेत; पण कोकणात एक आकृती आहे जी १३ फूट उंच आहे आणि ह्या एलीफंट बर्डच्या शारीरिक रचनेशी मेळ खाणारी अशी आहे.
 आरे येथील मांड या प्रकारच्या कातळचित्रापासून अगदी थोड्या अंतरावर व्हाळीनजीक एक आकृती कोरलेली आढळली. ही एक मानवाची आकृती आहे. अत्यंत पुसट अशा रेषांनी ही आकृती रेखाटलेली आहे. त्यामुळे पटकन ती लक्षातच येत नाही. याची दोन्ही पावले बाजूला वळविलेल्या स्थितीत आढळतात. रत्नागिरीपासून कुडाळपर्यंतच्या अनेक गावांतील कातळसड्यांवर अशाच अनेक मानवाकृती कोरलेल्या आढळल्या आहेत आणि बाजूला वळविलेली पावले हे वैशिष्ट्य या प्रकारच्या बर्‍याच कातळचित्रांमध्ये आढळते. अनेक ठिकाणी या मानवाकृतींविषयी काही स्थानिक आख्यायिका सांगितल्या जातात. कुठे त्यांना महापुरुष, राखणदार असे संबोधले जाते. काही ठिकाणी अशा पाच-सहा मानवाकृती आढळल्या आहेत. त्यांना त्या भागातील लोक ‘पाच पांडव’ म्हणून ओळखतात. अशा ठिकाणी काही विशिष्ट विधी, पूजाअर्चा, भागवणी करण्याचे - म्हणजेच वार्षिक बळी देण्याचे प्रकारही केले जात असत, असे चौकशी करता आढळले आहे. यातील काही आकृत्या उंच लांब अजानबाहू असलेल्या जैन साधूंप्रमाणे भासतात. पण ठोस पुराव्याअभावी असा काही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.
   कोकणात सड्यावर फिरताना नैसर्गिकरीत्या तयार झालेली अनेक छोटीमोठी तळ्यांचा अभ्यास करुन त्यात काही जुन्या मातीचे किंवा वनस्पतीजन्य जीवांचे किंवा पानांचे अवशेषमिळतात का ह्याचा शोध घेणे चालू आहे; परंतु हा एवढा मोठा विषय अभ्यासायचा म्हणजे काही सोप्पे काम नव्हे. गोष्टी शोधायच्या, गोळा करायच्या, मग त्याचा अभ्यास करून निष्कर्ष काढायचा, ही खूप लांबलचक, मोठी आणि थकवणारी प्रक्रिया आहे. सोबतच कातळचित्रांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. प्रत्येक नवीन साइटवरून नवीन माहिती समोर येते आहे. कर्नाटक,केरळमधूनसुद्धा आता चित्रे समोर येत आहेत. तिथे मात्र कुठेही गेंडा किंवा हत्ती ह्यांचे चित्रण दिसत नाही. त्यामुळे वातावरणातले बदल हे फक्त महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीपुरते मर्यादित होते, की पूर्ण पश्चिम किनारपट्टी त्यातून गेली होती ह्यावर अभ्यास चालू आहे. प्राचीन काळात माणूस हा नैसर्गिक बदलांसाठीचा मूलस्रोत नव्हता. निसर्गात नैसर्गिक पद्धतीने होणारे बदल हे सावकाश होत असत आणि त्याच वेगाने तो माणूस ते बदल आत्मसात करून त्यानुसार आपली जीवनशैली आखत होता. त्यामुळे संतुलन व्यवस्थित राखले जात होते. नंतरच्या कालखंडात माणसाने प्रगती केली आणि निसर्गाच्या विरोधात जाऊन त्याला ओरबाडायला सुरुवात केली. होणारे बदल स्वीकार करायलासुद्धा माणसाला वेळ मिळेनासा झाला आहे. नैसर्गिक संसाधनांचा अयोग्य वापर करून माणूस आपली प्रगती साधत आहे जी पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक आहे. पुरातत्त्वाचा अभ्यास करताना अशा अनेक गोष्टी समोर येतात आणि भूतकाळ आपल्याला काय काय देऊन गेला आहे ह्याची जाणीव होते, सोबतच आपण आता वर्तमानातून काय काय हरवून बसत आहोत आणि भविष्यात काय काय दवडणार आहोत ह्याची जाणीव करून देतो. शेवटी आपण जे काही करतो ते आपल्या भविष्यासाठी; पण तेच जर आता आपण चुकीच्या पद्धतीने करत असू तर त्यावर वेळीच निर्बंध घालायला हवेत एवढे नक्की.
जगभरात आढळणारी कातळशिल्पं वेगवेगळ्या काळातली आहेत. अगदी अश्मयुगातली आहेत, जेव्हा माणसाकडे केवळ दगडी हत्यारं होती. चित्रकलाही अगदी प्राथमिक टप्प्यातली होती. माणसाला शब्दांची भाषा अवगतही नव्हती आणि चित्रांची भाषा तयार होण्याची सुरुवात झाली तेव्हाचीही आहेत. आणि त्यानंतर अनेक टप्प्यांत ती अधिकाधिक प्रगल्भ होत गेलेली, नैसर्गिक रंगांचा उपयोग झालेली, चित्रांच्या भाषांतून त्या काळाची गोष्ट सांगणारीसुद्धा आहेत. रत्नागिरीत सापडणारी चित्रं बघतांनाच समजतं की इथं राहणारा माणूस हा नुकताच त्याच्या अवती भवती असणारा निसर्ग रेखाटायला लागला होता. जे तो पाहत होता, ते नोंद करून ठेवण्याची त्याच्यातली प्रेरणा जन्म घेत होती. पण त्यामुळे पहिला प्रश्न कोणालाही हा पडतो की, नेमक्या कोणत्या काळातली, किती हजार वर्षांपूर्वीची ही चित्रं आहेत? कोणत्या युगामध्ये त्यांचा समावेश होतो?
    मात्र त्याचं नेमकं उत्तर अद्याप पुरातत्वशास्त्रज्ञांकडे नाही. कारण त्यासाठी ज्या दगडी हत्यारांनी ही चित्रं खोदली गेली, ती सापडावी लागतील आणि मग कार्बन डेटिंगनं त्यांचं नेमकं वय समजू शकेल. काही मोजक्या ठिकाणी ही हत्यारं सापडायला सुरुवात झाली आहेत, पण त्यांचा प्रगत अभ्यास नुकताच सुरू झाला आहे. पण या कातळशिल्पांच्या दर्शनी अभ्यासावरून आणि आजवर जगभरात इतर झालेल्या अभ्यासाच्या आधारे कोकणातल्या चित्रांच्या कालखंडाचा कयास करता येतो.

  भविष्य आणि संरक्षण :-

   रत्नागिरी जिल्ह्यामधील रत्नागिरी, राजापूर आणि लांजा या तीन तालुक्यांत जवळजवळ दोनशेऐंशीपेक्षा जास्त खोदचित्रे सापडली आहेत. त्यांच्या सोबतच काही देवता, जसे की गोपद्म आणि लज्जागौरी यांचे केलेले अंकन हे आश्चर्यचकित करते.
      प्राण्यांचे आकार हे जिवंत प्राण्याच्या आकाराएवढे खोदलेले दिसतात. काही ठिकाणी हत्ती आणि वाघ यांचे केलेले अंकन अचंबित करते. त्याचा अर्थ ज्या काळात ही चित्रे खोदली गेली त्याकाळात त्या परिसरात हत्ती आणि वाघ हे असणार! मगर, कासव आणि मासे यांची चित्रेसुद्धा आढळतात. स्थानिक लोकांच्या समजुतीनुसार ती खोदचित्रे पांडवांनी वनवासात असताना खोदलेली आहेत. किंवा ती चित्रे तत्कालीन शेतकरी व मेंढपाळ यांनी त्यांच्या पशुधनाच्या रक्षणासाठी खोदली असावीत.
 The Konkan Petroglyphs - Introduction
     सर्व खोदचित्रांमध्ये मानवी चित्रांचे अंकन हे तुलनेने जास्त आहे. काही ठिकाणी माणसाचा आकार असून हात हे शरीराला चिकटलेले आहेत. डोके मात्र काहीसे उंच आणि निमुळते दिसते. तो कोणी परग्रहावरील मानव असावा असा सहज भास व्हावा इतके ते चित्र हुबेहूब खोदलेले आहे. काही ठिकाणी योगक्रियेमध्ये असलेल्या षट्चक्रांचे सांकेतिक अंकन केले असावे असे वाटते. तेथे मानवाचा देह फक्त डोक्यापासून कंबरेपर्यंत दाखवला आहे आणि त्यात सहा चक्रे खोदलेली दिसतात. अर्थात तो सगळा समजुतीचा भाग आहे व ते चित्र पाहून केलेला तो केवळ अंदाज आहे.
    विविध चित्रे आणि अगम्य अशा आकृत्या व नकाशांनी ही शिल्प समृद्ध आहेत . अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणात किंवा नवीन इमारतींच्या बांधकामामुळे अशी दुर्मिळ शिल्पे गायब झाली आहेत . ही चित्रे , नकाशे आणि आकृत्या कोणी आणि कधी काढल्या असाव्यात याची नेमकी कालगणना आज तरी उपलब्ध नाही . 
     कोकणातील जांभा दगडाचा , विशेषतः कातळ रचनेचा अभ्यास करीत असताना असे आढळले की , इथल्या दुय्यम जांभा पठारावर ती प्रामुख्याने काढली गेली आहेत . देवगड आणि विजयदुर्ग येथील सडा हा जांभ्याचे आदर्श असे कातळ आहे असे मानण्यात येते . मात्र , रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातला कातळ सडा हा निसर्गाचा एक विलक्षण आविष्कारच आहे . येथील कातळाची जाडी २५ मीटरपेक्षा जास्त असून , भूजल साठेही खूप खोल आहेत . राजापूरच्या कातळावर जुवाठी - उपळे - प्रिंदावण या त्रिकोणात उपळे गावाच्या सीमेवर आम्हाला चौदा चौरस किलोमीट कातळावर अनाकलनीय शिल्प आढळली आहेत . मासे , जलकुंभ , पाण्यातील साप अशा जलस्थानाशी निगडीत चित्रविचित्र शिल्पाकृती यावर काढल्या आहेत . मे महिन्यात कातळावरचे सगळे गवत नाहीसे झाल्यावर त्यावर जलस्थानांशी संबंधित आकार दिसतात , असे स्थानिक नागरिक सांगतात . शास्त्रीय पद्धतीने या प्रदेशातील कातळ चित्रांचा मागोवा घेणे गरजेचे आहे ,
 युनेस्कोच्या यादीत कोकणातील कशेळी, रुंध्येतळी, देवाचे गोठणे, बारसू, देवी हसोळ, जांभरूण, कुडोपी, उक्षी आणि गोव्यातील पानसायमोल अश्या ९ ठिकाणची चित्रे समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे जगभरातल्या अभ्यासकांची पावलं नक्कीच इकडे वळतील. ह्या चित्रांच्या माध्यमातून व्यक्त होणारा मानव हा फारच कलात्मक आणि कल्पक बुद्धीचा असणार हे मात्र नक्की!!!
उक्षीतील ग्रामस्थ आणि सरपंचांच्या पुढाकाराने झालेले कातळ-खोद-चित्राचे संरक्षण
 

        कातळ खोद्चित्रांच्या संंरक्षणासाठी शासना कडून प्रथमच निधी मंंजूर झाला आहे. गावामध्ये खोदशिल्पांचा संदर्भ गोळा करणे, चौकशी करून मित्रमंडळी, ज्येष्ठ गावकºयांकडून खात्री करणे व नंतर ती शोधून काढून त्यांची नोंद करणे, नकाशे तयार करण्याचे काम करण्यात येत आहे.सुंदर कातळ खोद चित्रे राज्यसंरक्षित दर्जा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. कातळ खोद्चित्रांबाबतचे आकर्षण पर्यटकांमध्ये वाढले आहे. अनेक पर्यटक खास कातळ खोद्चित्र पाहण्यासाठी सहली आयोजित करीत आहेत. काही जण या चित्रांमध्ये चुना किंवा खडू टाकून रंगवून फोटो काढतात. पण हे अत्यंत चुकीचे आहे, कारण यामुळे त्या चित्राला तर हानी पोहोचतेच, त्याचबरोबर आपण ते चित्र रंगवून आपल्याला त्याचे जे आकलन झाले आहे, तेच कायम होऊन बसते. तसेच त्या मूळ रेखाटनाचे निरीक्षण करून नवीन तर्क करण्याला वावच उरत नाही. आज या सर्व कातळचित्रांचे फोटोग्राफ्स, अचूक रेखाटने, नकाशे तयार करून एकत्र करण्याची गरज आहे. बरे, हे एकट्यादुकट्याचे किंवा एखाद्या संस्थेचेही काम नाही. सर्वांनी एकत्र येऊन, एकमेकांना माहितीचे आदानप्रदान करीत, चर्चा करीतच हे काम करावे लागेल.
      भविष्यात ही कातळ खोद्चित्रे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावरही चांगला परिणाम होऊन स्थानिकांना रोजगार, व्यवसायाची संधी यामित्ताने उपलब्ध होणार आहे.या कातळ खोद्चित्रांमुळे कोकणच्या पर्यटनाला चालना मिळणार असून, कोकण जगाच्या पर्यटन नकाशावर येणार आहे.
 आशुतोष बापट ८६०५०१८०२०
सुधीर रिसबूड ९४२२३७२०२०,  ९४२३२ ९७७३६

कातळ खोदचित्रांची ठिकाणे :-

    रत्नागिरी जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये कातळखोदचित्र सापडली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर परिसरातएक हजारपेक्षा अधिक कातळखोदचित्रे असून, या प्रत्येक रचना भिन्न आहेत.मंडणगड व गुहागर तालुक्यातही कातळखोदचित्र सापडली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातही काही रचना सापडल्या आहेत. गेल्या काही वर्षात काही हजारपेक्षा अधिक पर्यटकांनी या कातळशिल्पांना भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिकेतील पर्यटक याठिकाणी भेट देत आहेत.
रत्नागिरी तालुका -
    जयगड, चवे, रामरोड, करबुडे, मासेबाव, निवळी, गोळप, निवळी - गावडेवाडी, कापडगाव, उमरे, कुरतडे, कोळंबे, गणेशगुळे, मेर्वी, गावखडी, डोर्ले.
राजापूर तालुका - देवाचे गोठणे, सोगमवाडी, गोवळ, उपळे, साखरे कोंब, विखारे गोठणे, बारसू, पन्हाळे, शेंडे, कोतापूर, खानवली, देवीहतोळ, नाचण  इत्यादी. राजापूर तालुक्यात 290 हून अधिक कातळ-शिल्पे आढळतात.
लांजा तालुका - भडे, हर्चे, रूण, खानावली, रावारी, लावगण
देवरुख: देवरुखमध्येही काही कातळशिल्पे आढळतात.वाघोटन, बापर्डे.
सिंधुदुर्ग जिल्हा:
फोंडाघाट: फोंडाघाट येथे अनेक दुर्मिळ कातळशिल्पे आहेत.
कुडोपी: कुडोपीमध्येही काही सुंदर कातळशिल्पे आहेत.
आता कातळ खोदचित्र सापडणार्या ठिकाणांची माहिती घेउया. 
गोवा : उसगाळीमळ, महाराष्ट्र-गोवा सीमेवरील विर्डी, हिवाळ, कुडोपी.

बारसू :-

   रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यात एकेकाळी बंदर असलेले बारसू हे गाव तसे छोटे पण नारळ, पोफळी, आंब्याच्या झाडांनी वेढलेले. काजूची अनेक मळे, हिरवागार निसर्ग, पक्ष्यांचा किलबिलाट आणि नीरव शांतता अनुभवायला येते.  बारसू या गावातील मोठ्या डोंगरावर असलेली खोदीव चित्रे ऐतिहासिक अभ्यासकांना व संशोधकांना आजवर एक आव्हान ठरली आहेत . ही चित्रे प्रत्यक्ष पाहतानाती कोणत्या तरी धार्मिक कारणासाठी काढलेली असावीत असेच वाटते . मात्र ती चित्रे कोणी आणि कधी कोरली यासंदर्भातील शोध अद्यापही लागलेला नाही
Barsu Sada 
     कोल्हापूरपासून साडे तीन तासांचा प्रवास करत बारसूला पोहोचता येतं. जाताना बारसू नावाचे फलक दिसते. पण, त्या गावात न जाता, अलिकडेच डाव्या बाजूला कच्चा रस्ता गेला आहे. दोन किलोमीटर आतमध्ये हा रस्ता असून याठिकाणी चारचाकी आणि दुचाकीने कातळशिल्पांपर्यंत जाता येते. पण आजूबाजूला बऱ्याच किलोमीटर अंतरावर कोणत्याही सुविधा नसल्याने सोबतचं पाणी आणि खाऊ घेऊन जाणे सोयीचे ठरते.
     बारसूच्या एका विस्तीर्ण पठारावर तीन ते चार ठिकाणी विविध आकृत्या कोरलेल्या आहेत. जांभ्या दगडांवर प्राण्यांची चित्रे, वाघ, ससा, छोटे-मोठे मासे, मानवी आकृती, समुद्र असे अनेक शिल्पे आहेत. अशी काही चित्रे आहेत, जी समजण्यापलिकडे आहेत. ही चित्रे आकाराने मोठी आहेत. तर काही आकृत्या आकाराने छोट्या आहेत. त्यातील काही चित्रांचा अर्थ किंवा त्या आकृत्या नेमक्या कशाचा आहेत? हे पटकन लक्षात येत नाहीत. कातळ खोदचित्रांचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक, तज्ज्ञ, इतिहासकार यावर संशोधन करताना दिसतात.

सर्व कातळशिल्पांमध्ये अत्यंत देखणे शिल्प हे राजापूरजवळ बारसू गावी असलेल्या तारव्याचा सडा येथे पाहण्यास मिळते. राजापूरपासून देवाचे गोठणेला जाऊ लागले, की दहा किलोमीटरवर बारसू/बारसव गाव लागते. तेथून डावीकडे जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याने अंदाजे दीड किलोमीटर गेले, की अंदाजे पन्नास फूट लांब आणि वीस फूट रुंद अशी काळ्या खडकावर खोदचित्र चौकट दिसते. तेथे खडकात दोन वाघ एकमेकांसमोर उभे आहेत आणि त्यांच्या मध्येच एक मानवी आकृती त्या दोन वाघांना थोपवून धरत आहे असे चित्र खोदलेले आहे.माणसाच्या छातीवर योनी सदृश्य आकृती दिसून येते. माणसाच्या शेजारी मासा, ससा आणि मोरसुद्धा आहेत. 



 पण खरे आश्चर्य पुढेच आहे. तेच चित्र जर विरुद्ध बाजूने समोर जाऊन पाहिले तर एक मोठे गलबत समुद्रातून चाललेले दिसते. त्याला शिडे आहेत आणि खाली पाण्याच्या लाटा हलत आहेत, पाण्यात विविध मासे पोहत आहेत असे सर्व दाखवले आहे. दोन वाघांच्या मध्ये जी मानवी आकृती कोरलेली दिसते तिच्या छातीवर लज्जागौरीचे चिन्ह अगदी ठसठशीतपणे जाणवते. ते धार्मिक विधीचे शिल्पांकन असेल का? किंवा ते ठिकाण कोठल्या देवतेचे स्थान असेल का? सगळा तर्काचा भाग, परंतु इतके सुंदर, इतके अद्भुत आणि आखीवरेखीव चित्र पाहून प्रेक्षक थक्क होतो. रत्नागिरीनजिकच्या नाचणे या गावीही अशाच प्रकारचे जांभादगडावर कोरलेले नौकेचे चित्र पहावयाला मिळते .ज्या चित्रपाशी आता आपण उभे आहोत त्याकडे बघतांना आपल्याला वाघासारखे दोन मोठे महाकाय प्राणी दिसतात आणि मधे तुम्हाला एक मानवी आकृती दिसते. त्यात जी सिमेट्री आहे ती त्यांनी विलक्षण साधलेली आहे. हे करणं जिकीरीचं काम आहे. त्यांनी आऊटलाईनवरुन तो एक उठाव दिलेला आहे. एम्बॉस केलेला आहे. आत वेगवेगळे भौमितिक आकार दिसतात. जो मूळचा वाघ आहे त्यामध्ये वेगळेपण आणण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे. यात माणसांचं आणि पशूंचा एक संबंध आपल्याला दिसतो आहे

 
 





 तसेच एक चित्र गणपतीपुळ्याला जाणाऱ्या निवळी फाट्यावर होते. परंतु रस्तारुंदीकरणात ते निम्म्याहून अधिक संपले आहे! तो अगदी दुर्मीळ असा ठेवा आहे.
बारसूला कसे जाल?
कोल्हापूरपासून बारसूला जाण्यासाठी साडेतीन तासांचा कालावधी लागतो. कोल्हापूर-गगनबावडा-अणुस्कुरा घाट-पाचाल रोड-रायपाटण-मुंबई गोवा हायवे-हार्डी ब्रीज-बारसू कातळशिल्प 

 देवाचे गोठणे :-

    कातळखोद चित्रांच्या संदर्भात अविस्मरणीय ठिकाण म्हणजे रत्नागिरी जिल्यातील राजापूर तालुक्यातील एक सुंदर गाव  देवाचे गोठणे. देवाचे गोठणे लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार राजापूर तालुक्यातील हे सर्वांत मोठे गाव. हे एक छोटं खेडेगाव. राजापूर-आडिवरे रस्त्यावर सोलगाव फाटा आहे. तेथून आत दहा किलोमीटरवर देवाचे गोठणे आहे.  देवाचे गोठणे.मातीची कोकणी कौलारू घरं, मातीने, शेणाने सारवलेले विस्तीर्ण अंगण, समोर तुळस, हंबरडणारी गुरे, आंबा, काजू, फणस, सुपारी, कोकम, पळस, फुले, माडाची झाडे आणि त्यातून येणार चिवचिवाट असा निसर्ग इथे अनुभवायला येतो. या गावातून पठारावर जाणारी एक छोटी वाट आहे.  

 
 देवाचे गोठणे हे बारसूपासून नजीक आहे. बारसूपासून अर्धा तासाचे अंतर कापल्यानंतर देवाचे गोठणे या ठिकाणी जाता येते. सोळगाव देवाचे गोठणेला जाताना डाव्या बाजूना फलक दिसतील. शिवाय सोळगाव देवाचे गोठणेच कमानदेखील दिसेल. तिथून आतमध्ये जाता येईल. शिवाय काही अंतर पार केल्यानंतर पुन्हा डाव्या बाजूला एक ब्रीज असून भार्गव राम मंदिर दिसेल, त्या ठिकाणी गाडी पार्क करता येईल.
देवाचे गोठणेकडे जाणारा पूल

भार्गव राम मंदिर


       श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी गुरू श्रीब्रह्मेंद्रस्वामी यांना हे गाव हे गाव इनाम म्हणून दिले होते. सन १७१०-११साली देवाचे गोठणे येथे स्वामी वास्तव्याला आले. त्यांनी या गावात असलेल्या श्री गोवर्धनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि याच मंदिरात परशुरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. अंदाजे दोन फूट उंचीची तांब्याची ही मूर्ती दोन्ही हात जोडलेल्या स्थितीत आहे. भार्गवराम म्हणजेच परशुराम यांचं हे मंदिर जून आहेच पण देखणं ही आहेच . येथे असलेली भार्गवरामाची मूर्ती आगळीवेगळी असून, अशा प्रकारची मूर्ती अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाही. भार्गवराम मंदिरात एक सुंदर पोर्तुगीज घंटा टांगलेली आहे. मंदिरायच्या परिसरात एक दगडी अष्टकोनी दीपमाळ आहे .  फरसबंदीयुक्त प्राकार असलेले मुघल-मराठा मिश्र शैलीतील हे मंदिर पाहणे, अनुभवणे हा एक स्वतंत्र विषय आहे.देवासाठी हे गाव इनाम म्हणून मिळाले त्यामुळे गावच नाव देवाचे गोठणे  जैवविविधतेने संपन्न असलेल्या या देवाचे गोठणे गावाच्या सड्यावर व परिसरात निसर्ग नवलाई व आश्चर्येदेखील पाहायला मिळतात.  मंदिराच्या समोर एक पायवाट डोंगरावर जाते. या दगडी मार्गाने माथ्यावर गेले, की आपण कातळ खोदचित्र बघायला जाउ शकतो.
   तुम्ही जाणार असाल तर गावातील एखाद्या व्यक्तीला किंवा मुलांना सोबत घेऊन या पठारावर जाऊ शकता. शक्यतो या लॅटेराईट पठारावर एकटे जाऊ नये. कारण भल्या मोठ्या पठारावर येथील कातळखोदचित्र शोधणे कठीण जाते.
   गावातून पायवाट तुडवत अर्धा तासांच्या चढतीनंतर पठारावर पोहोचता येते. अंदाजे साडे सात ते आठ फूट माणसाची प्रतिमा येथे कोरलेली आहे. हे गूढ कातळशिल्पे पाहण्यासाठी हजारो पर्यटक, अभ्यासक याठिकाणी येतात. या मानवाच्या प्रतिमेवर विविध ठिकाणी होकायंत्र ठेवल्यानंतर उत्तर – दक्षिण अशी अशी दिशा स्थिर होत नाही. शिवाय होकायंत्र गोल गोल फिरत राहते.  या खडक चुंबकीय विसंगती दर्शवतो. या मानवाच्या पूर्ण प्रतिमेवरचं हे होकायंत्र काम करत नाही. मुळात चुंबकसूची (सुई) पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर-दक्षिण दिशेने स्थिर होते. पण या प्रतिमेवर होकायंत्राची सुई कधी सुलट तर कधी उलट आपोआप गोल फिरत राहते. या मानवाच्या पायाजवळ तर होकायंत्राची सुई अजिबात दिशा दाखवत नाही. या आकृतीपासून होकायंत्र बाजूला नेताच पुन्हा होकायंत्राची सूई दिशा दर्शवते.
  इथेच चुंबकीय सुईच्या बाबतीत असे घडते हा शोध लागला कसा हा प्रसंगही रोचक आहे. गावागावातून चौकशी करणे, संदर्भ जाणून घेणे, मिळालेल्या संदर्भांनुसार ठिकाणाचा शोध घेणे, ठिकाणाची खात्री झाली की तिथे शोधमोहीम राबविणे, त्या जागेची साफसफाई वगैरे करत चित्ररचना उजेडात आणणे, जागेचा संपूर्ण तपशील नोंद करणे, दिशा, अक्षांश-रेखांश यांची नोंद करणे, जागेचा नकाशा बनविणे, चित्ररचनांचा नकाशा तयार करणे, आजूबाजूच्या विविध गोष्टींची नोंद घेणे, आख्यायिका, प्रथा वगैरे समजून घेणे. या ठिकाणाचा असा दस्तऐवज तयार करताना त्या परिसरातील एका नैसर्गिक चमत्काराचा शोध योगायोगाने लागला. तो चमत्कार होता चुंबकीय विस्थापनाचा. कातळचित्र आणि आजूबाजूच्या ठराविक परिसरात होकायंत्रातील चुंबकसुई योग्य दिशादर्शन करत नाही, असे लक्षात आले. होकायंत्रातील चुंबकसुई उत्तर दिशा न दाखवता कधी घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने, तर कधी विरुद्ध दिशेने, तर काही ठिकाणी ती स्वतःभोवती फिरतच राहते, हे लक्षात आले. एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. काही वेळ विश्वासच बसेना. या ठिकाणी कोणत्या तरी चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव अधिक असल्याने हे घडत आहे, हे लक्षात आले;
त्या आकृतीमध्ये काही चुंबकीय क्षेत्र तयार होते आणि होकायंत्र चुकीची दिशा दाखवते. तो चौकोन अंदाजे वीस चौरस फूट लांबीरुंदीचा आहे. तेथे कोठेही होकायंत्र नेले तरीसुद्धा दिशा चुकीची दिसते. कातळशिल्प खोदताना त्या मंडळींना याची माहिती होती हे तर नक्कीच. मग त्याच ठिकाणी असे का खोदले गेले असेल? वर्तमानकाळात प्रसिद्ध असलेली चुंबकीय चिकित्सा त्याकाळी ज्ञात होती का ? त्यासाठीच झोपलेल्या मानवाची ही आकृती आणि तेथे होकायंत्राची गडबड यांचा काही संबंध असेल का? मुळात त्या काळी होकायंत्रे होती का? हे सगळे प्रश्न येथे प्रेक्षकाला भंडावून सोडतात. परंतु त्या खोदचित्रामागे काही ना काही संकेत नक्की आहेत.  या चित्ररचनेच्या आजूबाजूला आणखीही काही रचना आहेत; पण त्या फार अस्पष्ट आहेत.
  त्या कातळ खोदचित्राच्या जवळ विहीर नाही, मात्र पाण्याचे छोटे कुंड आहे. संशोधकांना तेथे मोठे भुयार सापडले आहे. बाहेरून तरी ते खूप खोलवर गेलेले दिसते.


 
 
 Devache Gothane
 
 

  स्थानिक लोक हि कातळ खोदचित्र असणार्या सड्याला  रावणाचा सडा असे म्हणतात. या सड्याचे हे नाव पडण्याचे कारण म्हणजे वर वर्णन केलेल मानवाचे खोद चित्र. स्थानिक लोक या चित्रासंदर्भात एक कथा सांगतात. दंतकथा अशी आहे की सीतेच्या शोधात निघालेला रावण या ठिकाणी ठेच लागून उताणी पडला. त्याचा उमटलेला हा ठसा, अशी मजेशीर आख्यायिका या चित्ररचनेच्या बाबतीत सांगितली जाते. पण खरं तर ते एक कातळखोदचित्र आहे .  जांभ्या दगडात चुंबकीय विस्थापन दाखविणारी ही जगातील एकमेव जागा आहे हे अभ्यासातून समोर आले आहे. कोकणाच्या भौगोलिक व पर्यटनदृष्ट्या ही फार मोठी उपलब्धी आहे, यात शंका नाही.




 बारसू आणि देवाचे गोठणे ही दोन्ही कातळशिल्पे मध्याश्मयुगीन काळातील आहेत. देवाचे गोठणे आणि बारसू ही दोन्ही ठिकाणे कुतुहल निर्माण करणारी आहेत. पैकी देवाचे गोठणे या ठिकाणी तुम्ही एकदा का होईना भेट द्यायलाचं हवी.

   देवीहसोळ :-

 राजापूर तालुक्यातील देवीहसोळ हे मुचकुंदी आणि बेनी या नद्यांच्या संगमावर वसलेले गाव. राजापूरच्या पुढे असलेल्या ‘भू’ या एकाक्षरी नाव असलेल्या गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर देवीहसोळ हे गाव येते. गावाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. या वैभवात भर घालणारी मुचकुंदी नदी एका बाजूला आणि दुसऱ्‍या बाजूला ऋतुमानानुसार विविध रूपे दाखविणारा विस्तीर्ण सडा अशी वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना या गावाला लाभलेली आहे. देवीहसोळ गावच्या सड्याच्या सुमारे तीन चौरस किमी परिसरात सुमारे पंधरा ठिकाणी आढळून आलेल्या तिनशेहून अधिक चित्र वैशिष्ट्यपूर्ण रचना स्वतःचे वेगळेपण जपणाऱ्‍या आहेत. या बाबी या भागात अश्मयुगीन मानवाचे दीर्घकाळ वास्तव्य होते हे निर्देश करत असल्याचे सांगितले जात आहे. आकाराने सर्वात मोठ्या आणि आश्‍चर्यकारक कातळ खोदचित्र रचनांचा समावेश असलेले आणि एवढ्या मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी कातळशिल्प आढळणारे देवीहसोळ हे बहुधा एकमेव गाव आहे. 
 

  एकाच परिसरातील कातळशिल्प निर्मितीतील विविध पद्धतीचे हे उत्तम नमुने अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मानले जात आहेत. निसर्गसंपदेने नटलेल्या देवीहसोळ गावचा सडा परिसर, निसर्ग आणि मानवी अभिव्यक्तीचा अनोखा संगम मानावा लागेल.
गावच्या सड्यावर ग्रामदेवता जाकादेवी आणि आर्यादुर्गा देवीचे मंदिर असून हे देवस्थान रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहे. येथील आर्यदुर्गा मंदिराजवळ कातळखोदचित्रे आहेत. कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबांची ती कुलदेवता आहे.
 या मंदिरालगतच भलेमोठे पटसदृश कातळखोदचित्र असून चित्राचा आकार ८.५० मीटर x ८.५० मीटर आहे. इथले चित्र खरंच अनाकलनीय आहे. आयतामध्ये वेगवेगळ्या भौमितीय रचना असून त्यात कुठेही प्राणी अथवा पक्षी दिसून येत नाही. या चित्राचा चर ८ ते १० सेमी आहे. अत्यंत ठसठशीत, उठावाचे चित्र असावे असा भास निर्माण करणारी आणि आपल्या तर्क शक्तीला आव्हान देणारी ही चित्र रचना अनोखी आहेत. 
  मंदिराला लागून रस्त्याच्या डाव्या हाताला अंदाजे पंधरा चौरस फुटांची चौकट आखलेली दिसते. त्या चौकटीला चारही बाजूंनी साखळ्या लावून संरक्षित केलेले आहे. चौकटीच्या आत सुरुवातीला सर्पाकार आकृती आहेत. चौकटीचे चार भाग केलेले दिसतात. त्या चार भागांमध्ये विविध आकृती कोरलेल्या आहेत. त्यांतील काही समजतात, काही अनाकलनीय आहेत. चौकटीच्या मध्यभागी गोल खोलगट खड्डा आहे. त्यात पाणी साठलेले असते. 
देवीहसोळ येथील ‘मांड’ या नावाने ओळखले जाणारे चित्र आता अनेक ठिकाणी आढळून आले आहे. एका विस्तीर्ण कातळावर खोदून कोरून काढलेले हे कातळचित्र आहे. एक आयाताकृती पट लांब पट्टे कोरून बाकीच्या कातळापासून वेगळा केलेला आहे. याला सरळ पट्ट्यांची बॉर्डर कोरलेली आहे. त्याच्या आत वळणे घेत जसा नाग चालतो तशा प्रकारचे खोल पट्टे कोरले आहेत. आतील भागामध्ये चौरस, गोल, आयाताकृती अशा विविध आकृत्या कोरलेल्या आहेत. या प्रकारच्या कातळचित्रात विविध प्रकारच्या आकृत्या असतात.  वानिवडे या गावात सापडलेले कातळचित्रदेखील याच प्रकारचे आहे. आरे गावातील सड्यावर असेच एक कातळचित्र सापडले. साळशी गावात याच प्रकारचे कातळचित्र सापडले. सोईसाठी या प्रकारच्या कातळखोदचित्रांना आपण ‘मांड’ असे म्हणू या. या प्रकारातील कातळखोदचित्रांना नागमोडी वळणाची नक्षी आढळते. पण साळशी येथील मांड या प्रकारातील कातळखोदचित्राला ही नागमोडी नक्षी नसून काटकोनात वळविलेली आढळते. 
देवीहसोळच्या जवळ भालावली नावाचे गाव आहे. त्या गावात नवदुर्गेचे मंदिर आहे. देवीहसोळच्या आर्यादुर्गेचा उत्सव मार्गशीर्ष वद्य अष्टमीला असतो. त्यावेळी भालावलीहून नवदुर्गेची पालखी त्या देवीच्या भेटीला येते.  भेटीपूर्वी देवीची पालखी मांडावर थांबते. हा मांड म्हणजे कातळ चित्रातील चौकोनी आकाराची उठावाची मोठी भौमितिक रचना. मांडावर पालखी ठेवल्यावर देवळातील गुरव त्या रचनेच्या मधोमध असलेल्या खड्ड्यावरील दगड बाजूला करून साप बाहेर काढून देवीवरून ओवाळून परत त्याला खड्ड्यात ठेवतो.तो तेथेच दिवसभर बसून असतो असे स्थानिक सांगतात.  हा साप देवीचे वाहन आहे, असे मानले जाते. या वेळी कोकणात आढळून येणारा अत्यंत धोकादायक आणि विषारी असा हा फुरसे नावाचा साप चावल्याची घटना आजतागायत एकदाही घडलेली नाही. कातळचित्र आणि त्याच्याशी निगडित परंपरा असणारे हे एकमेव ठिकाण. सुरवातीला हि रचना नक्की काय आहे याची माहिती कोणाला नाही. काही तरी वेगळे आहे, त्याचा देवतेशी संबंध असावा या विचारातून या ठिकाणी पालखी ठेवण्याची प्रथा सुरू झाली. मात्र या प्रथेमुळे मुख्य रचनेच्या आजूबाजूला असलेल्या चित्रांची झीज होण्याचे कारणही समजले.
 त्या कातळशिल्पापासून देवीच्या मंदिरापर्यंत शंभर मीटर अंतर आहे. तेथे सर्वत्र विविध कातळशिल्पे खोदलेली दिसतात. त्यामध्ये हत्ती, मासा यांसारखे प्राणी प्रामुख्याने आढळतात.  याच्याच बाजूला मगर, खेकडा, हॅमर हेड मासा,  शिंग सदृश रचना आणि काही सांकेतिक रचना असा साधारण १५ चित्र रचनांचा समूह आढळून येतो. काही कातळशिल्पे कोरताना अर्धवट सोडलेली आहेत; मात्र बरीचशी सुस्पष्ट अशी खोदलेली आहेत.
     त्या कातळशिल्पांपासून जेमतेम दोनशे मीटर अंतरावर कातळात खोदलेली मोठी विहीर बघण्यासारखी आहे. अंदाजे चाळीस फूट खोल विहिरीला उतरण्यासाठी एका बाजूने पायऱ्या खोदलेल्या आहेत. कातळशिल्पाशेजारी विहीर हे सूत्र तेथे तरी पाहण्यास मिळते.
छोटा हत्ती, देवीहसोळ

कातळ खोद चित्रांच्या सुरुवातीच्या केलेल्या संशोधनामध्ये देवीहसोळ गावातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशी कातळशिल्प प्रकाशात आली. संशोधनानंतर दहा वर्ष या परिसरातील कातळशिल्पांचे संशोधनाचे काम सुरू आहे. या सर्वांचे समग्र दस्तऐवजीकरण, सखोल संशोधन प्रक्रिया चालू आहे.
   या कातळ खोदचित्राचा आणि परिसराचा समावेश जागतिक वारसा स्थळ प्रस्तावित यादीमध्ये केला आहे. 

 निवळी गावातील बारव आणि कातळ खोदचित्र :-

    भारतात ब्रिटीश राजवट येऊन स्थिरावण्यापूर्वी शतकानुशतके आपल्या ज्ञानातून आणि परंपरेतून भारतीय समाज जलविज्ञानाचा वापर  दैनंदिन गरजांसाठी करीत होते. त्याचा एक उत्तम नमुना म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी फाट्याजवळ रस्त्यालगतच जांभ्या कातळात खोदलेली ही बारव ! प्राचीन काळापासूनच सिंचन आणि पिण्यासाठी, पाण्याचा साठा वर्षभर रहावा यासाठी काटेकोर व्यवस्थापन धोरणांची अंमलबजावणी अशा विहिरींच्या माध्यमातून केलेली दिसते. जांभ्या खडकात खोलवर खोदलेल्या विहिरी भर उन्हाळ्यात सुद्धा थंड पाण्याचा आनंद देतात. साधारणतः ४० ते ५० पायऱ्यांची ही नंदा बारव (एकाच बाजूने विहिरीत उतरण्याचा मार्ग असलेली) प्रकारातील बारव आहे. कोकणात अशा प्रकारच्या विहिरींना घोडबाव सुद्धा म्हटले जाते. विहिरीच्या बाहेरील बाजूस दोन फूट लांब आणि दीड फूट रुंद दगडी भांडे पाहायला मिळते.  
     जयगड आणि रत्नागिरी यांसारख्या प्राचीन बंदरांमधून जाणाऱ्या मार्गावर वाटसरू आणि व्यापारी या दोन्हीसाठी ही विहीर म्हणजे एक वरदान असणार यात काही शंकाच नाही. पावसाळयात तुडुंब भरलेली निळ्याशार पाण्याची विहीर बघताच क्षणी मनाला भुरळ पाडते. निवळी फाट्यापासून ७५० मीटर अंतरावर असलेली विहीर आजूबाजूला नव्याने बांधलेल्या हॉटेल आणि रिसॉर्टमधूनही  आपलं अस्तित्व टिकवून आहे.
 
 Niwali
 
 
The roadside petroglyphs at Niwale 

 Mining on the laterite plateaux, a constant threat to existing and yet to be discovered petroglyphs in the region.
 चिरे खाणीमुळे हि कातळ खोदचित्रे धोक्यात आली आहेत.


     विहिरीच्या समोरच रस्त्यापालिकडे एक १५ फूट × १५ फूट आकाराचे कातळचित्र / कातळशिल्प कोरलेले आहे. ह्याच ठिकाणामुळे सर्वप्रथम कातळचित्र ही गोष्ट लोकांसमोर आली. १९८० च्या दरम्यान नवीन रस्त्याचे काम चालू असताना कातळात खोदलेला चित्रांचा एक संच लोकांच्या नजरेस पडला. कोकणात सापडलेली ही कातळचित्रांची पहिली जागा. त्याचा बराचसा भाग हा आज रस्त्याखाली गाडला गेला आहे. उर्वरित भागांतील चित्रांमध्ये भौमितिक आकार, उभ्या-आडव्या रेघा आणि अनेक वक्राकार रेषा बघायला मिळतील. 'कोकणातील पर्यटन' या पुस्तकात प्र. के.घाणेकर यांनी निवळी गावातील कातळशिल्प या विषयावर प्रकाश टाकला.
    विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात (1990) कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात निवळी येथे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना जांभ्या दगडाच्या सड्यावर/कातळावर 'कातळशिल्प' नावाची कोरलेली चित्रे दिसून आली आणि कोकणातील इतिहासाला नवी कलाटणी मिळाली. ही चित्रे म्हणजेच अश्मयुगीन मानवी वावराच्या पाऊलखुणाच आहेत.
  गावडेवाडी आणि निवळीफाटा येथे भौमितिक रचना खोदलेल्या दिसतात. तशा रचनांना चारही बाजूंनी आधी चौकट खोदलेली आहे. त्या चौकटींच्या आतमधे विविध भौमितिक आकार आहेत. त्यांचे प्रयोजन अनाकलनीय आहे. विद्युत मंडळाच्या तारा जशा गावोगावी आढळतात तशा प्रकारचे नक्षीकाम त्या ठिकाणी केलेले दिसते. चौकोन, त्रिकोण, उभ्या आणि आडव्या समांतर रेषा, सापाची नक्षी अशा प्रकारचे विविध आकार त्या एकाच चौकटीत खोदलेले आढळतात. निवळी गावडेवाडी  हा सर्व परिसर चिऱ्याच्या खाणींनी व्यापला आहे, त्यामुळे इथे शिल्लक चित्र रचनांमध्ये मोठी चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना, मातृदेवतासदृश रचना आणि विशेष म्हणजे तब्बल १५ फूट लांबीचा सर्प यासह एक वर्तुळाकार रचना आहे.
 निवळी येथे चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना आहे. हे चित्र अर्धेअधिक शेजारील मार्गाखाली नष्ट झाले आहे. निवळी फाट्यापासून गणपतीपुळ्याकडे जाताना साधारण 800 ते 900 मीटरवर डाव्या बाजूस नारळाची झाडे दिसतात त्या झाडांच्या समोर रस्त्याच्या उजव्या बाजूस जमीनीवर काळ्या कातळावर काही गूढ आकृत्या कोरलेल्या दिसतात. चौरस आकारातील ह्या आकृत्या नेमक्या कशाच्या आहेत, त्या केव्हा कोरल्या गेल्या, त्याचा उद्देश काय यावर काहीच संशोधन झालेले नाही. कोरलेल्या एकसारख्या वााकार रेषा, आयत, त्रिकोण, अर्धवर्तुळ, उभ्या-आडव्या पट्ट्या, अशा आकृ्त्या आपणाला संभ्रमात टाकतात. तसेच काही मीटर पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूस काळ्या कातळात खोदलेली विहीर आहे. तिला पायऱ्या खोदलेल्या असून त्याची रचना, वैशिष्ट्यपूर्ण आकार पाहाण्याजोगा आहे.
तर रामरोड येथे पाच चित्ररचनांचा समूह आहे. यात मनुष्याकृतीसह दोन प्राणी आणि एका पक्ष्याची रचना आहे. रामरोड येथील चित्रपरिसर जागामालकाने आपल्या परीने जपला आहे. एका आख्यायिकेतून या परिसराला चोर कट्टा असे म्हणतात. एकदा गावात मोठी चोरी झाली. चोराने चोरीचा माल घेऊन पोबारा केला. गावाच्या महापुरुषाने चोराला अडवले व त्यांच्यात मारामारी झाली. महापुरुषाने त्या चोराला उचलून आपटले. तो चोर जमिनीत गाडला गेला. त्या चोराचा उमटलेला ठसा म्हणजे येथे असलेली मनुष्याकृती. या मनुष्याकृतीची एकंदर ठेवण परग्रहवासी असावा अशी आहे.

 गोवळ :-

राजापूर तालुक्यातील गोवळ गावाचा सडा. गावातून सड्यावर येण्यासाठी असलेली पाखाडी आहे. पाखाडी चढताना आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत सड्यावर पाऊल टाकावे .एवढ्या मोठ्या सड्यावर कातळखोदचित्र शोधणार कसे ? असा प्रश्न पडतो. गावकर्यांना विचारावे तर  ‘‘हे फडे तिकडे सातवीण त्या अंगाला खरी’ असे उत्तर मिळते. 
गोवळ सड्यावरील सी गल पक्षाचे कातळखोदचित्र
गोवळ येथील सिव्हेट कॅट

या सड्यावर तब्बल ४२ चित्ररचनांचा समूह आहे. या चित्ररचनांमध्ये प्राणी, पक्षी, अनाकलनीय अशा भौमितिक रचना यांचा समावेश दिसतो.

सोलगाव :-

    राजापुर तालुक्यातील या गावातून घाटीने चित्रपरिसरात पोहचण्यास सुमारे अर्धा तास चालत जावे लागते. या ठिकाणी असलेल्या रचनांना एक आख्यायिका चिकटलेली आहे. सड्यावर वावरणारी गावातील वृद्ध मंडळी चित्रपरिसराला भोपळिणीचा वेल म्हणून ओळखतात. या वेलाचे मूद (मूळ) ज्याला सापडेले, त्याला संपत्ती मिळेल अशी धारणा. या समजापोटी या चित्रपरिसरात एका चित्रावर पहारीने खणल्याच्या खुणा आहेत. या रचनांमध्ये गवा रेडा, वाघ व एका अनाकलनीय चित्ररचनेबरोबर मोठ्या आकाराची भौमितिक रचना दिसून येतात.





गोळप येथील माकडाचे चित्र

 या परिसरासंदर्भात एक गोष्ट गावकर्यात प्रचलीत आहे. या चित्रपरिसरापासूव थोड्या अंतरावर जांगळी लोकांचा देव आहे. या सड्यावर येण्यासाठी जेथून चालायला सुरुवात करतो, तिथे गांगो मंदिर (गांगेश्वर) आहे. देवाला कौल लावण्याची प्रथा कोकणात हजारो वर्षांपासून आहे. येथे गांगेश्वराला कौल लावला जातो. कधीकधी गांगेश्वर कौल देत नाही. जांगळी लोक ज्या वेळी त्यांच्या देवाला कौल लावतात, त्या वेळी गांगेश्वर कौल देत नाही, असा समज इथे आहे.
   विशेष म्हणजे ज्या परिसरात हि कातळ खोदचित्रे आहेत ती जागा मूळ मालकाने काही कारणास्तव विकायला काढली आणि असलेल्या चित्रांचे संरक्षण करण्याच्या अटीवर नवीन माणसाने ती जागा विकत घेतली. ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या चित्रांभोवती तात्पुरत्या स्वरूपात का होईना, चिऱ्यांच्या दगडांची रांग लावून ती जागा कायमस्वरूपी अधोरेखित केली आहे. योग्य माहिती मिळाल्यावर पुरातन ठेवा जपण्यासाठी तेथील लोकांची धडपड खरेच कौतुकास्पद आहे.

 भालावली :-

  राजापुर तालुक्यातील या गावाच्या सड्यावर कातळ खोदचित्रे आहेत. मात्र बहुतांशी चित्रपरिसर बाजूच्या रस्त्यामध्ये व गटारामध्ये नष्ट झाला आहे. 
भालवली येथील घोरपडीचे चित्र

या चित्रांमध्ये गोपद्मसदृश भौमितिक रचना, मगर, वराह, पाऊल, ठसे वगैरे रचनांचा समूह आहे.  पुरातन गोष्टींकडे पाहण्याच्या आपल्याकडील लोकांच्या मानसिकतेचे यथार्थ दर्शन इथे आपल्याला होते.

  जुवाठी-उपळे :-

हातिवले-अणसुरे मार्गावरील जुवाठी-उपळे गावात देखील कातळ खोद चित्र आहेत. गावकरी यासंदर्भात म्हणायचे ‘सातविणीच्या बुंध्याखाली’. सातवीण म्हणजे कातळ सड्यावर उंच वाढणारे एक झाड. या ठिकाणी एक मोठी चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना सापडली. निवळी मार्गावरील रचनेसारखी. त्याच्या लगतच असलेली मातृदेवता असावी, अशी रचना लक्षवेधक आहे. 
सांबराचे कातळ खोदचित्र, उपळे

या चित्राची नोंद करत असताना एका लहानशा अपघातात जवळच असलेल्या तब्बल ३५ फूट लांब व २४ फूट रुंद अशा चित्ररचनेचा शोध लागला. ही रचना एका नजरेत सामावत नाही. या चित्ररचनेचा नकाशा तयार केल्यावर ती रचना एका उडणाऱ्या पक्ष्याची आहे हे लक्षात आले. एकंदर रचनेवरून हे चित्र ससाणा या प्रजातील पक्ष्याचे असावे, असे वाटते. तोंडात बोट घालायला लावणारे हे चित्र. या चित्ररचनेसोबत प्राणी, मासे, मनुष्याकृती वगैरे आठ-१० रचना या परिसरात आहेत.

 मेर्वी :-

 मेर्वी हे गाव पावस-पूर्णगड मार्गावर हे आहे. इथे गावकर्यांना सड्यावर अनेक चित्र दिसले मात्र त्यांचा काही अर्थ लागत नाही, असे त्यांचे सांगणे. यासंदर्भात स्थानिक लोकांमध्ये एक आख्यायिका सांगितली जाते कि कोणे एके काळी या गावातील एका व्यक्तीला एक अनाहूत तेजःपुंज माणूस भेटला. ‘तुला संपत्ती देतो,’ असे सांगून तो त्याला चित्रपरिसरात घेऊन आला. तेथे असलेल्या एका मोठ्या गुहेत त्यांनी प्रवेश केला. ही गुहा सोने-नाणे वगैरे गोष्टींनी भरलेली होती. गावातील त्या माणसाचा स्वतःवर विश्वास बसेना. ‘माझी अट पाळलीस, तर ही सगळी संपत्ती तुझी,’ असे सांगून ती तेजःपुंज व्यक्ती अंतर्धान पावली. घडलेल्या अनपेक्षित प्रसंगामुळे अवचितपणे त्याच्याकडून अटीचा भंग झाला. त्यानंतर एक मोठा आवाज होऊन ही गुहादेखील लुप्त झाली. त्या वेळी उठलेल्या खुणा म्हणजे तेथे असलेल्या चित्रविचित्र खुणा अशी ती गमतीशीर आख्यायिका होता.
Petroglyph in Ratnagiri, Maharashtra, India, depicting the Winged Scarab

इथल्या चित्रांमध्ये गवा रेडा, हत्ती, डुक्कर, मगर अशा विविध प्राण्यांचा समूह आहे. या सगळ्या रचना जणू काही एकमेकांत गुंतल्या आहेत. त्यामुळे व्यवस्थित पाहिल्याशिवाय या रचना नक्की काय आहेत, हे समजणे जरा अवघडच. कदाचित याच बाबीमुळे काही चित्रविचित्र रचना म्हणून आजपर्यंत त्यांच्याकडे पाहिले गेले. 

 गावखडी :-

रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावातील सड्यावर दोन ठिकाणे आहेत. एका ठिकाणी एक मनुष्याकृती व त्यासोबत वराह आणि हरीण वर्गातील प्राण्यांच्या रचना आहेत. या रचना पाहण्यासाठी मात्र नजर तयारीची असणे गरजेचे आहे. दुसऱ्या ठिकाणी वाघ, मासा या रचनांसोबत काही प्राण्यांच्या पावलांचे ठसे व एक अनाकलनीय रचना असा समूह मिळाला. या दुसऱ्या ठिकाणाला रेडे पावलाचा सडा म्हणून ओळखले जाते.
या गावातील रहिवासी यासंदर्भात एक आख्यायिका सांगतात. गावखडी गावाची देवी आणि शेजारील कशेळी गावाची देवी या दोघी एकमेकांच्या सख्ख्या मैत्रिणी. या दोघींमध्ये काही कारणाने वितुष्ट आले. त्याचे पर्यवसान भांडणात झाले. गावखडी देवीचे वाहन रेडा आणि कशेळी देवीचे वाहन वाघ. या दोघांमध्ये जोराची मारामारी झाली. या भांडणात जी देवी हरेल, त्या देवीने दुसऱ्या देवीच्या अंगणात कायम पाणी भरायचे, अशी अट आपापसांत ठरली. भांडणात कशेळी देवीचा पराभव झाला. या भांडणाच्या दरम्यान रेडा व वाघाच्या पावलाचे ठसे उमटले, ते म्हणजे चित्रपरिसरात दिसणारे पावलांचे ठसे. ठरल्या अटीप्रमाणे कशेळी देवीने पाणी भरायचे होते. गावखडीच्या गुरववाडीमध्ये बारमाही जिवंत पाण्याचा एक झरा आहे. हा झरा म्हणजे कशेळी देवी पाणी भरते, असे म्हटले जाते. हीदेखील एक वेगळीच आख्यायिका.

  साखरकोंबे :-

      राजापूर तालुक्यात साखरकोंबे गावात असलेली कातळ खोदचित्रे कशी सापडली याचा एक मनोरंजक आहे. संशोधक इथे कातळ खोदचित्रे शोधायला गेले असताना एक दिवस अचानक त्या गावातील लहान शाळकरी मुलांनी कातळखोदचित्रांची छायाचित्रे पाहिली आणि मुलांनी त्यांच्याबरोबर चलण्याचा आग्रह धरला. लहान मुलांमधील निरीक्षण करण्याच्या उपजत वृत्तीतून त्यांच्या नकळत काही वेगळी माहिती मिळून जाते, सुमारे एक ते दीड किलोमीटर चालल्यावर त्यांच्या शाळेच्या मागच्या बाजूला थोडे दूर असलेली चित्रे दाखवली. शाळेतील मुले धड रस्त्याने जातील तर शपथ, असे म्हणायची पद्धत आहे. वेड्यावाकड्या रस्त्याने शाळा गाठायची. या वेड्यावाकड्या मार्गावरील ही चित्रे त्यांना सापडली.

साखरकोंब येथील पक्षी
उडणारा पक्षी

 या परिसरात मोठ्या चित्ररचनांचे प्रमाण खूप आहे. सुरवातीला जेमतेम काही इंच दिसणारी रचना साफ केल्यावर तब्बल २४ फूट लांब व तेवढी रुंद अशी ही भली थोरली. एकंदर ३०-३५ चित्ररचनांचा हा तीन-चार ठिकाणी विभागलेला परिसर, जिथे मोठ्या माणसांना आपल्या गावात काय आहे हे माहिती नाही, तिथे लहान मुलांच्या उपजत निरीक्षणवृत्तीतून पुढे आलेला. 

 करबुडे :-

निवळी-गणपतीपुळे मार्गावरील  करबुडे फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी गोपद्मसदृश भौमितिक रचनांचा समूह आढळून येतात. आकाराने कमी-जास्त असल्या, तरी सर्व रचना एकसारख्या आहेत. या व्यतिरिक्त अन्य रचना येथे आढळून येत नाहीत. या भागाला गोनीचा कातळ म्हणून ओळखले जाते. धान्य वाहून नेणाऱ्या गाड्या या ठिकाणी जमिनीत रुतल्या, त्यांच्या चाकांचे उमटलेले हे ठसे, अशी आख्यायिका या चित्रपरिसराबाबत स्थानिक लोकांकडून सांगितली जाते. चित्रांचे आकार, त्यांचा पसारा पाहता आख्यायिका आणि चित्ररचना यांचा एकमेकांशी काही संबंध असावा, असे जाणवत नाही. काही गोलगोल रचना पाहून नंतरच्या कालखंडात ही आख्यायिका या चित्रांना चिकटली असावी, असे वाटले. एकाच प्रकारच्या रचना असलेले  हे एकमेव ठिकाण.



   तसेच रत्नागिरी-पावस मार्गावर  गोळप सड्यावर चित्र आहे. येथे एका माकडाचे चित्र सापडले. त्याच्या बाजूला एक चौकोन अशी दोन चित्रे आहेत.

रुढे :-

आडिवऱ्यानजीक रुढे गावाच्या सड्यावर काही चित्रे आहेत. या ठिकाणी अत्यंत आगळीवेगळी आणि भलीथोरली रचना दिसतात. एखादे यंत्र असावे, अशी तब्बल २२ फूट लांब व २२ फूट रुंद अशी उठावाची भौमितिक रचना.
वाघ
रानडुक्कर
Dhananjay Marathe along the edges of ancient abstract designs carved into laterite rock.
 

Rundhe Tali
 या रचनेच्या लगत वाघ, देवमासा वगैरे रचनेसह मातृदेवता असावी अशी रचना दिसते. याच सड्यावर आणखी दोन ठिकाणे आहेत. एके ठिकाणी विविध प्राण्यांच्या सुमारे ३० चित्रांचा समूह आहे तर दुसऱ्या ठिकाणी तब्बल ९.६ फूट लांबीच्या मनुष्याकृतीसह प्राणी, गोपद्म यांचा समूह मिळाला. 

भडे :-

      लांजा तालुक्यातील भडे  या गावात दोन-तीन वेगवेगळ्या ठिकाणी चित्ररचना आहेत. एके ठिकाणी तब्बल १४.६ फूट लांबीची मनुष्याकृती कोरलेली आहे. या मनुष्याकृतीला खवण्या किंवा खवळोबा म्हणून ओळखले जाते. कुठली तरी दैवी शक्ती या परिसरात आहे, असे स्थानिक लोकांचे सांगणे आहे. यातूनच या परिसरातील गडग्याचे (कम्पाउंड वॉल) काम अर्थवट सोडून दिले आहे. श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा, त्यामुळे येथील काही रचना नष्ट होण्यावाचून वाचल्या हे विशेष. तसेच लावगण गावाच्या हद्दीत सात-आठ रचना आहेत. तिथेदेखील निवळीसारखी मोठी भौमितिक रचना आहे. या रचनेतील वेगळ्या आहेत.

उमरे :-

       या गावाच्या सड्यावर चित्रे आहेत. याचा संदर्भ पारंपारीकरित्या ‘हुमा बिलाच्या जवळ लावा तेम्बाच्या पलीकडे सातविनीच्या पल्याड’ असा होता. या संदर्भाच्या आधारे थोड्या शोधकार्यानंतर चित्ररचना मिळाल्या, ठिकाण निश्चित झाले. या परिसरात तब्बल २४ चित्ररचनांचा समूह आढळून आला. 
यातील विशेष चित्र म्हणजे शार्क माश्याचे चित्र. 

सोगमवाडी :-

   आडिवरे गावाजवळ कोंडसर खुर्द येथील रचनांमध्ये माकडाच्या रचनांचा समावेश आहे. याच पठारावर दुसऱ्या टोकाकडे असलेल्या  राजवाडी वाडीखुर्दच्या सड्यावरील चित्रांमध्ये  प्राण्याच्या पोटात मनुष्याकृती कोरल्याचे इथे आढळून आले. या परिसरात सात-आठ चित्ररचना आढळून आल्या.

 चवा : 

   मुंबई-गोवा महामार्गावरून गणपतीपुळ्याकडे  जाणाऱ्या  रस्त्यावर चवा गाव आहे. तेथील कातळशिल्पात तीन मानव आणि तीन प्राणी कोरण्यात आले आहेत. मानवाची धड विरहीत असून दोन्ही हात पसरलेले आहेत. दुसऱ्या मानवाच्या हातात फुलासारखा आकार दिसतो, तर तिसऱ्यात मानवाच्या बाजूला अस्वलासारखा प्राणी दिसतो.
रानडुक्कर

देऊड: 

 गणपतीपुळे रस्त्यावरील चवे-देऊड या गावाच्या सड्यावर चित्रे आहेत. या ठिकाणी १४-१५ चित्ररचनांचा समूह आहे.  येथील चित्रात एकशिंगी गेंडा, हरिणाच्या कुळातील प्राणी, काही अनाकलनीय प्राणी आणि भौमितीय रचना आहेत. यातील १८ फूट लांबीची एकशिंगी गेंड्याची चित्ररचना वेगळी आहे. 


Chave Dewood

गेंड्याचा कान आणि शिंग उठून दिसतात. या चित्रात गेंड्याचे अस्तित्व विस्मयकारक आहे कारण हा प्राणी कोकणात आता आढळत नाही. या आकृतीचा आकार 4 मीटर बाय 3 मीटर आहे. एकशिंगी गेंड्याचे वास्तव्य सध्या अखंड जगात फक्त आसाममध्ये आहे. मग त्याची चित्ररचना इथे कशी काय? अद्याप कोकणात त्याच्या अस्तित्वाचे पुरावे नाहीत. याशिवाय  काही प्राणी माकड व कोल्ह्यासारखे दिसतात.  

परचुरी :-

  गुहागर जवळ असलेल्या या गावाच्या सड्यावर १५-१६ चित्ररचनांच्या ठिकाणी एक आख्यायिका ऐकायला मिळते. मुलीच्या लग्नाचे संपूर्ण वऱ्हाड कोवळ्या कातळात बुडाले. त्यांच्या उमटलेल्या खुणा म्हणजे इथली कातळचित्रे. चित्ररचनांमध्ये दिसणाऱ्या आकारांना ‘ही दागिन्याची पेटी, हातातला नारळ,’ वगैरे पद्धतीने वृद्ध मंडळींकडून ओळखले किंवा सांगितले जाते. 
कोकणात कातळ सर्वत्र असला, तरी त्याच्या काठिण्यात फरक आहे. कोठे तो फार कडक आहे, तर कोठे नरम. याला या कातळाच्या निर्मितीमागील प्रक्रिया कारणीभूत आहे. जेथे कोवळ्या कातळात वऱ्हाड बुडाले, ही आख्यायिका ऐकायला मिळते, तिथे असलेला कातळ नरम आहे. मग अशा प्रकारच्या आख्यायिकांमागील गर्भितार्थ उलगडतो. या चित्ररचना आणि आख्यायिका यांचा कोणताच संदर्भ एकमेकांशी नाही. कातळसड्यावर काहीशा गूढ वाटणाऱ्या या रचना पाहून त्याभोवती वेगवेगळ्या आख्यायिका गुंफल्या गेल्या; पण या आख्यायिकांतून तेथील भौगोलिक परिस्थिती काय असावी, याची माहिती मिळते.

रानवी :-

       गुहागर तालूक्यातील रानवी गावाला विस्तीर्ण कातळसडा तसेच देखणी किनारपट्टी लाभली आहे. पावसाळ्यात खुलून येणारे, जैवविविधतेने नटणारे हे माळरान फार लक्षवेधी असते. तेच माळरान पावसाळ्यानंतर मात्र उजाड दिसू लागते. पण अशाच या उजाड आणि निरुपयोगी वाटणाऱ्या माळरानाने अशा प्रकारचा अनोखा ऐतिहासिक वारसा आपल्या कुशीत जपलेला आढळून आला आहे. जंगल भटकंती करत असताना रानवी येथील जंगलात मधोमध असलेल्या कातळावर ही चित्रे आढळून आली आहेत. 
रानवी येथेही चारही बाजूने जंगल आणि मधोमध असलेल्या कातळसडयावर दोन ठिकाणी प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा शिल्प आढळून आली.  एका भागात, दोन ठिकाणा प्रत्येकी तीन, त्याही वेगवेगळया रूपात सापडलेल्या तब्बल सहा प्रतिकृतींमुळे कातळशिल्प संशोधकांना संशोधनासाठी इतिहासाचा आणखी एक खजिना सापडला आहे. त्यामध्ये दोन चित्रे प्रतिकृती या मानवी आकाराया असून अन्य चार प्रतिकृतींचे अर्थ उलगडताना दिसत नाहीत.

जांभरुण :-

   मुंबई- गोवा महामार्गावरील जाकादेवी जवळ असलेल्या जांभरुण या ठिकाणी २५ मीटर बाय २५ मीटर क्षेत्रफळात जवळपास  ५० आकृत्या कोरल्या आहेत. त्यापैकी ८ मानवाच्या तर इतर जलचर प्राणी आणि चार पायाच्या प्राण्याचे आकार आहेत.
जांभरुन येथील स्टींग रे

उक्षी :-

     मुंबई-गोवा महामार्गावर हातखंब्याजवळ उक्षी हे गाव आहे. या गावाचा सडा परचुरी, करबुडे, जांभरुण यांच्या मधला. या सर्व ठिकाणी चित्ररचना आहेत. उक्षी गावाच्या सड्यावर चार-पाच ठिकाणी मिळून सुमारे चाळीसेक चित्ररचना आहेत. एके ठिकाणी फक्त लहान-मोठ्या भौमितिक रचना आहेत. 
















 




Ukshi
दुसऱ्या ठिकाणी असलेली चित्ररचना लक्षवेधक आहे. तब्बल १८ फूट लांब व तेवढी रुंद अशी हत्तीची रचना. हत्ती हा अतिशय देखणा असून त्याचा भव्य कान, शेपूट, सोंड व पाय हे सर्व अवयव सुबकपणे कोरलेले आहेत.उक्षी गावातील प्रसिद्ध धबधब्यापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे.हे ठिकाण मुंबई-गोवा महामार्गापासून २५ किलोमीटर, तर रत्नागिरी शहरातून ते ४० किलोमीटर अंतरावर आहे. कोकण रेल्वेचे स्थानकही उक्षी गावात असल्याने बाहेरील पर्यटकांनाही येथे जाणे शक्य आहे.

कोळंब : -

    रत्नागिरी शहरापासून राजापूर सागरी मार्गावर 7 कि.मी. अंतरावर आहे. येथे 10 प्राणी आणि मानवाकृती आहेत. मानवाकृतीचा आकार मोठा असून इतर प्राणी प्राण्यांच्या प्रत्यक्ष आकारा एव्हढे आहेत. यातील हरणाची आकृती लक्षवेधी आहे. या हरणाला दुहेरी शिंगे, वळलेली शेपटी, उघडेतोंड इत्यादी बारकाव कोरलेले आहे.
 
रत्नागिरी  तालुक्यातील कोळंबे ओझरवाडीतील स्वयंभू श्री देव रक्षणेश्वराच्या सड्यावर ४२ कातळशिल्पांचा नवा खजिना सापडला आहे. पूर्व-पश्चिम दिशेने सुमारे ३०० मीटर परिसरात ३-४ ठिकाणी पसरलेल्या या रचनांमध्ये दोन प्राण्यांच्या रचना सोडल्यास उर्वरित सर्व रचना सांकेतिक (भौमितिक) स्वरूपाच्या आहेत. साधारण ३ फूट लांब व ३ फूट रुंदीपासून १८ फूट लांब व तेवढीच रुंद अशा या चित्र रचना आहेत.
ओझरवाडी येथे जाताना एक वहाळ लागतो. या पात्रात पाण्याच्या प्रवाहाने निर्माण झालेला एक लहानसा डोह असून, डोहाच्या कडेवर स्वयंभू रक्षणेश्वर आहे. सुमारे फूट, दीड फूट खोलीचा गोलाकार खळगा. या खळग्याच्यामध्ये शंकराच्या पिंडीसारखा आकार असून, हाच तो स्वयंभू देव रक्षणेश्वर आहे. येथे दगडांचा एक मोठा ढीग असून, या भागाला भुताचा वरंडा म्हणतात. दगडी ढीगाच्या बाजूच्या अस्पष्टपणे ४ कातळशिल्पे आहेत. तासाभराच्या शोधमोहिमेनंतर २० कातळशिल्प रचना दिसल्या. त्यानंतर दोन तास साफसफाई केल्यावर सुमारे २० फूट लांब व जवळपास तेवढीच रुंद अशी रचना दिसली. जवळपास ४० शिल्प या परिसरात आहेत. संशोधकांनी प्राथमिक टप्प्यातील सर्व नोंदी, आवश्यक छायाचित्रे घेतली. आतापर्यंतच्या कातळशिल्प संशोधनामुळे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पुढाकाराने आयआयटीएम प्रवर्तक, आयआयटी (मद्रास) आणि निसर्गयात्री संस्था (रत्नागिरी) यांच्या तर्फे संचलित कोकणातील कातळशिल्प संशोधन केंद्र रत्नागिरीत सुरू झाले. काही कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले असून, युनेस्कोच्या प्रस्तावित यादीत ही कातळशिल्पे समाविष्ट आहेत.

कापडगांव :-

     हे ठिकाण रत्नागिरीपासून 20 कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गावाजवळ आहेत. इथल्या चित्र समूहात मानव, कासव, मानवी पावले आणि काही भौमितीय आकृत्या कोरलेल्या आहेत.
कापडगाव सड्यावरील समुद्र कासवाची आकृती
 
  इथे वेगळी रचना समोर दिसतात. थोड्या वेगळ्या शैलीतील सुमारे १४ चित्ररचनांचा समूह या ठिकाणी आहे. येथे असलेले समुद्री कासवाचे चित्र संशोधकांच्या विचारांना वेगळी दिशा देऊन गेले. या चित्ररचनांपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका ठिकाणाला भुताचा सडा म्हणतात. लांबलचक पसरलेल्या सड्यावर मध्येच एक भाग काहीसा वेगळा आहे. गवताची एक काडीदेखील इथे उगवत नाही. ‘या भागावर भुताने घाण करून कुल्ले घासले. म्हणून या भागात काही उगवत नाही,’ अशी गावातील लोकांची धारणा आहे. विस्तीर्ण कातळसड्यावर काही भागात गवताची एक काडीदेखील उगवू नये, ही खरेच नवलाची गोष्ट आहे.

वाडाजून :-

   रत्नागिरी- गणपतीपुळे मार्गावर आरे गावातून एक रस्ता सडये-पिरंदवणे-वाडाजून गावाकडे जातो. गावात भव्य घाटी लागते. गर्द झाडीच्या छायेतून पदयात्रा करत कातळ सड्यावर प्रवेश होतो. वाडाजून या गावापासून सुमारे ८ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर विस्तीर्ण कातळावर हा कातळ खोद चित्रांचा समुह आहे. अत्यंत सुबक, ठाशीव, सुस्पष्ठ अशा अनेक आकृत्या आहेत.त्यातील काही आकृत्यांचा अर्थबोध होत होता, तर काही गुढ आहेत.

कातळावर पाणीस्त्रोताजवळ फुललेली कमळे.

रानकमळांची बाग

विस्तीर्ण पसरलेल्या आणि रणरणत्या उन्हात तापलेल्या कातळावर एकेठिकाणी पांढर्‍याशुभ्र रानकमळांची सुरेख बागही द़ृष्टीपथास येते.


रेड्याचे ८ फुटांचे पाऊल.





अद्भूत रेडेबावलं

  या जागेला ‘रेडेबावलं’ असे म्हणतात. या कातळ खोद चित्रांच्या शेजारीच एक शेतजमीन आहे. या शेतजमीनीत मोठ्या प्रमाणात नाचणी, वरी, भातशेतीचे उत्पादन पुर्वी घेतले जाई, मात्र प्राचीन काळी एकेवर्षी लावणी करत असताना केलेल्या चिखलात बारा रेड्यांची जोते, बारा नांगर्‍यांसह रुतली, आणि गतप्राण झाली, आणि तेव्हापासून या जागेला गुढ वलय निर्माण झाले. म्हणून या जागेला रेडेबावलं म्हणतात. रेड्यांच्या पावलांची चित्रे म्हणूनही कदाचित या परिसराला ‘रेडेबाऊल’ असे नाव पडले असेल,



 

रेडयांची मोठाली पावलं

  या कातळशिल्पांचे निरीक्षण करता याठिकाणी रेडे किंवा घोडा यांच्या पायांचे ठसे कोरलेले दिसून आले. काही ठसे हे छोटे, काही मध्यम तर काही मोठाले कोरलेले आहेत. मोठाल्या पावलांची लांबी ८ फूट, आणि रुंदी ६ फूट इतकी आढळून येतात. अशी दहा पावले सुस्थितीत दिसून येतात. एका पावलाशेजारी ‘भाला’ या शस्त्राची आकृतीही कोरलेली दिसून येते. याशिवाय मानवाची पावलंही आढळून आली आहेत. मानवी पावलांची संख्याही १० आहे. ती चांगली खोलगट असून, काही ठिकाणी जोडपावलं, तर काहीठिकाणी चालीची पावलं रेखाटलेली आहेत. या सार्‍या पावलांची दिशा ही पश्चिमेकडे जाताना दिसत आहे.

तीन लंबाकृती प्राणी

    याशिवाय तीन प्राणीही चितारलेले आहेत. तिन्हीही प्राणी लंबाकृती आहेत. एकाचे तोंड निमुळते आहे. त्यांच्या डोळ्यांची खोबणी खोलगट आहे. एक प्राणी विमानाच्या आकृतीसारखा आहे. एक माशासारखा प्राणी आहे. एक शंखाकृती आकृतीही आहे. एक मडकेही चितारलेले आहे.

गुढ चावीकृती आकृत्या

या सार्‍या आकृत्यांमध्ये दोन आकृत्या या ‘चावी’ आकाराच्या आहेत. दोन्ही चाव्या मोठाल्या आहेत. चावीचा पुढील काडीचा लांब भाग ६ फूट लांब आहे. चावीचा मागील भाग आयताकृती आहे. हा आयतही ६ फूट लांब आणि ४ फूट रुंद आहे. या आयताच्या मध्यभागी २ चौकोन असून त्यामध्येही काही आकृतीबंध काढण्यात आलेले आहेत. अशी एकूण ३० चित्रे दृष्टीपथात आली, प्रत्यक्षात त्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता दाट आहे. काही ठिकाणी गवत रुजल्यामुळे ती झाकली गेली आहेत, मात्र काही ठिकाणी त्यांची सुस्पष्ठता, सुबकता आणि रेखीवपणा नजरेत भरण्यासारखा आहे. 

कशेळी :-

   राजापूर तालुक्याच्या उत्तर टोकावर वसलेले हे गाव. हे स्थळ थोडे दुर्गम भागात असून रत्नागिरी-राजापूर रस्त्यावर गावखडी-गावडेवाडी बसस्टॉप पासून पाऊल वाटेने जावे लागते. दोन्हीकडून हे ४० कि.मी. अंतरावर आहे. या गावाच्या सड्यावर सुमारे ५० फूट लांब व ४० फूट रुंदीची ही हत्तीची चित्ररचना आहे. ही चित्रे नीटनेटकी पाहायची झाल्यास आपल्याला हवेत किमान ५० फूट जावे लागते. या रचनेमध्ये विविध प्राणी, पक्षी, जलचरही कोरलेले आहेत. हत्तीच्या आकृतिबंधाच्या पोटात वाघ, माकड, शार्क, गेंडा, स्टिंग रे, पक्षी, मोर यांसारख्या ७०/८० प्राणी व पक्षी आकृत्या आहेत. तब्बल ८० चित्रांचा एकत्रित समूह. भारतातील या प्रकारातील एखाद्या प्राण्याचे हे सर्वांत मोठे चित्र. या परिसरात एकंदर १२५ चित्ररचना आहेत. आजपर्यंत आमच्या शोधात मिळालेला हा सर्वांत मोठा समूह.

रानडूक्कर, कशेळी

कशेळी येथील शार्क माशाची आकृती


Kasheli

 
कशेळीच्या डोंगरसड्यावरचा हा अजस्त्र हत्ती… आणि त्यात कोरलेली असंख्य चित्रे … विविध प्राणी … काही जलचरही .. काय सांगत असतील ही चित्रे?
 मध्यंतरी बीबीसी मराठी आणि अगदी न्यूयॉर्क टाइम्स ने ही या विषयाची दखल घेतली आहे. या जमिनीला कॅनव्हास करून खोदलेल्या कातळशिल्पांचा आकार इतका मोठा आहे की फोटो काढायला काही ठिकाणी ड्रोन असेल तरच त्यातील रेषा आणि चिन्हे एका दृष्टीक्षेपात नीट दिसतील.

दापोली-मंडणगड परिसरातील कातळ खोद चित्र :-

दापोलीमधील उबर्ले गावात काही कातळ खोद चित्र आढळली आहेत.'गाढवाचा खडक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंबर्ले गावामध्ये ही कातळशिल्प जांभ्या सड्यावर आढळली आहेत. यामध्ये ६ कातळशिल्पांचा देखील समावेश आहे. मानवासह तीन हरीण आणि २ बैल देखील आढळले आहेत. सातपैकी एक कातळशिल्प सुमारे १७ फुट लांबीचं आहे. .मानवाकृती सुमारे साडेचार मीटर लांबीची आहे. तिच्या डोक्यावर शिरस्त्राण अथवा पागोट्यासारखा आकार असून त्यावर झाडाच्या सरळ फांदीसारखी रचना दिसते. कोकणात आतापर्यंत आढळलेल्या कातळशिल्पांमध्ये बैल हा प्राणी आढळला नव्हता. शिंग आणि वशिंडधारी असे हे दोन बैल आहेत.
        मंडणगड तालुक्यातील गोठे, धामणी, बोरखत, वेरळ या चार गावांच्या सीमेवरील वाघाचा कातळ या ठिकाणी आढळून आलेल्या कातळशिल्पाचा तोंडाकडचा भाग भग्नावस्थेत असल्याने तो डुक्कर किंवा गेंडा असण्याची शक्यता आहे. मंडणगड तालुक्यात आजवर कातळशिल्पांची नोंद झालेली नव्हती. मात्र सावित्री नदीच्या दक्षिण काठावरील गावांच्या सड्यावर हे उल्लेखनीय शिल्प आढळल्याने अभ्यासाला वेगळी दिशा मिळणार आहे. माणूस शिकारी अवस्थेत, भटक्या वृत्तीचा होता, त्या काळातील त्याच्या बुद्धीचा आवाका आणि उपलब्ध साधनांआधारे ही चित्रे त्याने कोरली. अशाच पद्धतीची आणखी कातळशिल्पे या परिसरात असण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा :-

   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० गावांमध्ये अशी कातळखोदचित्रे आहेत.

साळशी :-

    देवगड तालुक्यातील साळशी गावाला ऐतिहासिक महत्व आहे. हे गाव आदिलशाहीपासून तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते. स्वराज्यात सामील झाल्यानंतर या गावाचा दबदबा आणखीनच वाढला. याठिकाणचे पावणाई देवीचे मंदिर हे ८३ खेड्यांचे अधिपती असलेले देवस्थान म्हणून ओळखले जाते. मंदिराची भव्यदिव्यता इतिहासाच्या पार्श्वभूमीची साक्ष देतात. याशिवाय अनेक अशा ऐतिहासिक पाऊलखुणा या भागात सापडतात.
याच साळशीच्या माळावर आता आदिमानवाच्या पाऊल खुणांची साक्ष देणारे कातळशिल्प सापडले आहे. विशेष म्हणजे साळशीला लागून असलेल्या कोळोशी गावात काही वर्षांपूर्वी एक गुहा सापडली. या गुहेबाबत संशोधन झाले. या ठिकाणी आदिमानवाची वस्ती असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे साळशीत सापडलेल्या या कातळशिल्पामुळे येथील संशोधनाला नवा दुवा मिळाला आहे. विशेष म्हणजे याच शिल्पाच्या बाजूला काही अंतरावर भलीमोठी कातळात कोरलेली गुहादेखील आहे. अनेकवेळा जनावर पडून मृत झाल्याने स्थानिक गुराख्यांनी माती दगड टाकून काही प्रमाणात ही गुहा बुजवली आहे.याच गावाजवळ असलेल्या शिरगाव येथील वाघबावली नावाच्या ठिकाणी देखील एक वाघाचे कातळ खोद चित्र सापडले आहे.

धामापूर :-

      धामापूर, साळेल आणि मोगरणे गावच्या सीमेवरील सड्यावर आणखी कातळशिल्पांचा शोध लागला आहे. या ठिकाणी प्रथमच शिकारी आणि रानडुक्कर यांचे कातळशिल्प, तसेच अश्मयुगीन गुहा आणि काही दगडी हत्यारे सापडली आहेत, साळेल येथील स्थानिक युवक अळंबी शोधण्यासाठी गेले असता धामापूरच्या सड्यावर गोड्याची वाडी हद्दीत दोन कातळशिल्पे आढळून आली होती. विशेष म्हणजे प्रथमच शिकारी माणसाचे कातळशिल्प आढळून आले आहे. एका मानवाकृतीच्या हातात कुऱ्हाडसदृश शस्त्र असून ती व्यक्ती कोणाचातरी पाठलाग करीत आहे, असे हे कातळशिल्प पाहिल्यावर लक्षात येते.
      याच्या बाजूलाच एका रानडुकराचे कातळशिल्प खोदलेले आहे. याचबरोबर गोड्याची वाडी येथे याआधी सापडलेल्या कातळ खोदचित्रापासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरावर २४ बाय १८ फुट आकाराचे एक भव्य कातळ खोदचित्र दिसून येते. हे कातळखोदचित्र अत्यंत आकर्षक आणि भौमितिक रचनांचे आहे. अमूर्त शैलीतील ही एक मानवाकृती आहे, असे प्रथमदर्शनी वाटते. मात्र अन्य ठिकाणी आढळलेल्या मानवाकृती आणि या आकृतीमध्ये पुष्कळ फरक आहे.  ज्या ठिकाणी शिकार करणारी व्यक्ती आणि रानडुकराचे कातळखोदचित्र सापडले, तेथील परिसरात शोध घेतला असता तिथून अगदी जवळच एक नैसर्गिक गुहा आढळून आली. साधारणपणे चार ते पाच व्यक्ती बसू शकतील, अशा आकाराची ही गुहा आहे. या गुहेच्या परिसरात १४ ठिकाणी ‘वॉटर होल्स’ म्हणजे कातळात असलेले पाणी साठवण्याचे खड्डे सापडले आहेत. हे खड्डे खोल असतात आणि  त्यात पावसाचे पाणी साठून राहते. हे पाणी अगदी एप्रिल, मे महिन्यापर्यंत उपलब्ध असते, असे आढळून आले आहे.
      कुडोपी येथील ‘बाहुल्यांचे टेंब’ येथील कातळखोदचित्राच्या ठिकाणीही अशा प्रकारचे वॉटर होल्स आढळून आले आहेत. प्राचीन काळातील ही पाणी व्यवस्थापन प्रणाली आहे. तथापि कातळखोदचित्र, गुहा आणि वॉटर होल्स एकाच ठिकाणी सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यादृष्टीने धामापूर-मोगरणे सडा हे पुरातत्वीय महत्त्वाचे ठिकाण आहे,


    या गुहेच्या परिसरात शोध घेतला असता अश्मयुगीन दगडी हत्यारेही आढळून आली. ही हत्यारे स्क्रेपर्स म्हणजे ‘तासण्या’ या प्रकारची आहेत. मेलेल्या जनावराला कापण्यासाठी किंवा त्याच्या चामडीपासून चरबी अलग करण्यासाठी ह्या तासण्या वापरल्या जात असत,
   साळेल, मोगरणे आणि धामापूर या तीन गावांच्या सीमेवर असलेल्या या विस्तीर्ण सड्यावर आणखीही कातळखोदचित्र असण्याची शक्यता आहे.  कुडोपी, वानिवडे, वाघोटण, कुणकेश्वर, दाभोळे पोखरबाव, बापर्डे, किर्लोस,  हेदुळ, ओवळीये, खुडी, आरे यासह सुमारे वीस ठिकाणी  कातळखोदचित्राचा शोध आतापर्यंत लागला आहे.
    धामापूर, खोटले येथील कातळशिल्पांपासून चिरेखाणी तर काही फुटांवर आल्या आहेत. याकडे असेच दुर्लक्ष राहिले तर पुरातत्वीय वारसा आणि पर्यटन यादृष्टीने महत्वाचा असा हा प्राचीन मानवी वारसा नष्ट होण्याची भीती आहे.

कुडोपी  :-

      मालवण पासून ३० किमीवर असलेले कुडोपी गाव थोड आडबाजूला आहे. डोंगराततून वहात येणार पाणी पाटाने गावात खेळवल आहे. त्यावरच गावाची शेती -बागायती व धुण - भांड्यांच्या पाण्याची गरज भागते. गावात कातळखोदचित्रांबद्दल आहेत, मात्र गावकरी त्यांना पांडवाची चित्र अस म्हणतात. याचा संदर्भ गावात असलेल्या  दगडात कोरलेली प्रचंड विहिरीशी आहे. ही विहिर पांडवांची विहिर म्हणून ओळखली जाते. (आपल्या भारतात गावातल्याच सामान्य लोकांनी पिढ्यान पिढ्या खपून काही अचाट, प्रचंड काम केलेलं असल तर त्याला पांडवांच नाव दिले्ले आढळते.) त्यामुळे या कातळखोदचित्रानाही  सड्यावर पांडवाची चित्र म्हणतात. गावातल्या तरूण पिढीला या पांडवांच्या चित्राबद्दल फारशी माहिती नाही. (हि खरतर आपली शोकांतीका आहे. आजवर अनेक ठिकाणी फिरतांना मला असा अनुभव आलेला आहे, आपल्या गावात पहाण्या लायक एखादी ऎतिहासिक गोष्ट आहे, हेच बर्‍याच जणांना माहित नसते.)

  गावाच्या मागचा डोंगर चढायला सुरुवात केली कि डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यावर क्षितिजापर्यंत पसरलेला सडा व त्यावरच गवत नजरेत मावत नाही. पंधरा मिनिट सड्यावर चालल्यावर अचानक आदिमानवाने कातळात कोरलेली चित्र दिसायला लागतात. त्यांचे आकार व गुढरम्यता पाहून थक्क होतो. यातील एका  मानवाकृतीची लांबी ३.५ मीटर भरली तर, एका वर्तूळाकृती चित्राचा परिघ ३ मीटर होता. काही चित्रांचे आकार मात्र गुढरम्य होते. आदिमानवाने काढलेल्या या चित्रात दैनंदिन जीवनात आजूबाजूला दिसणारी माणस, प्राणी, निसर्ग चितारण्याचा प्रयत्न दिसत होता. एकूण ६० चित्र त्या माळावर विखुरलेली आहेत.

 

















मानवाकृती

त्रिशूळ

 

मासे

मानवाकृती

कातळशिल्पाच्या परीघावर ३ जण उभे आहेत.
३.५ मीटर लाबं मानवी शिल्पाचा पाय


जाण्यासाठी :- मालवण - देवगड रस्त्यावर मालवण पासून २२ किमीवर आचरा गाव आहे. आचर्‍याहून एक रस्ता कणकवलीला जातो. या रस्त्यावर आचर्‍यापासून २.५ किमीवर डावीकडे कुडोपी गावाकडे जाणारा फाटा फूटतो. या फाट्याने ६ किमी गेल्यावर गणपती मंदिर आहे. येथून उजव्या बाजूला एक रस्ता कुडोपी टेंब वाडीत जातो. वाडीत पोहोचल्यावर गावातून वाटाड्या घेऊन कातळखोदचित्र पहायला जावे.
     कुडोपी येथील ८० कातळखोदचित्राचा समूह (क्लस्टर) असलेल्या ठिकाणाचा समावेश ‘युनेस्को’ने ‘जागतिक वारसा स्थळां’च्या प्राथमिक यादीत केला आहे. त्याची पुढील कार्यवाही सुरु आहे. मात्र, बहुतांश ठिकाणची कातळखोदचित्र चिरेखाणींच्या विळख्यात सापडली असून अनेक ठिकाणी ती नष्टही झाली आहेत.

खोटले धनगरवाडी :-

     सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील खोटले (ता. मालवण) गावच्या धनगरवाडी सड्यावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे आढळलेले ‘लज्जागौरी’सदृश कातळखोदचित्र आश्चर्यकारक असून आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे, अशी शक्यता आहे. मात्र या सर्व कातळखोदचित्रांचे अस्तित्व या परिसरातील चिरेखाणींमुळे धोक्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून अनेक कातळखोदचित्रे चिरेखाणींमध्ये नष्टही झाल्याचे समोर आले आहे, खोटले येथील माळरानावर ‘वेताळा’चे चित्र कोरलेले आहे अशी स्थानिक लोकांची समजूत होती.  खोटले आणि पोईपच्या सीमेवर एका टेकडीच्या उतारावरील झाडाझुडपांमध्ये जांभ्या दगडात कोरलेली मानवाकृती हे एक कातळखोदचित्र असुन येथील लोकमानस त्याला ‘वेताळ’ म्हणुन ओळखते. यासंदर्भात काही लोककथाही या भागात प्रचलित आहेत. या ‘वेताळा’ला नवसही बोलले जातात,.






 याच गावच्या सड्यावर  ठिकठिकाणी ३५ हून अधिक कातळखोदचित्रे आढळून आहेत. या कातळखोदचित्रामध्ये सहा मनुष्याकृती, तीन चतुष्पाद प्राणी, दोन मासे, गोलाकृती व अन्य १२ अमूर्त शिल्पे, एक शिल्पपट्ट किंवा मांड याचा समावेश आहे. यापैकी काही कातळखोदचित्रे झिजलेली असून काही अतिशय सुस्थितीमध्ये आहेत. अगदी सुरुवातीलाच २० फुट व्यासाचे एक वर्तुळाकृती कातळखोदचित्र नजरेला पडते. येथून अवघ्या काही फुटांवर एक मोठी चिरेखाण आहे. या ठिकाणाहून सुमारे अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर टेकडीच्या उतारावर झाडाझुडपांमध्ये एक सुस्पष्ट मानवाकृती दिसते. तिच्या शिराकडच्या बाजुला दगडांचा मोठा ढिग आहे. स्थानिक रहिवासी याला ‘वेताळ’ म्हणुन ओळखतात. अशीच मानवाकृती हिवाळे, कुडोपी येथेही आढळली आहे. याचठिकाणी एक गुहासुद्धा आढळली. मात्र आता ती मातीने भरली आहे. येथून आणखी सुमारे एक किलोमीटर परिसरात एका छोट्याशा टेकडीवर एकाच ठिकाणी विविध प्रकारची ३० कातळखोदचित्रे आढळून येतात. याठिकाणी वाघासारख्या प्राण्याची दोन चित्रे अतिशय महत्वपूर्ण आहेत, खोटले येथे आढळलेल्या एका कातळखोदचित्राचे ‘लज्जागौरी’ किंवा मातृदेवतेच्या मुर्तीशी विलक्षण साम्य आहे. हे शिल्प आश्चर्यकारक आहे. लज्जागौरी ही सुफलनाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. जगभरात एक काळ मातृसत्ताक पद्धतीचा होता, असे मानले जाते. त्याकाळी ही संकल्पना रुजली असावी, असे एक मत आहे. शिवाय, स्त्रीच्या ठिकाणी असलेल्या उत्पत्तीच्या शक्तीमुळे तिला हे सन्मानाचे स्थान दिले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. सिंधु संस्कृतीशी संबंधित उत्खननात लज्जागौरीच्या काही प्रतिमा सापडल्या आहेत. अनेक आदिवासी समुह या देवीची पूजा करतात. भारतात मध्य भारत, दख्खन, कर्नाटक, आंध्र भागात लज्जागौरीच्या मूर्ती, प्रतिमा सापडल्या आहेत. अमरावती येथे सापडलेली लज्जागौरीची संगमरवरी मूर्ती (सद्या चेन्नई वस्तुसंग्रहालयात आहे.) ही सातवाहन काळातील इ.स. १५० ते ३०० यादरम्यान कोरली असावी, असे तज्ञांचे मत आहे. इसवी सनाच्या सहाव्या ते बाराव्या शतकादरम्यान बदामी चालुक्य राजवंशाच्या काळातील अशा काही मूर्ती सापडल्या आहेत. लज्जागौरी ही देवता शिरविरहीत असते. डोक्याऐवजी कमळाचे फुल असते. ही देवी सुफलनाचे प्रतीक असल्याने ती जननस्थितीमध्ये दाखवली जाते. खोटले येथील हे कातळखोदचित्र आधुनिक काळातील लज्जागौरीशी विलक्षण साम्य दर्शवते. कदाचित आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे,
या सर्व परिसरात चिरेखाणींचे साम्राज्य पसरले आहे. या खाणींमध्ये कितीतरी ‘पांडवांची चित्रे’ नष्ट झाली असे स्थानिकांनी सांगितले. याचठिकाणी असणाऱ्या सुमारे २० फुट लांब व २० फुट रुंद कातळखोदचित्रावर चिरेखाणीतील खराब तुटके चिरे व माती टाकून दिल्याने ते अत्यंत महत्वपूर्ण कातळखोदचित्र मातीखाली गेले, असे स्थानिकांनी सांगितले. या चिरेखाणी अशाच अनिर्बंधपणे सुरु राहिल्यास भविष्यात यापैकी अनेक कातळखोदचित्रे काळाच्या उदरात गडप होण्याची शक्यता आहे. 

हिवाळे–असगणी :-

     मालवण तालुक्यातील हिवळे आणि असगणी या गावांच्या मध्ये असलेल्या धनगरवाडी या छोट्या वाडीत काही ऐतिहासिक वास्तू आणि कातळशिल्पे आढळतात. हिवळे – मालवणहून मासुरे मार्गे असगणी गावात पोहोचावे लागते. तेथून एक कच्चा रस्ता हिवळे सड्यावर असलेल्या धनगरवाडीकडे जातो. याच परिसरात आणि पुढे काही ठिकाणी कातळशिल्पे आणि वास्तू पहायला मिळतात.






    या सड्यावर एक जुनी मंदिरासारखी किंवा स्तूपासारखी वाटणारी वास्तू दाखवली. ही वास्तू चिरेबंदी असून तिचे अनेक भग्नावशेष शिल्लक आहेत. आत प्रवेश करण्यासाठी फक्त वाकून जाण्याइतपत एकच जागा आहे. आत तीन भुयारी मार्ग आहेत. गावकऱ्यांच्या मते, हे मार्ग नेमके कुठे जातात, हे आजपर्यंत कोणालाही माहीत नाही. जवळच सुमारे ५ ते ६ फूट खोल एक जुनी विहीर आणि दोन पाण्याची कुंडे आहेत. कुंडाजवळच दगडात कोरलेले एक शिवलिंगही आहे. थोडे पुढे सड्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर एक गुहा दिसते. हाच मार्ग पुढे गेल्यावर कातळखोदचित्रे पहायला मिळतात.
   हा सडा खूप मोठा असल्यामुळे कातळखोदचित्रे असलेल्या जागा ओळखण्यासाठी तेथे दगड रचून ठेवलेले आहेत. त्यामुळे आपल्याला कातळखोदचित्रे शोधायला मदत होते.
हिवळे–असगणी येथील कातळशिल्पे असलेल्या स्थळाचे अचूक स्थाननिर्देशांक (coordinates) पुढीलप्रमाणे आहेत:
16.201567, 73.616061

ऊसगळीमळ, गोवा येथील कातळ खोद चित्र :-

      गोवा म्हणले कि बहुतेकांच्या डोळ्यासमोर नीळ्याशार पाण्याचे समुद्रकिनारे, गर्द वनराई, चर्च आठवतात. पण याच गोव्यात थेट आदिमानवाशी नाते सांगणारा परिसर आहे. तो म्हणजे सांगे तालुक्यातील कुशावती नदीच्या काठाचा परिसर .मानवी संस्कृतीच्या इतिहासातले आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे रिवण-कोळंब जवळचे उसगाळीमळ-पणसईमळ. या आदिम लोकांच्या उगमस्थानाविषयी अनेक तर्क वितर्क असले तरी प्राचीन काळात म्हणजे अगदी मानवी संस्कृतीच्या जन्मानंतरच्या लगेचच्या काळात गोव्यात मानवी वस्ती होती हे निर्विवाद.
उसगाळीमळ आणि काजूर इथली अश्मयुगीन दगडी रेखाचित्रे आवर्जुन बघण्यासारखी आहेत. काजूर इथली प्रस्तरचित्रे एका काळ्या ग्रॅनाईट पाषाणावर कोरलेली आहेत. अनेक प्राण्यांचे आकार इथे सापडतात. सांगे तालुक्यात आणि सत्तरी तालुक्यात भारतीय पुरातत्त्व खात्याने केलेल्या उत्खननात अश्मयुगीन आणि अगदी प्राथमिक स्वरूपातली दगडांची ओबडधोबड हत्यारे, हातकुर्‍हाडी सापडल्या आहेत. तर सत्तरी तालुक्यात 'म्हाऊस' आणि सांगे तालुक्यात रिवण-कोळंबच्याजवळ 'उसगाळीमळ-पणसईमळ' आणि 'काजूर' इथे कातळखोदचित्रे अर्थात 'पेट्रोग्लिफ्स' सापडले आहेत.



 






         पूर्वीची अघनाशिनी म्हणजेच आताची झुआरी नदी. तिची एक उपनदी कुशावती. ती सांगे तालुक्यातून वाहत येते. कोळंबजवळ तिच्या पात्रात काहीसा वर आलेला एक जांभ्या दगडाचा मोठा भाग आहे. सच्छिद्र असला तरी काहीसा सपाट. ६ महिने हा खडक पाण्यात असतो. दिवाळीनंतर पाणी कमी झालं की आपल्याला दिसतात अतिशय सुरेख असे दगडात कोरलेले आकार. प्राणी, माणसं, काही त्या लोकांच्या धार्मिक विधींशी संबंधित असावेत असे आकार. कोरीव काम करायला अतिशय कठीण अशा जांभ्या दगडावर या पूर्वजानी नक्की कशासाठी हे आकार कोरले असावेत, आज आपण काहीच सांगू शकत नाही. पण या आकृत्या इतक्या सुंदर आहेत की बस्स! रानरेडा, ससा, कोल्हा, मोर, हरिणं वगैरे आहेतच, पण बरोबर नुकतंच जन्मलेलं बाळ असलेली एक मातृदेवताही आहे. एक मोठा वर्तुळाकार आहे, त्याला स्थानिक लोक चक्रव्युह म्हणतात, तर या प्रस्तर चित्राना 'गुराख्यांची चित्रं' म्हणतात. या खडकाच्या एका बाजूने कुशावती वाहते तर जास्तीचं पाणी वाहून जावं म्हणून दुसर्‍या बाजूने एक चर खणलेला आहे. त्यात सध्या माती पानं पडून तो अर्धा बुजलाय. तिथे सरकारचा एक रखवालदार असतो असं ऐकलं पण आम्हाला काही तो भेटला नाही. या सगळ्या खडकावरची माती अद्यापही काढलेली नाही. आता साधारण १२५ आकृत्या दिसतात. माती नीट काढली तर कदाचित आणखीही काही सापडतील. 
 
 कात़ळावर कोरलेले चित्र
 
आदिमानवाची गुहा

हा सगळा प्रदेश अजूनही दुर्गम आहे. सगळीकडे जंगल आहेच. कर्नाटकची सीमा जवळ आहे आणि लोहखनिजाच्या खाणींनी सगळा परिसर व्यापलेला आहे. या प्रस्तरचित्रांपासून फक्त ५०० मीटर्स अंतरावर सध्या बंद असलेली एक खाण आहे. 'ती चालू करायचं उद्या जर कोणाच्या डोक्यात आलं तर?' या विचारानेच अस्वस्थ व्हायला होतं.
    या प्रस्तर चित्रांच्या जवळ, ४ ते ५ कि.मी. च्या परिसरात काजूर आणि रिवण इथे मोठ्या नैसर्गिक गुहा आहेत. इथलं नदीचं पात्र काहीसं उथळ आहे. एकूणच अश्मयुगातल्या मानवांना रहायला एकदम आदर्श परिसर आहे! ही सुंदर कोरीव चित्रं तयार करणार्‍या या आदिम रहिवाशांना जंगलातल्या विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या प्राण्यांमुळे खाण्यापिण्याची ददात नसावी. खाणं जमा करून उरलेल्या वेळात आणि त्यांच्या काही धार्मिक रीतीरिवाजांसाठी ही चित्र खोदून काढली असावीत असा एक अंदाज आहे. सगळ्या जगभर अशा प्रकारची चित्रं सापडली आहेत, भारतातील भोपाळजवळचं भीमबेटका हे त्यातलं एक प्रमुख स्थळ. पण ही बरीचशी चित्रं ग्रॅनाईट किंवा वालुकाश्मावर आहेत. मात्र उसगाळीमळची ही चित्र जांभ्या दगडात आहेत, हे त्यांचं विशेष. कारण या दगडात लोखंडाचा अंश असतो, त्यामुळे कोरायला हा दगड अत्यंत कठीण! अश्मयुगातला हा आदिम रहिवासी हळूहळू शेती करू लागला. प्राणीपालन करू लागला. डोंगर उतारावर पाहिजे तेवढी झाडी, गवत काढून तिथे जरूरीपुरतं भात, नाचणी पिकवायची. पुढच्या वर्षी तो तुकडा रानासाठी सोडून देऊन दुसर्‍या जागी गरजेपुरतीच शेती करायची.

पणसायमळ येथील भूपृष्ठचित्रे

     पणसायमळ. गोव्यातील कुशावती नदीच्या तीरावर वसलेले एक छोटेसे गाव. कुणाच्या अध्यातमध्यात नसलेले. कधी फारसे ऐकिवात न आलेले. थोडेसे सुस्तावलेले, कुशावतीच्या कुशीत शांत पहुडलेले. पण अचानक या गावाला जाग आली ती अनेक शतकांपूर्वी तिथे राहिलेल्या माणसांमुळे; प्रसिद्धी मिळाली ती त्यांनी आकाशाखाली अगदी उघड्यावर जांभ्या (लॅटराईट) दगडावर कोरलेल्या कातळशिल्पांमुळे.
  अश्मयुगीन काळात येथे मानवी वावर होता हे दर्शवणाऱ्या या पाऊलखुणा. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी या नदीच्या तीरावर माणसे राहिली असतील, त्यांची सर्जनशक्ती या जांभ्या दगडावर व्यक्त झाली असेल, असे पुरातत्त्व खात्यातील शास्त्रज्ञांना वाटते. ही कातळशिल्पे, किंवा भूपृष्ठचित्रे (खोदचित्रे), मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा दर्शवतात. ‘होमो सेपियन’ हे नाव धारण केलेल्या आपल्या प्रजातीच्या सर्जनशक्तीचे प्रदर्शन करतात.
 सुमारे पंचवीस लाख वर्षांपूर्वी ‘होमो’ (मानवप्रजात) पृथ्वीवर पूर्व आफ्रिकेत अवतरला असे मानले जाते. ऑस्ट्रेलोपिथेकसपासून (वानरप्रजात) विकसित झालेला हा आदिमानव, ‘होमो इरेक्टस’, दोन पायांवर उभा राहून आपली कामे करू लागला. आपल्या सोयींसाठी अश्मांचा (दगडांचा) उपयोग करू लागला. हा आपला सर्वांत प्राचीन मानव पूर्वज. जवळजवळ वीस लाख वर्षांपूर्वी याचा संचार उत्तर आफ्रिका, युरोप, आणि आशियात होऊ लागला. यानंतर कितीतरी वर्षे, शतके, युगे याच्या (मानवाच्या) अनेक प्रजाती उत्पन्न झाल्या. यापैकी दगडापासून हत्यारे आणि वेगवेगळी साधने बनवणारा हेबिलीस’ आणि आपल्या दैनंदिन जीवनात अग्नीचा वापर करणारा ‘निएंडरथल’ या दोन सर्वाधिक सक्षम प्रजाती मानल्या जातात! सुमारे तीन ते दोन लाख वर्षांपूर्वी आधुनिक मानवाची (होमो सेपियन) उत्पत्ती पूर्व आफ्रिकेत झाली. जवळजवळ सत्तर हजार वर्षांपूर्वी हा मानव आफ्रिकेच्या बाहेर पडला आणि जगभर फिरू लागला. कालांतराने आदिमानवाच्या इतर प्रजाती नामशेष झाल्या. पृथ्वीवर आता फक्त आपली ‘होमो सेपियन’ ही प्रजात शेष आहे.
सुमारे एक ते दोन लाख वर्षांपासून भारतभर अनेक ठिकाणी या होमो सेपियन प्रजातीच्या आदिमानवाने आपल्या अस्तित्वाच्या खुणा ठेवल्या आहेत. कोकणात अनेक ठिकाणी, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात, अशा खोदचित्रांचा आढळ आहे. पणसायमळ येथील भूपृष्ठचित्रांचा काळ सुमारे १०००० वर्षांपूर्वीचा मानला जातो.
  या कातळशिल्पांनी गोव्याच्या प्रागैतिहासिक काळातील एक दालन आपल्यासाठी उघडले आहे. हा कातळ पुरातत्त्व काळातील अनेक रहस्ये घेऊन आपल्यासमोर आला आहे. या खोदचित्रांचे प्रयोजन काय? यातून त्या लोकांना काय अभिव्यक्त करायचे असेल? त्यातून काय प्रतीत होते? हे प्रश्‍न अजूनही अनुत्तरित आहेत. हे गूढ अजूनही अनाकलनीय आहे.
   या खोदशिल्पांना स्थानिक लोक अनेक वर्षे ‘राखण्याची चितरां’ म्हणून ओळखायचे. अशी खुल्या जागेत, मोकळ्या हवेत आडव्या दगडाच्या पृष्ठभागावर कोरलेली शिल्पे सापडणे अत्यंत दुर्मीळ आहे. येथील खासियत म्हणजे एक चक्रव्यूह आकृती आहे. अशा चक्रव्यूह आकृत्या जगात अनेक ठिकाणी सापडलेल्या आहेत. गोव्यातील आकृतीत सात समकेंद्री वर्तुळे आहेत. एका बाजूने मध्यबिंदुपर्यंत उघडे आहे. येथे कदाचित शिडीसारखी आकृती असावी. दुसऱ्या बाजूला जवळच एक मानवी पावलांची जोडी कोरलेली आहे. अशी चक्रव्यूह चिन्हे दिवंगत आत्म्याला मोक्ष, मुक्ती, स्वर्गलाभ दर्शवतात. एक शिडी किंवा दोरखंड स्वर्गात प्रवेश करण्यासाठी हेतुपुरस्सर ठेवलेली (कोरलेली) असते. पावले म्हणजे दिवंगत आत्मा. जगातील अनेक ठिकाणी असलेल्या शैलचित्रांत चक्रव्यूहाशी संबंधित अशी संयुक्त शिडी आणि पावले असतात.

कातळ शिल्प

ज्यांना ऐतिहासिक गोष्टी आवडतात ते गुजरात,राजस्थानला भेटी देतात. पण, तुमच्या माहितीसाठी सांगतो की, गोव्यातही ऐतिहासिक खजाना दडलेला आहे. गोव्यातील अनेक पठारांवर कातळशिल्प पहायला मिळतात. गोव्यातील रिवोना येथील कुशावती नदीच्या काठी वसलेले उसगलीमल हे असेच एक ठिकाण आहे.


विदर्भातील कातळखोदशिल्प :-

      जसे कोकणात कातळ खोदशिल्प सापडलेली आहेत तसेच विदर्भात देखील अश्मयुगीन इतिहासाच्या पाउलखुणा आहेत. चंद्रपूर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. प्राचीन काळातील अनेक पाऊलखुणा इथं आढळून येतात. त्यात आणखी भर पडली आहे, ती अश्मयुगीन खडकचित्रांची. गोंडपिपरी तालुक्यातील वढोली या गावाजवळ अशी तब्बल ६० ते ७० कोरीव खडकचित्रं (Petroglyphs) आढळली आहेत. महापाषाण युगात येथील भूभागावर मानव टोळ्या करून वास्तव्य करीत होते हे या संशोधनातून समोर आले आहे. "प्राचीन खडककलेचा समृद्ध वारसा हा सिंधू संस्कृतीइतकाच पुरातन आहे, भारतातील प्राचीन खडककलेचा समृद्ध वारसा हा सिंधू संस्कृतीइतकाच पुरातन असून, त्याचे अनेक अवशेष महाराष्ट्राच्या विविध भागांत विखुरलेले आहेत. 'पेट्रोग्लिफ्स' ही प्राचीन खडककलेचा एक प्रकार आहे. 
ROCK PAINTING CHANDRAPUR
यात खडकाच्या पृष्ठभागावर विविध रेषात्मक, चित्रात्मक आकृती कोरण्यात आलेल्या असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावाजवळ सापडलेल्या अशाच प्रकारच्या पेट्रोग्लिफ्समुळं या भागात एक नवा पुरातत्त्वीय संदर्भ पुढं आला आहे.
 वढोली हे गाव विदर्भाच्या दक्षिणेकडील चंद्रपूर जिल्ह्यात, जंगलविस्तार आणि खडकाळ भूभागाच्या सीमेवर वसलेलं आहे. या गावात सापडलेले 'पेट्रोग्लिफ्स' हे एका छोट्याशा खडकाळ उंचवट्यावर उघड्यावर आहेत. या परिसरात सध्या कोणतीही नदी किंवा पुरातन जलस्रोत नाही. परंतु प्राचीन काळात याठिकाणी मानवी वस्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी अंदाजे ६० ते ७० दगडांवर कोरीव आकृत्या स्पष्ट दिसून येतात. मुख्यतः या आकृत्या सरळ, आडव्या आणि तिरक्या रेषांनी बनलेल्या आहेत. काही ठिकाणी क्रॉस, चौकोन किंवा जाळीप्रमाणं रचना दिसून येते. कोरण्याची शैली पाहता, दगडावर टोकदार वस्तूनं ठोकून किंवा घासून या आकृती बनवल्या असाव्यात.
   वढोली गावाजवळ आढळलेल्या खडकावरील कोरीव कामांमध्ये कोणतेही स्पष्ट मानव, प्राणी किंवा देवतेसदृश चित्र दिसून येत नाहीत. परंतु रेषात्मक जाळ्यांमुळं हे संकेतचिन्ह, दिशा सूचक नकाशा किंवा एखादे धार्मिक प्रतीक असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी स्थानिकांनी एका मोठ्या दगडाला शेंदूर लावून देवस्थान म्हणून पूजाअर्चा सुरू केली आहे. ही बाब खडककलेच्या आणि लोकपरंपरेच्या संगमाचे उदाहरण आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कात़ळखोदचित्रे :-

     कामरगाव नगर तालुक्यातील गाव. या गावाच्या भोवती सह्याद्रीची एक तुटक रांग आहे. यातील विठ्ठलवाडी कडून अस्तगावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर अहिल्यानगर पुणे महामार्ग पासून साधारणतः३ किमी अंतरावर एका टेकडीला मावलयाचा डोंगर म्हणतात. या डोंगरावर काही उभ्या शिळा ठेवलेल्या आहेत आणि एका बाजूला मध्ययुगीन काळातील कोणतीही मूर्ती नसलेले बांधकाम आहे. याचा बारकाईने अभ्यास केला असता हे इतिहास पूर्व कालीन थडगे असावे. ज्याचा संबंध मातृ देवतेशी असतो. त्यानुसार आणखी निरिक्षण केल्यावर काही पुरावे सापडले . त्यात सात उभ्या शिळा होत्या , यांची मावलया नावाने पूजा केली जात आहे. या शिळांचा आकार वेग वेगळा असून त्यावर स्थानिक लोकांनी शेंदूर लावला आहे.

सर्वात महत्त्वाचा पुरावा -मानवी प्रतिमा असलेली शिळा (कातळ शिल्प )- यातील एका शिळेवर एका चार पायांच्या प्राण्यावर बसलेल्या मानवाचे चित्र दगडावर कोरलेले आहे. चित्राची उंची साधारणतः २० सेमी आहे व रुंदी १५ सेमी. ज्या प्राण्यावर माणूस बसलेला आहे त्याची मान उंच आहे यावरून तो घोडा किंवा उंट असावा असा अंदाज आहे . यातील माणूस वारली चित्रा प्रमाणे भासतो. डोके वर्तुळाकृती छाती आणि पोटांच्या जागी दोन त्रिकोण अशी रचना आहे.
कोकणातील काळ्या कातळावर कोरलेले हे शिल्प दख्खनच्या पठारावर नव्याने सापडले आहे . या शिल्पातील व्यक्ती प्राण्यावर बसलेली आहे म्हणजे ते एका वीराचे शिल्प असले पाहिजे. या परिसरात सात अप्सरांचे अस्तित्व आहे असे स्थानिक सांगतात. याचा संबंध सप्तमातृकांशी येतो. यावरुन कदाचित ही वीरांगना सुद्धा असू शकते.
या परिसरात काही अश्मयुगीन दगडी हत्यारे सुध्दा सापडली आहेत. याबरोबरच अश्मयुगीन राखेची टेकडीही परिसरात सापडली आहे. दख्खनच्या पठारावरील काळ्या कठीण बेसाल्ट खडकावर असे शिल्प नव्याने सापडत आहेत.

सिंहगड परिसरात कातळशिल्पे

सिंहगडाच्या परिसरात प्राचीन कोरीव आकृत्या आढळल्या असून, ही कातळशिल्पे सुमारे सात हजार वर्षांपूर्वीची असण्याची शक्यता असल्याने सिंहगडाच्या परिसरात नवाश्मयुगात मानवाचा वावर होता का, याबाबत संशोधन सुरू झाले आहे.
   सिंहगडावरील देवटाक्याच्या आणि तान्हाजी कड्याच्या परिसरात; तसेच कोंढणपूर-रांझे गावाच्या परिसरातील डोंगररांगेत खडकाच्या पृष्ठभागावर या आकृत्या सापडल्या आहेत. त्यामुळे सिंहगड परिसरातील मानवी उत्क्रांतीच्या दाव्याला बळ मिळाले आहे. सिंहगड आणि परिसराचा इतिहास आणि पुरातत्त्व संशोधनात पीएचडी केलेले डॉ. नंदकिशोर मते यांनी या संदर्भात संशोधन केले आहे. सिंहगडावरील पाण्याची खांबटाकी आणि जवळील एका लेणीच्या अभ्यासातून डॉ. मते यांना येथे सातवाहनपूर्व काळाचे पुरावे मिळाले आहेत.
‘सिंहगडावर कप मार्क, जॉइटेड कप, रफिंग लिंक्स, कप विथ टेल, जॉइटेड टेल्स, कप विथ लेडर अशा वर्गवारीतील आकृत्या आहेत. यावर चार वर्षांपासून संशोधन सुरू आहे. अशा आकृत्यांवर जगभरात अनेक ठिकाणी संशोधन झाले आहे. त्यानुसार यावर शिक्कामोर्तब झाले आहे,’ असे डेक्कन कॉलेज येथील संशोधक सचिन पाटील म्हणाले.
दख्खनच्या पठारावरील प्राचीन व्यापारी मार्गाच्या आसपासच्या बॅसाल्ट खडकावर दगडी हत्याराने अशा आकृत्या कोरण्यात आल्या आहेत. मनातील संकल्पना व्यक्त करण्यासाठी ही रेखाटने कोरलेली असावीत. हा कालखंड मध्याश्मयुगापासून सुरू होऊन महापाषाण युगापर्यंत जातो.. पुराश्मयुग, मध्याश्मयुग व नवाश्मयुग या प्रागैतिहासिक काळाच्या कोणत्या टप्प्यात ही शिल्पे कोरली गेली, हे निश्चितपणे सांगता येत नाही. पाश्चात्य देशांतील संशोधनानुसार अशा आकृत्यांचा काळ प्रागैतिहासिक काळाचा अखेरच्या टप्पा म्हणजे नवाश्मयुग असू शकतो.

सिंहगडाचा लिखित उपलब्ध इतिहास १४व्या शतकापर्यंत मागे जातो. इसामी नामक लेखकाने इ. स. १३५०मध्ये लिहिलेल्या फुतुहस्सलातीन किंवा शाहनामा ई-हिंद या फार्सी महाकाव्यात महंमद तुघलकाने इ. स. १३२८मध्ये कुंधीयाना (कोंढाणा) किल्ल्यास वेढा घालून किल्ला जिंकल्याची माहिती आहे.

कातळ खोदचित्र आणि इतर संस्कृतीतील चित्र यांच्यातील साम्य :-

   कातळ खोद चित्र जी महाराष्ट्रातील दक्षिण कोकणात सापडणार्या काही चित्रांचे आणि जगाच्या इतर भागात असणार्या इतर संस्कृतीतील चित्रांशी विलक्षण साम्य आहे. याच चित्रांचा आढावा घेणार आहोत.
Petroglyph in Ratnagiri, Maharashtra, India, depicting the Winged Scarab
  शेणी किड्याचे चित्रण करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील कातळ खोद चित्र
Winged Scarab on the breastplate of Tutankhamun, Egyptian Museum, Cairo
कैरो, इजिप्त येथील वस्तु संग्रहालयातील तुत अख आमेन याच्या छातीवरील कवचावर असलेले पंख असलेल्या शेणी किड्याचे चित्र

   इजिप्तमधील मशिदीवरील चित्रे, शिल्पपट किंवा साहित्यात यावर पंख असलेला शेणीकिडा  ( Winged Scarab ) दाखवलेला असतो. दगडात कोरलेले किंवा मातीपासून बनवलेले छोटे ताबीज आणि परिधान केले जाणारे दागिन्यावर तसेच छाप यावर देखील हा दाखवलेला असतो. इजिपीशियन लोक याला खेपरी म्हणतात आणि त्याला पहाटे दिसणार्या सुर्याचे प्रतिक मानतात. देवी इसिसने सूर्यदेव रा ला त्याची अनेक नावे म्हणजे खेप्री (पहाटेचा सूर्य), रा (मध्यान्हाचा सूर्य) आणि अतुम (संध्याकाळचा सूर्य). तीला सांगावी यासाठी कसे फसवले याची एक कथा आहे: शेणीकिडा जसा शेणाचा चेंडू करुन ढकलत बिळात नेतो, तसेच खेपरी रोज सुर्याला आकाशात ढकलत नेत असतो अशी समजुत आहे. दुसर्या दिवशी नवा सुर्य उगवावा यासाठी खेपरी सुर्याला पुन्हा ढकलत पुर्व क्षितीजावर घेउन येतो अशी प्राचीन काळी इजिप्तीशयन लोकांमध्ये समजूत होती. यामुळे शेणीकिड्याचा निर्मिती आणि पुनर्जन्माशी असलेला संबंध अधिक दृढ झाला.
Aerial view of the Ratnagiri Petroglyph depicting the Winged Scarab
रत्नागिरी जिल्ह्यातील शेणी किड्याचे चित्रण असलेल्या कातळ खोद चित्राचे हवाई चित्रण

     भारतात सापडलेल्या कातळ खोद चित्रात दाखवलेला शेणीकिडा आणि खेप्रीच्या इजिप्शियन चिन्हातील दृश्य यातील साम्य खूपच आश्चर्यकारक आहे. शेणीकिड्याने ढकललेला "सूर्य हा तबकडीसारखा दाखवला आहे. अर्थात हे चित्र फारसे स्पष्ट नसले तरी, हवाई दृश्यावरून ते स्पष्ट होऊ शकते.
12,000-year-old petroglyph at Ratnagiri, India, depicting the Egyptian Winged Scarab
इजिप्तिशीयन संस्कृतीतील शेणी किड्याचे चित्र आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कातळ खोद चित्र यातील साम्य

प्राचीन इजिप्तमध्ये इतके लोकप्रिय असलेले विंग्ड स्कारॅब चिन्ह हिमनदीनंतरच्या काळाच्या अगदी सुरुवातीपासून अस्तित्वात आहे . मात्र या चिन्हाचा उगम प्राचीन भारतात झाला का? याचा विचार करून गोंधळ होतो. की हे चिन्ह एका पूर्वीच्या "सुवर्णयुग" संस्कृतीचे गूढ ज्ञान दाखवून देते. हि संस्कृती म्हणजे (१०,९०० ईसापूर्व - ९७०० ईसापूर्व) काळातील असून जेव्हा आपल्या पृथ्वीवर एका महाकाय धूमकेतूचे अनेक तुकडे आदळल्यामुळे नष्ट झाली. 
आता हे सर्वमान्य झाले आहे की यंगर ड्रायस धूमकेतूंच्या धडकेमुळे एक भयानक शीतकाळ सुरू झाला, ज्यामध्ये आग, पूर आणि काळा पाऊस या आपत्ती आल्या, ज्यामुळे उत्तर अमेरिकन मेगाफॉना आणि प्रागैतिहासिक संस्कृती मोठ्या प्रमाणात नष्ट झाली.  ईसापूर्व ९७०३ या काळात थंडी जशी सुरू झाली तशीच अचानक संपली,मात्र याचे कारण स्पष्टपणे समजलेले नाही. हिमयुगातून उबदार आंतरहिमयुगीय हवामानात अचानक संक्रमण झाल्यामुळे या काळात सर्व जगात मोठ्या प्रमाणात पूर आला असावा, ज्याचे वर्णन अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये पूर आल्याच्या दंतकथांमध्ये केले आहे.

प्राण्यांचा स्वामी :-

   रत्नागिरी येथे सापडलेल्या आणखी एका उत्कृष्ट कातळ खोद चित्रामध्ये एका माणसाचे चित्रण केले आहे जो दोन प्राण्यांना त्यांच्या मागच्या पायांनी धरून उभा असल्याचे दिसते. प्राचीन कलेतील हे एक प्रतीकात्मक रूप आहे ज्याला तज्ज्ञ "प्राण्यांचा स्वामी" म्हणून संबोधतात.
Petroglyph in Ratanagiri, Maharashtra, depicting the Master of Animals.
बारसु जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यातील Master of Animals चे चित्रण
मगरीच्या जोडीवर उभा असलेला होरस हा देव ज्याने त्याच्या दोन्ही हातात सिंह, कोल्हा तसेच विंचु आणि साप पकडले आहेत. हे चित्र इ.स. पुर्व ३०४ ते ३० या काळातील ठश्यावर आहे.
A relief of the Master of Animals from Mesopotamia. 9th - 8th century BCE. Metropolitan Museum of Art, New York
मेट्रॉपॉलिटन म्युझीयम ऑफ न्युयॉर्क येथील इ.स.पुर्व ८ वे ते ९ वे शतकातील मेसापोटेमियामधील Master of Animals चे चित्रण
Mistress of Animals holding in each hand a lion by its tail. Gold plaque pendant. Kamiros, Rhodes, 720-650 BCE
अ‍ॅशमेलीयन म्युझीयम. ऑक्सफर्ड येथील इ.स. पुर्व ७२० ते ६५० या काळातील सोन्याच्या पदकातील Master of Animals चे चित्रण, ज्यात त्याने दोन्ही हातात सिंहाची शेपुट पकडली आहे. 

     प्राण्यांचा स्वामी ही एक शुर व्यक्तिरेखा आहे जी प्राण्यांच्या जोडीला त्यांच्या शेपटीने किंवा मागच्या पायांनी धरते. ही आकृती एखाद्या स्त्रीची देखील असू शकते, अशा परिस्थितीत तिला "प्राण्यांची मालकिन" म्हटले जाते. हे चिन्ह प्राचीन काळात व्यापक प्रमाणात दिसते आणि मेसोपोटेमिया, सिंधू खोरे, इजिप्त, ग्रीस, इटली इत्यादी ठिकाणांच्या प्राचीन कलांमध्ये दिसून येते. "प्राण्यांची मालकिन" हे चित्र प्राचीन ग्रीक आणि एट्रस्कन कलाकृतींमध्ये जसे ८ व्या शतकापासून धातू, हस्तिदंत, मातीची भांडी आणि दागिन्यांमध्ये दाखवलेले दिसते.
बारसु येथील प्राण्यांचा स्वामी 
Ratnagiri Petroglyph showing a figure lifting up a pair of tigers.
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसु येथील कातळ खोद चित्रात एका वीर पुरुषाने दोन वाघांना उचलून धरले आहे.
Mohenjo-Daro seal depicting a man grappling with two tigers
एका वीर पुरुषाने दोन वाघांना धरले आहे असे चित्रण करणारा मोहांजोदडो येथील ठसा
 इ.स. पुर्व ३२००-३३०० च्या काळातील गेबेल अल-अरक या नावाच्या चाकूवर प्राण्यांच्या स्वामीने दोन सिंहाना पकडले आहे
इ.स. पुर्व ७-८ व्या शतकातील निओ बॅबीलियन काळातील एक महान शुर योध्दा दोन बैलांशी झुंज घेताना


रत्नागिरीतील आणखी एका कातळ खोद चित्रामध्ये अशीच "प्राण्यांचा स्वामी" या चिन्हाची एक वेगळी आवृत्ती दाखवली आहे, ज्यामध्ये एक शुर व्यक्ती दोन मोठ्या प्राण्यांशी, कदाचित वाघांशी झुंजत आहे. हे सुमारे २६०० ईसापूर्व काळातील सिंधू खोऱ्यातील अनेक मातीच्या ठश्यावर चित्रित केलेल्या प्रतिमेची आठवण करून देते. याच स्वरूपाचे सर्वात जुने चिन्ह ई.स.पूर्व ३४५० काळातील इजिप्शियन प्रागैतिहासिक काळातील नकादा II येथील गेबेल अल-अरक या नावाच्या चाकूवर पाहिले जाऊ शकते. मेसोपोटेमियन ठश्यावर देखील हे चिन्ह मोठ्या संख्येने दिसून येते.
     प्राण्यांच्या स्वामीच्या चिन्हाचे असे वेगवेगळे चित्रण प्रचंड शारीरिक शक्ती आणि धैर्याची भावना निर्माण करते. कदाचित, हे देव, नायक किंवा राजांच्या संदर्भात वापरले जाणारे अलौकिक शक्तीचे एक प्राचीन प्रतीक असेल? संशोधकांनी यावरुन अंदाज केल्याप्रमाणे, हे निश्चितच आदिम शिकारी मानवाचे काम असू शकत नाही.
     मात्र हाच आकृतिबंधाचे चित्रण थेट १२,००० वर्ष जुन्या इतक्या दूरच्या भारतीय कातळ खोद चित्रावर असणे असे सूचित करते की या चिन्हाचा उगम  प्राचीन काळात झाला होता आणि एका हिमयुगातील संस्कृतीने त्याच्या नायकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याचाच वापर केला होता. आता प्रश्न असा निर्माण होतो या काळातील लोकांकडे खरोखरच इतकी प्रचंड शारीरिक शक्ती होती का की, त्यांनी त्यांच्या हातांनी दोन मोठ्या वन्य प्राण्यांना काबु केले जात असे ? जर तसे असेल, तर ते आपल्या पूर्वजांच्या तुलनेत सध्याच्या काळातील मानवांनी उंची आणि शक्ती कमी झाली आहे, याचे कारण म्हणजे आपण प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे सुवर्णयुगापासून कलियुग (किंवा लोहयुग) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या सध्याच्या युगापर्यंत "विकसित" झालो आहोत.
कातळ खोद चित्रातील मीन आणि कुंभ राशीचे चित्रण 
     रत्नागिरी येथे सापडलेल्या आणखी एका लक्षवेधी कातळ खोद चित्रामध्ये विरुद्ध दिशेने तोंड असलेल्या माशांच्या जोडीचे चित्रण केले आहे, हे दोन्ही मासे एका प्रकारच्या पट्ट्याने जोडले आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार मीन राशीचे चिन्ह दर्शवण्यासाठी हे चिन्ह हजारो वर्षांपासून वापरले जात आहे. मीन राशीच्या ज्योतिषीय चिन्हात विरुद्ध दिशेने पोहणाऱ्या माशांच्या जोडीचा समावेश आहे, ज्यामध्ये एक दोरी दाखवली असते जी दोन्ही माशांना धरुन ठेवते जेणे करून ते एकत्र राहतील.
Ratnagiri Petroglyph depicting the Pisces constellation
कात़ळ खोद चित्रात दिसणारा मीन राशीचा आकार 
Roman era relief carving of Pisces symbol
मीन राशीचे चित्रण असणारे रोमन शिल्पपट

   हे खोद चित्र सापडण्यापूर्वी अशी मान्यता होती कि  मीन राशीचे सर्वात जुने चित्र इजिप्शियन शवपेटीच्या झाकणावर सुमारे २३०० ई.स.पूर्व काळी कोरलेले दिसते. असेही मानले जाते की राशी चिन्हांचे आणि ज्योतिषीय भाकित्यांचे ज्ञान मेसोपोटेमियातील कांस्य युगात कधीतरी सुरू झाले.
12000-year-old Ratnagiri Petroglyph depicting the astrological symbol of Pisces.
बारा हजार वर्षापुर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील कातळ शिल्पात असणारे मीन राशीचे चित्रण

    तथापि, या कातळ खोद चित्राच्या शोधामुळे या सर्व शक्यता बदलली. या मीन राशीच्या ज्योतिषीय चिन्हांच्या उत्पत्तीची तारीख सुमारे १०,००० ई.स.पूर्व किंवा त्यापूर्वीच्या काळातील असावी. कदाचित आपले ज्योतिषीय ज्ञान हिमयुगात भरभराटीला आलेल्या आणि नंतर हरवलेल्या संस्कृतीचा वारसा असल्याची शक्यता आहे.
Ratnagiri Petroglyph depicting the Aquarius constellation
मीन आणि कुंभ राशीचे चित्रण असणारी रत्नागिरी जिल्ह्यातील कातळ खोद चित्र

   कातळ् खोद चित्रामध्ये मीन राशीच्या चिन्हाचा शोध लागल्यावर प्रश्न पडतो की रत्नागिरी परिसरातील इतर कोणत्या कातळ खोद चित्रामध्ये  इतर राशीचे चिन्ह दिसते का? योगायोगाने आणखी एका कातळ खोद चित्रामध्ये कुंभ नक्षत्राचे ज्योतिषीय चिन्ह दिसले आहे.
  या कातळ खोद चित्रामध्ये एका माणसाने दोन्ही हातांनी डोक्यावर एक वस्तू धरलेली दाखवण्यात आली आहे, हि व्यक्ती म्हणजे  जलवाहक असून तो आपल्या डोक्यावर (किंवा खांद्यावर) धरलेल्या पाण्याच्या भांड्यातून म्हणजे कुंभातून पाण्याचा प्रवाह खाली ओततो आहे.
12000-year-old petroglyph of Ratnagiri, India, depicting the astrological symbol of Aquarius
कुंभ राशीचे चित्रण असणारी रत्नागिरी जिल्ह्यातील कातळ खोद चित्र

       कुंभ रास आकाशातील समुद्र नावाच्या एका प्रदेशात स्थित आहे आणि सुरुवातीच्या काळातील खगोल संशोधकांनी येथील ताऱ्यांच्या रचना म्हणजे जणु खगोलीय समुद्रात पोहणारे हे मासे असावेत अशी कल्पना केली आहे. कातळ चित्रातील व्यक्तीच्या उजवीकडे (म्हणजेच  आपण बघत असलेल्या प्रतिमेच्या डाव्या बाजूला) आपल्याला माशांची एक जोडी दिसते, जी मीन राशीच्या राशीच्या स्थानावर दर्शविली आहे. त्या व्यक्तीच्या डाव्या पायाजवळ माशांची आणखी एक जोडी चित्रित केली आहे, जी दक्षिण समुद्रात सापडणार्या ऑस्ट्रिनस माशाची रचना नक्षत्राच्या स्वरुपात बघायला मिळते
     यावरुन असे म्हणता येईल कि आपल्याकडे येथे कदाचित जमिनीवर कोरलेला एक आश्चर्यकारक आकाशाचा नकाशा आहे, ज्यामध्ये मीन राशीचे माशांचे चिन्ह आणि दक्षिणी समुद्रात सापडणार्या ऑस्ट्रिनस माशांच्या जोडीशी जोडलेला कुंभ राशीच्या नक्षत्रांचे चित्रण करतो.
     रत्नागिरी परिसरात इतर राशीच्या चिन्हांचे चित्रण करणारे कातळ खोद चित्रे असू शकतात, परंतु सध्या तरी राशींच्या क्रमात लागोपाठ असणार्या मीन राशीचे मासे आणि कुंभ राशीच्या नक्षत्रांचे चित्रण सापड्णे हा एक विचित्र योगायोग आहे. ज्योतिषीय युगाच्या सिद्धांतानुसार, आपण सध्या मीन राशीच्या युगात आहोत आणि जवळच्या भविष्यात कुंभ राशीच्या युगात संक्रमण करणार आहोत. कदाचित, हे १२,००० वर्षे जुने पेट्रोग्लिफ्स आपल्याला या अत्यंत महत्त्वाच्या येणाऱ्या संक्रमणाची वेळेवर आठवण करून देत आहेत जिथे माणसांच्या मनात पुन्हा एकदा ज्ञान आणि अंतर्ज्ञानी समज निर्माण होइल.
हरवलेली संस्कृती
   असे मानले जाते कि रत्नागिरीतील कातळ खोद चित्रे सुमारे ई.स.पूर्व १०,०००  काळातील आहेत, याच काळात मानवजात शीत युगाच्या भयानक विनाशातून नुकतीच बाहेर पडली होती, या चित्रांवरुन असा अंदाज बांधता येतो की ही चिन्हे हिमयुगात भरभराटीला आलेल्या आणि शीत प्रलयांमध्ये नष्ट झालेल्या संस्कृतीच्या गूढ ज्ञानाचे दर्शन घडवतात.
     या "हरवलेल्या संस्कृती"तून वाचलेले लोक जगभरातील अनेक ठिकाणी स्थायिक झाले असतील आणि विवीध वसाहती केलेल्या क्षेत्रांपैकी एक म्हणजे भारताचा कोकण किनारा ! त्यांची पूर्वीची संस्कृती मोडकळीस आल्याचे पाहून, वाचलेल्यांनी मोठी स्मारके बांधण्याचे टाळले असावे. त्याऐवजी, त्यांनी त्यांची पवित्र चिन्हे कठीण, खडकाळ जमीनीवर कोरली असावीत. 
    रत्नागिरीतील कातळ खोद चित्राच्या अनेक रहस्यांपैकी एक म्हणजे ते गेंडा आणि पाणघोडासारखे प्राणी दाखवले आहेत जे या प्रदेशात आढळत नाहीत. पण यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की काही कातळ खोद चित्रांमध्ये पाणघोडे आणि गेंडे सारख्या प्राण्यांचे चित्रण का केले आहे जे भारताच्या या भागात आढळत नाहीत. ज्या लोकांनी त्यांना निर्माण केले ते आफ्रिकेतून भारतात स्थलांतरित झाले का? की हे प्राणी कधी भारतात    आढळत होते?
     एकशिंगी गेंड्याचे मूळ अर्थातच भारतातील आहे आणि कांस्ययुगात तो सिंधू खोऱ्यात वाढला होता, आज मात्र तो हिमालयाच्या पायथ्याशी मर्यादित भूभागात अस्तित्वात आहे. सिंधू संस्कृतीतील अनेक ठसे आणि टेराकोटा मूर्तींमध्ये गेंड्याचे चित्रण आहे. तथापि, भूकंप, पूर, दुष्काळ, मान्सूनच्या पद्धतींमध्ये बदल आणि नद्यांच्या प्रवाहात बदल इत्यादी पर्यावरणीय आपत्तींमुळे हा प्राणी कदाचित या प्रदेशात नामशेष झाला असावा. या पर्यावरणीय बदलांचे परिणाम कोकण प्रदेशातही जाणवले असावेत, ज्यामुळे येथे गेंडा नामशेष झाला.
    पाणघोड्यांचे चित्रण अधिक आश्चर्यकारक आहे. हेक्साप्रोटोडॉन -या पाणघोड्यांची प्रजात सुमारे ५९ लाख ते ९००० वर्षांपूर्वी भारतात भरभराटीला आली. हेक्साप्रोटोडॉनचा शेवटचा ज्ञात नमुना सुमारे १६,४६७-१५,६६० वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील नर्मदा खोऱ्यात राहत होता. २००३ मध्ये सापडलेल्या एका तुटलेल्या दाताच्या एएमएस डेटिंगच्या आधारे हे निश्चित करण्यात आले. याचा अर्थ असा की, कोकण किनाऱ्यावर ज्या लोकांनी हिप्पोपोटॅमस कातळ खोद चित्र कोरले त्यांनी किमान ९००० वर्षांपूर्वी ते केले असावे!
    याशिवाय कांगारूसारखे दिसणारे किमान एक कातळ खोद चित्र या परिसरात दिसून आले ! कांगारू ऑस्ट्रेलियाचे मूळ रहिवासी असल्याचे मानले जाते आणि ते इतरत्र कुठेही आढळत नाही. याचा अर्थ असा आहे का की ज्या लोकांनी हे कातळ खोद चित्र बनवले त्यांचा ऑस्ट्रेलियाशी समुद्री संबंध होता का ? किंवा कदाचित, हिप्पोप्रमाणेच, कांगारू देखील भूतकाळात भारतात आढळला होता आणि होलोसीन युगाच्या सुरुवातीला तो नामशेष झाला होता?
Ratnagiri petroglyph depicting a kangaroo
कांगारूचे चित्रण असणारी रत्नागिरी जिल्ह्यातील कातळ खोद चित्र

    याविषयी  इतरही स्पष्टीकरणे शक्य आहेत. काही दंतकथा सांगतात की, हिंद महासागरात एक प्राचीन राज्य असू शकते जिथे पाणघोडा आणि कांगारू सारख्या प्राण्यांचे अस्तित्व असावे आणि जेव्हा हा खंड समुद्रात बुडाला तेव्हा तेथील काही रहिवासी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थायिक झाले आणि त्यांनी या सपाट, खडकाळ टेकड्यांवर त्यांच्या पूर्वीच्या मातृभूमीच्या आठवणी कोरल्या असाव्यात. 
    एकंदरीत, या प्राचीन कातळ खोद चित्रामध्ये संस्कृतीच्या उत्पत्तीबद्दलच्या सध्याच्या समजुतींना पूर्णपणे उलथवून टाकण्याची क्षमता आहे. रत्नागिरी परिसरात शेकडो कातळ खोद चित्र आहेत ज्यामध्ये प्राणी आणि मानवी आकृत्या दाखवल्या आहेत, तसेच जटिल भौमितिक आकार आहेत, जे आपल्याला मानवाच्या इतिहासाच्या भूतकाळातील रहस्ये उलगडण्यास मदत करू शकतात.
9000-year-old Sindhudurg petroglyph depicting the Imperial Eagle symbol
इम्पीरियल ईगलसारखे चित्रण असणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळ खोद चित्र
\
    २००२ च्या सुरुवातीला, कोकण (किनारी) प्रदेशातील महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळजवळ ६० कातळ खोद चित्र सापडले होते, जी कदाचित ई.स.पूर्व ७००० - ४००० दरम्यानचे असावीत. येथे सापडलेल्या चित्रांपैकी एक "इम्पीरियल ईगल" चिन्हासारखी दिसते जी राजेशाहीचे प्रतीक म्हणून दर्शवली जाते आणि इतिहासात अनेक राष्ट्रांच्या शस्त्रावर प्रदर्शित केली गेली आहे.
9000-year-old Sindhudurg petroglyph depicting the Staff God of the Andes
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९००० वर्षापुर्वीचे कातळ खोद चित्र ज्यामध्ये अँडेस संस्कृतीतील Staff God च्या शिल्पाशी साम्य आहे

 सिंधुदुर्गातील आणखी एका कातळ  खोद चित्रामध्ये एका माणसाचे दोन्ही हातात काठी घेऊन उभे असलेले चित्र आहे, जो अँडियन संस्कृतीच्या काठी देवासारखा ( Staff God ) दिसतो. अँडियन काठी देवाचे चित्रण सामान्यतः दोन्ही हातात काठी धरलेला, तीक्ष्ण सुळे असलेला तसेच डोक्यावर किंवा अंगावर दागिन्याच्या स्वरुपात सर्प धारण केलेला असे दिसते.
   इंका लोकांमध्ये स्टाफ गॉडची ओळख हि त्यांचा सर्वोच्च देव विराकोचा ( Viracocha ) अशी आहे. तो इतर सर्व इंका देवतांचा पिता आहे आणि त्यानेच पृथ्वी, स्वर्ग, सूर्य, चंद्र आणि सर्व सजीव प्राणी निर्माण केले. पौराणिक कथेनुसार, विराकोचाने दूरवर प्रवास केला आणि मानवामध्ये संस्कृती, कला रुजवली. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, तो एका तराफ्यावर पॅसिफिक ओलांडून पश्चिमेकडे निघाला आणि जाताना त्याने इंकाना एक दिवस परतण्याचे आश्वासन दिले.  
     अँडियन स्टाफ गॉडचे सर्वात जुने ज्ञात चित्रण २००३ मध्ये सुमारे ई.स.पूर्व  २२५० काळातील काही तुटलेल्या खापराच्या तुकड्यांवर सापडले, याचा अर्थ असा की हे सिंधुदुर्गातील कातळ खोद चित्र स्टाफ गॉडचे सर्वात जुने ज्ञात चित्रण कराणारे असून हजारो वर्षांपूर्वीचे निश्चितच आहे. 
निष्कर्ष
     उत्तरेकडील रत्नागिरीपासून दक्षिणेकडील सिंधुदुर्गपर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील कातळ खोद चित्रांमध्ये जगभरातील प्राचीन संस्कृतींनी वापरलेल्या काही पवित्र चिन्हांचे चित्रण आहे हे स्पष्ट दिसते. या ठिकाणी सापडलेल्या काही मध्यपाषाणकालीन साधनांच्या आधारे, या कातळ खोद चित्रांची तारीख सुमारे ई.स.पूर्व  १०,००० आहे, त्यातून असा निष्कर्ष निघतो कि ज्योतिषशास्त्रीय ज्ञान आणि पवित्र प्रतीकांची सुरुवात शीत काळातील आपत्तींमधून नुकतीच बाहेर पडून अश्म युगाच्या सुरुवातीपासून झाली होती, 
    गेंडा आणि पाणघोडासारख्या प्राण्यांचे चित्रण आपल्याला या कातळ खोद चित्रांच्या प्राचीनतेची थोडीशी कल्पना देते. सुमारे ई.स.पूर्व  २००० मध्ये सिंधू खोऱ्यात गेंडा नामशेष झाला आणि त्यावेळी कोकणातही नामशेष झाला असावा. दुसरीकडे, पाणघोडा (हेक्साप्रोटोडॉन) भारतातून ९००० वर्षांपूर्वी नामशेष झाला, याचा अर्थ असा की हे कातळ खोद चित्रे त्या काळापूर्वी कोरलेले असावेत. कांगारूसारख्या प्राण्याचे चित्रण भारतात या प्राण्याच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित करते.
    या चिन्हांच्या दूरगामी परिणामांमुळे, कातळ खोद चित्रांचा काळ सुमारे ई.स.पूर्व १०,००० असावा हे अभ्यासातून पुढे येण्याची शक्यता आहे. कोरीव कामाचा कालावधी अधिक अचूकपणे निश्चित करण्यासाठी रेडिओकार्बन डेटिंग, थर्मोल्युमिनेसेन्स इत्यादी विविध तंत्रांचा वापर करून अधिक पुरावे गोळा करणे आवश्यक आहे. गेल्या काही दशकांमध्ये कोकण किनाऱ्यावरील कातळ खोद चित्र सापडले आहेत आणि ते बहुतेक ज्ञात प्राचीन संस्कृतींपूर्वीचे आहेत.

कोंकणचे भूरुप मोठे विलक्षण.  डावीकडे निमुळती होत जाणारी किनारपट्टी तर उजवीकडे सह्याद्रीची भिंत. ह्या दोन भागांत वसलेले आहे ते दऱ्याखोऱ्यांनी बनलेले कोंकण. रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने कोंकण लहानलहान टेकड्यांनी बनलेले दिसते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्रीची मुख्य रांग आणि किनारपट्टी जवळ आलेली आहे त्यामुळे त्याभागात कोंकणात डोंगर कमी आहेत. मात्र मधल्या रत्नागिरी जिल्ह्यात कोकणाचा अनोखा भाग सामावलेला आहे. सह्याद्री  उतरुन जाताच अनेक डोंगररांगा कोंकणात ह्या भागात आहेत. कशेडी, भोस्ते घाट, परशुराम घाट ह्यासारखे अवघड घाट येथेच आहेत. मगरांनी युक्त असलेल्या वाशिष्ठी नदीचे विस्तीर्ण पात्र येथीलच. रत्नागिरी जिल्ह्यातले कोंकणचे हे भूरूप मोठे वैचित्र्यपूर्ण आहे. येथील मानवी लोकवस्ती वस्ती वसली आहे ती किनाऱ्यानजीक असणाऱ्या दऱ्यांत, घळीत. कारण सह्याद्री उतरुन कोंकणात आल्यावर पठारी भाग पुन्हा उंचावलेला दिसतो. हा पठारी भाग बनलाय जांभ्याने युक्त असलेल्या कातळांपासून. जांभा सच्छिद्र असल्याने ह्यात पाणी राहात नाही. गवत उगवत नाही, त्यामुळे मनुष्यवस्तीला हा भाग योग्य नाही. ह्या भागाला सडा म्हणतात. दगडधोंड्यांचा खच सड्यासारखा येथे पसरल्यामुळे हा सडा. हे सडे किनारा जवळ येताच परत उतरणीला लागतात आणि पुढे दऱ्याखोऱ्यात कोंकणचा भाग नारळीपोफळींनी भरलेला हिरवाकंच दिसू लागतो. रत्नागिरी जिल्ह्यात तुम्ही कुठेही गेलात तरीही तुम्हाला असेच भूरूप दिसते. केळशी, आंजर्ले, मूर्डी, हर्णै, कर्दे, मुरुड, दाभोळ, अंजनवेल, गुहागर, वेळणेश्वर, हेदवी, जयगड. मालगुंड, गणपतीमुळे, गणेशगुळे. ही सर्वच गावे दरीत, घळीत अशीच वसलेली दिसतात.  अजून फरक समजावून घ्यायचा असेल तर अलिबाग पासून येता केळशीपर्यंत गावे चौकोनी किंवा आयताकृती अशी दिसतात. ३/४ समांतर रस्ते आणि त्याला छेदणारे चौक. दिवेआगरात तर हे प्रकर्षाने जाणवते. मात्र केळशीपासून पुढे रत्नागिरीच्या शेवटाशी येता येता कोंकणातील सड्यांच्या भिंती किनारपट्टीला जवळजवळ लगटून येतात त्यामुळे ही गावे एका पट्टीसारखी लांबलचक झालेली दिसतात. एकच समांतर रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूंनी घरे, एका बाजूस समुद्र, दुसऱ्या भागात डोंगर. उदा. गुहागर, अगदी लांबलचक ३/४ किमी उभे असलेले गाव, मात्र मुख्य रस्ता एकच. पुढे सिंधुदुर्गात मात्र सपाटीमुळे गावे विस्तारलेली दिसतात. तिथे जरी जास्ती करुन सपाटी असली तरी तिथेही सडे दिसतातच.

 

हे तसं नमनाला घडाभर तेलच झालं. आपल्याला ह्यात मुख्य करुन बघायची आहेत ती ह्या सड्यांवर खोदली गेलेली, कोरली गेलेली कातळशिल्पे. मार्चमध्येच कोंकणात रत्नागिरी जिल्ह्यात ५ दिवसांची सहल झाली त्यात कोंकणच्या ह्या अनोख्य भूवैशिष्ट्याचा आस्वाद घेत येथील गणपतीपुळे, उक्षी आणि चवे देवूद ह्या ठिकाणी असलेली कातळशिल्पे पाहता आली. सर्वसाधरणपणे इंग्रजीत ह्या कातळशिल्पांना petroglyphs म्हणत असले तरीही त्याना नुसतेच कातळशिल्पे न म्हणता भूशिल्पे अर्थात Geoglyphs असेही म्हटले जाते. कारण कातळशिल्पे म्हणजे नुसतेच कातळावर लहानसे कोरणे मात्र ही भूशिल्पे म्हणजे थोडक्या उंचीवरुन ह्या शिल्पांचा आवाका ध्यानी येणे. कारण ही शिल्पे लाईफ साईझ (प्रत्यक्षातील वस्तूंच्या आकारात) बरेचदा दिसतात.  आता ही शिल्पे कोरली कुणी आणि कोणत्या काळात? तर ह्याचे उत्तर असे आहे की इसवीसनपूर्व १५००० वर्षे ते इसवीसनपूर्व १००० इतक्या प्रदीर्घ काळात अश्मयुगीन ते ताम्रपाषाण युगांतील मानवांकडून ही कोरली गेली. आता ह्यांचा काळ कसा ठरवला गेला तर कार्बन डेटींग येथे निरुपयोगी ठरते तर दस्तावेजांचा येथे काहीच उपयोग नाही. येथे काळ ठरवण्यास मदत झाली ती थोड्या उत्खननाची, येथील कातळशिल्पांच्या साधेपणाची, त्यांच्या एकरेषीय शैलीची.  येथे प्रागैतिहासिक मानवांची दगडी हत्यारे आढळली आहेत. अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे येथील भागांतून नामशेष झालेल्या प्राण्यांची कातळशिल्पेही येथे आढळतात.

 

अन्नाच्या, निवाऱ्याच्या शोधात जागोजागी हिंडणाऱ्या प्रागैतिहासिक मानवांनी त्यांना दिसलेले विविध प्राणी, मानवी आकृत्या, अमूर्त आकार येथील विस्तिर्ण कातळांवर आपल्या फावल्या वेळात कोरले आणि आज तोच आपला जागतिक वारसा होताना दिसतोय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास ३००० कातळशिल्पे आत्तापर्यंत सापडली असून त्यात वाढच होताना दिसतेय.

 

आता आपण मी पाहिलेली काही कातळशिल्पे पाहूयात.

 

चवे देवूदची कातळशिल्पे

गणपतीपुळ्याला जाताना जाखादेवी हे गाव लागतं त्याच्यापासून जवळच एका विस्तिर्ण सड्यावर येथील अनोखी कातळशिल्पे आहेत. भोवताली सगळ्या जांभ्याच्या खाणी आहेत. त्यामुळे येथील अजून अज्ञत असलेली कातळशिल्पे देखील नष्ट होऊन जातील असे वाटते. मात्र येथील दोन ठिकाणांचे उत्तम संवर्धन केल्याचे दिसते. आजूबाजूला संरक्षक भिंत बांधून तीन चार फूट उंचीचा एक फलाट येथील शिल्पे नीट ध्यानात येण्यासाठी बांधला आहे.

येथील सर्वात महत्त्वाचे आहे ते एकशिंगी गेंड्याचे कातळशिल्प. कोंकणातून गेंडा सुमारे १५००० वर्षांपूर्वी नामशेष झाला. तर तो येथील शिल्परुपात कसा आला आणि एकदम अचूकपणे, ह्याचे कारण तो येथील मानवांनी तो त्याच काळात प्रत्यक्ष पाहिलेला होता.

 

 

आपले पुढचे पाय उचलून आणि मागच्या मागचे जमिनीवर रोवून हा गेंडा झेप घेण्याच्या पावित्र्यात उभा आहे. गेंड्याच्या शरीवर त्याच्या जाड कातडीची रेषा तर आहेच ह्याशिवाय अनेक अमूर्त आकार देखील ह्यात कोरलेले दिसतात.

 

 

येथे गेंड्याच्या सोबतीला आहे ते हरणाचे शिल्प

 

येथे नीट निरखून पाहिल्यास आपल्याला दिसते ते वाघाचे शिल्प. 

वाघाच्या अंगावरचे केस उभे राहिले असून आखूड कानांचा आणि थोटक्या शेपटीचा वाघ जमिनीवर उभा राहिलेला आहे.

 

 

अगदी नीट पाहिल्यावरच हे ध्यानी येते.

 

ह्याशिवाय येथे आहे ते माश्याचे कातळशिल्प

 

 

ह्याच्यापासून पुढे अगदी दोन मिनिटांवर कातळशिल्पांची अजून एक साईट आहे. येथे काही मानवी आकृत्या आणि प्राण्यांची कातळकोरीव शिल्पे आहेत.

 

कातळशिल्पे संरक्षित केलेला भाग

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हा गवा असावा

 

येथील अजून एक वैशिष्ट्यपूर्ण मानवाकृती दोन्ही पाय फाकवलेल्या अवस्थातील आहे. हे एक गतिमान शिल्प आहे.

 

ह्याशिवाय येथे इतरही आकृत्या आहेत पण त्या सर्वच येथे देणे शक्य नाही.

 

गणपती पुळ्याची कातळशिल्पे.

 

गणपतीपुळ्यापासून जेमतेम ४ किमीवर असलेल्या सड्यावर ही कातळशिल्पे आहेत.

एक प्रचंड मानवाकृती, एक नामशेष झालेल पक्षी (Elephant Bird) अशी अनोखी कातळशिल्पे येथे आहेत.

 

दोन्ही हात पाय एकत्र जुळवलेली साधी सारळ उभी मानवाकृती

 

 

नामशेष झालेला पक्षी

 

हे बहुधा माकड असावं

 

तर हे रानडुक्कर

 

पूर्ण दृश्य

 

ह्यानंतर आपण पाहू ती उक्षीची कातळशिल्पे

 

उक्षी कातळशिल्पे

 

गणपतीपुळ्यापासून २५ किमी तर जाखादेवीपासून १०/१२ किमीवर उक्षीच्या सड्यावर कातळशिल्पांच्या २ जागा आहेत. एका जागेवर पूर्ण अमूर्त शैलीतील शिल्पे आहेत. त्यात निरनिराळ्या आकृत्या,  चौकोनी, गोलाकार इत्यादी विविध आकारांच्या नक्षी तर ओळखता न येणारे पशुपक्षी अशी विविध शिल्पे आहेत.

 

हा बहुधा कुठलातरी पक्षी असावा

 

विविध अमूर्त कातळशिल्पे

 

 

 

 

ह्या जागेच्या पुढेच काही मिनिटॲंवर आहे ते उक्षीचे एक अत्यंत महत्त्वाचे कातळशिल्प ते म्हणजे हत्तीच्या पूर्णाकृतीचे.

 

येथे शिल्पांचा भडीमार नाही, एकच एक शिल्प आहे जे ५.८.मी. ते ५.१२ मी. च्या आकारात कोरलेले आहे. हा हत्ती जरी द्विमितीय स्वरुपात असला तरी त्याचे दोन्ही कान, पाय आणि सोंड हे त्रिमितीय भास करुन देतात.  लांबलचक सोंड आणि दोन्ही सुळे हत्तीने मान वळवल्याचे दाखवतात. जणू काही हा एक खराखुरा जीवंत हत्तीच आहे.

 

 

जवळून

 

 

 

कोंकणात गणपतीपुळ्याला आलात तर ही कातळशिल्पे अगदी आवर्जून बघाच. पुळ्यापासून अगदी जवळ आहेत. जायचा रस्ता चांगला आहे, गूगल नकाशांवर ती प्रमाणित देखील आहेत.  आपल्या पूर्वजांनी सोडलेला वारसा आपल्याला पाहायला मिळाल्याचे समाधान नक्की मिळेल.















 
अश्मयुगीन इतिहासाच्या पाऊलखुणा (ETV Bharat Reporter)

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. प्राचीन काळातील अनेक पाऊलखुणा इथं आढळून येतात. त्यात आणखी भर पडली आहे, ती अश्मयुगीन खडकचित्रांची. गोंडपिपरी तालुक्यातील वढोली या गावाजवळ अशी तब्बल ६० ते ७० कोरीव खडकचित्रं (Petroglyphs) आढळली आहेत. महापाषाण युगात येथील भूभागावर मानव टोळ्या करून वास्तव्य करीत होते हे या संशोधनातून समोर आले आहे. "प्राचीन खडककलेचा समृद्ध वारसा हा सिंधू संस्कृतीइतकाच पुरातन आहे," असा दावा इतिहास अभ्यासक अरुण झगडकर यांनी केला आहे.


प्राचीन खडककलेचा वारसा सिंधू संस्कृती इतकाच पुरातन : गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावाजवळ तब्बल ६० ते ७० कोरीव खडकचित्रं (Petroglyphs) आढळली आहेत. भारतातील प्राचीन खडककलेचा समृद्ध वारसा हा सिंधू संस्कृतीइतकाच पुरातन असून, त्याचे अनेक अवशेष महाराष्ट्राच्या विविध भागांत विखुरलेले आहेत. 'पेट्रोग्लिफ्स' ही प्राचीन खडककलेचा एक प्रकार आहे. यात खडकाच्या पृष्ठभागावर विविध रेषात्मक, चित्रात्मक आकृती कोरण्यात आलेल्या असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावाजवळ नुकत्याच सापडलेल्या अशाच प्रकारच्या पेट्रोग्लिफ्समुळं या भागात एक नवा पुरातत्त्वीय संदर्भ पुढं आला आहे.

प्राचीन काळात मानवी वस्ती असण्याची शक्यता : वढोली हे गाव विदर्भाच्या दक्षिणेकडील चंद्रपूर जिल्ह्यात, जंगलविस्तार आणि खडकाळ भूभागाच्या सीमेवर वसलेलं आहे. या गावात सापडलेले 'पेट्रोग्लिफ्स' हे एका छोट्याशा खडकाळ उंचवट्यावर उघड्यावर आहेत. या परिसरात सध्या कोणतीही नदी किंवा पुरातन जलस्रोत नाही. परंतु प्राचीन काळात याठिकाणी मानवी वस्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दगडावर असं बनवलं खडकचित्र : याठिकाणी अंदाजे ६० ते ७० दगडांवर कोरीव आकृत्या स्पष्ट दिसून येतात. मुख्यतः या आकृत्या सरळ, आडव्या आणि तिरक्या रेषांनी बनलेल्या आहेत. काही ठिकाणी क्रॉस, चौकोन किंवा जाळीप्रमाणं रचना दिसून येते. कोरण्याची शैली पाहता, दगडावर टोकदार वस्तूनं ठोकून किंवा घासून या आकृती बनवल्या असाव्यात.

स्थानिकांकडून होते पूजा : वढोली गावाजवळ आढळलेल्या खडकावरील कोरीव कामांमध्ये कोणतेही स्पष्ट मानव, प्राणी किंवा देवतेसदृश चित्र दिसून येत नाहीत. परंतु रेषात्मक जाळ्यांमुळं हे संकेतचिन्ह, दिशा सूचक नकाशा किंवा एखादे धार्मिक प्रतीक असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी स्थानिकांनी एका मोठ्या दगडाला शेंदूर लावून देवस्थान म्हणून पूजाअर्चा सुरू केली आहे. ही बाब खडककलेच्या आणि लोकपरंपरेच्या संगमाचे उदाहरण आहे.

माहिती सांगताना इतिहास अभ्यासक अरुण झगडकर (ETV Bharat Reporter)
खडककला ४,००० ते १०,००० वर्षे जुनी असण्याची शक्यता : विदर्भात विशेषतः गोंड आणि कोरकू आदिवासी जमातींची परंपरा आहे. त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या सांस्कृतिक सवयींमध्ये निसर्ग, खडक, वृक्ष यांची उपासना महत्त्वाची आहे. त्यामुळं या कोरीव खडककलेचा संबंध पूर्व-इतिहासातील आदिवासी प्रतीकात्मक संवाद प्रणालीशी असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या खडककलेची तुलना रत्नागिरी (कोंकण) मधील पेट्रोग्लिफ्स किंवा मध्य भारतातील भीमबेटका येथील भित्तिचित्रांशी करता येते. काही विद्वानांच्या मते, ही खडककला सुमारे ४,००० ते १०,००० वर्षे जुनी असू शकते, विशेषतः जर ते नवपाषाण किंवा मध्यपाषाण काळातले असतील.

संशोधन अहवाल होणार सादर : या महत्त्वपूर्ण शोधाची दखल घेत झगडकर यांनी शासन आणि पुरातत्त्व खात्याकडं संवर्धन आणि संरक्षणाची मागणी केली आहे. लवकरच एक सविस्तर संशोधन अहवाल संबंधित विभागांकडं सादर केला जाणार आहे.
 



अश्मयुगीन इतिहासाच्या पाऊलखुणा; चंद्रपूर जिल्ह्यात आढळले दुर्मीळ खडकचित्र - ROCK PAINTING CHANDRAPUR

जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावात, उंच खडकांवर प्राचीन खडकचित्र आढळली आहेत. इतिहास अभ्यासक अरुण झगडकर यांच्या संशोधनानुसार या खडक चित्रांची संख्या ६० ते ७० आहे.

ROCK PAINTING CHANDRAPUR
अश्मयुगीन इतिहासाच्या पाऊलखुणा (ETV Bharat Reporter)

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. प्राचीन काळातील अनेक पाऊलखुणा इथं आढळून येतात. त्यात आणखी भर पडली आहे, ती अश्मयुगीन खडकचित्रांची. गोंडपिपरी तालुक्यातील वढोली या गावाजवळ अशी तब्बल ६० ते ७० कोरीव खडकचित्रं (Petroglyphs) आढळली आहेत. महापाषाण युगात येथील भूभागावर मानव टोळ्या करून वास्तव्य करीत होते हे या संशोधनातून समोर आले आहे. "प्राचीन खडककलेचा समृद्ध वारसा हा सिंधू संस्कृतीइतकाच पुरातन आहे," असा दावा इतिहास अभ्यासक अरुण झगडकर यांनी केला आहे.

प्राचीन खडककलेचा वारसा सिंधू संस्कृती इतकाच पुरातन : गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावाजवळ तब्बल ६० ते ७० कोरीव खडकचित्रं (Petroglyphs) आढळली आहेत. भारतातील प्राचीन खडककलेचा समृद्ध वारसा हा सिंधू संस्कृतीइतकाच पुरातन असून, त्याचे अनेक अवशेष महाराष्ट्राच्या विविध भागांत विखुरलेले आहेत. 'पेट्रोग्लिफ्स' ही प्राचीन खडककलेचा एक प्रकार आहे. यात खडकाच्या पृष्ठभागावर विविध रेषात्मक, चित्रात्मक आकृती कोरण्यात आलेल्या असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावाजवळ नुकत्याच सापडलेल्या अशाच प्रकारच्या पेट्रोग्लिफ्समुळं या भागात एक नवा पुरातत्त्वीय संदर्भ पुढं आला आहे.

प्राचीन काळात मानवी वस्ती असण्याची शक्यता : वढोली हे गाव विदर्भाच्या दक्षिणेकडील चंद्रपूर जिल्ह्यात, जंगलविस्तार आणि खडकाळ भूभागाच्या सीमेवर वसलेलं आहे. या गावात सापडलेले 'पेट्रोग्लिफ्स' हे एका छोट्याशा खडकाळ उंचवट्यावर उघड्यावर आहेत. या परिसरात सध्या कोणतीही नदी किंवा पुरातन जलस्रोत नाही. परंतु प्राचीन काळात याठिकाणी मानवी वस्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दगडावर असं बनवलं खडकचित्र : याठिकाणी अंदाजे ६० ते ७० दगडांवर कोरीव आकृत्या स्पष्ट दिसून येतात. मुख्यतः या आकृत्या सरळ, आडव्या आणि तिरक्या रेषांनी बनलेल्या आहेत. काही ठिकाणी क्रॉस, चौकोन किंवा जाळीप्रमाणं रचना दिसून येते. कोरण्याची शैली पाहता, दगडावर टोकदार वस्तूनं ठोकून किंवा घासून या आकृती बनवल्या असाव्यात.

स्थानिकांकडून होते पूजा : वढोली गावाजवळ आढळलेल्या खडकावरील कोरीव कामांमध्ये कोणतेही स्पष्ट मानव, प्राणी किंवा देवतेसदृश चित्र दिसून येत नाहीत. परंतु रेषात्मक जाळ्यांमुळं हे संकेतचिन्ह, दिशा सूचक नकाशा किंवा एखादे धार्मिक प्रतीक असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी स्थानिकांनी एका मोठ्या दगडाला शेंदूर लावून देवस्थान म्हणून पूजाअर्चा सुरू केली आहे. ही बाब खडककलेच्या आणि लोकपरंपरेच्या संगमाचे उदाहरण आहे.

माहिती सांगताना इतिहास अभ्यासक अरुण झगडकर (ETV Bharat Reporter)

खडककला ४,००० ते १०,००० वर्षे जुनी असण्याची शक्यता : विदर्भात विशेषतः गोंड आणि कोरकू आदिवासी जमातींची परंपरा आहे. त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या सांस्कृतिक सवयींमध्ये निसर्ग, खडक, वृक्ष यांची उपासना महत्त्वाची आहे. त्यामुळं या कोरीव खडककलेचा संबंध पूर्व-इतिहासातील आदिवासी प्रतीकात्मक संवाद प्रणालीशी असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या खडककलेची तुलना रत्नागिरी (कोंकण) मधील पेट्रोग्लिफ्स किंवा मध्य भारतातील भीमबेटका येथील भित्तिचित्रांशी करता येते. काही विद्वानांच्या मते, ही खडककला सुमारे ४,००० ते १०,००० वर्षे जुनी असू शकते, विशेषतः जर ते नवपाषाण किंवा मध्यपाषाण काळातले असतील.

संशोधन अहवाल होणार सादर : या महत्त्वपूर्ण शोधाची दखल घेत झगडकर यांनी शासन आणि पुरातत्त्व खात्याकडं संवर्धन आणि संरक्षणाची मागणी केली आहे. लवकरच एक सविस्तर संशोधन अहवाल संबंधित विभागांकडं सादर केला जाणार आहे.

 
 
 
 
 
 
 

 
 













 
 

या प्रस्तर चित्रांच्या जवळ, ४ ते ५ कि.मी. च्या परिसरात काजूर आणि रिवण इथे मोठ्या नैसर्गिक गुहा आहेत. इथलं नदीचं पात्र काहीसं उथळ आहे. एकूणच अश्मयुगातल्या मानवांना रहायला एकदम आदर्श परिसर आहे! ही सुंदर कोरीव चित्रं तयार करणार्‍या या आदिम रहिवाशांना जंगलातल्या विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या प्राण्यांमुळे खाण्यापिण्याची ददात नसावी. खाणं जमा करून उरलेल्या वेळात आणि त्यांच्या काही धार्मिक रीतीरिवाजांसाठी ही चित्र खोदून काढली असावीत असा एक अंदाज आहे. सगळ्या जगभर अशा प्रकारची चित्रं सापडली आहेत, भारतातील भोपाळजवळचं भीमबेटका हे त्यातलं एक प्रमुख स्थळ. पण ही बरीचशी चित्रं ग्रॅनाईट किंवा वालुकाश्मावर आहेत. मात्र उसगाळीमळची ही चित्र जांभ्या दगडात आहेत, हे त्यांचं विशेष. कारण या दगडात लोखंडाचा अंश असतो, त्यामुळे कोरायला हा दगड अत्यंत कठीण!


अश्मयुगातला हा आदिम रहिवासी हळूहळू शेती करू लागला. प्राणीपालन करू लागला. डोंगर उतारावर पाहिजे तेवढी झाडी, गवत काढून तिथे जरूरीपुरतं भात, नाचणी पिकवायची. पुढच्या वर्षी तो तुकडा रानासाठी सोडून देऊन दुसर्‍या जागी गरजेपुरतीच शेती करायची. अशा प्रकारची शेती गोव्यातले आदिवासी आता आता पर्यंत करत होते. या शेतीला कुमेरी असं नाव आहे. वारुळं, नाग, भूमी, लिंग, जागेचे राखणदार पुरुष अशी त्यांची दैवतं होती. या वारुळांना सांतेरी असं नाव आहे. गोव्यात सगळीकडे आढळणारी सातेरी देवी म्हणजे आता 'शांतादुर्गा'. पण सांतेरी हे नाव अजूनही प्रचारात आहे. तर वेताळ, पाईकदेव, रवळनाथ हे सगळे राखणदार देव. तर लिंगदेवांना नंतर शंकर हे नाव मिळालं. या नैसर्गिक देवतांना त्यांच्या भोळ्या भक्तांनी कोणत्याही उपचारांशिवाय केलेली पूजा मानवत होती. त्यांची देवळंही कुठे नव्हती. तर वारुळं, जमिनीतून वर आलेला एखादा दगड यातच त्यांना त्यांचे देव दिसत होते. सुरुवातीचे कोळ-मुंड म्हणजे नंतरच्या काळातले कुळ-मुंडकार आणि कोळी, गावडे-गावकार हे गोव्याचे आद्य रहिवासी.

Usgalimal Goa


Discovering Goa’s Ancient Secret ✨
Goa is known for its beaches, but did you know it’s also home to one of India’s richest rock engraving sites?
Located on the serene banks of the River Kushawati in Sanguem Taluka, this historic site showcases stunning prehistoric petroglyphs — from human and animal figures to a striking labyrinth (चक्रव्यूह) pattern.
In Marathi, we call these carvings “कातळशिल्प”, and they’re believed to be thousands of years old, offering a rare glimpse into the minds and lives of our ancestors.
A truly unique, informative, and awe-inspiring place that proves Goa is more than just sand and sea.
“Far from the crowds, yet so close to our roots




 https://www.evivek.com/Encyc/2020/12/24/Petroglyphs-in-Konkan.html

रणजित रमेश हिर्लेकर

9423303670

 

https://dainikgomantak.esakal.com/blog/these-carvings-or-reliefs-represent-an-important-stage-in-the-evolution-of-human-culture-gbg92

 

The Konkan Petroglyphs – Introduction

kevinstandagehotography

India

In the late 1980s whilst cycling around his neighbourhood, Sudhir Risbud recalled seeing as a schoolboy a strange and enigmatic rock relief pattern just off the road near the village of Niwali, 15 km from Ratnagiri, Maharashtra.

The mesmerising pattern caught his attention, with the strange geometric shapes, interlocking curls and concentric circles, and this relief seemingly cut short prematurely by the recent road construction. At the time he had absolutely no idea that what he was seeing was a prehistoric petroglyph, although he did know that the local tribal people identified it as a legacy from their ancestors and treated it with reverence.

The roadside petroglyphs at Niwale
The roadside petroglyphs at Niwale

In the following 25 years Sudhir, now an electrical engineer and avid bird watcher, would often go out exploring the Konkan landscape with colleagues Dhananjay Marathe and Surendra Thakurdesai. In that time they identified more examples of these strange rock carvings, but it wasn’t until a historian accompanied them on one of their trips that they finally learned the significance of their discoveries.

Fired up by this revelation, in 2010 Sudhir created an informal group called Adgalnavarche Konkan (Unexplored Konkan), and started a campaign to explore the Konkan region more systematically and informally record the sites. This plan was expanded yet further in 2012, engaging with the local villages who had knowledge of the landscape they would travel over long before new roads were built.

This new strategy was sparked by a chance meeting with a local shepherd at Barsu Sada, who recalled seeing similar rock carvings at a place called Gowal. Subsequent investigations of this site by Sudhir and his friends resulted in the discovery of a new petroglyph site consisting of 42 figures, including animal representations and geometric patterns.

Petroglyph at Barsu Sada
“Master of Animals” petroglyph at Barsu Sada

Six years later, and as of January 2019 there have been 52 confirmed and explored sites, and over 1,000 petroglyphs discovered. A further 16 sites have been confirmed but yet to be fully explored and recorded.

Although some of the petroglyphs (primarily at the road side Niwali site) had made it to the archaeological record as far back as the 1990s, it took an astonishing two decades before the state archaeological department finally got involved in exploring and recording the sites, an effort that commenced in 2018. A fund of 240 million rupees ($3.2m; £2.5m) has been set aside by the state government to study and record in detail 400 of the identified petroglyphs.

An ongoing project to visit local schools is also underway, not just to learn of potential new sites, but also to educate the children on the significance of these petroglyphs and how they need to be identified, recorded and protected in the landscape.

Petroglyph awareness day at Rajapur High School
Petroglyph awareness day at Rajapur High School

The majority of the petroglyph sites are in quite remote locations, away from villages on the laterite plateaux. They are believed to date to the mesolithic and neolithic period, potentially as far back as 10,000 BC. Some of the carvings may be associated with the period in human history when we transitioned from a hunter-gatherer lifestyle (mesolithic) to a more settled existence when farming started (neolithic), but the lack of material culture associated with these petroglyphs has thus far prevented us from making any firm conclusions.

This lack of concrete dating evidence is unfortunately a by-product of the way in which they were discovered. Whilst amateur archaeology probably accounts for up to a quarter of all the world’s archaeological discoveries, the removal of soil from around the carvings by keen and enthusiastic discoverers has probably removed key evidence that was locked away in a sealed context for thousands of years.

The sites themselves are also at huge risk of being lost or damaged from road construction, mining, plantations (mango and cashew), erosion (human and natural) and, somewhat ironically, from the well natured attempts by locals to preserve the sites themselves.

Mining on the laterite plateaux, a constant threat to existing and yet to be discovered petroglyphs in the region.
Mining on the laterite plateaux, a constant threat to existing and yet to be discovered petroglyphs in the region.

I cannot stress enough how critical it is for the state archaeological department and the local community to work together in ensuring these sites are properly explored, recorded, and then protected for future generations to see and research further.

In the case of new sites that are still being discovered, there needs to be a process in place where targeted archaeological excavations occur at the time of discovery, so we can tease out as much evidence as possible from that thin layer of soil that sits on top of and around the laterite carvings.

Similarly for preservation, a clear strategy needs to be in place that ensures the right course of action is taken. Many of the local communities are rightly proud of the discoveries on their land, and can see the opportunities it may present in terms of visitors, tourism, and the subsequent boost to the local economy. However, all this enthusiasm channelled in a slightly misguided direction can result in the permanent and irreversible damage to the areas around the petroglyphs and to the carvings themselves. Everyone involved needs to pull together and jointly ensure the safeguarding of these sites under often challenging circumstances.

The life size elephant petroglyph at Ukshi, now enclosed by a brick and mortar wall built and funded by the local villagers
The life size elephant petroglyph at Ukshi, now enclosed by a brick and mortar wall built and funded by the local villagers

Over the course of a weekend I visited just 7 of the 68 confirmed sites around Rajapur and Ratnagiri, and they are all utterly astonishing. The links below will take you to a separate blog post on each of the sites, giving a brief overview of what there is to see, and some of the risks that currently hang over them.

What struck me when visiting these sites is the huge variety of carvings they have. Some sites have clear and obvious depictions of animals such as elephant, rhino, buffalo, pig, tiger, deer, rabbit, varieties of bird, aquatic animals (fish, sharks, stingray), and humans – often life size, whilst other sites have abstract geometric patterns that are often incredibly complex and symmetrical. . Thus far there has not been any correlation between the types of petroglyphs found and their geographical location in the landscape.

In a wider context, similar petroglyphs have already been discovered in Usgalimal, south Goa, and just last month a new site in Kollur, Kanataka has been reported. I get the feeling that we may be just scratching the surface (no pun intended!), there are likely to be many more discoveries yet to be made.

Please ensure you read my advice on visiting these sites at the end of this blog post.

Click on a tile below to read more about the sites I visited.

Barsu Sada

Devache Gothane

Rundhe Tali

Chave Dewood

Ukshi

Niwali

Kasheli

 

If you decide you’d like to visit any of the petroglyph sites in the Konkan region, here’s a few pieces of advice :

  • Do not attempt to visit the sites by yourself. The petroglyph locations are on private land, and I strongly recommend you have a guide to help you both locate them and help interpret carvings. You are welcome to contact the following people:
    • Sudhir Risbud
      • bhairisbud@gmail.com
      • Tel: 9422372020
    • Rutwij Apte (State Archaeology Department)
      • rutwigapte@gmail.com
      • Tel: 7507134624
  • Do not walk on any of the carvings. Some may think that laterite is a very hard rock that is not prone to erosion, but you only have to look at pathways and tracks across the plateaux to see the irreversible damage human activity has on the landscape. Besides, these are wonderful works of art and should be treated with the utmost respect, would you walk all over the Mona Lisa ?
  • Do not take any drone photography. The environment needs to be respected, and regardless of how good you might be at flying your drone, a crash land by mistake on the petroglyphs will damage them.
  • Do not make any attempt to mark out the carvings with paint, chalk or by some other method. Not only will you be walking over the petroglyphs to do this, but applying substances to the carvings can itself damage them.
  • Do not attempt to clean the carvings with abrasive brushes. Again, you might think that the laterite can take this activity, but over the years and decades it will have an impact on the petroglyphs.
  • Be aware of snakes. The laterite plateau is the perfect habitat for snakes that will not like being trod on. Wherever possible please stick to the paths.
  • Take your litter home home with you. Always.

Finally, I would like to thank the following people who made my trip both possible and unforgettable. That weekend was definitely a highlight of my 21 visits to this amazing country.

References for this series of blog posts:

  • Tejas M. Garge, B.V.Kulkarni, Rhutvij R. Apte and Sudhir Risbud. December 2018. Petroglyphs In Konkan : Historiography, recent discoveries and future endeavours.
  • Derek B. Counts, Bettina Arnold. 2010. The Master of Animals in Old World Iconography.
  • BBC News Marathi. October 2018. Prehistoric art hints at lost Indian civilisation.
  • The Hindu. October 2018. The petroglyphs of Ratnagiri.
  • Wikipedia. 2019. Master of Animals.
  • Wikipedia. 2019. Aquarius (constellation).

Please ‘Like’ or add a comment if you enjoyed this blog post. If you’d like to be notified of any new content, just sign up by clicking the ‘Follow’ button.

If you’re interested in using any of my photography or articles please get in touch. I’m also available for any freelance work worldwide, my duffel bag is always packed ready to go…

KevinStandage1@gmail.com

 
 
Note: This article has been published in the New Dawn Magazine, Issue 172 and the Graham Hancock's website.

Recently, on Oct 1, 2018, the BBC ran a story[1] about the discovery of hundreds of petroglyphs i.e. rock carvings in the Ratnagiri and Rajapur area of the state of Maharashtra in western India. Many of these petroglyphs are very large, which have been etched on the rocky, flat hilltops.

Ratnagiri on the Konkan coastline of Maharashtra
Fig 1: Ratnagiri, Maharashtra on the Konkan coastline. Source: Google Maps
Our first deduction from examining these petroglyphs is that they were created around 10,000BC,” the director of the Maharashtra state archaeology department, Tejas Garge, told the BBC. The dating was done on the basis of Mesolithic tools found at some of the petroglyph sites. This puts the date of creation of these rock carved images at the very beginning of the post-glacial epoch, following the cataclysms of the Younger Dryas period.

While some of the petroglyphs were known to the locals and regarded as holy, most of them were hidden beneath layers of mud and soil deposited during the intervening millenia. They were discovered due to the diligent efforts of a group of explorers led by Sudhir Risbood and Manoj Marathe, who began searching for the images in earnest after observing a few in the area.

When I looked at these pictures, I was astonished to find 3 images which depict sacred symbols of global importance, which have been found in the art and culture of many subsequent civilizations. 

The Winged Scarab

This large petroglyph depicts what appears to be the Winged Scarab, a symbol that was very popular in ancient Egypt and symbolized creation and rebirth. The symbol appears on Egyptian tomb paintings, carvings, and manuscripts. Miniature scarabs carved from stone or moulded from faience were worn as amulets and jewelry, and used as impression seals. 
Petroglyph in Ratnagiri, Maharashtra, India, depicting the Winged Scarab
Fig 2: Petroglyph in Ratnagiri, Maharashtra, India, depicting the Winged Scarab. Source: bbc.com
Winged Scarab on the breastplate of Tutankhamun, Egyptian Museum, Cairo
Fig 3: Winged Scarab on the breastplate of Tutankhamun. Source: Egyptian Museum, Cairo.
The Egyptians called the scarab beetle Khepri (“He who has come into being”) and worshiped it as the “dawn sun”. There is a story of how the goddess Isis tricked the sun-god Ra into revealing his many names: Khepri (dawn sun), Ra (mid-day sun) and Atum (evening sun).

Just as the scarab beetle pushes or rolls a ball of dung across the earth, Khepri pushed the sun across the sky every day.  The ancient Egyptians believed that Khepri renewed the sun every day before rolling it above the horizon, then carried it through the other world after sunset, only to renew it, again, the next day. This reinforced the scarab’s association with creation and rebirth.

The visual similarity between the petroglyph discovered in India, and the Egyptian symbol of the Winged Scarab or Khepri is quite striking. Although the “sun-disk” being pushed by the scarab is not very clear in this image, it can be made out from the aerial view shown below.
Aerial view of the Ratnagiri Petroglyph depicting the Winged Scarab
Fig 4: Aerial view of the Ratnagiri Petroglyph depicting the Winged Scarab. Source: bbc.com
It boggles the mind to think that the Winged Scarab symbol, which was so popular in ancient Egypt, has been existence since the very beginning of the post-glacial epoch. Did the symbol have its origin in ancient India? Or does it reflect the esoteric knowledge of an erstwhile “Golden Age” civilization that perished during the cataclysms of the Younger Dryas epoch (10,900 BCE – 9700 BCE) when our planet was struck by multiple fragments of a giant comet?

It is now well known that Younger Dryas comet impact initiated a vicious cold snap, accompanied by fires, floods, and black rain, which brought about the extinction of a large number of North American megafauna and a prehistoric culture. In 9703 BCE, the cold snap ended as abruptly as it had started, for reasons not clearly understood. The sudden transition out of the Ice Age to a warm interglacial climate may have precipitated a global flood of mythic proportions, which is recounted in the flood legends of many ancient cultures.
12,000-year-old petroglyph at Ratnagiri, India, depicting the Egyptian Winged Scarab
Fig 5: 12,000-year-old petroglyph at Ratnagiri, India, depicting the Egyptian Winged Scarab
The Master of Animals

Another exquisite petroglyph discovered at Ratnagiri depicts a man who appears to be holding two animals by their hind legs. This is a symbolic motif in ancient art that is referred to by scholars as the “Master of Animals”. 
 
The Master of Animals is a heroic figure who holds a pair of animals by their tail or hind legs. The figure can be a female as well, in which case she is called "Mistress of Animals". This icon was widespread in the ancient world, and can be seen in the ancient art of Mesopotamia, Indus Valley, Egypt, Greece, Italy etc. The “Mistress of Animals” motif was popular in archaic Greek and Etruscan artworks in metal, ivory, pottery and jewelry from the 8th century BCE onwards.

Petroglyph in Ratanagiri, Maharashtra, depicting the Master of Animals.
Fig 6: Petroglyph in Ratanagiri, Maharashtra, depicting the Master of Animals. Source: bbc.com
Fig 7: Horus standing on crocodiles and holding a lion and a jackal by their tail, along with scorpions and serpents, An Egyptian Faience Cippus, 304-30 BCE. Source: www.christies.com
A relief of the Master of Animals from Mesopotamia. 9th - 8th century BCE. Metropolitan Museum of Art, New York
Fig 8: A relief of the Master of Animals from Mesopotamia. 9th - 8th century BCE. Metropolitan Museum of Art, New York. Source: www.my-favourite-planet.de
Mistress of Animals holding in each hand a lion by its tail. Gold plaque pendant. Kamiros, Rhodes, 720-650 BCE
Fig 9: Mistress of Animals holding in each hand a lion by its tail. Gold plaque pendant. Kamiros, Rhodes, 720-650 BCE. Ashmolean Museum, Oxford. Source: www.my-favourite-planet.de
Another Ratnagiri petroglyph shows a variation of the "Master of Animals" icon, in which a heroic figure is grappling with two large animals, possibly tigers. This is reminiscent of an imagery depicted on a number of Indus Valley seals from c.2600 BCE. One of the earliest representations of this form can be seen on the Gebel el-Arak Knife dating from the Naqada II period of Egyptian prehistory, which began c.3450 BCE. Mesopotamian seals also display this icon in large numbers.

Ratnagiri Petroglyph showing a figure lifting up a pair of tigers.
Fig 10: Ratnagiri Petroglyph showing a figure lifting up a pair of tigers. Source: bbc.com
Mohenjo-Daro seal depicting a man grappling with two tigers
Fig 11: Mohenjo-Daro seal depicting a man grappling with two tigers. Source: www.harappa.com
Fig 12: Master of Animals depicted on the Gebel el-Arak knife, c.3300-3200 BC, Abydos, Egypt. Source: Wikimedia Commons / ALFGRN CC BY-SA 2.0
Fig 13: Chalcedony cylinder seal showing a divine hero wrestling two bulls from the Neo-Babylonian period, late 8th-7th century BCE. Source: Yale Babylonian Collection
The different depictions of the Master of Animals symbol exude a sense of enormous physical strength and courage. Perhaps, this was an ancient icon of superhuman strength, used in the context of gods, heroes, or kings? Surely, this could not have been the work of primitive hunter-gatherers, as the researchers in the study have speculated.  

The depiction of this motif on 12,000-year-old Indian petroglyphs indicates that the symbol had its origin in remote antiquity, and was used by an Ice Age civilization to represent its heroes. Did the people of this time really have such immense physical strength, so as to subdue two large wild animals with their bare hands? If so, it would lend credence to the assertions of our ancestors that human beings have reduced in stature and strength , as we "devolved" from the Golden Age to our current age of discord and strife known as the Kali Yuga (or Iron Age) in the ancient Hindu texts.
12,000-year-old petroglyphs of Ratanagiri, India, depict the Master of Animals.
Fig 14: 12,000-year-old petroglyphs of Ratanagiri, India, depict the Master of Animals
 Pisces and Aquarius

Another intriguing petroglyph discovered at Ratnagiri depicts a pair of fish facing opposite directions, connected by some kind of a strap. This symbol has been used for thousands of years to depict the Pisces constellation. The Pisces astrological symbol consists of a pair of fish swimming in opposite directions, with a chord connecting the two fishes so that they remain together.

Ratnagiri Petroglyph depicting the Pisces constellation
Fig 15: Ratnagiri Petroglyph depicting the Pisces constellation. Source: bbc.com
Roman era relief carving of Pisces symbol
Fig 16: Roman era relief carving of Pisces symbol. Credit: Kleon3 CC BY-SA 4.0
As per current wisdom, the earliest representation of the zodiac sign of Pisces appears on an Egyptian coffin lid from c. 2300 BCE. It is also believed that knowledge of the zodiac signs and astrological predictions began sometime during the Bronze Age in Mesopotamia.

However, the discovery of this petroglyph changes all of that. It pushes back the date for the origin of astrological symbols to the period around 10,000 BCE or earlier, and raises the very real possibility that our astrological knowledge is a legacy of a lost civilization that flourished during the Ice Age.
12000-year-old Ratnagiri Petroglyph depicting the astrological symbol of Pisces.
Fig 17: 12000-year-old Ratnagiri Petroglyph depicting the astrological symbol of Pisces.
The discovery of the Pisces symbol made me wonder if any of the other petroglyphs of the Ratnagiri area depict other signs of the zodiac. And, quite fortuitously, I noticed another petroglyph that resembles the astrological symbol for the Aquarius constellation.

This petroglyph shows a man holding an object above his head with both hands, looking similar to Aquarius, the Water Bearer, who pours out a stream of water from a Water Jar held above the head (or on the shoulder). 
Ratnagiri Petroglyph depicting the Aquarius constellation
Fig 18: Ratnagiri Petroglyph depicting the Aquarius constellation. Source: bbcmarathi.com

Aquarius is located in a region of the sky called the Sea, and early stargazers associated the star patterns here with fishes swimming in the celestial Sea. To the right of the person (i.e. on the left side of the image) we see a pair of fish, which have been depicted at the exact position occupied by the zodiac sign of Pisces the Fish. Another pair of fish has been depicted near the left leg of the person, corresponding to the position of the constellation Piscis Austrinus, the Southern Fish.
12000-year-old petroglyph of Ratnagiri, India, depicting the astrological symbol of Aquarius
Fig 19: 12000-year-old petroglyph of Ratnagiri, India, depicting the astrological symbol of Aquarius.
Hence, what we seem to have here is possibly an astonishing sky chart etched on the ground, depicting the constellations of Aquarius the Water Bearer, bounded by Pisces the Fish and Piscis Austrinus the Southern Fish. 

While there may be additional petroglyphs in the Ratnagiri area that depict the other signs of the zodiac, it is a curious coincidence that the first two constellations that caught my eyes were those of Pisces the Fish and Aquarius the Water Bearer. As per the doctrine of the Astrological Ages, we are currently in the Age of Pisces, and about to transition into the Age of Aquarius, sometime in the near future. Perhaps, these 12,000-year-old petroglyphs are giving us a timely reminder of this very important upcoming transition into an Age where wisdom and intuitive understanding will blossom once again in the minds of men.

A Lost Civilization

The very fact that the petroglyphs of Ratnagiri have been dated to c.10,000 BCE, when humanity had just emerged from the terrible devastation of the Younger Dryas epoch, suggests that these symbols might encapsulate the esoteric wisdom of a civilization that flourished during the Ice Age, and which perished during the Younger Dryas cataclysms.

The survivors of this “lost civilization” would have settled at many places around the globe, and one of the settlement zones was the Konkan coast of India. Having witnessed their erstwhile civilization being reduced to rubble, the survivors may have refrained from building large monuments. Instead, they etched their sacred symbols on the hard, rocky landscape, which could have transformed into open-air altars.

One of the mysteries of the Ratnagiri petroglyphs, which the BBC report has pointed out, is that they show animals such as the rhinoceros and hippopotamus which are not found in the region. The report states, 
“But this begs the question of why some of the petroglyphs depict animals like hippos and rhinoceroses which aren't found in this part of India. Did the people who created them migrate to India from Africa? Or were these animals once found in India?”
The one-horned rhinoceros is, of course, indigenous to India and it flourished in the Indus Valley during the Bronze Age, although today it is restricted to the Himalayan foothills. A number of Indus seals and terracotta figurines depict the rhino. However, the animal probably became extinct in the region when the IVC collapsed due to a series of environmental catastrophes – earthquakes, floods, droughts, changes in the monsoon patterns and the courses of rivers etc. - that struck the region sometime around 2000 BCE. The effects of these environmental changes may have been felt in the Konkan region as well, which made the rhino go extinct here.

The depiction of the hippopotamus is more curious. The Hexaprotodon – a family of hippopotamus relatives – flourished in India from around 5.9 million to 9000 years ago. The last known specimen of the Hexaprotodon lived in the Narmada Basin in Madhya Pradesh, around 16,467–15,660 years ago.  This was determined on the basis AMS dating of a fragmented tooth unearthed in 2003. What this implies is that, the people who carved the hippopotamus petroglyphs on the Konkan coast must have done so at least 9000 years ago!

I noticed that there is at least one petroglyph that looks like a kangaroo! The kangaroo is believed to be indigenous to Australia, and are not found anywhere else. Does this mean that the people who made these petroglyphs had oceanic contacts with Australia? Or perhaps, just like the hippo, the kangaroo was also found in India in the past, and it became extinct sometime around the beginning of the Holocene epoch?

Ratnagiri petroglyph depicting a kangaroo
Fig 20: Ratnagiri Petroglyph depicting a kangaroo.
Other explanations are also possible. As some legends state, there could have been an antediluvian kingdom in the Indian Ocean that supported animals such as hippos and kangaroos, and when the island-continent sank under the ocean, some of its inhabitants settled on the western coast of India and etched their memories of their erstwhile homeland on these flat, rocky hill tops.

Overall, these ancient petroglyphs have the potential of completely overturning the current beliefs regarding the origins of civilization. There are hundreds of petroglyphs in the Ratnagiri area which depict animal and human figures, as well as complex geometric forms, which could help us unlock the mysteries of humanity's past.

Earlier in 2002, nearly 60 petroglyphs were discovered in the Sindhudurg district of Maharashtra in the Konkan (coastal) region, which were tentatively dated to between 7000 BCE – 4000 BCE.[3] One of the images found here resembles the “Imperial Eagle” symbol which has served as an insignia of royalty and has been displayed on the Coat of Arms of many nations throughout history.
9000-year-old Sindhudurg petroglyph depicting the Imperial Eagle symbol
Fig 21: 9000-year-old Sindhudurg petroglyph depicting the Imperial Eagle symbol.

Another petroglyph in Sindhudurg depicts a man standing with a staff in either hand, resembling the Staff God of the Andean cultures. The Andean Staff God is generally pictured holding a staff in each hand, with fanged teeth, having snakes in his headdress or integrated into his garments.
9000-year-old Sindhudurg petroglyph depicting the Staff God of the Andes
Fig 22: 9000-year-old Sindhudurg petroglyph depicting the Staff God of the Andes

The Incans identified the Staff God with Viracocha, their supreme god. He was the father of all other Inca gods and it was he who formed the earth, heavens, sun, moon, and all living beings. According to legends, Viracocha travelled far and wide, bringing the arts of civilization to humanity. After his work was done, he headed west across the Pacific on a raft, promising to return one day to the Inca. 

The oldest known depiction of the Andean Staff God was found in 2003 on some broken gourd fragments dated to c.2250 BCE, which means that this Sindhudurg petroglyph predates the earliest known depiction of the Staff God by thousands of years. 


Conclusions

Evidently, the petroglyphs of the Konkan region of Maharashtra, stretching from Ratnagiri in the north to Sindhudurg in the south, contain some of the earliest depictions of the sacred symbols used by ancient cultures around the world. The dating of these petroglyphs to around 10,000 BCE, on the basis of some Mesolithic tools found at the site, pushes back the date for the beginnings of astrological lore and sacred symbolisms to the beginning of the Holocene epoch, when humanity had just emerged from the cataclysms of the Younger Dryas period. 

The depiction of animals such as the rhinoceros and hippopotamus gives us some idea of the antiquity of these petroglyphs. The rhino became extinct in the Indus Valley at around c.2000 BCE, and may have become extinct in the Konkan at that time. The hippopotamus (Hexaprotodon), on the other hand, became extinct in India more than 9000 years ago, which means that these petroglyphs must have been carved prior to that date. The depictions of an animal resembling the kangaroo raises questions about the existence of this animal in India in the remote past.

Due to the far-reaching implications of these symbols, the dating of the petroglyphs to around 10,000 BCE is bound to come under scrutiny. More evidence needs to be collected using different techniques such as radiocarbon dating, thermoluminescence etc. to ascertain the period of carving more precisely. The petroglyphs of the Konkan coast have been discovered over the past couple of decades, and they have always been recognized as being extremely old, predating most of the known ancient civilizations of antiquity.

This analysis is based on a small sample of petroglyph images contained in the BBC report and a video on the BBC News Marathi TV Channel. Hundreds of petroglyphs have been found till now in the Ratnagiri and Rajapur area, which need to be studied in detail, in order to better understand this ancient Konkan culture, and to identify symbolic and cultural connections with other cultures. There is no doubt that this is an extremely significant discovery which can fundamentally alter our current perceptions about the origins of sacred symbols and astrological lore. . 

https://www.bibhudevmisra.com/2018/10/12000-year-old-petroglyphs-in-india.html






Petraglyphs in Ratnagiri

One of our recent trips to Ratnagiri, Konkan Maharashtra, yielded an unusual discovery. Thousands of years old rock carvings made by early humans. Such carved drawings on rocks are called Petraglyphs, and we must be thankful to Mr Sudhir Risbud, who has painstakingly discovered, documented and made (continues to make) supreme efforts to preserve these and bring some public attention to these.

Our hosts told use as part of “what to do”, to speak to Sudhir Risbud on what we can see around the area and that he has interesting visits in mind. We had no idea we would be seeing rock carvings, made around 20,000 BCE to 2000 BCE! (Mr Sisbud says it is very difficult to accurately time these peraglyphs, but we can get a fair idea from the materials used and the animals portrayed. We find drawings of Rhinocerous, but they have been extinct from this area for 10s of thousands of years. Elephants have been carved as well, which are not found here for many years now).

We fixed a date with Sudhir Risbud he asked us to come to a certain location where he would be bringing other visitors. These locations are as yet not mapped on popular apps (thankfully, since many of these are not yet properly protected), so we kind of lost our way. Weak phone signals further complicated things. Finally we managed to speak to Mr Risbud, waited for him at a village crossing and when his car reached we followed him to the interiors of the plateau region. Walking through the tall grass we saw this spot with a aesthetic brick boundary built around it and a small raised podium where one can stand to get a toppish view of the carvings.

We saw a rather well detailed drawing of a male tusker with 5 toes. I was wondering the person who carved it knew how to count and had remarkable observation.

Mr Risbud and Dhananya Marathe have been searching for and documenting about 1200 such carvings since 2012, when Mr Risbud accidentally came across one site, and rightfully wondered there must be many more. These are carvings from the stone age, when woman (and man, for that matter) was a hunter gather. Most of the drawings art of animals : elephants, rhonocerous (which are no longer found here), deer, fish, birds, wild boar. Some carvings look like human figures. Some are abstract. Were these just observations? Were they meant to convey something to the next bunch of hunter-gatherer teams coming from behind? Will we ever know?

Petroglyphs in Ratnagiri
An Indian Elephant carving in the plateau rocks of Ratnagiri.
Petroglyphs in Ratnagiri
Sudhir Risbud explaining his discovery of the Petroglyphs to us.
Petroglyphs in Ratnagiri
Visitors exploring the Petroglyphs. These are still being worked upon and hopefully soon the visitors won’t be allowed to walk on these carvings.
Petroglyphs in Ratnagiri
The typical Ratnagiri Plateau landscape where the Petroglyphs were discovered.
Petroglyphs in Ratnagiri
What can you see here?
Petroglyphs in Ratnagiri
Moving to another location for more Petroglyphs Sites.
Petroglyphs in Ratnagiri
Work in Progress for a Petroglyphs Information Center.
Petroglyphs in Ratnagiri
Sudhir Risbud explains a giant carving of a Rhinocerous. Rhinos went extinct in this part of the country 10s of thousands of years ago. How old are these carvings?
Petroglyphs in Ratnagiri
Does the larger animal drawing look too much like a Kangaroo? No, the tail is too short. Maybe a deer. The smaller one looks like a Civet Cat?
Petroglyphs in Ratnagiri
The image on the left could be a Striped Hyena, commonly found in this part.
Petroglyphs in Ratnagiri
Much of the Petroglyphs location may e lost forever due to mining for the red Ratnagiri stone bricks used for house constructions. Pity.
Petroglyphs in Ratnagiri
What could this be? A human being>? A monkey?
Petroglyphs in Ratnagiri
A wild boar drawing.
 

What is Petroglyphs? Ratnagiri petroglyphs.

Petroglyphs are carved into rock surfaces by scraping, rubbing, or chipping.

Geoglyphs are larger ground markings created by trenching or removing away rocks and the top layer of soil in patterns or lines that contrast with the surrounding natural surface. and geoglyphs are only visible from sky.1

As nouns the difference between petroglyph and geoglyph

 Is that petroglyph is (archaeology) a rock carving, especially one made in prehistoric times while geoglyph is a large-scale drawing made on the ground by scratching or arranging lines of stones etc.

Ancient Rock Art in the Plains of India

Two amateur sleuths have uncovered a collection of mysterious rock carvings on the Indian coastal plain south of Mumbai.

Credit…

  • 46

By James Gorman

Photographs by Atul Loke

  • May 7, 2019

RAJAPUR, India — In the evening breeze on a stony hilltop a day’s drive south of Mumbai, Sudhir Risbud tramped from one rock carving to another, pointing out the hull of a boat, birds, a shark, human figures and two life-size tigers.SIGN UP FOR SCIENCE TIMES: Get stories that capture the wonders of nature, the cosmos and the human body.Sign Up

“They’re male,” he said with a smile, noting that the carver had taken pains to make the genitalia too obvious to ignore. He was doing a brief tour of about two dozen figures, a sampling of 100 or so all etched into a hard, pitted rock called laterite that is common on the coastal plain that borders the Arabian Sea.

The carvings are only a sample of 1,200 figures that Mr. Risbud and Dhananjay Marathe, engineers and dedicated naturalists, have uncovered since they set out on a quest in 2012. The two men are part of a long tradition of amateur archaeologists, according to Tejas Garge, the head of the Directorate of Archaeology and Museums for the state of Maharashtra, and the petroglyphs they have uncovered amount to a trove of international significance.

They are the most recent collection of rock art to join other images left by Stone Age peoples around the globe. Like paintings and carvings in Australia, the American Southwest, Africa and elsewhere, the carvings are cryptic messages left by people whose lives are lost in the mists of deep time.

Dr. Garge estimates the oldest of the ground carvings are 10,000 to 40,000 years old, but dating such images is imprecise, particularly since rigorous study of the whole collection is just beginning.

Some of the images appear to relate to a life of hunting and gathering — deer, fish, turtles. Others depict animals of great power, like tigers and elephants. And there are humans, probably fertility figures, images of a mother goddess like those found elsewhere in India and around the world. The fertility images are usually accompanied by abstract designs, and some of the carvings are all abstract.

Even now, they can stir the emotions and the imagination the way they must have ages ago.

A petroglyph in Ratnagiri, on the western coast of India north of Goa.
A petroglyph in Ratnagiri, on the western coast of India north of Goa. 
One site in the village of Devache Gothane in Ratnagiri causes compasses to read incorrectly. The cause is as yet unknown.
One site in the village of Devache Gothane in Ratnagiri causes compasses to read incorrectly. The cause is as yet unknown.Credit…Atul Loke for The New York Times

Some are worn, others still vivid, especially where they have been sprinkled with sand to fill the deep grooves. Dr. Garge said the state had earmarked about $3 million for preservation of the drawings and for research to narrow their age and try to learn about the people who made them.

Unlike most other Stone Age rock carvings around the world, these images are not drawn on walls or standing rocks, but cut into the exposed stone of flat hilltops along what is called the Konkan coastal plateau. Their style is realistic for the animals, and more stylized for humans. Most of the animals, including elephants, are life-size and one site with multiple carvings is the largest in South Asia, Dr. Garge said. He believes it should be a national monument.

The discovery so far has not received a great deal of academic attention, but Jean Clottes, an expert on cave art and the editor of the International Newsletter on Rock Art, said in an email that the collection of images “is an important discovery, no doubt.” He said well-preserved carvings on the ground have been found elsewhere, but are unusual.

Meenakshi Dubey-Pathak, a freelance researcher and artist who has published extensively on Indian rock art said the carvings share imagery with other Indian rock art and rock art worldwide.

“These were hunter gatherers,” she said and the carvings were not art for art’s sake. “They had meaning and purpose,” she said.

Indian tourists have been visiting the sites, since published reports of the epic journey of discovery by Mr. Risbud and Mr. Marathe first appeared last fall. But the sites are not easy to locate. You can find images on the tourism website for Ratnagiri, but there are no directions to or GPS locations for the various sites.

To find the carvings, a tourist needs to ask local town and village residents; Dr. Garge, Mr. Risbud and Mr. Marathe would like to keep it that way. Most of the carvings are on private land, and it would be costly to buy all the sites to preserve them. Dr. Garge hopes to make the sites a source of income to local residents.

He described an encounter with a tea seller who had a small stall at a crossroads near one of the sites. The state had considered putting up signs with directions, Dr. Garge said, but the tea seller asked him not to do so.

Editors’ Picks

How a Herd of Elephants Won China’s InternetCheers for Carl Nassib Show a Changing Football CultureDoes the Job of Talk-Show Sidekick Even Make Sense Anymore?Continue reading the main story

People stop, they have at least a cup of tea and they ask directions, the tea seller told him. And his income has climbed as word of the carvings has gotten out. Now, Dr. Garge’s department is working on pilot projects for 15 sites to provide a comfortable viewing area with an elevated platform, a concession stand and a way for a village to sell tickets.

Archaeologists investigating a cave near the town of Kankavali in the Sindhudurg district of Maharashtra have found stone tools called microliths from the Mesolithic era. Similar tools have been found with other rock carvings, more than 20 miles away. Researchers hope to find evidence of human habitation closer to the carvings.
Archaeologists investigating a cave near the town of Kankavali in the Sindhudurg district of Maharashtra have found stone tools called microliths from the Mesolithic era. Similar tools have been found with other rock carvings, more than 20 miles away. Researchers hope to find evidence of human habitation closer to the carvings.
A human figure, apparently a hunter, with arms outstretched, holding prey.
A human figure, apparently a hunter, with arms outstretched, holding prey.
Dhananjay Marathe along the edges of ancient abstract designs carved into laterite rock.
Dhananjay Marathe along the edges of ancient abstract designs carved into laterite rock.
The hilltops where rock carvings are found are dry in March but bloom after monsoon rains.
The hilltops where rock carvings are found are dry in March but bloom after monsoon rains.
One of many stylized human figures etched in rock.
One of many stylized human figures etched in rock.

Some of the carvings were known to locals before Mr. Risbud and Mr. Marathe began their investigation. And researchers had done a study on one site in 1980. Amateur historians and some academics had written a bit about the few that had been identified. But it was only after the two engineers began to explore systematically and recruit other searchers, that the number and richness of the carvings became clear. Indian newspapers and the BBC reported on the extent of their finds last year.

The two friends are both avid naturalists. Mr. Marathe has published a guide to birds of the Konkan plateau. They met while participating in a bird survey. Both had recollections of seeing the drawings when they were younger and a general interest in everything about the Konkan plateau. So the search began.

It wasn’t easy at the beginning, Mr. Marathe said. For the first two years, he said, “we had no luck.” But then one day they encountered an old shepherd who told them about a newly discovered carving. They began to seek out herders who bring cattle or sheep onto the plateaus after the monsoon season when the sparse vegetation of the hot months gives way to a burst of lush grass and flowers. The herders and their families pointed them to other sites, often adding mythological stories of how the carvings came to be.

For instance, Mr. Marathe pointed to one depression in the rock that could be taken to be an impression left by someone lying down. According to villagers the impression was left by Sita, Lord Rama’s wife, who was stolen away by the demon king Ravana in the epic poem the Ramayana. This was where Ravana, while on the run, lay with Sita.

From December 2012 until now, Mr. Marathe, Mr. Risbud and other friends have not only sought out new carvings, they have pursued government support at all levels for the recognition and preservation of the carvings.

“They have tremendous passion,” Dr. Garge said. “They could extract this information from locals and they could find all this, so we are really grateful.”

Dr. Garge, whose specialty is historical archaeology, met the men after coming to Maharashtra in 2017.

He visited some of the sites and appointed a member of his staff, Rhutvij Apte, to oversee research. Dating rock carvings is not easy, but there are clues, Dr. Garge said. One is that once agriculture appears, people carve images of bulls. There are no such images in the drawings from Maharashtra, he said, which feature every variety of wild animal, suggesting that these carvings were made by people who hunted and foraged for wild plants.


Credit…
Sudhir Risbud, left, and Dhananjay Marathe at one of the many ancient rock carvings they uncovered in India.
Sudhir Risbud, left, and Dhananjay Marathe at one of the many ancient rock carvings they uncovered in India.

If the carvings were made before the development of agriculture, that would date them to at least 10,000 years ago. Another clue is that the carvings include images of rhinoceroses and hippopotamuses. That suggests that the drawings date even farther back, to 20,000 or 30,000 years ago because fossil evidence indicates that’s when those animals lived in this region. The realistic details in drawings, like the shape and placement of horns suggest personal knowledge of the animals, not creation from hearsay.

Finally, there are stone tools. When Mr. Apte started coordinating research he found microliths, small stone tools, characteristic of the Mesolithic period, which stretches as far back as 40,000 years ago. Without definitive dates, Dr. Garge puts the range at 10,000 to 40,000 years.

The next steps in research, he said, are to document each figure with drone photography, photographic mapping, and, if the budget permits, three-dimensional laser scans, so that if the carvings were lost to erosion or construction or mining of the laterite stone for brick, they could be recreated not only in outline, but in-depth, which can give an indication of carving technique.

Dr. Garge’s department will also be looking for evidence of the people who made the carvings. The figures are found only on windswept hills that are flooded during monsoons, places where there would have been no shelter. The carvers would have had to come to these places on purpose to make the drawings.

This year researchers began excavating a cave about 20 miles away and found microliths like those on the hilltops, as well as other, larger stone tools. “We are hoping to find more shelter sites in closer proximity to the petroglyphs,” Dr. Garge said.

For now, the carvings are mysterious and pose interesting questions about the people who lived during that time period. “Do you think society was advanced enough that they would pay for artistic work” in the form of food sharing, for example, Dr. Garge wondered, or were they freeing a group member from hunting or gathering to sit and dig into stone?

And he noted that worldwide, rock carvings come from a time when humans were beginning to grapple with the meaning of the forces that affected their lives, perhaps when the first religious ideas were forming. Many of the animals featured in the drawings could have been objects of fear, he said, “elephants, rhinos, sting ray, shark,” not to mention tigers.

It would make sense, he said, if these potentially dangerous creatures were invested with some spiritual power. “You always worship malevolent gods first,” he said.

The meaning of some ancient rock carvings with elaborate designs is lost in the past.
The meaning of some ancient rock carvings with elaborate designs is lost in the past.Credit…Atul Loke for The New York Times
 
 https://indianmeena.wordpress.com/2021/07/01/what-is-petroglyphs-ratnagiri-petroglyphs/
 
 
 
 

Petroglyphs of Sindhudurg

Madhu Nirmala Bhaskar

District of Sindhudurg is a narrow stretch of land running 110 km North to South and 50 km West to East. To its west is Arabian Sea and Eastern boundary is Sahyadris (Western Ghats). Sindhudurg is the southernmost district of Maharashtra, India.

Entire district of Sindhudurg is made up of Laterite stones plateaus. Height of these plateaus vary from 120 meters to 200 meters. Plateaus are generally barren and only the surrounding slopes have forestation. These days special techniques are used for planting mangoes on such plateaus successfully. Water bodies flowing between gaps of two adjoining plateaus form rivers which are flooded during rains. Today typically dhangars have settlements on such plateaus, who stay with their sheep, goat and cattle. They have also prepared some part of the plateau where farming can be done. But when agriculture was not started and forestation would have been very thick on slopes, these plateaus could have been places for staying for then man. Susrondi cave (17.436121, 73.224176) near Palshet/Guhagar is suggested to be used for living from 90,000 BCE. Recent excavation in 2019 at Koloshi Tal Kankavli , 52000 years old stone tools have been found in laterite cave.

Cross section of laterite near hiwale village sindhudurg. one can see only top portion is turned laterite mostly due to heavy rainfall.

Since many years we have been cutting bricks from Laterite for construction. Angkor Vat in Cambodia uses Laterite bricks which are 1000 years old. I have also seen laterite bricks used in Vat construction in Thailad, even Buddha statues carved out of it. Today we use machines to cut these bricks but until recently it was done using metal hand tools. So this stone can be cut easily.

Due to heavy rains (average 3300 mm) corrosive red laterite stone can be abraded or carved without metal tools. Laterite is used for rock arts including pictographs and petroglyphs. Pictographs are painting and drawings on the rock walls mostly in caves. Petroglyphs are images carved into rock. Oldest known laterite monument is from Upper Paleolithic period (50,000 to 10,000 BCE). Bhimbetka(sand stone) is perhaps oldest known cave in India 1,00,000 years old. Its paintings are dated from 30,000 BCE. Petroglyphs are mostly from Neolithic age and can be stated as next step after pictographs.

Kudopi - Malvan is a famous tourist beach town in the state of Maharashtra. From Malvan motorable road via Achra goes to Padekap (16.238269, 73.501018) From this place 1.5 km trek towards North East brings you to a smaller hamlet (16.247424, 73.511209). Now there is a kaccha road to this place. This is the closest settlement where you can seek guide and water. Another half an hour walk with a local guide brings you to the Petroglyphs site of Kudopi. Height 120 meters. Other than images Kudopi also has a square well with steps.

Image Set Kudopi

 

Hiwale - From Malvan via Masure one has to reach Asgani Village. From here kachcha road takes you to the dhangarwadi on Hiwale sada 16.201567, 73.616061. One can also do a trek from Navamboli Hiwale 16.201567, 73.616061. This ascend would take 45 minutes. Once reached at dhangarwadi you can seek guide and water. Other than images Hiwale also has a Laterite brick dome temple, well and a pushkarni.

Image Set Hiwale

Barsu (Ratnagiri District) - From Rajapur towards Adiware take left turn to kachcha road at 16.668447, 73.475607. From here another 2km drive takes you to the petroglyphs site 16.650000, 73.475125.

Image Set Barsu


Common images are that of Animals and Fish. They are lifesize images. So mostly these animals were hunted and meat was cut and distributed here. Even today in Kokan villages when wild boar is hunt, meat is cut and distributed in equal parts. This activity takes place typically on sadas.  So what about human figures or Elephant figures. Fish are not available on plateaus. They are in rivers and sea. So were these people fishing. Were they using boats.

The image at Barsu resembles that of boat and also anchor. No but metal was not yet discovered. so that arrow indicates something else. It is very similar to harappan image. And this is not a surprise. This is clearly a hunting image.

In Goa the images are carved near the flowing river. Fishing with spears is a possibility. Fishing with wooden traps or by removing water from fish holes is a possibility.

Animals and fish mostly they are seen in pairs. Some images can also be identified that of mother goddess. Is this part of sex worship and fertility deity? This is the extension of cave paintings / art. But is it also part of some religious rituals? Are they part of God and Goddess image evolution?

There are also images of Rhino and Hippo carved. These animals were not known to be existed in recent past in Kokan. But may be they existed. Then the age of these carvings go back to todays estimated dates. They why and how these images are carved here?

At devihasol the carving is near the famous aryadurga temple. Palakhi of devi is placed here on the petroglyphs during processions. There is concept of Mand of every village in Sindhururg where Palkhi or Nishan or Tarangs are placed during annual processions of the God / Godess. 

Although humans were speaking languages they were not writing language as a script till such time. So are they practicing some script? Are they marking it for ownership of area. Agriculture and Metal age is about to start. Possibilities are enormous.

Such images are also found in Karnataka and Kerala.

More and more such sites need identification, classification and preservation. For this more and more enthusiasts have to visit. I hope this article will serve that purpose.

- Madhukar Dhuri.

Other sites nearby -

Virdi - These site is now destroyed.

Usgalimal (Goa) 15.1233113,74.1278133
Devihasol (Rajapur) 16.7399309,73.4359902

Dangmode (Malvan)
Ratnagiri District has many such sites including Barsu, Devache Gothane, Devihasol, Nivali, Kasheli, Rundhe, Ukshi and many others. Ratnagiri local team is working on this documentation.  

Laterite Petroglyphs are also found in the Coastal Karnataka and Kerala. So they are spread in entire West Coast of India.

Time chart (citation needed with respect to Deccan)

Upper Paleolithic 50,000 BC

Mesolithic 20,000 BC

Neolithic 10,000 BC 

Bronze Age 3,300 BC

References
https://en.wikipedia.org/wiki/Laterite
http://www.comparerocks.com/en/laterite-types-and-facts/model-34-9
https://en.wikipedia.org/wiki/Cave_painting
https://en.wikipedia.org/wiki/Petroglyph
https://en.wikipedia.org/wiki/Usgalimal_rock_engravings
http://pashankala.blogspot.in/
https://www.nps.gov/petr/learn/historyculture/why.htm
https://victorspen.wordpress.com/2014/12/24/sex-worship-in-the-ancient-world/
https://kevinstandagephotography.wordpress.com/2019/03/14/the-konkan-petroglyphs-rundhe-tali/

 


 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...