तीर्थ ब्रह्मगिरी
जटा मंदिर / मुळगंगा मंदिर
त्र्यंबकेश्वर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
दृष्टी पडता ब्रह्मगिरी | त्यास नाही यमपुरी |
नामा म्हणे प्रदक्षिणा | त्याच्या पुण्या नाही गणना ||
संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या या ओवीतून ब्रह्मगिरी पर्वताचे महात्म्य स्पष्ट होते. पुराणकाळापासून अनेक थोर ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने पावन झालेल्या या पर्वताचे आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे. दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीसह वैतरणा आणि अहिल्या या नद्यांचा उगम याच पर्वतावरून होतो. साक्षात शंकराचे वास्तव्य असलेल्या या ब्रह्मगिरी पर्वताची परिक्रमा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि फलप्राप्ती होते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.
ब्रह्मगिरी हा सह्याद्री पर्वत रांगांमधील एक विशाल पर्वत. समुद्र सपाटीपासून त्याची उंची ४२४८ फूट आहे. महाराष्ट्रातील कळसूबाईनंतर उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकाचा हा सुळका असल्याचे अभ्यासक सांगतात. हिमालय पर्वताने भूगर्भातून डोके वर काढले नव्हते तेव्हापासून सह्याद्री पर्वत अस्तित्वात आहे. सह्याद्रीच्या या भागास ब्रह्मगिरी असे म्हणतात. ब्रह्मगिरी पर्वताची सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष व इशान अशी पाच शिखरे आहेत. सद्योजात शिखरापासून गोदावरीचा उगम झाला, तर वामदेव, अघोर, तत्पुरुष, इशान या शिखरांपासून अनुक्रमे वैतरणा, अहिल्या, बाणगंगा, रामगंगा या नद्यांचा उगम झाला. असे सांगितले जाते की ब्रह्मदेवाला सृष्टीनिर्मितीचे ज्ञान झाले ते ठिकाण म्हणजे ब्रह्मगिरी होय!
ब्रह्मगिरी पर्वताची आख्यायिका अशी की महर्षी गौतम ऋषी यांच्या हातून गोहत्या घडली होती. या पापातून मुक्ततेसाठी त्यांनी घोर तपश्चर्या केली व शंकराला प्रसन्न करून घेतले. त्यांनी शंकराकडे गंगेची मागणी केली, परंतु गंगा जटेतून बाहेर येण्यास तयार नव्हती. गंगेला भूतलावर अवतीर्ण करण्यासाठी शंकराने तांडव नृत्य केले. त्यावेळी सारी पृथ्वी हादरून गेली. शंकराने आपल्या जटा जोराने जमिनीवर आपटून विश्वकल्याणासाठी गंगेला जटेतून बाहेर काढले. ते स्थान म्हणजे आजचे ब्रह्मगिरीवरील जटा मंदिर होय. ज्यावेळी गंगेचा उगम ब्रह्मगिरीवर झाला ती तिथी होती माघ शुद्ध दशमी. त्यावेळी गुरू सिंह राशीत होता व तो दिवस होता गुरुवारचा. दरवर्षी या दिवशी या मंदिरात गंगावतरण उत्सव साजरा केला जातो.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार, ब्रह्म आणि विष्णू यांच्यात चर्चा सुरू होती. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की मी सृष्टीचा निर्माता आहे. त्यामुळे शिवमहिमा काय आहे हे मला चांगलेच ठाऊक आहे. विष्णूने मात्र नम्रपणे सांगितले की मी शिवमहिमा जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला. त्यासाठी तपश्चर्याही केली. परंतु मला अजूनही शिवाचे पूर्ण ज्ञान झालेले नाही. यानंतर दोघांनीही शंकराचा शोध घेण्याचे ठरवले. ब्रह्माने शंकराचे मस्तक शोधावे आणि विष्णूने चरण शोधावे, असे ठरले. दोघांनी खूप शोध घेतला, पण हाती काहीच लागले नाही.
तेव्हा ब्रह्मदेवाने एक बनाव केला. त्यांनी आपल्या सामर्थ्याने एक गाय आणि फूल निर्माण केले आणि त्यांना आपल्या बाजूने साक्ष देण्यास राजी करत आपल्याला शिवाचे मस्तक सापडल्याचा दावा केला. मात्र, देवांना याबद्दल शंका वाटली. ती दूर करण्यासाठी ते थेट शिवलोकात गेले. तिथे त्यांनी शिवाची भेट घेऊन सर्व हकिगत कथन केली. त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाचा बनाव शंकराच्या लक्षात आला. क्रोधित होऊन शंकराने ब्रह्मदेवाला शाप दिला की आजपासून पृथ्वीवर तुझी कोणीही पूजा करणार नाही. यामुळे ब्रह्मदेवालाही शंकराचा राग आला आणि त्यानेही शंकराला भूतलावर तू पर्वत होऊन राहशील, असा शाप दिला. नंतर मात्र ब्रह्मदेवाला आपली चूक उमगली. त्याने शंकराची तपश्चर्या केली. शंकर प्रसन्न झाले आणि त्याने ब्रह्मदेवाला वचन दिले की पर्वतरूपाने पृथ्वीवर माझे वास्तव्य असेल आणि या पर्वताचे नाव ब्रह्मगिरी असेल! त्यामुळे या पर्वताचे आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे.
ब्रह्मगिरीची परिक्रमा पुराणकाळापासून प्रचलीत आहे. ही परिक्रमा करेल त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य लाभते, असे दाखलेही पुराणांमध्ये आढळतात. या पर्वतावर गहिनीनाथांचे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. वडील विठ्ठलपंत यांच्यासह ज्ञानेश्वरादी भावंडे या ठिकाणी आली असता, त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ यांना ब्रह्मगिरीवरच गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला.
तीन प्रकारे ब्रह्मगिरीची परिक्रमा करण्याचा प्रघात आहे. एक केवळ ब्रह्मगिरी परिक्रमा, दुसरी हरिहर ब्रह्मगिरी परिक्रमा आणि तिसरी अंजनेरी पर्वतासह ब्रह्मगिरी परिक्रमा. या तिघांमध्ये केवळ ब्रह्मगिरीची परिक्रमा सर्वात लहान आणि अधिक प्रसिद्ध आहे. हा परिक्रमा मार्ग सुमारे २० ते २२ किमी एवढा असून साधारणतः ७ ते ८ तासांत परिक्रमा पूर्ण होते. हरिहर ब्रह्मगिरी परिक्रमा ही थोडी मोठी प्रदक्षिणा असून तिचा मार्ग साधारण ३७ किमीचा आहे. तिसरी प्रदक्षिणा ही अंजनेरीसह असून हे अंतर सुमारे ५५ ते ६० किमी आहे.
पहाटे सूर्योदयापूर्वी उठून, कुशावर्तावर स्नान करून, त्र्यंबकेश्वराचे दर्शन करून परिक्रमेस सुरुवात केली जाते. या मार्गावर प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागा तीर्थ, रामतीर्थ, नरसिंह तीर्थ इत्यादी अनेक तीर्थे लागतात. ब्रह्मगिरी पर्वतावर जटामंदिर, ब्रह्मगिरी मंदिर व मूळगंगा मंदिर अशी स्थाने आहेत. त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेणारे अनेक भाविक या पर्वतावर येतात. पण खऱ्या अर्थाने इथे भाविकांची गर्दी जमते ती श्रावण महिन्यात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या काळात येथे दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात व त्यातही तिसऱ्या सोमवारी, येथे अलोट गर्दी होते. या काळात ब्रह्मगिरी परिक्रमा केल्याने विशेष फलप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
परिक्रमेशिवाय इतर वेळीही ब्रह्मगिरी पर्वतावरीव ब्रह्मगिरी मंदिराचे दर्शन घेता येते. तेथे जाण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ मंदिरापासून पायरी मार्ग आहे. काहीशा अवघड असलेल्या या पायरी मार्गाने ब्रह्मगिरी पर्वतावर पोहचण्यासाठी साधारणतः दोन ते अडीच तास लागतात. ब्रह्मगिरी पर्वत वन विभागाच्या अखत्यारित येत असल्याने पर्वतावर जायचे असेल तर वनविभागाच्या चौकीवर प्रवेश शुल्क भरून जावे लागते. या पायरी मार्गातून जाताना रस्त्यात मुक्तादेवी मंदिर आहे. पर्वतावर गेल्यानंतर काहीसे खाली उतरून ब्रह्मगिरी मंदिरात जाता येते. येथे असलेल्या छोटेखानी प्राचीन मंदिरात शिवपिंडी असून मंदिराच्या समोरील कुंडात गोमुखातून दक्षिण गंगा अर्थात गोदावरीचे पाणी वाहत असते. या परिसरातच मूळगंगा व जटा मंदिर आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत भाविकांबरोबरच पर्यंटकांचीही येथे गर्दी असते.
जटा मंदिर हे येथील प्राचीन मंदिर आहे. मंदिर आकाराने लहान असून काळ्या पाषाणातील आहे. या मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. याच जागेवर शंकराने गुडघ्यावर बसून आपल्या जटेतून गंगेला मुक्त करण्यासाठी येथील दगडावर जटा आपटल्या होत्या. त्या जटांच्या व गुडघे जेथे टेकले होते त्या खुणा आजही या मंदिरात पाहता येतात. जटा आपटलेल्या भागातून दक्षिण गंगा अर्थात गोदावरी नदीचा उगम झाल्याचे मानले जाते. येथे श्रावणात केलेला जलाभिषेक, रुद्राभिषेक अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे भाविकांची गर्दी असते.
जटा मंदिरापासून पायी पाच मिनिटांवर ‘ब्रह्मगिरी मंदिर’ आहे. ब्रह्मगिरी मंदिराच्या समोरील कुंडात गोमुखातून गंगेचे पाणी पडत असते. तेथून मूळगंगा मंदिराकडे जाता येते. मूळगंगा मंदिरात लहानसे चौकोनी कुंड आहे. हे गंगेचे मूळ प्रकटस्थान मानले जाते. या कुंडातील पाणी कधीच आटत नाही वा त्याची पातळीही कमी–जास्त होत नाही. या कुंडातच काळ्या पाषाणात कोरलेली गंगा देवीची मूर्ती विराजमान आहे. येथील दगडी मंडपात गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या यांच्या प्राचीन मूर्ती आहेत. तेथेच बाजूला शिवपिंडी व नंदी आहे. कुंडाच्या वरील बाजूस शिर नसलेली गाय आहे. तिचे शिर हे बाजूलाच असलेल्या ब्रह्मगिरी मंदिरासमोरील कुंडात असल्याचे सांगितले जाते. (आख्यायिकेनुसार गौतम ऋषींच्या हातून गायीचे शिर धडावेगळे झाले होते.) कुंडाच्या बाहेर असलेल्या तीन उंबराच्या झाडांमधून गंगा वाहते. असे सांगितले जाते की गंगा प्रकट झाल्यावर या कुंडात गौतम ऋषींनी स्नान केले होते. हीच गंगा येथून गुप्त होऊन खाली असलेल्या गंगाद्वार येथे प्रकट होते व पुन्हा तेथून त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडातून नाशिक, पंचवटी, पैठण, नांदेड असे मार्गक्रमण करीत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.
उपयुक्त माहिती:
- नाशिकपासून ब्रह्मगिरीच्या पायथ्याचे अंतर ३० किमी
- नाशिकहून एसटी व महापालिका बस सुविधा
- खासगी वाहने थेट पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- त्र्यंबकेश्वर येथे निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- पायरी मार्गावर खाद्यपदार्थांची लहान–मोठी दुकाने
४१२ च्या डावीकडील रस्ता काटकोनात एक वळण घेऊन वळायचा तो पंचवटी हॉटेलच्या गल्लीत यायचा. तिकडून बाहेर पडलं की मेहेरसमोरुन येणारा मुख्य रस्ता आणि तिथेच हुतात्मा स्मारक. पंचवटीत आम्ही कधीकधी जेवायला जात असू. ४१२च्या उजवीकडील रस्ता निघायचा तो तांबट आळीत, भांड्याची असंख्य दुकाने तिथे असायची, तांब्याची भांडी मिळणारी तर अधिकच, तिथे सदान् कदा तांब्यांच्या भांड्यांना ठोके मारत असलेला घण्ण घण्ण असा आवाज येत असे. तांबट आळीतून रविवार कारंजाला जायचा रस्ता होता. वाटेत माधवजी का बढियाचे चिवड्याचे दुकान होते. त्याच्या जवळच माझी मोठी मावशी राहायची. पुढे गेल्यास दुकानांच्या रांगेतच वणीच्या सप्तशृंगीची प्रतिकृती असलेली मूर्तीचे दुकानातच निर्माण केलेले देऊळ होते, अजूनही असेल. ही भव्य मूर्ती काच लावून बंदिस्त केलेली होती. तिथून पुढे जाताच येई रविवार कारंजा अर्थात आर के. हा नाशिकचा प्रसिद्ध चौक. शहरातला अगदी मध्यवर्ती भाग. दुसरा मध्यवर्ती भाग असे तो म्हणजे पंचवटी कारंजा. रविवार कारंजाला जरी आर के हे नाव पडले होते तरी पंचवटी कारंजा मात्र पंचवटी ह्या नावानेच ओळखला जाई.
माझा दुसरा मामा पंचवटीच्या जवळ मखमलाबाद नाक्याजवळ हेमकुंज इथ राहात असे. ती पण एक लहानशी अशी कॉलनीच होती. सुरुवातीला एक लाकडाचा वखारवजा कारखाना, मग मालकाचा बंगला आणि चाळीसारखी काही भाड्याची घरे आणि मध्ये मोकळी झाडोर्याने भरलेली जागा. तिथं मी नेहमीच जायचा. मामेभावाबरोबर गेलेले ते दिवस अजूनही आठवतात. जवळच्याच एका गोठ्यात आम्ही दूध आणायला जात असू, तिथं एक वर्कशॉपवजा कुठल्याश्या रसायनांचा एक कारखाना होता. त्याच्या पाठीमागेच एक खड्डा केलेला असे आणि काळपट चिकट रसायनांनी पूर्ण भरलेला असे. त्याला आम्ही डांबराचं तळं म्हणत असू. तिथून अजून थोडं पुढं गेल्यावर मावशीचं घर येई. मावशीच्या घरासमोरच भोकराचं एक झाड आणि त्यापलीकडे शेत. मी आणि भाऊ भोकर्याच्या झाडावर चढत असू आणि एखादं भोकर उचलून तोंडात टाकत असू. दिसायला बोरासारखं असल्याने आम्हाला त्याचं आकर्षण असे मात्र तोंडात टाकताच त्याच्या कडवट चवीने आम्ही तोंड वेंगाडत असू.
मावशी कधीमधी भोकरांची भाजी करे. विशेष म्हणजे ह्या घरात माझ्या दोन मावश्या राहिल्या. तांबट आळीतील घर सोडल्यावर मोठी मावशी काही वर्षे इकडे होती, तिने ते भाड्याचे घर सोडल्यावर त्याच जागेत माझी दुसरी मावशी राहायला आली.
४१२ वकीलवाडीजवळच होते शालिमार. सीबीएस अर्थात सेन्ट्रल बस स्टॅण्ड वरुन सरळ येणारा रस्ता ह्याच चौकात येत असे. इथं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे. आम्ही मात्र त्याला जॅक्सन गार्डन ह्याच पूर्वाश्रमीच्या नावाने ओळखत असू. ह्याच कलेक्टर जॅक्सनचा वध हुतात्मा अनंत विष्णू कान्हेरे यांनी केला होता. ही बाग मोठी होती आणि दोन भागांनी मिळून बनलेली होती. एका भागात हिरवळ, फुलझाडे असंत, तिकडे आमचे आईवडील, मामा, मावश्या गप्पा मारत बसंत आणि आम्ही पोरं खेळण्यांच्या ठिकाणी हुंडदत, जंगल जिम, घसरगुंड्या, झोपाळे, जिराफ, झुलता पूल अशी नानाविध खेळणी तिथं होती. बरोबर मध्यभागी रॉकेट होते. ते दोन तीन थरांनी बनलेले होते. पहिल्या थरात घसरगुंडी होती, नंतर आतलीच शिडी चढून रॉकेटच्या अग्रभागी आम्ही येत असू. आतमध्ये दोन लोखंडी बाकडी होती. हा भाग आम्हाला खूपच उंच वाटत असे. इथून सगळ्या बागेचे विहंगम दृश्य दिसे. खेळून झाल्यावर भेळभत्ता आणलेला असे, तो खाल्ल्यावर काही वेळा तिथं जवळच असलेल्या उसाच्या गुर्हाळातला रस आम्ही पीत असू.
कालांतराने ४१२, वकीलवाडीतले भाड्याचे घर मामाने सोडले व त्याने सिडकोत त्याने स्वतःचे घर घेतले. दुसरा मामाही तिथून जवळच राहायला आला. सिडकोतल्या घरापासून पांडवलेणे जेमतेम पाचेक किमी अंतरावर होते. गॅलरीतून कोरीव लेण्यांची माळ अगदी सहजच नजरेस पडे. तिथल्या विहारांचे स्तंभ देखील अगदी स्पष्ट दिसत. आम्ही बरेच वेळा पांडवलेणीच्या बसने तिथं जात असू. खूप नंतर पायथ्याला दादासाहेब फाळके स्मारक बांधलं गेलं, इतकं देखणं स्मारक पण दोन तीन वर्षातच देखभालीअभावी त्याची दुरवस्था होत गेली. मी आणि मामेभाऊ काहीवेळा सायकलले तिथे जात असू. एकदा तर पाथर्डी फाट्यामार्गे देवळाली आणि तिथून भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान बघायला गेलो होतो.
नाशिकला गेलो आणि रामकुंडात डुंबलो नाही असे सहसा होत नसे. . तेव्हा रामकुंड खूपच स्वच्छही असे. कमरेइतक्या पाण्यात आम्ही डुंबत असू. रामकुंडाच्या मागील बाजूस गांधी तलाव मात्र खोल असे, तिथे आम्ही अभावानेच डुंबलो. गांधीतलावातूनच रामकुंडाच्या पुढील पात्रात एक मोरी काढली होती. तिथून पाण्याचा फुफाटणारा प्रवाह बघण्यात मौज वाटे. रामकुंडातच पोहत असताना पायात काहीतरी टोकदार वस्तू घुसली होती तेव्हा मुंदडांच्या दवाखान्यात दोन टाके घातले होते हे आजही आठवते. दसर्याच्या दिवशी रावणदहनाचा कार्यक्रम गंगाघाटावर असे, ती फटाक्यांची रोषणाई एकदा पाहिली होती. नंतर गोदावरी अस्वच्छ होत गेली आणि आमचे गंगाघाटावर जाणेही कमी होत गेले. घाटावर अनेक मंदिरे होती. गंगा गोदावरी मंदिर, सांडव्यावरची देवी, दुतोंड्या मारुती, नारोशंकर मंदिर आणि तिथली भव्य घंटा. ही भव्य घंटा चिमाजीअप्पांनी वसईच्या स्वारीत जिंकून आणली होती. नारोशंकराचे मंदिर अतिशय देखणे आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेवर पाणी आले म्हणजे पूर आला तर नारोशंकराच्या घंटेला पाणी लागल्यास महापूर आला असे नासिककर म्हणतात. महापुराचे अजून एक परिमाण म्हणजे सरकारवाड्याच्या पायर्यांना पाणी लागणे. रविवार कारंजा आणि पंचवटी कारंजा ह्यांना जोडणार्या नाशिकच्या प्रसिद्ध व्हिक्टोरिया पुलाला लागूनच सुंदरनारायणाचे अप्रतिम मंदिर आहे. तिथं आम्ही बरेचदा जात असू. व्हिक्टोरिया पूल ओलांडल्यावर एक रस्ता नाशिकच्या सुप्रसिद्ध काळाराम मंदिरात जाई. वाटेत सीतागुंफा असे. अरुंद अशा दगडी जिन्याने बसत बसत गेलं की सीतामाईच्या मंदिरात प्रवेश होई. दर्शन घेऊन वर आलं की रस्ता सरळ काळाराम मंदिराच्या आवारात जाई. जवळच कपालेश्वर मंदिरही होते. काळाराम मंदिर हे चहूबाजूंनी दगडी भिंत असलेले भव्य मंदिर. मंदिराचे दगड दुधात उकळून मंदिर बांधले असे म्हणतात. मंदिर अतिशय देखणे. मंदिराच्या पुढ्यातच हनुमान मंदिराचा मंडप. हनुमानाची मूर्ती थेट रामाच्या समोर. हनुमानाच्या मूर्तीच्या बाजूने पाहिल्यास मंदिरातील काळा राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती दिसत. रामाच्या मंदिरात जायला १४ पायर्या असंत, ते म्हणजे १४ वर्षाच्या वनवासाचे प्रतिक. नाशिकला गेलो आणि काळाराम मंदिरात गेलो नाही असं सहसा होत नसे.
नाशिकहून बरेचदा वणीच्या सप्तशृंगीला जाणं होई. सप्तशॄंगीच्या पायथ्याशी नांदुरी हे गाव, तिथून वणीला जायला मिनीबस असंत, एकदोनदा नांदुरीहून पायवाटेनेही सप्तशृंगीला गेलो होतो. मिनीबसने जात असतात पायवाट तीनचार ठिकाणी रस्त्याला छेदून जात असे. सप्तशृंगी देवी कड्यात वसली होती. सरळसोट उत्ताल कडा, कड्यातच मातेचं मंदिर. पाचेकशे पायर्या चढून आम्ही जात असू. देवीची शेंदुर लावलेली मूर्ती अतिशय भव्य, तिरकी मान, ताणलेले डोळे, अठरा हात. देवीच्या समोरच मार्कण्डेय गड होता, त्याच्या बाजूला रवळ्या जवळ्या, धोडपच्या खाचेचे दर्शन होई. आख्खी अजिंठा सातमाळ रांग तिथून खूपच सुंदर दिसे. खाली गावात बरेचदा बकरे बळी द्यायला आणलेले दिसत, हल्ली हे होत नाही. दर्शन घेऊन आल्यावर शीतकड्यावर जात असू, तिथून मार्कंण्डेय अगदीच समोर दिसे. तिथूनच एक अवघड पायवाट सरळसोट कड्याला लगटून खाली उतरे आणि सप्तशृंगी आणि मार्कंण्डेयाच्या खिंडीत जाऊन मार्कंण्डेय गडावर चढे.
नाशिकचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिथली म्हसोबाची स्थाने. नाशिक अतिशय जुनं असल्याचा फिल ही स्थानं देतात. सुरुवात होई नाशिकरोडच्या घंटी म्हसोबा देवस्थानाने. एसटीतून येता जाता दिसणारे मंदिर त्याच्या मंडपात बांधलेल्या शेकडो, हजारो घंटांमुळे लक्षवेधी असे, इथे असंख्य भाविक नवस करीत आणि नवसाची पूर्तता घंटादानाने होई. ह्या असंख्य घंटा ह्या मंदिरात टांगलेल्या असंत. तुलनेने हे मंदिर मात्र अलीकडचे मात्र जुन्या नाशकात रस्त्यालगत म्हसोबाची असंख्य स्थाने दिसत, आजही दिसतात. भिंतीवर कोरलेले रेड्याचे मुख आणि त्याच्या आजूबाजूला त्रिशुळ, दंड. इतर कुठल्याही शहरात अशी स्थानं मी पाहिली नाहीत. म्हणजे म्हसोबा तसे सर्वत्रच दिसतात पण रेड्याचे मुख फक्त नाशकातच.
नाशिकला गेलो की बरेचवेळा सोमेश्वरला जाणं व्हायचं. सर्व नातेवाईक निघत. घरुन आणलेला डबा सोबत असे. वाटेत गोदावरीकाठचे नितांत सुंदर नवश्या गणपतीचे मंदिर असे. मंदिरात जाऊन आम्ही पुढे सोमेश्वरला जात असू. तिथं मग दर्शन मग वेगवेगळे खेळ खेळणे आणि सोमेश्वरचा धबधबा पाहणे असे कार्यक्रम होत. नदीच्या प्रवाहाने दगड कातून सोमेश्वरच्या घळी निर्माण झाल्या होत्या. पावसाळ्यात याचे अत्यंत रौद्र दर्शन होई. बरेचदा देवळाई कॅम्पलाही जाणे होत असे. तिथं गेलो की खंडोबाच्या टेकडीवर चढून सूर्यास्त बघणे आणि नंतर कॅम्पात फिरणे होत असे. देवळाई कॅम्प एकदम आखीवरेखीव होता. सरळ रेषेत दुकाने आणि त्याला छेदणारे समांतर रस्ते. स्वस्त आणि चित्रविचित्र वस्तूंच्या दुकानांमुळे इकडेतिकडे बघत कॅम्पात फिरायला मजा येई.
मी आणि भाऊ बरेचदा नाशिकच्या मेनरोडवरुन हिंडत. नाशिकचा मेनरोड म्हणजे एकदम भारी. दुतर्फा विविध दुकानं व त्याला लंबाकार असणारे सर्व रस्ते गंगाघाटावर जात. एकदा असेच कुठलातरी सिनेमा पाहू म्हणून मेनरोडच्याच मधुकर टॉकिजला आम्ही टर्मिनेटर-जजमेन्ट डे पाहिला तो ९० च्या दशकात. क्वचित अशोकस्तंभाजवळच्या चित्रा, विकास या थिएटर्समध्ये देखील सिनेमे पाहणे होई. रविवार कारंजापासून सुरु होणारा मेनरोड भद्रकालीजवळ संपे, तिथून रस्ता वळून शालिमारला येई.
नाशिकची खाद्यसंस्कृती हा वेगळाच विषय. नुसत्या मेनरोडवरही खाण्यापिण्याची चंगळ असणारे स्पॉट्स असंत. सुरुवात होई ती आरकेवरील अननसाच्या सरबताने. तिथं एका हातगाडीवर हे सरबत मिळे. अत्यंत चविष्ट,सरबतात अननस आईसक्रीमचा गोळा टाकला जाई. आता ह्या हातगाडीचे दुकान आले आहे. पुढेच सुरती मिठाईवाल्याचे दुकान असे. आतल्या बाजूस बसायला बाकडी टाकलेली असंत, तिथे कढीभेळ मिळे. हा एकदम स्वादिष्ट प्रकार होता. मेनरोडवरच माधवजी, मकाजी, कोंडाजी अशा चिवडेवाल्यांची दुकाने असंत मात्र खरी मजा यायची ती भद्रकालीजवळच्या मकाजी पहिलवानाच्या दुकानात. इकडचे वैशिष्ट्य म्हणजे इथे जागेवर बसून चिवडा खाता येई. दुकानात खुर्च्या टेबलं होती. अर्धाशेर गरमागरम ताजा चिवडा मागवायचा. सोबत कांदा, लिंबू, कोथिंबीर असे. लैच जबरी लागायचा तो. भद्रकालीलाच बुधाची फेमस जिलेबी मिळायची. जिलबी मात्र विशेष आवडता प्रकार नसल्याने मी त्याच्या वाटेला फारसा जात नसे. तिथून जळच सायंतारा साबुदाणावड्याचे दुकान होते, अजूनही आहे. इथल्याइतका खुसखुशित साबुदाणावडा मी दुसरीकडे कुठेही खाल्ला नाही. इथे कायम वड्यांसाठी रांगा असतात. एका प्लेटीत दोन वडे घेऊन वडेवाला शेंगदाणा, तिखट आणि दह्यापासून बनवलेली भरपूर चटणी प्लेटीत ओतायचा. ती चटणी प्लेटभर पसरत असे. तिचा आकार आणि रुप पाहून आम्ही त्या वडा प्लेटीला उलटीवडा म्हणत असू मात्र ती भयंकर टेस्टी असे.
मेनरोडलाच पांडे मिठाईवाल्याचे दुकान होते. त्याची अजून एक शाखा पंचवटीत आहे. लस्सी प्यावी ती पांडेचीच. इथली लस्सी पिता येते हे तिचे वैशिष्ट्य. इतर ठिकाणांसारखी ती चमच्याने खावी लागत नाही, पातळ श्रीखंडासारखी ती लागत नाही, जेलीसदृश दिसत नाही. इथला जंबो ग्लास जवळपास अर्ध्या लिटरचा असावा. लस्सी किंचित अगोड वर मलईचा गोळा. पांडेकडची मलई बर्फी तर लैच जबरी. केळीच्या पानावर बर्फी वाढून तो द्यायचा. शालिमारपासून जवळच असलेल्या नेहरु उद्यानाच्या समोर असलेली शौकिन भेळपुरी तर लाजवाब. शौकिनइतक्या वेगाने भेळ बनवणारा अजून कोणी मी तरी पाहिला नाही. पातेल्यात भेळ झटपट तयार करुन विद्युतवेगाने तो कागदाच्या पुड्यात भरे व त्यावर बारीक शेव पसरे. मात्र भेळेपेक्षाही इथली पाणीपुरी जास्त भन्नाट असे. बर्फ टाकून बनवलेले चिंचेचे थंडगार पाणी आणि त्यावर बटाटा कुस्करुन केलेला मसाला. सर्वसामान्यांसाठी नॉर्मल पाणीपुरी मिळे मात्र पट्टीच्या खवय्यांसाठी इथली झटका पाणीपुरी खूपच फेमस असे. शौकिनने त्याचे मायक्रो, मिनी आणि मेगा असे तीन प्रकार पाडले होते. बटाटा कुस्करुन तो त्याचा खास चाट मसाला त्यात मिसळे आणि भरपूर लाल तिखट टाकत असे. तो गोळा एकत्र करुन पुरीत चिंचेचे थंडगार पाणी करुन त्यावर त्या ढिगाचा डोंगर पसरे. डोंगराच्या चढत्या आकाराप्रमाणे त्याचे मायको, मिनी, मेगा असे प्रकार होत. मेगा झटका भलतीच जहाल असे. एक पाणीपुरी खाल्यावरच नव्यांचे कान अगदी बधिर होत जात. मेगावाल्यांना तो आधी विचारे ,"तुम्ही उद्या गावाला तर जात नाही आहात ना? तरच खा". भलेभले एका पाणीपुरीतच गारद होत असत. मग तो स्वत:हून सौम्य पाणीपुरी देई. काही पट्टीचे मात्र सहाच्या सहाही मेगा झटका पुर्या खात. माझ्यासाठी एक झटका पुरे होई. हा झटका बसल्यानंतर ह्याचे परिमार्जन करण्यासाठी राउतला जाणे गरजेचे होई. भद्रकालीच्या समोर असलेल्या राउतकडे सोड्याचे विविध प्रकार मिळत. त्यातला डबल जीरा मसाला सोडा आमच्या खास आवडीचा. हा एकदम सुपरस्ट्राँग सोडा होता. नाकातून झण्ण्ण् झिणझिण्या निघत. ते फिलिंग एकदम जबरी वाटे. मेनरोडलाच अकबर सोडेवाल्याचेही हॉटेलवजा दुकान होते, त्याच्याकडेही सोड्याचे भरपूर प्रकार मिळत पण राऊत सोडेवाल्याची चव त्याला नाही.
नाशिकला जाणे आणि अंबिकाची मिसळ चुकवणे म्हणजे महापाप. ही नाशिकची प्रसिद्ध काळ्या मसाल्याची मिसळ. अगदी सकाळपासून मिसळीसाठी तिथं रांगा लागत. जागा तुलनेने खूपच लहान. कशीबशी जागा मिळे, एका ताटलीत शेव, फरसाण, कांदा येई त्यावर काळा रस्सा पसरलेला असे शिवाय एक वाडगा भरुन रस्साही सोबत येत असे. एकदम चवदार मिसळ. ह्याच्या चवीमुळे हा मिसळीत झिंगे/सोडे घालतो अशी वदंता होई. म्हणून ह्याने नंतर चक्क दुकानात मिसळीच्या बोर्डावर शुद्ध शाकाहारी असे लिहिले होते. सातपूरला श्यामसुंदरची मिसळ फेमस असे, त्याकाळी तिथे मिसळीसोबत येणारे पाव भाजून मिळत, मिसळीपेक्षा ते आकर्षण जास्त असे. पाथर्डी फाट्यालगतच्या एका हॉटेलातही मिसळ चांगली मिळत असे. नाशिकचा कॉलेजरोड हा तिथला उच्चभ्रू परिसर, तिथल्या समोरासमोरील दोन मिठाईंच्या दुकानांत कचोरी-समोसा छान मिळत. सिडकोतल्या मामाच्या घराजवळ स्टेटबॅन्केच्या बाजूला चौपाटी होती. तिथला आदर्श समोसा खूपच भारी. बॅन्केसमोर वडापाववाल्याची एक हातगाडी होती, त्याचा धंदा इतका वाढत गेला की त्याने समोरील आख्खी बिल्डिंगच बिकत घेऊन टाकली होती. इथली कापसेकी बादशाही कुल्फी लैच भारी असे. प्युअर बासुंदीची कुल्फी तो देई.
नाशिकला असताना त्रंबकेश्वर, अंजनेरीलाही जाणे होत असे. तिकडील डोंगर एकदम कड्यासुळक्यांचे. अंजनेरी तर प्रचंड मोठा डोंगर खालून त्याची भव्यता नजरेस येत नसे. अंजनेरीलाच १२ व्या शतकातली जैन, हिंदू मंदिर संकुले आहेत. ब्रह्मगिरीवर जाणे फार आवडत असे. गंगाद्वार सततच्या पायर्यांमुळे उगाच दमछाक करणारे वाटे मात्र ब्रह्मगिरी उंच असूनही तिथल्या अद्भुत द्वाररचनेमुळे, आजूबाजूच्या खड्या कातळसुळक्यांमुळे जाणे मोठे आनंददायक होई. तिथे माकडांचा भयानक उपद्रव असे. ब्रह्मगिरीच्या पश्चिम कड्यावर जटामंदिर आहे, ज्वालामुखीजन्य खडकांची ही रचना. ह्या अशा रचनेमुळे तिथे शंकराने जटा आपटून गंगेला मुक्त केले असे भाविक मानतात. पलीकडे उतरणारी एक अवघड वाट ह्याच कड्यातून जाणारी. समोर हरिहरचा त्रिकोणी सरळसोट कातळकडा अगदी नजरेत भरे. ब्रह्मगिरीपेक्षाही काकणभर अधिकच भव्य असलेला बाजूचा ब्रह्मा पर्वत अधिकच भव्य दिसे.
बालपणीचे दिवस सरले, नंतर नोकरीच्या व्यापामुळे हळूहळू नाशिकला जाणे कमी होत गेले. माझ्या तिकडे जाण्यापेक्षा मामांचेच इकडे येणे अधिक होते. गेल्या चारसहा वर्षात नाशिकला जाणे झाले नाही. शेवटचे गेलो होतो ते नाशिकच्या एका मामेभावाच्या घरी सरसंघचालक मोहनजी भागवत आले होते तेव्हा. ते त्याच्याकडेच मुक्काम्/इ होते. नाशिकला त्यांची एक मोठी सभा आणि कार्यकर्त्यांसोबत अनेक बैठका होत्या. एकदम साधा माणूस. त्यांच्यासोबत संध्याकाळी टेरेसवर शाखा करुन चक्क 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे' ही संघप्रार्थना मीही म्हटली होती. शाखेत अगदी लहानपणी गेल्यानंतर दोनेक दशकांनी पुन्हा एकदा खुद्द सरसंघचालकांसोबत शाखा करण्याचा योग आला. त्यानंतर मात्र नाशिकला अजूनही गेलो नाही, दरवर्षी जाऊ म्हणतो पण काही ना काही कारणाने जाणे लांबतच जाते. ह्यावर्षी बाईकने जायचा प्लान होता तर लॉकडाउनमुळे राहिले. मात्र जाणे जरी होत नाही तरी तिथल्या आठवणी थोडीच पुसता येतात, त्या तर मजसोबत कायम आहेतच.
ACCORDING to Brahman tradition the sage Agastya, who introduced Aryan civilisation from the north into the Deccan, when visited at his hermitage near Nasik, presented Ram the hero of the Ramayan, with a bow and other wonder-working weapons, and advised him to pass the rest of his exile at Panchavati on the Godavari opposite Nasik. Janasthan or Nasik is described in the Ramayan as a forest country rich in fruit and flower trees, full of wild beasts and birds, and inhabited by tribes of Rakshasas. [Griffith's Ramayan, III. 45-72; Manning's Ancient and Mediaeval India, II. 19.]
The routes through Baglau to the Gujarat coast and through Nasik to the Konkan coast must have been lines of traffic from remote times. The early rulers of Nasik were probably local chiefs who were subject to the overlords of Tagar and Paithan, and had their head-quarters at Anjini or Anjaniri in the south-west, at Saler in the north-west, and at Chandor near the centre of the present district. [Tagar is said (Grant Duff's Marathas, 11; Wilford's As. Res. I. 369) to have been important enough to attract Egyptian merchants as early as B.C. 250. Its position has not been fixed. It has lately (Jour. Bom. Br. Roy. As. Soc. XIII. 9) been identified with Junnar in Poona. But Junnar does not agree with the position of Tagar given either by Ptolemy (A.D. 150) or by the author of the Periplus (A.D. 247), both of whom place Tagar east of Paithan. (Bertius' Ptolemy, Asia Map X; Mc Crindle's Periplus, 125, 126). The remark in the Periplus (Mc Crindle's Edition, 126) that many articles brought into Tagar from the parts along the coast were sent by wagons to Broach, seems to show that Tagar was then in communication with the Bay of Bengal and lay on the line of traffic with the far east, which then made Mesolia or Masalia (Masuli-patan) so important a trade centre (Ptolemy, Asia Map X.; Vincent's Periplus, II. 520, 523), and in later times enriched Malkhet, Kalyan, Bidar, Golkonda, and Haidarabad. Paithan, though traditionally founded by Shalivahan in A.D. 78, was a place of importance as early as the third century B.C. Bhau Daji in Jour. Bom. Br. Roy. As. Soc. VIII. 239.]
The large series of rock temples in the range of hills about five miles south-west of Nasik shows, that from the second century before to the second century after the Christian era, Nasik was under rulers who patronised Buddhism, some of whom probably lived at Paithan on the left bank of the Godavari about 110 miles below Nasik. [One of the pillars in the Bharhut Stup (B.C. 250-200) is the gift of a Buddhist pilgrim of Nasik. (Cunningham's Bharhut Stup, 138). One of the earliest inscriptions at Nasik (B.C. 100) mentions the town under its present name (Fergusson and Burgess' Cave Temples, 263; Jour. B. B. R. A. S. VII. 48). Patanjali (about B.C. 145 according to Professors Goldstucker and Bhandarkar, but as early as B.C. 700 according to Mr. Kunte, Vicissitudes of Aryan Civilization, 343) calls it Nasikya (Mahabhashya VI. 26), and Ptolemy (A.D. 150) enters it as Nasik. (Bertius' Ptolemy, Asia Map X).] The first dynasty of which distinct record remains are the Andhrabhrityas, [The name Andhrabhritya, or Andhra servants, is supposed to show that, before they became independent, the Andhras wore subject to the Maurya sovereigns of Pataliputra the modern Patna. In later times (A.D. 319) the Andhrabhrityas were known as the Shatavahans (Trans. Sec. [1874] lnter. Cong. 349). According to the Purans, the Andhrabhrityas came after the Shang and Kanva dynasties. Their original seat was Andhra in Telingana the country to the north of the mouth of the Godavari (Lassen's Indische Alterthumskunde, IV. 83).] or Shatavahana, whose capital was Dhanakat, perhaps Dharnikot on the Krishna in the Madras district of Gantur. [This identification is confirmed by a find of leaden Shatavahan coins at Dharnikot. (Madras. Lit. Jour. III. [New Series], 225; Jour. Bom. Br. Roy. As. Soc. XIV. 154; and Trans. Sec. Inter. Cong. 349).] Of their rise to power so little is known that the most recent estimates of the date of their founder Shiprak, Sindhuk, or Shishuk, vary from B.C. 300 to B.C. 21. [Bhau Daji (Jour. Bom. Br. Roy. As. Soc. VII. 118, and VIII. 240) places Shiprak in the fourth century before Christ; Bhagvanlal Indraji (ditto, XIII. 316) about B.C. 210; Prinsep (Essays, II. Useful Tables, 24) and Bhandarkar (Trans. Sec. Inter. Cong. 352) in B.C. 21; Wilford (As. Res. IX. 101) between the first and third centuries after Christ; and Wilson (Theat. Hind. 1. 6) as late as A.D. 192. The cause of this difference in the estimate of dates is the doubt whether the dynasties mentioned in the Purans as following the Mauryas (B.C. 315-B.c. 195), succeeded one another or ruled at the same time in different parts of the country.] They seera to have ruled in Nasik till the latter part of the first century of the Christian era, when Nahapan, a Skythian or Parthian of the Kshaharat dynasty, drove them from Nasik and Khandesh, and also, it would seem, from Paithan. [Nahapan, if not the founder of the dynasty, was probably of the same race as the Kshatraps of Gujarat, who were formerly erroneously known as the Sah kings. Neither their origin nor their date has been certainly fixed. Newton (Jour. Bom. Br. Roy. As. Soc. IX. 6) thought they were Parthians, and Lassen (Ind. Alt IV. 83) thought they belonged to the Aghamas tribe of Yueichi, the Skythian conquerors of India in the second century before Christ. That they were foreigners from the north is shown by the Greek motto on their coins (Jonr. Bom. Br. Roy. As. Soc. IX. 7). The Kshatrap kings probably date from the Shak era (A.D. 78). They lasted at least in Gujarat till A. D. 328 (Jour. Bom. Br. Roy. As. Soc. VII. 28; Traus. Sec. Inter. Cong. 352, 353). Newton (Jour. Bom. Br. Roy. As. Soc. IX. 7) notes that the inscriptions relating to Nahapan in the Nasik, Karli, and Junnar caves, establish five points: (1) He was either a king or an officer of some distant monarah; (2) his rule was widespread, including much of the Deccan; (3) he was a foreigner, probably a Parthian; (4) his daughter had a Hindu name and was married to a Hindu, the son of a Hindu; (5) his daughter, son-in-law, and minister were Buddhists.] Nahapan, though originally subordinate to some northern overlord, seems, after his conquest of the north Deccan, to have made himself independent and to have established his head-quarters in Malwa. [His capital seems to have been a town some way south of Ujain, mentioned as Minagara by Ptolemy but not identified. Nasik cave inscriptions show that Nahapan's daughter and her husband Ushavadat made grants both to Brahmans and Buddhists. One of the Ushavadat inscriptions states that he built flights of steps on the Birnasya (Banas in Palanpur), gave sixteen villages to gods and Brahmans, fed 100,000 Brahmans every year, gave wives to the Brahmans at Prabhas probably Somnath, built rest-houses at Broach, Dashpur (a town in Malwa), Govardhan or Nasik, and Supara in Thana, and made boat-bridges across the Iba (Ambika), Parada (Par), Damana (the Daman river), Tapi (Tapti), Karabena (perhaps the Kaveri a tributary of the Ambika, apparently the same as the Kalaveni across which [about A.D. 1150] the Anhilvada general Ambud had to make a bridge or causeway in leading his army against Mallikarjun the Silhara king of the Konkan: 693 Forbes' Ras Mala, 145) and Dahanuka (the Dahanu river). Ushavadat also made presents of robes to Buddhist monks (Trans. Sec. Inter. Cong. 328, 333, 335, 354).] At this time Nasik or Govardhan was a place of some trade with a large weaving industry. [Trans Sec. Inter. Cong. 333. It seems possible that the stylo of silk stuffs and gold brocade that Marco Polo (1290) found being woven at Baghdad and called nasich and nac originally came from Nasik. These silks were known in Europe in the fourteenth century as nac, nacquts, nachis, naciz, and nasis. Yule's Marco Polo, 1. 60, 62, 250.] The Kshatrap kings seem to have held Nasik till (either about A.D. 124 or 319) Shatakarni Gautamiputra restored the Andhrabhrityas, earning the title of the Destroyer of Shaks, Yavans, and Palhavs. [Trans. Sec. Inter. Cong. 311. Gautamiputra's date depends on the date of the beginning of the Andhrabhritya dynasty. Bhandarkar (ditto), fixing the beginning of the dynasty a little before the Christian era and Gautamiputra's date at A.D. 319, extends Kshatrap rule in Nasik over about 140 years. The evidence from the writing and ornament in the caves seems conflicting. The alphabet used by Ushavadat, the son-in-law of Nahapan, differs very slightly from that used by Gautamiputra. At the same time the pillar capitals in Nahapan's cave (No. VIII.) are cut in so much better style than those in the veranda of Gautamiputra's cave (No. III.), that Gautamiputra's seem to belong to a much later period, though the difference in style may perhaps be due to the greater skill of Nahapan's northern architect (Fergusson and Burgess' Cave Temples, 266, 268, 269). Ptolemy's mention of Siri Polemics of Paithan, apparently corresponding with Shri Pulimat, Pulomavit, or Pudumayi, the son and successor of Gautamiputra, favours the view that Kshatrap rule over Nasik did not last for more than forty years. This also agrees with Professor Oldenberg's view (Ind. Ant. X. 227) that Shatakarni Gautamiputra's defeat of Nahapan was about A. P. 100.] Gautamiputra ruled over Asik, Ashmak, Mudhak, Surashtra, Kukur, Aparant, Vidarbh, Anup, Akar, and Avanti, a tract of country stretching from the north-west frontier of India to Berar. [Trans. Sec. Inter. Cong. 311. For the first three names Mr. Bhagvanlal reads Asik, Susak, and Mulak or Mundak, and understands them to be Skythian tribes on the north-west frontier, the Arsaks or Parthians, the Sus, and the Mundas.] Gautamiputra's son Shri Pulumayi, who is said to have been just and liberal to Buddhists, seems to have had kingly powers over the north Deccan, and a place called Navanar, near Govardhan or Nasik, seems to have been his local head-quarters. [Surashtra is Sorath or Kathiawar, Kukur Dr. Buhler identifies with Gujarat in the Panjab (Ind. Ant. VII. 263). Aparant is the Konkan, and Vidarbh apparently Bedar including Berar. (H. H. Wilson, 11.164). Of Anup a trace seems to remain in Anuppur and its ruined temples about seventy miles east of Jabalpur (see Cunningham's Arch. Sur. Rep. VII. 238). Akar and Avanti together form the modern Malwa.] Towards the close of the second century (178), Rudradaman, the third or more likely the fourth of the Gujarat Kshatraps, reduced the Andhras' power. He does not seem to have held Nasik or conquered any part of the Deccan. [Jour. Bom. Br. Boy. As. Soc. XII. 203, and Burgess' Archaeological Survey, Kathiawar and Cntch, 131133. Kshatrap power lasted in Gujarat to 250, that is, calculating on the Shak era, to A.D. 328 (Jour. Bom. Br. Boy. As. Soc. VIII. 28). In the Girnar inscription, Rudradsman (178) states that though he twice conquered Shatakarni, from their near relationship he did not destroy him. Ind. Ant VII. 262.] According to the Vishnu Puran, the restored Andh.-rabhrityas ruled for ninety-five years after the close of Gautamiputra's reign, that is, according to the date accepted as the beginning of the dynasty, either to about A.D. 220 or A.D. 414. Govardhan continued to be their local head-quarters. [Coins have (1870) been found at Nasik supposed to belong to the end of the fourth century A.D. The king's name has been read Manas Nrip, but nothing of him is known. Bhau Daji in Jour. Bom. Br. Roy. As. Soc. IX. cxcv.]
Early in the fifth century (A.D. 416) the ruling family in the north Deccan seems to have been of the Abhir or Ahir tribe, whose independence, according to the Purans, lasted for only sixty-seven years. [Trans. Sec. Inter. Cong. 354.] Their local capital is believed to have been at Anjaniri five miles east of Trimbak. [Lassen's Ind. Alt, IV. 100.] At this time Govardhan, or Nasik, was an important Beat of industry with separate guilds of weavers, engineers, and oilmen. [ Trans. Sec. Int. Cong. 342. Buddhism was then flourishing, the chief followers being apparently craftsmen and labourers. The fame of Trirashmi, or Nasik, as a Buddhist settlement is shown by the fact that one of the caves was made by IndrAgnidatta, a northerner or Yavan who lived in Dattamitri a town near Sind. Mendicant priests from all sides met during the rains at Trirashmi. At the same time Brahmanism was not neglected. Ushavadit gave as much to Brahtnans as to Buddhists, and in Buddhist inscriptions BrAhmans are spoken of with reverence. Trans. Sec. Inter. Cong. 354.]
About the end of the fifth century (480), the country passed from the Abhirs to the Chalukyas, who, coming from Gujarat under Pulakeshi I., conquered the Deccan and established their power as far south as Badami in Kaladgi. [Lassen's Ind. Alt. IV. 90; Fleet in Ind. Ant. VII. 247. It was formerly thought that this branch of the Chalukyas was established in the Deccan in the fourth century (354) (Elliot in Jour. Roy. As. Soc. [Old Series], IV. 4-7), and had in the fifth century forced its way north to Gujarat and was (472) in possession of Broach. (Ind. Ant. VI. 182). But the latest opinion, Mr. Fleet's, is that the Gujarat Chalukyas of the fifth century were then on their way south and did not enter the Deccan till they were led by Pulakeshi I. (489). Ind. Ant. VIII. 12.] In the middle of the seventh century (650) the Chalukya Nagvardhan granted the village of Bale-gram, apparently the present Belgaum-Taralha about twelve miles north-east of Igatpuri, which is described as being in the district of Goparashtra. [Mr. Fleet in Ind. Ant. IX. 123.] Lassen mentions Yadavs at Nasik in the latter part of the eighth century. But the reference is doubtful. [Ind. Alt IV. 139.]
The next dynasty which has left traces in Nasik were Rathods. Baglan, the rich and strong tract in the north of the district, through which passes the chief line of traffic between Gujarat and the Deccan, seems from very early times to have been held by a family of Rathods. According to their own account they were of the stock of the Kanauj Rathods, [Tod (Annals of Rajasthan, II 2) places Rathods at Kanauj as early as 470, But Cunningham (Arch. Sur. Rep, I. 150) makes their conquest of Kanauj as late as about 1070.] and had been settled in Baglan since A.D. 300. [See the Maasiru-1-Omara in Bird's Gujarat, 122. Rashtrakutas were settled in other parts of the Deccan in the fourth and fifth centuries. Buhler in Ind. Ant. VI. 60.] They claimed to have at first been independent, coining their own money, and stated that they afterwards lost their power and paid tribute to Gujarat or to the overlord of the north Deccan, whichever happened to be the stronger. [Bird's Gujarat, 122.] During early Muhammadan times (1370-1600) the Baglan Rathods continued powerful and almost independent, each chief on succession taking the title of Baharji. [Maasiru-l-Omara in Bird's Gujarat, 122. In 1370 when he paid tribute to Delhi (Briggs' Ferishta, IV. 282); in 1529 when he came to BahAdur Shah (Bird's Gujarat, 122); in 1573 when he paid tribute to Akbar (Bird's GujarAt, 123); and in 1737 when he was conquered by Aurangzeb (Orme's Historical Fragments, 170), the Baglan chief is called Baharji. The origin of this title is not explained. But the traditional relationship between the Baglan and the Kanauj Rathods suggests that Bahar(ji) may be the same as Baaurah, which, according to Macudi (Prairies D'Or, I. 372, 374,375), was the family name of the then (916) ruling house of Kanauj.] They submitted to Aurangzeb in 1640 and obtained good terms, but seem, not long after, to have been crushed in the struggles between the Marathas and the Moghals.
The connection between the different branches of the great Rathod tribe has not been fully made out. It is doubtful whether the Rashtrakutas or Rattas of Malkhet, about twenty-three miles southeast of Kulbarga, were a Dravidian tribe who as conquerors gained a place among the northern Kshatris, or were northern Rajputs of the same stock as the Rathods of Kanauj (470-1193). Two copper-plate grants of the ninth century favour the view that the Rashtrakutas were northerners, and that perhaps their earliest southern settlement was in Baglan. In the beginning of the ninth century, king Govind III. (785-810) conquered from north Gujarat to the Tungabhadra, and raised his family to imperial power. Malkhet was not yet their head-quarters, and the fact that two of Govind's grants are dated from Mayurkhandi, the modern Markinda near Vani in Dindori, suggests that his family were connected with the Rathods of Baglan and that the earliest seat of Rashtrakuta power was in north Nasik. [ Dr. Burgess (Bidar and Aurangabad, 32) calls Markinda or Morkhanda an earlier capital, but Dr. Buhler (Ind. Ant. VI. 64) and Mr. Bhagvanlal think it was probably an outpost Both grants are dated A.D. 808 (S. 730). One of them refers to the village Ambak, the present Amb about ten miles south of Morkhanda. Ambak is mentioned in the grant as within the township of Van and in the district, desh, of Nasik. Of the four villages cited in the grant as marking the position of Amb, Vadtur on the east seems to be the modern Vadner, Varikhed on the south Varkhed, and Pallitavar on the west Paramori. Padmaval on the north has not been identified. The second grant refers to the village of Ratajun, apparently the modern Ratanjun in tile Karjat sub-division of Ahmednagar. Of the places mentioned in the grant the river Sinha is the Sina on whose right bank Ratanjun stands, Vavulala on the south is Babhulgaon, and Miriyathana on the west Mirajgaon. Vadaha on the north has not been identified. The Van grant is given in J. R. A. S. (Old Series), V. 362; the Rasin or Nagar grant in Ind. Ant. VI. 71.] In any case, whether or not their earlier home was in north Nasik, the Rashtrakutas of Malkhet continued overlords of the north Deccan during the ninth and the greater part of the tenth centuries. After the overthrow of the Rashtrakutas by Tailap Chalukya, about A.D. 970, [Dr. Buhler in Ind. Ant. VI. 60, and Elliot in J. R. A. S. (Old Series), IV. 3.] the overlordship of Nasik and the north Deccan seems to have been divided between the Anhilvada kings of Gujarat on the north, and, on the south, the Chalukyas and Kalachuris of Kalyan about forty miles north of Kulbarga till 1182, and after 1182 the Yadavs of Devgiritill their overthrow by the Musalmans in 1295. [The Anhilvada kings claim to have held as overlords a. considerable part of the north Deccan from about 970 to the close of their power (1295). (Forbes' Ras Mala, 2nd Ed., 67, 138). His reception, when fleeing fromulugh Khan in 1297, seems to show that Karon, the last of the Anhilvada kings, was then the acknowledged overlord of Baglan. Rig Mala, 214 and Briggs' Ferishta, I. 367.]
Besides the Rathods of Baglan, record remains of two dynasties of local rulers the Yadavs of Chandradityapur, probably Chandor in the centre, and the Nikumbhavanshas of Patna near Chalisgaon in the east of the present district of Nasik. Of these the Chandor family was much the more important. It was perhaps the original of the Devgiri Yadavs (1182-1295), as both families bore the title of Dvaravati Puravaradhishvar, that is lords of Dwarka. Dridhaprahar the founder of the dynasty, whose date is apparently about A.D. 850, is described as making famous the old town of Chandradityapur. [The date A.D. 850 is calculated from a copper plate of A.D. 1069 (S. 991), which shows that the fifth in descent from Dridbaprahar married the daughter of the Silhara king Jhanja whose date is A.D. 916. According to an account of Nasik written in the beginning of the fourteenth century by a Jain named Jin Prabhasuri, Dridhaprahar was the posthumous son of Vajrakumar the last king of Dvaravati (Dwarka), which is described as having been burnt by the sage Divirna, Vajrakumar's wife fled to Nasik and gave birth to a son in Kuntivihar the temple of the eighth Tirthankar. The author states that Dridbaprahar was Chosen king in reward for clearing the country of robbers. Besides to Dwarka the name Dviravati is applied to Dvarasamudra in Maisur where the Ballal branch of Yadavs had their seat between the tenth and the fourteenth centuries. (Gazetteer of Maisur, II. 17). It is doubtful from which of these places the title was taken.] Dridhaprahar was succeeded by his son Seunchandra, who founded a town called Seunpur in Sindiner, perhaps the modern Sinnar. As far as present information goes, Seunchandra had seven successors the last of whom lived about the middle of the eleventh century. Besides being perhaps the ancestors of the Devgiri Yadavs, the Chandor Yadavs were connected by marriage with the Silharas of the Konkan and the Chalukyas of the Deccan Kalyan, and apparently by adoption with the Rashtrakutas of Malkhet. [The copper plate from which this information is taken was found by Dr. Bhau Daji at Bassein in Thana (Jour. B. B. R. A. S. IX. 221). It is in the possession of Mr. Bhagvanlal Indraji and has not been published. The village granted was Chincholi 'in the twelve villages (petty division) of Sinhi.' These villages are probably Chincholi on the Nasik-Sangamner road about four miles east of Devlali and Sinde about three miles north-west of Chincholi. The name of the grantor was Seunchandra II. and the date A.D. 1069 (S. 991). The order of succession is Dridhaprahar (about A.D. 850), Seunchandra I., Dvadyappa, Bhillam I., Shriraj, Vardig who married Laehhiabba the daughter of the Silbara king Jhanja (A.D. 916) who was apparently adopted by one of the Rashtrakutas, Tesuk Vardig's son who married Nayiyalla the daughter of the Chalukya noble Gogiraj, Bhillam II. who conquered Ahavamalla son of Jaysing Chalukya (1040-1069 according to Chalukya lists), and Seunchandra II. the grantor who is said to have had to conquer other kings before he could hold his kingdom. These details have been contributed by Mr. Bhagvanlal Indraji. In some points they may be liable to correction, as his study of the plate is not yet completed.
The name Dvadyappa, the third of the line, closely corresponds with Dvadap or Dvarapthe king of Lat or South Gujarat, who was defeated by Mulraj of Anhilvada about A.D. 970. (Forbes' RasMala, 2nd Ed., 46). This cannot be the Dvadyappa of the copper plate, as his date must have been some seventy years earlier. But the very long period, over 150 years, allotted to the last four of the Chandor rulers, looks as if the name of some chief had been left out. The missing Dvadyappa II. was perhaps the father of Tesuk of whom the plate is silent, though it gives details both of Tesuk and of his mother] An inscription in the Anjaniri temple dated A.D. 1141 (S. 1063) records a grant to the Jain temple of Chandraprabh, the eighth Tirthankar, by a Vani minister of Seundev probably Seunchandra III. of the same dynasty of Chandor Yadavs.
The Nikumbhavanshas of Patna, a family of less power and consequence than the Chandor Yadavs, seem to have ruled from about 1000 to 1200. They were worshippers of Shiv, and one of them Sonhadadev (1206) is mentioned as endowing a college with money and land for the study of the astronomer Bhaskaracharya's works. From the epithets 'devoted to his master,' 'strongly devoted to his suzerain,' these chiefs seem to have been subordinate to some overlord, probably at first the Kalyan Chalukyas, and in the twelfth and thirteenth centuries the Yadavs of Devgiri. [Jour. R. A. S. (New Series), I. 414, and Ind. Ant. VIII. 39.] The Jain caves at Ankai near Manmad probably date from the time of this dynasty. After the fall (1216) of the Nikumbhavanshas, art of Nasik was probably under an officer of the Yadavs of Devgiri by whom most of the old temples, reservoirs, and wells, known as Hemadpanti, were built. [Hemadpant their builder was probably the same as the celebrated Hemadri, the writer of voluminous treatises on Dharmashastra or jurisprudence, and the minister of Mahadev (1260-1271) the fifth of the Yadavs of Devgiri. Burgess in Ind. Ant. VI. 366. The local traditional identification of the Yadavs with Gauli Rajas or shepherd kings would seem to show that, as was the case in Kathiawar, the Yadavs and Ahirs were closely connected. Some of the remains known as Hemadpanti are probably older than the Devgiri Yadavs.] The Devgiri Yadavs continued overlords of south and east Nasik till they were conquered by the Musalmans at the close of the thirteenth century.
For about twenty years after Ala-ud-din Khilji's conquest (1295), most of the present district of Nasik formed part of the dominions of the tributary Yadavs of Devgiri. It then passed to the Delhi governors (1312-1347) of Devgiri or Daulatabad, from them to the Bahmani kings (1347-1487) of Kalburga, and then to the Nizamshahi kings (1487-1637) of Ahmednagar. [Details will be found in the Ahmednagar History. Daring these changes of overlords the local chiefs of the wild western Dang tracts seem to have been left practically independent. Mr. C. E. F. Tytler's Report on the Kavnai sub-division, 1853.] In 1637 on the overthrow of the Nizamshahi dynasty, Nasik was embodied in the Moghal province of Aurangabad.
In 1297, after his defeat by Ulugh Khan the general of Ala-ud-din Khilji, Hay Karan. the last of the Anhilvada kings fled to Baglan where he maintained himself in independence, till in 1306 he was forced to take shelter with Ramdev of Devgiri. [Elliot, III. 157, 163. Briggs' Ferishta, I. 367. Mr. Forbes (Ras Mala, 217) says: ' History records no more of the unfortunate Karan; he died probably a nameless fugitive.' It seems more probable that he remained a refugee at Ramdev's court.]
In 1306, when Ramdev of Devgiri agreed to hold his territory as a tributary of Delhi, his power was extended to Baglan, [Briggs' Ferishta, I. 369. Ramdev got the title of Ray Rayan and the district of Navsari in south Gujarat as a personal estate.] and afterwards (1317-1347) Baglan became, at least in name, subject to the Musalman rulers of Daulatabad. In the disturbances that marked the revolt of the Deccan from Delhi and the rise of the Bahmani dynasty (1347), much of the Nasik country seems to have become independent. The Bahmanis are said to have had no firm hold of the country along the Chandor or Satmala hills, and apparently no hold at all over Baglan. In 1366, the Baglan chief is mentioned as taking part in an unsuccessful Maratha revolt against Muhammad Shah Bahmani. [Scott's Deccan, I. 32-33.] A few years later, in 1370, when Malik Raja the founder of the Faruki dynasty established himself in Khandesh, he marched against Raja Baharji the Baglan chief, and forced him to pay a yearly tribute to Delhi. [The first tribute included five large and ten small elephants, besides pearls, jewels, and money. Briggs' Ferishta, IV. 282.] At the close of the century on the establishment of the Musalman dynasty of Ahmedabad, Baglan seems to have become tributary to Gujarat. In 1429, Ahmad Shah Bahmani, then at war with Gujarat, laid the country waste and unsuccessfully attempted to take the fort of Tambol. [Watson's History of Gujarat, 36.]
Towards the end of the fifteenth century a Maratha chief seized the fort of Galna in Malegaon and plundered the country round. About 1487, two brothers, Malik Wagi and Malik Ashraf, the governors of Daulatabad, retook Galna and brought the country into such excellent order that the roads to the frontier of Sultanpur, Nandurbar, Baglan, and Gujarat, were safe enough for merchants and travellers to pass without a guard, and the people were happy and flourishing. In the disturbances that followed the murder of Malik Wagi, the Nasik chiefs again became independent but were reduced to order in 1507 by Ahmad Nizam Shah. [Briggs' Ferishta, III. 204; compare Scott's Ferishta, I. 352-355.] On the death of Ahmad Nizam Shah in 1508, the Galna chief once more threw off his allegiance and was not made tributary till 1530, when, with other Maratha chiefs, he was defeated and forced to pay tribute. They again freed themselves from tribute, and, in 1559, had once more to be brought to order. [Briggs' Ferishta, III. 239.] Meanwhile the Baglan chief seems to have continued to pay allegiance to the Gujarat kings whom he served with 3000 horse. [Bird's Gujarat, 122.]
In 1573, when Gujarat was conquered by Akbar, Baharji of Baglan came with 3000 horse and paid his respects to the emperor at Surat. He afterwards did good service by handing over the emperor's rebel brother-in-law Mirza Sharaf-ud-din Husain, whom he seized on his way through Baglan. [ Bird's Gujarat, 123.]
Baglan is described in the Ain-i-Akbari (1590) as a mountainous well peopled country between Surat and Nandurbar. The chief was of the Rathod tribe and commanded 8000 cavalry and 5000 infantry. Apricots, apples, grapes, pine apples, pomegranates, and citrons grew in perfection. It had seven forts, two of which, Mulher and Saler, were places of unusual strength. [Gladwin's Ain-i-Akbari, II. 73.]
When he conquered Khandesh in 1599, Akbar attempted to take Baglan. Pratapshah the chief was besieged for seven years, [Ogilby (1670, Atlas V.) shows Baglan as the territory of Duke Pratapshah.] but as there was abundance of pasture, grain, and water, and as the passes were most strongly fortified and so narrow that not more than two men could march abreast, Akbar was in the end obliged to compound with the chief, giving him Nizampur, Daita, and Badur with several other villages. In return Pratapshah agreed to take care of merchants passing through his territory, to send presents to the emperor, and to leave one of his sons as a pledge at Burhanpur. The chief was said to have always in readiness 4000 mares of an excellent breed and one hundred elephants. [Finch in Kerr's Voyages, VIII. 278, and Harris' Voyages, I. 85. Hawkins (1608) speaks of the chief of Cruly (Karoli, four miles south east of Saler) as lord of a province between Daman, Gujarat, and the Deccan (Kerr's Voyages, VIII. 228). In 1609 the chief of Saler and Mulher furnished 3000 men towards the force that was posted at Ramnagar in Dharampur to guard Surat from attack by Malik Ambar of Ahmednagar. Watson's Gujarat, 68.]
During the latter part of the sixteenth and the early years of the seventeenth century, the rest of the district enjoyed two periods of good government. Between 1580 and 1589, under Salabat Khan the minister of Murtaza Nizam Shah, the land was better governed than it had been since the reign of Mahmud Shah Bahmani (1378-1397). [Briggs' Ferishta, III. 262.] After the capture of Ahmednagar by the Moghals (1600), most of the Nasik country passed under Raju Mian, who for some years divided the Ahmednagar territories with his rival Malik Ambar. Raju Mian was defeated in 1603, and from that time till Malik Ambar's death in 1626, Nasik was again one of the happiest and best tilled parts of the Deccan. [Scott's Deccan, I. 401.]
Soon after the beginning of Shah Jahan's reign (1629-30), Khan Jaban Lodi, one of the chief Delhi nobles, rebelled and made himself master of almost the whole of the Deccan. A detachment of 8000 horse under Khaja Abul Hasan was sent to recover Nasik, Trimbak, and Sangamner. After the rains the Khaja marched by way of Baglan where the chief met him with 400 horse. The revenue officers and husbandmen had left their villages and fled to the forests and hills. The land was waste, corn was dear, and the soldiers of the royal army were in want of food. Bodies of troops were sent into the hills and returned with abundance of corn and other necessaries. Sher Khan came from Gujarat with a reinforcement of about 26,000 men, took Chandor, ravaged the country, and returned with great spoil. In the next year there was a failure of rain and the country was wasted by famine. Over the whole of western India from Ahmedabad to Daulatabad, lands famed for their richness were utterly barren; life was offered for a loaf, but none would buy; rank for a cake, but none cared for it; the ever bounteous hand was stretched to beg; and the rich wandered in search of food. Dog's flesh was sold, and the pounded bones of the dead were mixed with flour. The flesh of a son was preferred to his love. The dying blocked the roads and those who survived fled. Food kitchens were opened, where every day soup and bread were distributed, and each Monday �500 (Rs. 5000) were given to the deserving poor. The emperor and the nobles made great remissions of revenue. [Badshah Nama in Elliot's History, VII. 24-25.]
On the final overthrow of the Nizamshahi dynasty in 1637, the Moghals became supreme in the north Deccan, and the provinces of Khandesh and Daulatabad were united under prince Aurangzeb who fixed his capital at Aurangabad about ten miles south-east of Daulatabad. In the same year Aurangzeb reduced the hilly country of Baglan, and, as the chief submitted, he was made commander of 3000 horse, and received a grant of Sultanpur. He was likewise given Ramnagar in Dharampur on paying a tribute of �10,000 (Rs. 1,00,000). [Orme's Historical Fragments, 170. Mulher was called Aurangad, and Saler Sultangad. Scott's Deccan, II. 27.]
Baglan at this time is described as famous for its temperate climate, its numerous streams, and the abundance of its trees and fruits. It was 200 miles long and 160 broad with thirty-four petty divisions and about 1000 villages. It was bounded on the north by Sultanpur and Nandurbar, on the east by Chandor, on the south by Trimbak and Nasik, and on the west by Surat and the territory of the Portuguese. [ Badshah Nama in Elliot's History, VII. 65.]
Soon after the conquest a rebellious member of the Povar or Dalvi [A Baglan name for a Kamavisdar. Mr. H. E. Goldsmid's Report on the Peint State (1839). Bom. Gov. Sel,XXVI. (New Series), 108.] family of Peint, then part of Baglan, was sent to Delhi by order of Aurangzeb and sentenced to death. While awaiting execution the prisoner cured the emperor's daughter of asthma, and on embracing Islam received a grant of Peint. [Bom. Gov. Sel. XXVI, (Now Series), 115. The grant was called sluthanak literally a dish or means of subsistence. See below, Peint Sub-division.]
According to the traveller Tavernier (1640-1666), Baglan, under which he includes the north Konkan except the Portuguese territory on the coast, was enriched by the passage of the great stream of traffic between Surat and Golkonda. His description of west Khandesh belongs to the present Nasik district. The country was full of banian, mango, moha, cassia, khajuri or wild date, and other trees. There were vast numbers of antelopes, hares and partridges, and towards the mountains were wild cows. Sugarcane was grown in many places, and there were mills and furnaces for making sugar. The ways were safely guarded. [Tavernier in Harris, II. 359, 384, and 385. Tavcrnier's account seems, as in other passages, to be taken from Thevcnot (1666). The following details from The venot's narrative show the state of the north Deccan before Shivaji had begun to ravage the country. Thevenot in travelling from Surat to Golkonda (26th Febrnary-11th March 166G) hired two carriages (chariots) one for himself, the other for his kit and his servant. The monthly hire for each carriage was about seventeen crowns (Rs. 34. A crown is apparently the same as a dollar which [Kerr's Voyages, VIII. 485] was worth Rs. 2). He also engaged two peons paying each two crowns (Its. 4) a month, and two sols six dinars (about 1� annas) a day for food. (In Moghal districts Re. 1=30 sola:Thev. Voy. V. 292). His men were Rajputs whom he preferred to Musalmans as they were less proud. Each carried a sword, a dagger, a bow, and a musket or spear, and they acted as sentinels at night, collected provisions, and did anything except cooking.
Thevenot was one of a caravan of forty-six of whom eight were French, one a M. Bazon a rich merchant who had ten wagons and fourteen peons. Before leaving Surat they laid in a store of provisions, including biscuits, as the Hindus on the way disliked selling chickens and eggs and the bread was no better than half cooked cakes. The journey from Surat to Aurangabad, a distance of 225 miles, was made in fourteen days, that is, a daily average distance of sixteen miles. The stages were Bardoli 15 miles, Valod 12 miles, Viara 10�, Charka 7�, Navapur 18, Pimpalner 18, Taharabad 12, Satana 13�, Umrana 16�, Ankai-Tankai 18, Devcham 18, Lasura 18, Khanapur 18, Aurangabad 24. The scenery was very varied. In parts it was wooded and hilly but most of the land was under cultivation; the plains were covered with rice, a scented rice that grew near Navapur being the best in India. There was a great deal of cotton and sugarcane in many places, each plantation having its furnace and mill. They passed through four cities and thirty-four or thirty-five country towns and large villages. There were relays of Jogis or road guardsmen who asked money from travellers. There were numerous temples, reservoirs, and dirty rest-houses. All along the route they kept meeting carriages full of Hindu pilgrims, and caravans of oxen and camels, one of which from Agra had more than a thousand oxen laden with cotton cloth. Thevenot's Voyages, V. 220.]
In the years of quiet that followed Aurangzeb's conquest, Shah Jahan introduced Todar Mal's revenue system, and the rates that were then fixed remained the nominal standard till after the establishment of British power.
1670-1760, Maratha Inroads.
In the middle of the seventeenth century, profiting by the confusion which followed the struggle between the sons of Shah Jahan, Shivaji extended his power along the Sahyadri hills. The settlement of the Moghal disputes forced him, for a time, to remain quiet. But, on his return from Delhi, in 1666, he began hostilities on a larger scale. In 1670, after his second sack of Surat, he retired to the Konkan by the Saler pass and Chandor. Near Chandor he was closely pursued by a detachment of 5000 cavalry under Daud Khan a Moghal officer. Daud Khan's approach at first caused no alarm; but perceiving that a larger body of troops had got between him and the Nasik road, Shivaji broke his army into four or five divisions, and himself moved slowly to favour the escape of the detachment which had charge of his booty. When Daud Khan drew near, Shivaji wheeled about, attacked him, and drove him back. Then leaving a party to defend his rear he moved against the larger body, and finding them drawn up on the banks of a lake charged and routed them. No further attempt was made to prevent his retreat to the Konkan. [Grant Duff's Marathas, 111.]
A few months later Prataprav Gujar exacted the first quarter share, or chauth, from the villages of north Nasik. And soon after this Moropant Trimal took the forts of Aundha, Patta, and Saler. Aundha and Patta were retaken by the Moghals in the same year, and in 1672 Muhabad Khan besieged Saler. A force sent by Shivaji to raise the siege was attacked by the Moghals, but after some severe fighting the Moghals were defeated, the siege of Saler was raised, and Aundha and Patta were recovered by the Marathas. [Scott's Deccan, II. 27. Aundha and Patta are close together in the extreme north of the Akola sub-division of Ahmednagar.]
Five years later (1679) Shivaji crossed the Bhima and plundered Galna. On his return he was attacked near Sangamner. He succeeded in driving back his first assailants, but before he had gone far he found his way blocked by another body of troops, and only by his guide's superior knowledge of the country was he able to avoid the enemy and reach Patta in safety.
Shivaji's death (1680) was followed by a revival of Moghal power. In 1684 Prince Muhammad Azam gained the fort of Saler by promised and presents, but was repulsed by the commandant of Ramsej near Nasik. [Scott's Decoan, II. 59; Elphinstone, 571; Khafi Khan in Elliot, VII. 312.] No sooner were the Moghals gone, than (1685) Hambirarav, the Maratha commander-in-chief, moved from the Konkan, plundered Khandesh, and retired ravaging the country along the base of the Satmalas towards Nasik. For twenty years the struggle went on and forts were taken and retaken, and from time to time the Marathas spread over the country burning and robbing.
According to the Musalman historians the chief causes of the increase of disorder were, that instead of the old powerful governors of provinces new and greedy men arose and oppressed the people. Tho chiefs and large landholders refused to pay tribute and the governors could not force them. The husbandmen were oppressed, and giving up tillage became soldiers. The imperial arms were busy with sieges and tho Marathas roamed where they pleased. In 1704 Aurangzeb attcked the Galna fort and took it in 1705. During the siege the Marathas stopped all supplies to the imperial camp and numbers perished of famine. Such was their insolence that once a week they offered prayers for the long life of Aurangzeb, as his mode of making war was so favourable to their tactics. [Scott's Deccan, II. 109. One of the Maratha chiefs in the service of the governor of Nasik, or Gulshanabad, is said to have kept a band of robbers and openly traded in plunder.]
After Aurangzeb's death (1707) disorder increased. In 1713, Husain Khan the leading noble at Delhi sent an array to Nasik against the Maratha Khanderav Dabhade. The expedition proved a complete failure. A second expedition ended in a battle near Ahmednagar, success again resting with the Marathas. At last, after tedious negotiations, through the able management of the Peshwa Balaji Vishvanath, the Marathas gained the grant of the chauth or one-fourth, and the sardeshmukhi or one-tenth of the Deccan revenues. Shortly after (1723), the fall of the emperor's power in the Deccan was completed by the establishment of Chin Kalich Khan, the Nizam-ul-Mulk, as an independent ruler.
Chin Kalich Khan introduced fresh vigour into the Musalman government of the Deccan. The roads, which for long had been so infested with robbers that traffic was stopped, were made safe, and the tyranny of the Maratha tax-gatherers was reduced. [ Muntakhabu-1-Lubab in Elliot's History, VII. 530.] The Marathas did not quietly submit to these changes. But the first campaign seems to have ended without any marked success to either party, as the Marathas continued to levy the usual tribute while the Nizam continued to hold Nasik, and had a commandant at Mulher and a governor of Baglan. [The Marathi and Musalman accounts do not agree. According to the Marathas Bajirar dictated 'the terms (Grant Duff's History, 222); according to the Musalmans the terms were favourable to the Nizam, as the Marathas had hitherto exacted more than the proper tribute.] In 1747 (H. 1160) the whole country from Ahmedabad to Hushangabad suffered so severely from famine that grain rose to 4 � pounds the rupee. [East wick a Kaisarnama, 25-27.] In the following year (1748) the Nizam Chin Kalich Khan died. His death was followed by an outbreak of hostilities. Trimbak near Nasik was surprised by the Marathas, and, in 1752, Salabat Jang, the new Nizam, marched from Ahmednagar by way of Junnar to retake it. Being hard pressed by the Marathas and at the same time threatened with an attack from his eldest brother Ghazi-ud-din, he agreed to an armistice.
No further hostilities took place till, in 1760, the Marathas attacked Salabat Jang at Udgir and forced him to surrender Sinnar and other forts, and make over to the Marathas, along with other districts, the southern half of Nasik. Next year (1761), the Nizam, taking advantage of the ruin that fell on the Marathas at Panipat, marched on Poona and compelled the Peshwa to restore some of the lately ceded districts. As he retired he was overtaken by the Marathas, part of his army was cut to pieces, and he was forced to confirm his former cessions.
After a short term of peace, dissensions broke out between the Peshwa Madhavrav and his uncle Ragunathrav (1762). Leaving Nasik to which he had retired, and gathering a large force, Raghunathrav marched to Poona, meeting and defeating his nephew's army on the way. Madhavrav with remarkable foresight resolved to place himself in his uncle's power as the only means of preventing a complete division in the state, and remained under his uncle till his judgment and ability gradually obtained him the ascendancy. [Grant Duff's Marathas, 326.] In 1764, when a large army was collected in Poona to act against Haidar Ali, Madhavrav insisted on his right to command. Raghunathrav yielded his consent, but quitted Poona in anger and retired to Anandveli near Nasik, [Grant Duff's Marathas, 330, 331.] where he stayed till after the siege of Dharwar, when the Peshwa, seeing that the war would end successfully, asked Raghunathrav to join him and take the command. To this Raghunathrav agreed. But after his return from his next expedition to the north, at the instigation of his wife, he determined to assert his claim to half of the Maratha sovereignty. Towards the end of the fair season of 1768, he assembled a force of upwards of 15,000 men, and, in hopes of being joined by Janoji Bhonsla of Nagpur, encamped first on the bank of the Godavari and afterwards in the neighbourhood of Dhodap, a fort in the Chandor range. [Grant Duff's Marathas, 340. Dhodap lies about twenty miles north-west of Chandor.] His principal supporters were Damaji Gaikwar, who sent him some troops under his eldest son Govindrav, and Holkar's minister Gangadhar Yashvant, who, besides being a zealous partisan of Raghunathrav, entertained a personal pique against the Peshwa. Madhavrav, to anticipate Janoji Bhonsla's scheme, marched to Dhodap where he attacked and defeated Raghunathrav's troops, forced him to seek shelter in the fort, obliged him to surrender, and carrying him prisoner to Poona, confined him in the Peshwa's palace.
By the treaty of Salbai (7th May 1782), which finished the first Maratha war (1775-1782), Raghunathrav retired with his family to Kopargaon on the Godavari in Ahmednagar, where he died in about a year. Shortly after his death, in April 1784, his widow Anandibai gave birth to a son Chimnaji Appa. The family remained at Kopargaon till 1793, when they were moved to Anandveli near Nasik as a place more agreeable to the widow Anandibai, who was then in failing health and died in April of the next year. The sons Bajirav and Chimnaji Appa, with the adopted son Amritrav, remained at Anandveli, until, on the prospect of hostilities with the Nizam in 1795, they were taken to the hill fort of Shivneri in Poona. [Grant Duff's Marathas, 520.]
In 1795 (13th March), after his defeat at Kharda, the Nizam ceded to the Peshwa his Khandesh possessions including Baglan and Galna [Grant Duffs Marathas, 616.] Some of these territories, which comprised the present sub-divisions of Kalvan, Baglan, Malegaon, Nandgaon, and part of Chandor, were granted to Holkar, and the rest kept by the Peshwa.
With the death of the Peshwa Madhavrav II. in 1796, began a time of unparalleled confusion and trouble, which lasted till the Conquest of the country by the British. In 1802, Yashvantrav Holkar on his way to Poona, crossing Malegaon and Chandor with a large army, routed Narsing Vinchurkar, plundered his villages, and destroyed the standing crops. The Pendharis, under their leaders Muka and Him, followed and completed the destruction. The result Was a total failure of food, with millet at 1� pounds the rupee. The famine lasted fox a year and was at its height between April and August 1804. Large numbers moved to Gujarat. Of those who remained, from 7000 to 9000 were believed to have died, and many of the survivors had to live on wild fruit and vegetables. Cow's, buffalo's, and even human flesh are said to have been eaten. The Peshwa's government imported grain from the coast 'and freely remitted revenue. Private charity was also active. After two or three years grain prices fell to their former level and most of the people returned. But some of the villages which then fell waste have never since been brought under tillage.
In 1802, on Holkar's approaching Poona, Bajirav, as his only resource, signed (3.1st December 1802) the treaty of Bassein. In 1803, Sir A. Wellesley advanced on Poona to save the city from destruction by Amritrav the adopted brother of Bajirav. Amritrav retired to Sangamner, ravaging the country, and then turned to Nasik, defeated a body of troops commanded by Raja Bahadur of Malegaon in the interest of Bajirav, sacked Nasik, and remained in the neighbourhood till the end of the war, when he made terms with the English. Holkar's Deccan districts were taken by the English, and Chandor, Galna, and other forts captured. In 1805, on his coming to terms, all Holkar's possessions except Chandor, Ambar, and Shevgaon, wore restored to him, and these also were given back within two years.
Bhil Troubles, 1802-1816.
In this time of confusion the Bhils, who till 1802 had lived with the other inhabitants, and, as village watchmen, had been the chief instrument of police, gathered in large bands, retired to the hills, and, when the famine was over, pillaged the rich plain villages. Against such an enemy no tactics were thought too cruel or too base. Balaji Sakharam, Sarsubhedar of Khandesh and Baglan, was appointed by the Peshwa to put down the disturbance. At the instigation of one Manohargir Gosayi, Balaji asked a body of Bhila to meet him at Kopargaon in Ahmednagar, treacherously seized them and threw them down wells, and for a time cleared the country south of the Chandor range. In 1806, there was a Bhil massacre at Ghevri Chandgaon in Ahmednagar, and several others in different parts of Khandesh. When disturbances again broke out, their suppression was entrusted to Trimbakji Denglia. He made over from 5000 to 6000 horse and a large-body of infantry, to Naroba Takit, headman of, Karambha, and ordered him to clear the Godavari districts. Naroba butchered the Bhils wherever he found them, and in fifteen months about fifteen thousand are said to have been massacred. This savage treatment failed to restore order. Unable to protect themselves, the chiefs and large landholders called in the aid of Arab mercenaries, who, no less frugal than warlike, soon rose to power. Saving their pay and giving it out at interest, the Arabs became the chief moneylenders of the district and collected large sums both from their employers and from the general body of the people. Besides from Bhil plunderers and Arab usurers, the district suffered from the exactions of its fiscal officers, who taking the revenue in farm for a year or for a short term of years, left no means untried in their efforts to wring money from the people. The revenue farmer, besides collecting the revenue, administered civil and criminal justice. So long as he paid the sum required, and bribed the favourite at court, no local complaints could gain a hearing. Justice was openly bought and sold, and the people often suffered more from the mamlatdar than from the Bhils.
In 1816, Trimbakji Denglia, who for the murder of Gangadhar Shastri had been imprisoned at Tirana in the Konkan, escaped, and wandering among the Ahmednagar, Nasik, and Khandesh hills, roused the wild tribes and made preparations for war in concert with his master Bajirav. Soon after this the Pendharis began to give trouble, and, in October 1817, General Smith, who was in command at Sirur, marched to guard the passes of the Chandor range.
Meanwhile the last great Maratha league against the British was completed. On the 5th November 1817, the Peshwa declared against the British, the Nagpur chief followed his example, and, in spite of the opposition of Tulsibai the mother of the young prince, Holkar's ministers and generals resolved to join the league. Tulsibai, the queen mother, was seized and beheaded on the banks of the Shipra, and the insurgent generals began their southward march with an army 26,000 strong. On the 21st December 1817, they were met at Mahidpur by Sir John Malcolm and Sir Thomas Hislop, who were then in pursuit of the Pendhari leader Chhuttu or Chitu, and after a hard struggle were defeated. Under the treaty of Mandesar, which was concluded soon after this defeat, Holkar ceded to the British all his Khandesh territories including the northern half of Nasik.
HISTORY
After the defeat and death (19th February 1818) of Bapu Gokhla the Peshwa's general, at Ashta about fifteen miles north of Pandharpur, General Smith marched to Sirur in pursuit of the Peshwa. Bajirav in his flight remained for a time at Kopargaon, where he was joined by Ramdin a partisan of Holkar's, and was deserted by his lukewarm friends the Patvardhans. From Kopargaon he continued to retreat north to Chandor, but hearing that a British force under Sir Thomas Hislop was approaching, he turned back to Kopargaon and fled east. He surrendered in May at Dholkot near Asirgad. [Grant Duff's Marathas, 662.]
On the 7th March 1818, in consequence of the severe example made by Sir Thomas Hislop at Thalner in Khandesh, [Bombay Gazetteer (Khandesh), XII. 255.] Holkar's Commandant at Chandor gave up the fort without a struggle. At Galna also the commandant and garrison left the fort which was afterwards occupied by the people of the town, [Pendhari and Maratha Wars, 258.] and by the end of March 1818, Holkar's Nasik possessions had all passed to the British. As some of the forts were still in the hands of the Peshwa's garrisons, Lieutenant-Colonel McDowell marched from near Aurangabad to enforce their surrender. Ankai-Tankai about ten miles north of Yeola, where he arrived on the 3rd April 1818, surrendered without opposition. From Ankai-Tankai the force moved to Rajder on a chain of small hills about ten miles north of Chandor. On the 9th April, as the garrison refused to surrender, Lieut.-Colonel McDowell took a position about two miles from the fort while Lieutenant Davies of the Engineers began to reconnoitre. In the course of the day the enemy showed themselves in great numbers on the tops of the hills and on the chief outpost, and some of them coming down the hills drove back the besiegers' grass cutters. Next morning a party of 180 Europeans and 800 Natives, under Major Andrews, climbed the heights, gained the first and second hills, and took shelter from the fire of Rajder on the off-side of the second hill. Meanwhile a few guns and howitzers were opened on the outpost without much effect. The troops under Major Andrews now moved from their cover, and climbing little short of a mile of very difficult and steep hill side under a furious discharge of cannon and rockets from the upper forts and volleys of matchlocks from the lower work, carried the lower work, the enemy falling back on Rajder. One officer and a few men were wounded. During the whole day the enemy, still secure in their main hold, kept up a constant discharge from a couple of guns and from hundreds of matchlocks. In the face of this fire, Lieutenant Davies with the help of the sappers and miners and pioneers eet to work to prepare a battery. Towards evening the enemy, seeing the work nearly finished, hoisted a flag of truce. Shortly after two officers came down and Major Andrews agreed to let the garrison retire with their private property and arms. Scarcely had the officers returned to the fort, when there was a sudden explosion and an outburst of fire which quickly spread over the whole of the fort. buildings. According to one story the explosion was the result of a dispute between the commandant and the head officer, but it probably was an accident. Many of the garrison had already left by a Bhil track, but the greater number bringing their families with them came down by the regular gateway. When the garrison had left, a few companies of sepoys took possession of the gateway. About �5000 (Rs. 50,000) were found among the ruins. On hearing of the capture of Rajder, Indrai and several other forts in the neighbourhood surrendered without resistance.
The detachment then marched from Chandor to Nasik, a distance of about thirty-five miles, through a country described as equal in beauty and fertility to any like space in India, a rich well watered plain interspersed with gentle rising grounds, populous villages, and large mango groves. Nasik, which is described as a pleasing spot, a considerable town with two palaces and some handsome buildings and a rich neighbourhood of gardens and vineyards, surrendered quietly on the 19th April, the armed part of the population having retired a few days before to, Trimbak. From Nasik the detachment marched about twenty-five miles south-west to Trimbak, reaching it on the 23rd April. After examining its ' tremendous and wonderful scarp,' Lieutenant Davies resolved to open operations on the north-east where the ground was favourable for batteries. But the only access to this point was up narrow and winding stairs, cut in the rock and with barely room for one man at a time to pass. The enemy opened a few guns and forced the engineers to fall back, with the loss of three sepoys killed and others wounded. The village of Trimbak which is commanded by the hill was taken m the evening, and during the night two heavy pieces of ordnance with a few howitzers were placed in battery. Fire was opened on the hill early the following (24th) morning, and was kept up the whole day but with little effect. Meanwhile a party of sepoys with two six-pounders was sent to the off-side of the hill to overlook the gateway and draw the enemy's attention to that quarter. Towards noon on the third day, the enemy's fire ceased and for hours no one was seen on the hill. The garrison seemed to be withdrawing or at least to be in a humour to come to terms. Lieutenant-Colonel McDowell, who was anxious to gain possession of a garden and loose work that lay in a curve at the base of the hill, ordered a small party of Europeans and sepoys to climb the slope above the town, and passing to the right to take the garden. Instead of leading the party to the garden the commanding officer marched straight to the foot of the cliff, right to the entrance of the passage up the hill. Here he was met by so fierce a discharge of rockets and matchlocks, and such showers of stones, that seven or eight men were killed and about thirty severely wounded. The rest took possession of the garden, where, though under heavy fire, they found tolerable cover among the ruins of houses and behind trees. In the afternoon, the enemy, fancying that the besiegers had really intended to attempt the narrow passage, and that no obstacles could resist their ingenuity and skill, sent a message to Lieut.-Colonel McDowell that they were willing to come to terms. Demands for the payment of arrears were rejected, and next morning an officer came down and agreed to surrender the fort. In the course of the day the garrison a mixture of Rajputs and Marathas with a few Sidis or Abyssinians, retired with their arms and private property. [Maratha and Pendhari Campaign (1820), 163-185. Details of the sieges of Rajder and Trimbak are given under Places of Interest.]
A serious revolt among the Arabs of Malegaon delayed the settlement of affairs. At an early stage in the war, Mr. Elphinstone had allowed Gopalrav Raja Bahadur of Malegaon, to gather troops and wrest the Malegaon fort from the Peshwa's officers. No sooner bad Gopalrav taken the fort than he found himself a prisoner in the hands of his Arab mercenaries. These men, identifying themselves with a baud of freebooters and with the Muvallads or Indian-born Arabs of the town, plundered the country round and made Malegaon one of the chief centres of disorder. On the 16th May, Lieutenant-Colonel McDowell, with not more than 1000 men and 270 pioneers, encamped before the town and called on the Arabs, who numbered about 350, to surrender. They refused and the place was invested. For three days the Arabs made desperate sallies but were repulsed at the point of the bayonet. In one of the sallies, Lieutenant Davies the chief engineer was killed, and Major Andrewa, commanding the European regiment, was severely wounded. On the 22nd, the besieging force was strengthened by 500 Hindustani Horse, and on the next day by a body of infantry of the Russel Brigade, 450 strong, under Lieutenant Hodges. As the guns were much damaged and the ammunition was nearly spent, DO time was lost in attempting a storm. On the night of the 28th, an apparently practicable breach was made, the few remaining shells were thrown into the fort, and the place assaulted. The senior engineer who led the storming party was shot dead the moment he mounted the breach, uttering, as he fell, the word 'Impracticable', Major Green Hill, though wounded in the foot, mounted the breach and let down a ladder, bat it dropped from his hands to the bottom of the wall. On this a retreat was sounded and only the town remained in British hands.
This failure was followed by a close blockade, and reinforcements arriving from General Smith with some mortars and howitzers, fire was again opened, in the course of which, the fort magazine exploded making a clear breach thirty feet wide in the inner wall and filling the ditch with debris. On the 13th June the garrison capitulated, and the British flag was hoisted on one of the bastions of the inner fort. Next day the garrison marched out and laid down their arms. The Arabs were taken to Surat, and from Surat were sent to Arabia. [Pendhari and Maratha Wars, 345, 346.]
On the 29th June 1818, news was received that Trimbakji Denglia, who had lately nearly succeeded in surprising the fort of Trimbak was in hiding in the Chandor village of Ahirgaon. A party of troops, sent from Malegaon under Captain Swanston, surrounded the village, forced the gates, and seized Trimbakji who was found hid under a heap of straw. [Pendhari and Maratha Wars, 367. Pandurang Hari, II. 69. Details of Trim bakji's attempt on Trimbak and of his capture are given under Places of Interest, Trimbak and Ahirgaon.]
The reduction of the district was completed by the surrender of the fort of Mulher on the 3rd July.
The country to the north of the Chandor hills was included in Khandesh, and the country to the south in Ahmednagar. South of Chandor order was restored with little difficulty. The country was exhausted and the people willingly obeyed any power that could protect them. The Peshwa's disbanded troops settled in their villages, the hill forts were dismantled, and the military force was gradually reduced. The Koli and Bhil chiefs of the country near the Sahyadris undertook to prevent robbery and violence, their allowances and villages were confirmed to them, and order was soon established. In the north and east, the Bhils, who were more numerous than in the south and were led by the powerful chiefs of Peint and Abhona, gave much trouble. The open country was soon cleared, but to bring to order the bands that had taken to the hills was a matter of time. A considerable force was kept with its head-quarters as Malegaon; the hills were guarded, and outbreaks severely punished. A Bhil agency was established at Kanhar in the Satmala hills about fifteen miles south of Chalisgaon and inducements were held out to the Bhils to settle as husband-men. Cash advances and rent-free grants of land were made to all who would settle, and allowances were paid to the chiefs who held the hili passes. Employment more congenial than husbandry was offered to the Bhils by the formation of an irregular force. The lazy habits of the men and their dislike of discipline made the first efforts fruitless. It was not till 1825, that Lieutenant, afterwards Sir James, Outram, succeeded in forming the Khandesh Bhil Corps. But, under his patient firmness and thorough knowledge of the Bhil character, the corps soon did good service, and disorder was suppressed even in the hills. [Details of the formation of the Bhil Corps are given in the Statistical Account of Khandesh, Bombay Gazetteer XII. 259,317.]
The Mutinies, 1857-1859.
Since the establishment of British rule the only serious breaches of order have been in 1843, when the slaughter of a cow by some Europeans caused a serious riot in Nasik, and in 1857.
During the 1857 mutinies, Nasik was the scene of considerable disturbance. [This account of the Nasik disturbances is taken partly from a paper prepared by Major H. Daniell, late Superintendent of Police, Ahmednagar, and partly from Mr. Bettington's Rough Notes Regarding, the Suppression of Mutiny in the Bombay Presidency, Clowes and Sona 1865,] Some of the rebels were Kohilas, Arabs, and Thakurs, but, most of them were the Bhils of south Nasik and north Ahmednagar, who, to the number of about 7000, were stirred to revolt partly by their chiefs and partly by Brahman intriguers. Detachments of regular troops were stationed to guard the frontier against raids from the Nizam's dominions, and to protect the large towns from the chance of Bhil attacks. But the work of breaking the Bhil gatherings and hunting the rebels, was entrusted almost entirely to the police, who were strengthened by the raising of a special Koli Corps, and by detachments of infantry and cavalry. Except the Bhils and some of the Trimbak Brahmans, the population was apparently well affected and no repressive measures were required.
The first assemblage of Bhils was under the leadership of one Bhagoji Naik. This chief who had formerly been an office a the Ahmednagar police was, in 1855, convicted of rioting and of obstructing and threatening the police, and was sentenced to a term of imprisonment. On his release he was required to find security for his good behaviour for a year. Shortly after the year was over, in consequence of the order for a general disarming, Bhagoji left his village of Nandnr Shingote in Sinnar. Being a man of influence he was soon joined by some fifty of his tribe, and teak a position on a hill about a mile from his village, commanding the Poona-Nasik road. A few days later (4th October 1857), Lieutenaut J. W. Henry, Superintendent of Police, arrived at Nandur Shingote and was joined by his assistant, Lieutenant, now Colonel, T. Thatcher, and Mr. A. L. Taylor inspecting postmaster. The police force under Lieutenant Henry consisted of thirty constables and twenty revenue messengers armed with swords. Lieutenant Henry told the mamlatdars of Sangamner and Sinnar to send for Bhagoji and induce him to submit. Bhagoji refused unless he received two years' back pay and unless some arrangement was made for his maintenance. On receiving this message the police were ordered to advance against his position. The first shot killed a man immediately behind Lieutenant Henry. The officers dismounted, but before they had advanced many yards, were met by a volley, and Lieutenant Henry fell wounded. He regained his feet, and pressing on received a mortal wound in the chest. The attack was continued under Lieutenant Thatcher and the Bhils retreated.
This unfortunate engagement excited the whole Bhil population. A fresh gang of about 100 Bhils was raised by one Putharji Naik in the Rahuri sub-division of Ahmednagar, but it was Boon after dispersed by Major, now Lieutenant-General, Montgomery, the now Superintendent of Police. On the 18th October an engagement took place in the hills of Samsherpur in Ahmednagar, between Bhagoji's men and a detachment of troops and police under Colonel Macan of the 26th Native Infantry, in which Lieutenant Graham who was on special police duty, and Mr. F. S. Chapman of the Civil Service who accompanied the force, were wounded.
On the 20th January 1858, near Mandvar in Nandgaon, Major Montgomery with a considerable force attacked a large gathering of Bhils, Rohilas, and Arabs under an unknown leader. The enemy were strongly posted in a dense thicket, whence they shot down the advancing troops, and Major Montgomery fell badly wounded and his men were forced to retire with considerable loss. In the next charge Lieutenant Stuart fell mortally wounded. Lieutenant Thatcher then withdrew the troops. The loss on the British side was serious. Of ten killed and fifty wounded, one of the killed and three of the wounded were European officers.
As the spread of disorder had become serious, Captain, now Colonel, Nuttall, who succeeded Lieutenant Graham, was ordered to raise a corps of Kolis, the hereditary rivals of the Bhils, who, in Maratha times, had been among the foremost of the brave Mavalis or west Deccan soldiers. The corps was recruited chiefly in the hilly parts of Junnar in Poona, Akola in Ahmednagar, and Nasik. In December 1857, a hundred men armed with their own swords and muskets were fit for the field, and so useful did they prove that, in January and February 1858, a second levy of 110 was ordered, and, shortly after, the strength of the corps was increased to 600 men with a commandant and adjutant. In raising the corps Captain Nuttall dealt with the heads of the different clans, promising them rank and position in the corps corresponding to the number of recruits they might bring. Javji Naik Bamla, the chief of the Bamla clan, was made the head of the corps, and a brother of the famous outlaw Raghoji Bhangria and other leading men were chosen as officers. Drill masters were obtained from the Ahmednagar police, and, in spite of the want of leisure, the Kolis mastered their drill with the ease of born soldiers and proved skilful skirmishers among hills and in rough ground. Their arms were a light fusil with bayonet, black leather accoutrements, dark green twisted turbans, dark green cloth tunics, dark blood-coloured waistcloths worn to the knee, and sandals. They marched without tents or baggage. Each man carried his whole kit in a havresack and a light knapsack. They messed in groups and on the march divided the cooking vessels. They were great walkers, moving with the bright springy step of Highlanders, often marching thirty or forty miles in a day over the roughest ground, carrying their arms, ammunition, baggage, and food. Always sprightly, clean, and orderly, however long their day's march, their first care on halting was to see that their muskets were clean and in good trim. Every time they met an enemy, though sometimes taken by surprise and sometimes fighting against heavy odds, they showed the same dashing and persevering courage.
On the 3rd of December, Captain Nuttall, with a force of 160 foot and fifty horse, [The details were: 11 sabres Poona Irregular Horse, 4 Mounted Police, 50 Thana Police, and 110 Koli Corps.] marched from Akola for Sulgana, where Bhils were said to be gathering and trying to induce the Sulgana chief to join them. Three days later (6th December), on the way to Sulgana, news was brought that on the night before a party of Bhils and Thakurs had attacked the Trimbak treasury, and that some of the men who had taken part in the rising, were in the hills round Trimbak. The hills were searched, and among the men who were made prisoners, a Thakur, named Pandu, acknowledged his share in the outbreak and stated that he and his people had risen under the advice of a Trimbak Brahman whom, he said, he knew by sight and could point out. Another of the prisoners confirmed this story and promised to identify the Brahman. On reaching Trimbak, Captain Nuttall found Mr. Chapman, the civil officer in charge of the district, with a detachment of the Poona Horse and some companies of the 26th Regiment of Native Infantry. Mr. Chapman was aware that the rising and attack on Trimbak had been organised by Trimbak Brahmans. The Brahmans of the place had been brought and ranged in rows in the camp, but no one had come forward to identify the leading conspirators. Captain Nuttall, who had left his camp and prisoners at some distance, sent for Pandu the Thakur informant. He was told to examine the rows of Brahmans and find out whether the man who had advised his people to revolt was among them. Pandu walked down the line, and stopping before a Brahman whose face was muffled, asked that the cloth might be taken away, and on seeing his face said that he was one of the Brahmans who had persuaded the Thakurs to attack Trimbak. Then the other man who had confessed was called in and walking down the line picked out the same Brahman. Next morning this Brahman was tried, found guilty, condemned to death, and hanged at Trimbak.
On the evening of the 12th, news was brought that the people of the Peint state had risen and that the village of Harsol had been plundered. Captain Nuttall at once set out, and on reaching Harsol (14th), found the village sacked, the Government records torn, the clerk and accountant wounded, and the village moneylender murdered. Captain Nuttall remained at Harsol for a day or two and captured several rebels. Meanwhile the rebels bad passed over the hills to Peint, and the police being unable to make head against them, they plundered the Peint treasury of �300 (Rs. 3000) and withdraw to a hill on the Dharampur frontier. Shortly after a detachment of thirty men of the 4th Rifles under Lieutenant Glasspool reached Peint. from Dindori and arrested some drunken stragglers of the rebel force. On hearing this the rebels returned to Peint to rescue their comrades. As they were several thousand strong, the small British force retired into the walled Government office and were there besieged. On the second day, the insurgent force was strengthened by the arrival from Sulgana of Bhagoji Naik and some sixty men, many of them armed with matchlocks. On the next day news of the critical position of the British force was brought to Captain Nuttall near Harsol by a loyal Maratha landholder. Captain Nuttall at once pushed on to Peint. He found the pass leading to the Peint plateau strongly barricaded in four places. The barricades were not defended and were cleared without much difficulty, and a body of the enemy which held the crest of the pass, on being charged by the cavalry fled after firing a few shots. On reaching Peint, about five in the evening, Captain Nuttall found Lieutenant Glasspool and the thirty men of the Rifles safe, but with their ammunition nearly exhausted. For some days the rebels mustering from 1500 to 2000 strong had been swarming round their feebly fortified shelter, and a fresh assault had been planned for that evening. Even after Captain Nuttall had established himself in Peint, the insurgents did not disperse but continued to hold a ridge of hills close to the town. Captain Nuttall, accordingly, moved out his troops, and after a sharp engagement routed them with the loss of their leader, a Makrani named Faldi Khan, and several prisoners. On the 19th, Captain Walker and Mr. Boswell of the Civil Service, with a detachment of the 10th Regiment, arrived from Surat. Peint became quiet, and Bhagvantrav or Bhauraja the head fomentor of the disturbance, a claimant of the Peint chiefship and a correspondent of Nana Saheb's, was hanged with about fifteen of his followers.
The day after Captain Walker's arrival (20th December), with the addition of fifty of the Ahmadnagar police, Captain Nuttall marched southward, and, without halting, in the afternoon of the next day, at Yasir Hira, came up with the insurgents who mustered about 500 men, and with fifteen of the Poona Horse, charged and routed them with the loss of thirteen killed and wounded and three prisoners. In a hand-to-hand fight between Captain Nuttall and Mahipat Naik, Bhagoji's brother, the latter was killed and Captain Nuttall's horse desperately wounded; and in a second encounter another rebel fonght to the last, wounding Captain Nuttall's second horse.
In spite of this reverse the number of Bhagoji's followers continued to increase. On the 19th of February 1858, a large force of regular troops, [The details were: 21 sabres Poona Horse, 430 bayonets Koli Corps, and 30 Ahmadnagar Koli Police.] men of the Koli Corps, and Ahmadnagar police under Major Pottinger and Captain Nuttall, attacked and scattered Bhagoji's band in the bushland near Kakanki or Peoka fort on the borders of Yeola, Chalisgaon, and the Nizam's territory. The Bhils lost forty killed and five prisoners, and the British one private of the 4th Rifles killed and three wounded. But the rebels soon came together again, and throughout 1858 and the greater part of 1859, Captain Nuttall was engaged in hunting Bhagoji. On the 4th of January 1859, Captain Nuttall received an express directing him to march with all speed to Ajanta, where, it was reported, two or three thousand Rohilas had assembled. Captain Nuttall, with a force of 460 foot and twenty-one horse, started for Ajanta, and in three days marched about 100 miles, the men carrying all their kit. In spite of this haste, before they reached Ajanta, the Rohilas had plundered the village and dispersed.
In the following hot weather (April-May 1859), the Bhils under Bhagoji Naik and Harji Naik continued their plundering raids. On the 5th of July, after a forced march, Captain Nuttall came upon the Bhils near Ambhora Dara, eight miles south-east of Sangamner. The Bhils, who were led by Bhagoji and Harji, took a strong position from which they were driven by twenty-five men of the Koli Corps with a loss of ten killed, including Yashvant, Bhagoji's son, several wounded, and three prisoners, among them Harji Naik one of their leaders. In October 1859, parties of Bhils were reported to be gathering in the Nizam's territory with the intention of joining Bhagoji. In the British districts also they were again becoming uneasy and excited. Under these circumstances, a detachment of Native Infantry was kept posted along the frontier which was constantly patrolled by strong parties of the Poona Irregular Horse, On the 26th of October, Bhagoji plundered the village of Korhala in Kopargaon and carried off property worth about �1800 (Rs. 18,000). He was hotly pursued by Captain Nuttall for nearly a fortnight along the rough Sahyadri country, down to the Konkan, and up again into Ahmadnagar, but by very rapid and secret marches always succeeded in baulking his pursuers.
Meanwhile, Mr., now Sir Frank, Souter, who, since his appointment as Superintendent of Police in July, had been pressing close on Bhagoji's heels, on the 11th of November, at the head of 159 foot and mounted police, reached the village of Mithsagar in Sinnar. Here the headman of the neighbouring village of Panchala brought word that Bhagoji Naik and his followers were resting in a river bed about five miles off. On reaching the place, Mr. Souter determined to attack the position from the north where the banks were steep and the brushwood was thick, and to drive the Bhils into the been country to the south. He succeeded in bringing his men close to the enemy without being seen. As soon as the insurgents were in view, Mr. Souter charged with the mounted police, giving orders to the rest of his force to attack at the double. The insurgents were taken by surprise and a few were cut down before they had time to light the fuses of their matchlocks. But they soon rallied, and, taking a position under a thick clump of bushes protected on One side by the river bank, kept up a heavy fire. An attempt to force their position failing, Mr. Souter picked out his best marksmen, approached the enemy in skirmishing order, and taking advantage of every bush and scrap of cover, in face of a deadly fire, gained command of their position. The Bhil losses were very heavy. When only fifteen remained alive, they marched slowly along the riverbed, still keeping up a heavy fire. Though repeatedly called to lay down their arms they refused, and dropped man by man. At last the few that remained were forced out of the river bed into the open and charged by the mounted police. They fought to the last with the most desperate courage. Of forty-nine men, forty-five including their leader Bhagoji were killed and three severely wounded. During the action Mr. Souter's horse fell pierced by two bullets, and four of the police were killed and sixteen wounded.
The completeness of this success, which was so largely due to Mr. Souter's gallantry, energy, and judgment, brought the Bhil disturbances to a sudden end. The Nizam Bhils who were awaiting Bhagoji's arrival dispersed, and, on the 20th, in falling back from the British frontier, were, with the loss of forty killed, attacked and routed by a detachment of the Haidarabad Contingent under Lieutenant Pedler.
On the 12th of November, a large party of Bhils under an influential chief a relative of Bhagoji's, left Sonai in Nevasa to join Bhagoji, On hearing of his death they turned towards Khandesh, and, as they had not committed any acts of crime, they were pardoned and allowed to return to their homes. [After Bhagoji's death, Mhardia a relation of his and a member of his gang, who had been absent on the 11th November, raised some ten or twelve followers and committed many gang and highway robberies. At last he murdered a man who was in Mr. Souter's employ as a spy, and cut to pieces his wife and child who tried to screen him. Soon after this Mhardia was caught and hanged with five of his gang.]
Though disturbances were at an end posts of regular troops were maintained till May 1860. When they were withdrawn, their places were taken by detachments of the Koli Corps. The Koli Corps continued to perform this outpost duty till March 1861, when they were disbanded, and all except a few who entered the police, returned to their former life of tillage and field labour.
The wisdom of raising the corps had been proved. Instead of heading disturbances, as had often happened before and has happened since, the disciplined Kolis were a powerful element in repressing disorder. Under Captain Nuttall's patient and kindly care, and by the example of his dashing bravery and untiring energy, they proved a most orderly, well disciplined, active, and courageous force. They showed themselves superior to the Bhils in strength and spirit, and in their two and a half years of active service five times earned the special thanks of Government. [The five occasions were: Peint, 16th December 1857; Vasir Hirs, 22nd December 1857; Tursia Dongar, 19th February 1858; Aungar, 23rd July 1858; and Ambhora Dara, 5th July 1859. Of Captain Nuttall's services Mr. Bettington, the Police Commissioner, wrote in 1858, ' He organised and disciplined a corps of one of the wildest and most unruly hill tribes, won their entire trust, gradually brought them into order, checked the unruly Bhils, and at Vasir Hira, Tursia, Aungar, and Ambhora Dara, gave them such chastisement as is not likely to be forgotten in this or in the next generation,' Police Report for 1858.]
Since 1860 the district has enjoyed unbroken peace.
नाशिक (नासिक) (Nashik)
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातन स्थळ. ते गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर वसले असून ते नाशिक जिल्ह्याचे ठाणे आहे. नाशिक शहराला सु. २५०० वर्षांचा इतिहास आहे. संस्कृत महर्षी पतंजली यांच्या महाभाष्य या प्राचीन ग्रंथात ‘नासिक्यʼ असा उल्लेख आढळून येतो, तेच गाव म्हणजे नासिक होय. तदनंतर अनेक जैन, बौद्ध आणि हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये नासिकचा उल्लेख शहर, देश अथवा जनपद असा येतो. येथील कुंभारवाडा किंवा मातीची गढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात १९५०-५१ साली ह. धी. सांकलिया यांनी डेक्कन कॉलेज, पुणे ह्यांच्यामार्फत उत्खनन काम हाती घेतले. उत्खननाच्या आधी भगवानलाल इंद्रजी आणि एच. कझिन्स ह्यांनी सदर ठिकाणाचे गवेषण केले होते. शहरापासून १५ किमी. दक्षिण पश्चिमेस गंगावाडी येथे दगडी हत्यारे आढळून आली होती. त्याशिवाय उत्खननात एकूण पाच स्तरातून विविध कालखंडाचे पुरावे सापडले. पहिला कालखंड पुराश्मयुग, त्यानंतर ताम्रपाषाण युग, प्रारंभिक ऐतिहासिक कालखंड, इंडो-रोमन कालखंड आणि मोगल-मराठा कालखंड. नासिकमध्ये झालेल्या उत्खननात जोर्वे संस्कृतीचे अवशेष ऐतिहासिक युगाच्या आधीच्या स्तरात सापडल्याने त्याचा कालखंड काढणे सोपे झाले आणि ही ताम्रापाषणयुगीन संस्कृती नव्याने उजेडात आली. ताम्रापाषाणयुगीन संस्कृती बरोबरच प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे स्थळ आहे.

प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडाचे मिळालेले अवशेष हे दोन काळातील होते. एक कालखंड इ. स. पू. २०० ते इ. स. ५०, तर दुसरा इंडो-रोमन कालखंड इ. स. ५० ते इ.स. २००. पहिला कालखंड सुद्धा दोन भागांमध्ये विभागला गेला होता. पहिल्या कालखंडामध्ये पोलादी निळसर रंगाची चमक (एन.बी.पी.डब्ल्यू) असलेली अशी भांडी, काळी आणि तांबडी मृद्भांडी, जाड काठ असलेली तांबड्या रंगाची मृद्भांडी अशा प्रकारचे विविध मृद्भांड्यांचे पुरावे मिळाले. त्या काळातील घरे ही मातीची बांधलेली होती, ज्यांची जमीन ही हिरव्या रंगाच्या मुरुमाचा वापर करून सारवलेली होती. दाराची लाकडी चौकट खोबणीत बसवून लाकडी दारे लोखंडी बिजागऱ्यांनी पक्की करीत. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी कूपाची सोय करण्यात आलेली होती. घराचे छत सुद्धा लाकडाचे बनलेले होते. मोठ्या आकारचे खिळे सदर उत्खननातून समोर आले. पहिल्याच कालखंडाच्या दुसऱ्या भागात साच्यात ओतून बनवलेली कोणताही लेख नसलेली अशी लेखरहित तांब्याची टंकित नाणी सुद्धा आढळली आहेत. ह्याच बरोबर शंखापासून तयार केलेल्या बांगड्या, गळ्यातले दागिने आढळून आले.
ह्या कालखंडानंतर वरच्या स्तरावर इंडो-रोमन व्यापार काळातील महत्त्वाचे पुरावे होते. त्या काळात होत असणाऱ्या व्यापारामुळे रोमन बनावटीच्या अनेक वस्तू येथील लोकांच्या वापरात आलेल्या आढळून आल्या. त्यामधे अर्चनाकुंडे आणि अनेक रोमन बनावटीची मृद्भांडी आढळून आली. यामध्ये लाल तकाकीयुक्त (Red polished ware), काळ्या रंगाची रूलेटेड मृद्भांडी (Rouletted ware), लाल रंगाची सुबक बनावटीची आणि चाकावर घडवलेली, मेगारॉन (Megaron ware) मृद्भांडी ज्यांत प्रामुख्याने थाळ्या आणि वाडगे आढळून आले. ह्या काळातील घरे ही पक्क्या भाजलेल्या विटांची, लाकडी छप्पर असलेली असावीत. विटांचा आकारही मोठा होता. पश्चिमी क्षत्रप राजा नहपान आणि सातवाहन कालखंडाशी जुळणारा हा कालखंड असावा, असा अंदाज सांकलिया ह्यांनी मांडला. काही मातीच्या भांड्यांवर ब्राह्मी लिपीतील अक्षरे आढळून आली. नासिक शहरात असलेली पांडव लेणी ही सातवाहन काळाशी निगडित असल्याचे पुरावे लेणीमध्ये असलेल्या लेखांमुळे समोर आलेले आहेत.
ह्या दोन्ही कालखंडांत लोह आणि तांबे ह्या धातूंचा वापर विविध प्रकारची हत्यारे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झालेला आढळून येतो. हत्यारे, मृद्भांडी ह्यांच्याबरोबरच मातीची खेळणी, काही आकृत्या, तसेच काही कमी मौल्यवान दगडांपासून बनवलेले विविध अलंकार आढळून आले. ह्या अवशेषांवरून हे शहर प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडातील एक महत्त्वाचे असे सामाजिक, आर्थिक केंद्र असल्याचे लक्षात येते.
संदर्भ :
- Ghosh, A. Ed., An Encyclopedia of Indian Archaeology, Vol. 2, New Delhi, 1989.
- Sankalia, H. D. & Deo, S. B. Report on the Excavations at Nasik and Jorwe (1950-51), Deccan college, Pune, 1955.
- देव, शांताराम भालचंद्र, महाराष्ट्रातील उत्खनने, माहिती आणि प्रक्षेपण मंत्रालय, प्रकाशन विभाग, भारत सरकार, मुंबई, १९६१.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर

‘गौतमी माहात्म्य व तिच्या अष्टांग स्थानांचा सांस्कृतिक अभ्यास’ हा तीन खंडातील ग्रंथ ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’ने प्रकाशित केला आहे. या तीनही ग्रंथांचे संपादन डॉ. अरूणचंद्र शं. पाठक यांनी केले आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ला विशेष दिलेल्या मुलाखतीत पाठक यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. मुलाखतीतील या माहितीचा लेखस्वरुपात घेतलेला आढावा...
गोदाखोरे एक स्वयंपूर्ण परिसंस्था. या दक्षिण द्वीपकल्पीय, पश्चिम घाटोद्भव आणि पूर्ववाहिनी नदीला ‘वृद्धगंगा’ व ‘दक्षिणगंगा’ म्हणून ओळखतात. मध्य भारताला दक्षिण भारताशी जोडणारी अशी गोदावरीच्या खोर्याची ओळख. संपूर्ण महाराष्ट्र, तेलंगण व आंध्र प्रदेशातून प्रवाहित होणार्या गोदावरी नदीचे खोरे मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा व कर्नाटकच्या सीमांना स्पर्श करते. प्रामुख्याने मान्सूनचे अपत्य असलेली गोदावरी नदी मान्सूननंतर काही काळाने खंडित होते.
प्रवाहात तिला प्रवरा, ढोरा, सिंदफणा, सरस्वती, मांजरा या व इतर एकूण ३३ उपनद्या मिळतात, तर तिच्या डाव्या बाजूकडून अगस्ती, शिवभद्रा, येलभद्रा, पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती अशा एकूण ३५ उपनद्या मिळतात. गौतमी माहात्म्य व तिच्या अष्टांग स्थानांचा सांस्कृतिक अभ्यास या बृहत् प्रकल्पात गोदावरी नदीच्या खोर्याचा अभ्यास करताना, तो तिच्या विविध अंगांनी केला आहे. या पुस्तकात गोदावरीचे भौगोलिक व भूशास्त्रीय दृष्टिकोनातून तपशील दिले आहेत. शिवाय तिच्या भूपुरातत्त्वीय स्वरुपातील प्राचीन पर्यावरणाचा तपशील नोंदवला आहे.
गौतमी माहात्म्य (भाग १)
ब्रह्मपुराणांतर्गत असलेल्या गौतमी माहात्म्याच्या विविध प्रतींचे अवलोकन व संकलन करण्याचा प्रयत्न पहिल्या भागात दिसून येतो. त्याजोडीने पद्मपुराण, स्कंदपुराण, मत्स्यपुराण यांसारख्या पुराणग्रंथांतूनही गौतमी माहात्म्याची नोंद सापडते. प्रस्तुत प्रकल्पात रंगनाथशास्त्री वैद्य यांची प्रत प्रमाण मानून, तिचा अनुवाद उपलब्ध करून दिला आहे. या प्रतीत एकूण १०५ अध्याय असून एकूण श्लोकसंख्या ४ हजार, ६४० इतकी आहे. ’गाथासप्तशती’मध्ये गोदेला ‘गोला’, ‘गोलाई’, ‘गोलवई’ या नावांनी संबोधले आहे. गोदावरीचे नाव ‘गोदा’ या द्रविड शब्दापासून निर्माण झाले, तर दख्खनला विभागणारी म्हणून ‘गोंदे’ (मर्यादा) या तेलुगू शब्दापासून तिला हे नाव पडल्याचे, काही भाषा पंडित मानतात.
गोदावरीकाठी असलेल्या विविध जनसमूहांमध्ये भिल्ल, कोळी, वारली, कोकणा, ठाकूर, कोलम, पारधी, कोया, तसेच आंध्र-तेलंगणमध्ये कोंडारेड्डी, चेन्च्यू, थोट्टी, कोलाम, गौंड तर तिच्या त्रिभुज प्रदेशात कोंडारेड्डी, पांडवरेड्डी, राजरेड्डी आपले अस्तित्व टिकवून आहेत. विविध जमाती आपली अंगभूत वैशिष्ट्ये टिकवून राहिल्या आहेत. तिच्या विविध उपनद्यासुद्धा आपापल्या खोर्याचे सहअस्तित्व स्पष्ट करतात. गोदावरीच्या समन्वयात्मक स्वरुपातून आपल्याला विविधतेतील एकात्मता दिसते. पौराणिक साहित्य व स्थल माहात्म्यातून व्यक्त होताना ही कथानके, भारतीय परंपरेच्या अखंडित प्रवाहाचे सातत्य दाखवतात. अगदी वेदकाळापासूनचे संचित जनसामान्यांपर्यंत पोहोचवताना काही कथानके रुपात्मक परिवर्तनासह व्यक्त होतात.
’अष्टांगांचा अभ्यास’ (भाग २)
संत दासगणू महाराजांनी गोदावरीची पूर्ण प्रदक्षिणा करून, गौतमी माहात्म्याच्या उपलब्ध असलेल्या विविध प्रती, परंपरेने रूढ असलेल्या लोकस्मृती, विविध स्थानांवरील श्रद्धा व परंपरा यांच्या आधारे गोदावरीच्या अष्टांगांची नोंद केली. गोदावरी नदीची मानवी शरीराशी तुलना करून, विविध स्थाने निश्चित केली. त्याविषयीचा उल्लेख असा की,
शिरप्रदक्षिणा ब्रह्मगिरी, मुखप्रदक्षिणा पुणतांबेनगरी। कंठप्रदक्षिणा होय पुरी, पैठणक्षेत्राजवळी हो
मंजरथ हृदयस्थान, शंखतीर्थ नाभी जाण। कटी होय मंथन, जानु ती धर्मापुरी
त्र्यंबकेश्वर शीर्षस्थान मानले गेले आहे. येथे ब्रह्मगिरीवर गोदावरीचा उगम होतो. संस्कृतमधील एक कोश ’कल्पद्रुम’ यात जल अथवा स्वर्ग प्रदान करण्यामध्ये जी श्रेष्ठ आहे, तिला ‘गोदावरी’ म्हटले आहे. एकूण संपन्न जीवनासाठी आवश्यक जल प्रदान करणारी, गोदावरी नदी मानली गेली आहे. तिच्यावर असलेल्या आत्यंतिक निष्ठेमुळे काळाच्या ओघात आलेल्या विविध नैसर्गिक व मानवी आपत्तींना तोंड देऊन सांस्कृतिक जीवनाचे सातत्य कमी-अधिक प्रमाणात टिकून आहे.
नाशिक येथे वैष्णव व शैव परंपरा आहेत. नाशिक येथे असलेली सातवाहनकाळातील बौद्धलेणी तेथील स्थापत्य व शिलालेखांसाठी प्रसिद्ध आहेत. येथील बौद्ध लेण्यांमध्ये सातवाहन राजा कृष्ण, गौतमीपुत्र सातकर्णी, यज्ञ सातकर्णी, वसिष्ठी पुत्र पुलूमावी या राजांचे दानलेख उपलब्ध आहेत. उत्तर काळातील जैन लेणी व मंदिर स्थापत्य नाशिक-अंजनेरी क्षेत्रात आढळून येते. प्राचीन यज्ञपरंपरा व पेशवेकालीन घाट हे या स्थानाचे वेगळेपण आहे.
प्रतिष्ठान (पैठण) हे गोदावरीचे कंठस्थान, गोदावरीच्या अर्धचंद्राकृती वळणावर वसलेले पैठण सातवाहन राजवंशाचे प्रमुख केंद्र होते. नाशिकप्रमाणेच मानवी वसाहतीचे आद्यकेंद्र म्हणून याची नोंद केली जाते. प्रतिष्ठानचा दबदबा संपूर्ण भारतात व भारताबाहेरही होता. गौतमीपुत्र सातकर्णी ते बदामी चालुक्य, कल्याणी चालुक्य, राष्ट्रकूट, यादव आणि उत्तरकाळातील सर्वच राजांनी गोदावरी खोर्यात सत्तेसाठी संघर्ष केल्याचे आढळून येते. प्रतिष्ठान येथे राजसत्तेच्या बरोबरच धर्मसत्ता देखील होती. चक्रधर, ज्ञानेश्वर व पुढे उत्तर काळातील एकनाथ महाराज, शिवदिन केसरी, कृष्ण दयार्णव अशा संतकवींची नोंद घेऊन, त्यांचा सखोल अभ्यास डॉ. रा. मोरवंचीकर यांनी केला आहे. त्याच्याच आधारे या स्थानांची नोंद केली आहे. मंजरथ हे गोदावरीचे हृदयस्थान मानले जाते. येथे तिला सिंदफणा नदी काटकोनात मिळते.
एफ. इ. पर्जिटरच्या मते, ‘हनुमान’ या नावाची व्युत्पत्ती तामिळमध्ये ‘अणुमंती’ म्हणजे ‘नरवानर’ अशी दाखवली आहे. ऋग्वेदातील सूक्तात ‘वृषकपी’ असे नाव आले आहे. सामान्यजनांनी तामिळ नावाचे संस्कृतीकरण ‘हनुमान’ असे केले. वृषकपी, क्षणुक्षेप व अशा अन्य काही कथा गौतमी माहात्म्यात येतात. याचे काही संदर्भ वैदिक व उपनिषदिक साहित्यात आलेले दिसतात.
शंखतीर्थ हे गोदावरीचे नाभिस्थान मानले जाते. नांदेडच्या लगत हे ठिकाण असून येथे मिळणारे उजव्या सोंडेच्या शंखाचे अश्मीभूत अवशेष (फॉसिल्स) व स्थलमाहात्म्य यांचा अन्वयार्थ लावता येतो. येथील योगनरसिंह मंदिरातील असलेली योगपट्ट धारण केलेल्या नरसिंहाची मूर्ती (उत्तर चालुक्य काळातील) ही नरसिंह या विष्णूच्या अवताराची उन्नयनविषयक टप्प्यातील महत्त्वाची मूर्ती ठरते.
मंथनी हे गोदावरीचे कटीस्थान मानले जाते. याचे एक नाव ’मंत्रकूट’ असे आहे. धर्मापुरी व मंथनी ही दोन्ही स्थाने आजच्या तेलंगण प्रांतात येतात. येथील भिक्षेश्वर मंदिर हे मुळात नवव्या-दहाव्या शतकातील आहे. अलीकडे त्याचा जीर्णोद्धार केला आहे. येथील गौतमेश्वर मंदिर संकुल हे १२व्या शतकातील आहे. मंथनी येथे अनेक शिवस्थाने आहेत. फार पूर्वी हे एक प्रमुख शैव केंद्र म्हणून प्रसिद्धी पावले असावे. श्री. म. अ. ढाकी यांनी या स्थानाचे वर्णन करताना काकतीय राजवंशाचा राजा रुद्रदेव याच्या काळात त्रिनेत्र देवाचे म्हणजे शिवाचे मंदिर इ. स. ११७१ मध्ये उभारले असे म्हटले आहे. याशिवाय काकतीय राजा गणपतीदेव याच्या काळातील दि. २६ डिसेंबर ११९९ या दिवशीचा शिलालेख देवनागरी व संस्कृत भाषेतील आहे. सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा ठरतो. काळेश्वर हे स्थान गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. येथे विजयनगरचा राजा हरिहर (द्वितीय) याने केलेल्या तुलापुरुषदानाची नोंद अभिलेखात उपलब्ध आहे. वैष्णवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भद्राचलम या ठिकाणी प्रतिरामदास मानला गेलेला कारचेला गोपन्ना हा संतकवी होऊन गेला.
राजमहेंद्री हे गोदावरीचे चरणस्थान. येथे मानवी वसाहतीचे अस्तित्व प्रारंभिक ऐतिहासिक काळापासून असावे. या स्थानाजवळ सातवाहनकालीन पुरातत्त्वीय गर्भक्षेत्र स्पष्ट झाले आहे. गावामध्ये अनेक मंदिरे असून कोटीलिंगेश्वर मंदिर, वेणुगोपालस्वामी मंदिर, लक्ष्मीनरसिंह मंदिर या वास्तू १९व्या शतकात मूळ ठिकाणी पुन्हा बांधल्या गेलेल्या दिसतात. येथे कुंभमेळ्याप्रमाणेच ‘पुष्कराळू’ हा महोत्सव दर १२ वर्षांनी साजरा केला जातो. यातील पहिले १२ दिवस ‘आदिपुष्करम’ व शेवटचे १२ दिवस ‘अंत्यपुष्कराळू’ म्हणन ओळखले जातात.
गोदावरीच्या काठी असलेले, द्राक्षाराम हे एक महत्त्वाचे ठिकाण असून, येथील भीमेश्वर स्वामी मंदिरातील शिवपिंड आकाराने भव्य आहे. या लिंगाला ’मूळविराटरूप’ असे म्हणतात. हे मंदिर येथे असलेल्या ३८१ शिलालेखांसाठी प्रसिद्ध आहे. हे शिलालेख इ. स. १०८० ते इ. स. १३३४ या काळातील आहेत. हे पूर्व चालुक्य, पश्चिमी चालुक्य, कलिंग, गंग व काकतीय राजवंशांचे श्रद्धास्थान आहे. एकूणच गोदावरी संस्कृतीच्या समग्र अभ्यासासाठी तिच्या अष्टांग स्थानांचे योगदान महत्त्वाचे असून, त्या सर्वांचा येथे साकल्याने आढावा घेण्यात आला आहे. अशा प्रकारे घेतलेला आढावा बहुधा प्रथमच नोंदवला गेलेला आहे.
गोदा संस्कृती (भाग तीन)
या खंडात गोदावरीचे विशाल स्वरूप व गोदा संस्कृतीचे विविध पैलू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकल्पात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे योगदान लाभले आहे. ’सच्चे भण गोदावरी’ या शीर्षकाखाली लिहिलेली प्रकल्पाचा आढावा घेणारी प्रस्तावना डॉ. रा. मोरवंचीकर यांनी लिहिली आहे. ’गोदावरीचे प्राचीन पर्यावरण’ या विषयाचा भूपुरातत्त्वीय दृष्टिकोनातून डॉ. शरद राजगुरू यांनी आढावा घेतला आहे. गोदाखोर्यातील पुराजीवशास्त्रीय इतिहास तसेच गोदावरी खोर्यातील अभिलेखांची नोंद करण्यात आली आहे. गोदाखोर्याच्या इतिहासाचा म्हणजे अप्पर गोदावरी, मध्य गोदावरी (म्हणजे गोदा-मांजरा संगमापासून गोदा-प्राणहिता संगमापर्यंतचे क्षेत्र व त्याचे उपखोरे) आणि त्यानंतर येणारा त्रिभुज प्रदेश (लोअर गोदावरी) अशा तीन भागांतील विविध राजवटींचा आढावा या ग्रंथात घेतला आहे. तसेच गोदाखोर्यातील समाज व लोकजीवन यांची नोंद स्वतंत्रपणे घेण्यात आली आहे.
भूशास्त्रीय दृष्टिकोनातून गोदाखोर्याचा केलेला विचार उद्बोधक ठरतो. गोंडवन क्षेत्रात सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी एका महान हिमयुगाची सुरुवात झाली. हे हिमयुग जवळपास एक कोटी वर्षे अस्तित्वात होते. यानंतर गोदाखोर्यातील पर्यावरणात बदल होत गेले. याच काळात (साधारण आठ कोटी वर्षांपूर्वी) नागमोडी वळण घेऊन, वायव्येकडे वाहणारी गोदावरी नदी अस्तित्वात आली. ही नदी बारमाही वाहणारी होती. सुमारे सहा कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या भेगीय आणि द्रोणीय उद्रेकामुळे गोदावरी नदी बेसॉल्टच्या थराखाली लुप्त झाली. सुमारे अडीच कोटी वर्षांपूर्वी भारत हा आशिया खंडाचा भाग झाला व यानंतर नैऋत्य मोसमी पावसाची सुरुवात झाली. सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेऊन वाहणारी गोदावरी नदी त्या काळी प्रथम पूर्वेस साधारण ५०० किलोमीटर व त्यानंतर आग्नेयेस सुमारे ७०० किलोमीटर प्रवास करून बंगालच्या उपसागरास मिळत असे.
दख्खनमधील सर्वात जास्त लांबी असलेली ही नदी असून, तिचे खोरे खचदरी आणि घनदाट जंगलांनी युक्त आहे. गोदावरीचे खोरे साधारणतः समद्विभुज त्रिकोणाच्या आकाराचे असून, गोदावरी मुख्यतः त्या त्रिकोणाच्या पायथ्याशी समांतर वाहताना दिसते. हिच्या खोर्यात असलेल्या कोळसा व हिर्यांच्या खाणी ही भारताला मिळालेली देणगी आहे. आज दिसणारे गोदावरीचे स्वरूप (१,४६५ किलोमीटर लांबीचे पात्र) तिला मध्य प्लायस्टोसीन काळात (सुमारे सहा ते सात लक्ष वर्षांपूर्वी) प्राप्त झाले. येथे मानवी अस्तित्वाचे पुरावे अश्मयुगापासून उपलब्ध होतात. मध्याश्मयुगीन मानवाला तर पर्यावरणाच्या दृष्टीने संपूर्ण खोरे नंदनवनासारखे होते. गोदावरी खोर्याचे भूशास्त्रीय तपशील प्रदीप वेसनेकर यांनी नोंदवले आहेत. गोदावरी खोर्यातील जलव्यवस्थापनाचा भाग म्हणून या खोर्यात २८६ मोठे व मध्यम प्रकारचे सिंचन प्रकल्प उभारले गेले आहेत.
गोदा संस्कृतीचा आढावा घेताना, तिच्या आसपासच्या गावांचा/शहरांचा सांस्कृतिक इतिहास, तिच्या काठावरील वसाहतींची वैशिष्ट्ये, लोकसाहित्य व परंपरा यांचा आढावा डॉ. अरुणा ढेरे यांनी घेतला आहे. गोदा काठावरील यज्ञपरंपरेची नोंद केली गेली आहे. या खोर्यातील बौद्ध व जैन परंपरांचा आढावा घेण्यात आला आहे. येथील मंदिर स्थापत्याचा परिचय डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी करून दिला आहे. या खोर्यातील विविध धर्म, संप्रदाय, चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथ, ज्ञानेश्वर व वारकरी संप्रदाय, भागवत परंपरा व एकनाथ महाराज, रामदासी संप्रदाय, शीख संप्रदाय या प्रमुख व अन्य संप्रदायांचीही ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. येथील कुंभमेळा व पुष्कराळू तसेच या खोर्यातील अन्य उत्सव व परंपरांची नोंद केली आहे.
योगी अरविंद यांनी आपल्या ’भारतीय संस्कृतीचा पाया’ या ग्रंथात भारतीयांच्या मनातील मूलभूत संकल्पनांविषयी व्यापक चर्चा करून संस्कृतीची वैशिष्ट्ये, योगदान, यथार्थता यांचा परामर्श घेतला आहे. हे लक्षात घेता, आपण गोदाकाठच्या सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेतो, तेव्हा तेथील संस्कृतीचे सातत्य स्थलकालाच्या आरोह-अवरोहातून सलगपणे प्रवाहित असल्याचे जाणवते. कधी ही गती मंदावली; पण अनंताची ओढ सातत्य टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरली. या अभ्यासानंतर मध्य भारताला दक्षिण भारताशी जोडणारे, गोदावरीचे खोरे हे संयोग भूमी असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मुख्य नदीप्रवाह व तिला मिळणार्या महत्त्वाच्या उपनद्या यांच्या काठी असलेली विविध सांस्कृतिक वैशिष्ट्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. या प्रकल्पातून गोदाखोर्याचे एकात्म दर्शन होते.
या बृहत् प्रकल्पात गोदाखोर्यातील सांस्कृतिक जीवनाचा परिचय करून देताना, गोदा संस्कृतीच्या महावस्त्रातील विविध धाग्यांना स्पर्श केला असून, गोदासंस्कृतीचे विविध पैलू स्पष्ट केले आहेत. या प्रकारे केलेले हे काम निश्चितच साहित्य व संस्कृतीच्या अभ्यासासाठी एक बहुमूल्य दस्तऐवज आहे.
सातवाहनांचं सातपूर
अनेकदा प्राचीन संस्कृतीचं अधिष्ठान लाभलेल्या गावात प्रगतीच्या वेगामुळे ‘त्या’ संस्कृतीच्या खाणाखुणा मिळत नाहीत. मात्र गाव ते उपनगर हा प्रवास केलेल्या सातपूरने आपल्या नावातून तो प्राचीन इतिहास अजूनही जपला आहे. सातवाहनांचे अधिष्ठान असलेले सातपूर अजूनही गुढीपाडव्यातून दोन हजार वर्षांपूर्वीच्या पराक्रमाच्या इतिहासाची साक्ष देताना दिसते.
सम्राट चंद्रगुप्त मौर्याची कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो. चंद्रगुप्ताच्या आधिपत्याखाली असलेल्या एकूण प्रदेशापैकी दख्खनही (आताचा महाराष्ट्र) एक होता. त्यानंतर सुरू झालेला सातवाहन कालखंड महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा आरंभ ठरला. सातवाहनांचा साम्राज्य विस्तार गोदाखोऱ्यात व्यापलेला होता. म्हणून त्यांच्या राजवटीस गोदासंस्कृती म्हटले गेले. सातवाहनकालीन महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमा अतिशय व्यापक होत्या. गौतमीपुत्र सातकर्णीचे वडील शिवस्वातींकडे तेव्हाच्या महाराष्ट्राचा कारभार होता अन् त्यांची वसाहत गोवर्धन येथे होती. म्हणजे आताचे गंगापूर-गोवर्धन गाव. उत्तरेकडून आलेले परकीय क्षहरात घराण्यातील भूपक आणि नहपान या क्षत्रपांनी शिवस्वातीवर आक्रमणे करून महाराष्ट्र ताब्यात घेतला अन् महाराष्ट्रावर राज्य करणारे पहिले परकीय घराणे ठरले. नाशिक-जुन्नर परिसरावर क्षहरात घराण्याचे राज्य होते. भूपक क्षत्रपानंतर नहपानाच्या हातात सत्ता एकवटली. दरम्यान, क्षत्रपांनी सातवाहनांना नाशिक परिसरातून हुसकावून लावले व सातवाहन पैठणला वसले. सातवाहन घराण्यातील गौतमीमीपुत्र सातकर्णीने अथक प्रयत्नांनंतर नहपान या क्षत्रपावर नाशिक येथे पूर्ण तयारीनिशी युद्ध केले अन् या युद्धात विजय मिळवित महाराष्ट्र प्रदेश स्वतंत्र केला. हे युद्ध अतिसंहारक असल्याच्या नोंदी पांडवलेणीतील (त्रिरश्मी लेणी) शिलालेखात मिळतात. सातकर्णीने नाशिकमध्ये नहपानाच्या सैन्यावर मात केली. नहपान युद्ध भूमीतून सह्याद्री पर्वतात आश्रयाला गेला. सातकर्णीने त्याचा पाठलाग करून नहपानाचा समूळ उच्छेद केला. पांडवलेणीतील शिलालेखात याचा उल्लेख ‘क्षहरात वंश निर्वंश करस’ म्हणजेच ‘नहपान क्षत्रपाचे क्षहरात घराणे नष्ट करणारा’ असा केला आहे. सातवाहनाने महाराष्ट्र राज्यलक्ष्मी त्यांच्याकडे खेचून आणली. या काळात गौतमीपुत्र सातकर्णी इतका बलाढ्य राजा भारतात अन्य नव्हता म्हणून त्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्याले होते, असे गौरोवोद्गार पांडवलेणीतील शिलालेखात आहेत. तर या युद्धाचे वर्णन भद्रबाहू या जैन साधूच्या ग्रंथातही आढळते. इ. स. ७८ मध्ये झालेले हे युद्ध म्हणजे पहिले स्वातंत्र्यसमरच ठरले. नहपानावरील हा अद्वितीय असा विजय दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा विजयोत्सव सातवाहनांनी गुढ्या उभारून साजरा केला. तेव्हापासून गुढीपाडवा साजरा केला जातो, असे इतिहास अभ्यासक मानतात. हा पराक्रम नाशिकमध्ये घडल्याने हा सण नाशिकनेच जगाला दिला, असे म्हणायलाही हरकत नाही. सातवाहनांनी चार शतकांहून अधिककाळ महाराष्ट्रावर राज्य करीत समृद्धीचा सुवर्णकाळ दाखविला. याच काळात सातवाहन व क्षत्रपांनी पांडवलेणी (त्रिरश्मीलेणी) खोदण्यासाठी दाने दिली. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीच्या कारकीर्दीत नाशिकजवळील गोवर्धन (गोवर्धन गंगापूर) येथे व्यापाऱ्यांचे संघ स्थापन झाले होते. सातवाहनांच्या या इतिहासाची छाप जशी लेणीतील शिलालेखांतून उमटली आहे तशीच गुढीपाडवा सणामुळे गेल्या दोन हजार वर्षापासून हा अज्ञात इतिहास घराघरात बहरताना दिसतो. त्यातच सातवाहनांची वसाहत असलेल्या सातपूरलाही गुढीपाडव्यांलाच यात्रा भरते. ही परंपरा दोन हजार वर्षांपासून चालत आली असावी, असे सातवाहनांचा पराक्रम सांगून जातो.
औद्योगिक वसाहतीमुळे सातपूर आता नाशिक शहराचे एक महत्त्वाचे उपनगर बनले आहे. पूर्वी ते सातवाहन या भारतातील एका बलाढ्य राजाची वसाहत होते, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही अन् ते साहजिकही आहे. पण दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास अन् त्या इतिहासाचा घटनाक्रम आपल्याला सातपूर या नावामागील कथा उलगडून सांगतो. सातपूरमध्ये उत्खननात (खोदकामात) सातवाहनकालीन हत्यारांचे अवशेष मिळाले आहेत. तांबड्या रंगांची हत्यारांची पाती पाहताना त्यावेळी घडलेले युद्ध डोळ्यासमोर उभी राहतात. या हत्यारांचे अवशेष त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील नाणे संशोधन केंद्रात ठेवण्यात आली आहेत. म्हणूनच या परिसरात सातवाहन राहत असावेत म्हणून गावाला सातपूर नाव पडले असावे, याला बळ मिळते. सातपूरचे पूर्वीचे नाव सतीपूर होते, असे सांगताना ग्रामस्थ एक अख्यायिका सांगतात. श्रीराम या परिसरात अग्नियज्ञ करत होते. यावेळी पार्वती सीतेचे रूप घेत यज्ञस्थळी श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी आली. मात्र श्रीरामाने महादेवाच्या पार्वतीला ओळखले व माता तू येथेच थांब, अशी विनंती केली. तेव्हा पार्वतीने नंदिनी नदीच्या (आताची नासर्डी) रूपात येथेच राहील, असे सांगितले. तेव्हापासून सातपूरला सतीपूर असे नाव पडले व नंदिनी या सतीपूरातून वाहते, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात. सतीपूर या गावाचे नाव मुगलांच्या काळात सय्यदपूरही झाले अन् पेशवाईत सातपूर असेही ग्रामस्थ सांगतात. सय्यदपूरचे सातपूर होण्यामागेही राजेबहाद्दर नारोशंकरांच्या पराक्रमाची अख्यायिका ग्रामस्थ सांगतात.
त्र्यंबकरस्त्यालगत अन् नंदिनीच्या कुशीत वसलेल्या सातपूरच्या मुख्य बाजार रस्त्याने या उपनगरात प्रवेश करताना डाव्या हाताला समोर हनुमानाचे मंदिर लागते. तीन मजली दिसणारे हे हनुमानाचे मंदिर पूर्वी सातपूर गावच्या वेशीबाहेर होते अन् त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी पडावाचे ठिकाण असे. मंदिरासमोर सातपूर गावची वेस होती. आज ती नाही. मात्र तिच्या आठवणी ज्येष्ठांच्या मनात दिसतात. वेशीतून आत गेल्यावर सातपूर गावात अजूनही दोनशे-तीनशे वर्षांपूर्वीचे वाडे असतील याची कल्पनाही कोणी केली नसेल, पण सोनवणे वाडा, जैन वाडा, भंदूरेंचा वाडा, निगळांचा वाडा, बंदावणे वाडा अशी काही उदाहरणे पहायला मिळतात. हे वैभव अनुभवून पुन्हा हनुमान मंदिराकडे यायचे अन् हनुमान मंदिरासमोरून उजव्या हाताने माळी गल्ली, बंदावणे गल्ली, निगळ गल्लीतील जुनी घरे व काही शिल्लक राहिलेले लहान लहान वाडे पाहत स्वारबाबा नगरमधील अग्निमंदिरापर्यंत जायचे. अग्निमंदिरात अरविंद पतंगे अग्निपूजेबद्दल माहिती देताना दंग होऊन जातात. ‘पूर्वी सातपूर गावात कोण आलं तरी कळायचं, आता हे गाव शहर झालं आहे. कोण येत जातं यावर आता नियंत्रण नाही,’ असे सातपूरच्या बदलेल्या स्वरूपाबद्दल दत्तू पंढरीनाथ मौले तळमळीने सांगतात. ‘आम्ही काशीमाळी मध्य प्रदेशातून सातपूरमध्ये आलो. याला आता दोनशे-तीनशे वर्षे झाली असतील. सातपूर पूर्वी नजरेत भरावं एवढं गावासारखं होतं.’ असेही मौले आवर्जून सांगतात.
सातपूरला निगळांचं सरदार घराणंही लाभलं आहे. निगळांचा बाराशे सालापासूनचा वंशवृक्ष राजस्थानच्या भाटांकडे नोंदविलेला दिसतो. ‘राजस्थानातील प्रतापगडचे निगळ औरंगाबादच्या देवगिरीची लढाई लढले. ही लढाई जिंकल्याने त्यांना नारायणगावची जहागिरीत पाटीलकी मिळाली. तेथून १३३५ मध्ये पुण्यातील ओडेगावी आले. तेथे निगळांनी मोठा गढीवजा वाडाही बांधला. मुगलांच्या त्रासापासून धर्म वाचविण्यासाठी निगळ परिवार १५०५ मध्ये कोकणात स्थिरावले. तेथून पेशवाईत महादुपा या एका भावाला ओझाची तर तुकाराम या दुसऱ्या भावाला सातपूरची पाटीलकी मिळाली. तुकाराम निगळ १७०७ मध्ये सातपूरला आले.’ असे शांताराम निगळ भाटांकडील नोंदीच्या आधारे सांगतात. तर ‘भंदुरे कुटुंब राजस्थानातून काशीला आले व तेथून ते जलालपूर येथे शेती व्यवसायात स्थिरावले. भंदुरेनंतरच्या काळात जलालपूरहून सातपूरला स्थिरावले. भंदूरेंचे दोनशे-तीनशे वर्षापूर्वीचे दोन जुने वाडे या इतिहासाची साक्ष आजही देतात,’ असे डॉ. झुंबर भंदुरे सांगतात. गावातील अनेक कुटुंबांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सातपूरची ग्रामदेवता सप्तशृंगी माता आहे. तिला भवानी माताही म्हटले जाते. मातेचे मंदिर औद्योगिक वसाहतीतील एका टेकडावर वसले आहे. हे मंदिर व वणीचे सप्तशृंगी मंदिर समोरासमोर असल्याचे दिसते. अग्नि मंदिर, गणेश मंदिरातील गणपतीची शिळा व बारागाड्या ओढणाऱ्या गणेशाची सुंदर मूर्ती पाहून मरीमाता मंदिराकडे जायचे तेथून पुन्हा निगळगल्ली, बंदावणे गल्ली व माळी गल्लीतून हनुमान मंदिर व शेजारचे खंडोबा मंदिर पहायचे. हनुमान मंदिराशेजारी पूर्वी तालीम होती. ती आता नाही. मंदिरातून तालमीत जाणारा दरवाजा मात्र अजूनही तालमीची आठवण करून देतो. मंदिरातील पुजेचा मान असलेल्या यमुनाबाई पोटींदे या आजीबाई येणाऱ्या जाणाऱ्याला शुभआशीर्वाद देताना दिसतात. त्यानंतर दुर्गामाता मंदिर, सातपूरचा बाजार, बाजारामागील सप्तशृंगीचे छोटेखानी मंदिर, राममंदिर व पूर्वी घाटावर असलेले महादेव मंदिर दगडी बांधणीचे आहे. नंदिनीला पूर्वी सुंदर घाट होता. याच घाटावर महादेव मंदिर होते. येथे पूर्वी दशक्रियाविधी देखील व्हायचे. मात्र आता नंदिनीचा नासर्डी नाला झाल्याने घाट हरविला आहे. महादेव मंदिर पाहून नंदिनी अनुभवली की पूर्वी नंदिनी किती सुंदर असेल याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहाते. १९५० पर्यंत सातपूरचे ग्रामस्थ नंदिनीचे पाणी पिण्यासाठी वापरायचे, असे शांताराम निगळ सांगतात. जवळच बंद पडलेली शिवटॉकीज आहे. तेथून भवानी मातेच्या मंदिरात जाता येते. हे मंदिर राजर्षी शाहू महाराज विद्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच आहे. येथे देवीची चिरा आहे तर मंदिराबाहेर एका कोपऱ्यात अनेक वीरगळी पहायला मिळतात. तेथून आई गडदवणी माता मंदिर व पीरबाबांचे ठाणेपाहून सातपूर रस्त्यातील वेताळ मंदिरातील लाकडी मुखवटे सातपूर गावात पूर्वी बोहाड्यांच्या सोंगांचा उत्सव होत असल्याचा इतिहास सांगतात. बोहाडे आता होत नाहीत. मात्र सातवाहनांनी याच गावातून सुरू केलेला गुढीपाडवा उत्सव ग्रामस्थ आजही जल्लोषात साजरा करतात. सातपूरकर दरवर्षी गुढीपाडव्याला भवानी मातेचा उत्सव व बारागाड्या ओढण्याचा अनोखा सोहळा साजरा करतात. बारागाड्या ओढणाऱ्याला गणेशा म्हटले जाते. मानपान ठरलेल्या कुटुंबातील पुरूषाला म्हणजेच गणेशाला साडी, चोळी, पीतांबर फेटा हातात तलवार अशी पारंपरीक वेशभूषा केली जाते. त्यानंतर गणेशाला गावातून मिरवले जाते व दारोदारी सुवासिनी गणेशाचे औक्षण करतात. सर्व मंदिरांमध्ये गणेशा दर्शन देवतांचे पूजन करीत सप्तशृंगी माता मंदिरातून गणेशा बारागाड्या ओढण्याच्या ठिकाणी येतो. गणेशा बारागाड्यांना प्रदक्षिणा घालतो व बारागाड्या ओढतो. गणेशाची मिरवणूक गावातील पीराला नेवैद्य दाखवून संपते. बारागाड्यांचा सोहळा, पोळा, होळी व निवृत्ती महाराजांची पालखी असे सातपूरचे मुख्य सोहळ्यांचा मानपान ग्रामस्थ एकत्रित येऊन ठरवितात. निगळ, घाटोळ, बंदावणे, भंदुरे, मौले आदी कुटुंबांचा व ग्रामस्थांचा गावातील उत्सवांमधील सहभाग सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवितो, असे डॉ. झुंबर भंदुरे व शांताराम निगळ सांगतात.
सातपूरमध्ये १९४६ पर्यंत इंग्रजांची निग्रोंच्या पलटनीचा कॅम्प होता. याच्या खाणाखुणा अजूनही सातपूरमधील पपया नर्सरी चौकात इंग्रजांनी बांधलेल्या बराकीच्या माध्यमातून पहायला मिळतात. या बराकींचा आता कार्यालयासाठी खुबीने वापर केलेला दिसतो. हा कॅम्प त्यानंतर देवळालीत वसला. त्यानंतर १९६१ मध्ये सातपूर औद्योगिक वसाहत आली अन् सातपूरचे गावपण शहराकडे वळले. मात्र सातपूरने वेगवेगळ्या उत्सव आणि सुप्तगुणांतून दोन हजार वर्षांपासूनचा जपलेला इतिहास थक्क करतो. म्हणूनच सातवाहनांचे सातपूर पाहताना दोन हजार वर्ष मागे गेल्यासारखे वाटायला लागते. असं काही सातपूरमध्ये अनुभवयाला मिळेल, ही कल्पना मात्र नक्कीच कोणी केली नसणार!
NASIK MURUGAN TEMPLE
Panchavati Murugan
Before forming an association of Nagarathars in Mumbai, the Panguni Uttaram Festival Committee was formed in 1974 by 12 Chettiar families living in Mumbai due to their devotion to Panchavati Karthikeyan.
The Panguni Uthiram festival is being conducted by Mumbai Nagarathars since 1975, the Thaipusam since 1997, and the Vaikasi Visakham since 2007, with full enthusiasm and full devotion, in collaboration with the local people.
It should be kept in mind that this ancient temple, was founded in the year 1865 by one of the Nagarathars from Mumbai. Now (in 2022), the temple is 157 years old.
The Nagarathars of Mumbai have been making all the arrangements for all the festivals by going one or two days in advance. Also on many occasions Mumbai Nagarathars separately go to Nasik to offer prayers, appeal and worship Panchavati Murugan.
The Nagarathar families of Mumbai are emotionally attached to Panchavati Murugan and their affection is revealed as many of their male children have been named as “Karthik”.
Even during the 3-day Karthikai Purnima festival celebrated by the Marathas in the temple, the nagarathars of Mumbai have been a providing great support to Kasi Nattukottai Nagara Chatram Committee Members. During this festival, it attracts lakhs of devotees to the temple.
So far 4 times Kumbabisegam of the temple have been performed i.e. 1972, 1992, 2004, 2010, and in all of these Mumbai Nagarathars actively participated.
Every year we are celebrating Vel Pooja by bringing the Vel from Nasik Murugan Temple. The vel was donated by Mumbai Nagarathars. Mumbai Nagarathars also made Silver Vaganam for Pillaiyar and Silver Kavasam for Urshava Moorthy, Ganapathy and Murugar.
Temple Location:
SHRI KARTHIK SWAMI MANDIR
Panchavati, Nashik,
Maharashtra 422003
Location Map
नासिक कि नाशिक
प्रत्येक गावाला किंवा शहराला त्याचा एक इतिहास असतो तसेच त्या गावाला किंवा शहराला त्याचे मूळ नाव देखील असते. 'नासिक शहर' देखील असेच प्राचीन आहे. मुळात सध्या सगळे लोकं 'नासिक' या शहराच्या नावाचा उल्लेख हा 'नाशिक' असा करतात परंतु या शहराचे मूळ नाव 'नासिक' असेच आहे.
दक्षिणेकडची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'गोदावरी नदीचा' उगम हा त्र्यंबक गावाला लागून असलेल्या 'ब्रम्हगिरी' पर्वतावर होतो. 'नासिक' शहरात शिरताना गोदावरी नदीचे पात्र फार विस्तारलेले दिसते. मुळात 'नासिक' शहर हे भारतातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांंपैकी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.
प्राचीन काळामध्ये 'नासिक' शहराचे उल्लेख हे नासिक्य, जनस्थान, त्रिकंटक, तसेच पद्मनगर असे देखील आढळून येतात. रामायणामध्ये आलेल्या उल्लेखानुसार दंडकाराण्यातील 'जनस्थान' म्हणजेच 'नासिक'. 'नासिक' मधील 'पंचवटी' म्हणजे पाच ऋषीकुमारांचे प्रतिक असून हे शापित ऋषिकुमार प्रभू रामांच्या पावनस्पर्शाने मुक्त झाल्याचे मानतात अशी एक कथा आहे. राम, लक्ष्मण, सीता गोदावरीच्या तीरावर जनस्थानामध्ये पंचवटी येथे पर्णकुटी बांधून राहिले होते ते ठिकाण म्हणजेच 'नासिक'.
रामाशी विवाह करण्याची अभिलाषा धरून आलेल्या शुर्पणखेचे कान आणि नासिका म्हणजे नाक, लक्ष्मणाने तलवारीने छाटून टाकले ते इथेच. म्हणून या स्थानाला 'नासिक' म्हणू लागले. अशी एक उपपत्ती आपल्याला पाहायला मिळते. दुसरी उपपत्ती जी आहे ती अशी गोदावरीच्या तीरावरील नऊ टेकड्यांवर हे गाव वसले म्हणून ते 'नवशिख' पुढे त्याचा अपभ्रंश 'नाशिक' या नऊ टेकड्या आपल्याला नासिक शहरात आजही पाहायला मिळतात. १) जुनी गढी २) नवी गढी ३) जोगवाडा टेक ४) पठाणपुरा टेक ५) म्हसरूळ टेक ६) डिंगरआळी टेक ७) सोनार अळी टेक ८) गणपती डोंगर ९) चित्रघंटा टेक.
कृतेत पद्मनगरं त्रेतयांंतू त्रिकंटकं |
द्वापारातु जनस्थान कलौ नासिक मुच्यते |
हा श्लोक पद्मपुराणातील असून प्रत्येक युगातील नासिकच्या नावाची माहिती आपल्याला यामध्ये मिळते. म्हणजेच पद्मपुराण जेव्हा लिहिले गेले त्याच्यापूर्वीपासूनच 'नासिक' हा उल्लेख सापडतो. कारण अजून एक पद्मपुरणात जो उल्लेख सापडतो तो असा:-
कशी पुरी च केदारी महाकलोथ नासिकम् |
त्र्यंबकं च महाक्षेत्रंं पंचदीपा इमे भुवि |
'नासिक' शहराचा जो प्राचीन इतिहास उपलब्ध आहे त्यामध्ये इ.स. पूर्व २ ऱ्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात 'सातवाहनांची' सत्ता उदयास आली त्याच्याही आधी 'नासिक' हे शहर संपूर्ण भारतात माहिती होते. इ.स. पूर्व ५ व्या / ४ थ्या शतकात निर्माण झालेल्या वाड्.मयातून नासिकचा उल्लेख हा 'नासिक्य' असा आलेला आहे. कौटिल्याने देखील 'नासिकचा' उल्लेख हा 'नासिक्य' केलेला आहे. कात्यायनाच्या 'वृत्तीकांत' या ग्रंथात इ.स.पूर्व २५० मध्ये 'नासिक्य' हाच येतो.
नासिक आणि बौद्धधर्म यांचा संबंध हा प्राचीन काळापासून आपल्याला दिसून येतो. 'महामायुरी' या महत्वाच्या ग्रंथात 'नासिक' येथे सुंदरयक्ष असल्याचा उल्लेख आपल्याला मिळतो. याच कालखंडामध्ये नासिक येथे संपूर्ण नासिक मध्ये प्रसिद्ध असलेली 'त्रिरष्मी लेणी' जिला लोकं पांडव लेणी संबोधतात त्या कोरल्या गेल्या. इ.स. १५० मध्ये प्रसिद्ध खगोलतत्ववेत्ता टाॅलेमी याने 'नासिक' शहराची नोंद हि 'धर्मपीठ' म्हणून केलेली आहे.
पतंजली याच्या महाभाष्य या ग्रंथात 'नासिकचा' उल्लेख येतो. जैन परंपरेनुसार जैनांचे आठवे तीर्थंकर 'चंद्रप्रभ' यांनी 'नासिक' येथे कुंतीविहार नावाचे मंदिर बांधले. हि नोंद इ.स. १४ व्या शतकातील 'जीनप्रभूसूरींच्या' 'विविधतीर्थकल्प' या ग्रंथामध्ये मिळते.
महानुभाव पंथाचे संस्थापक 'चक्रधर स्वामी' 'नासिक' मध्ये काही काळ फिरल्याचे संदर्भ हे यांच्या 'स्थानपोथी' या महत्वाच्या ग्रंथात मिळतात. स्वत: चक्रधर स्वामी हे नासिक येथे पंचवटी येथे वास्तव्यास होते. या काळात त्यांनी रामनाथ, महालक्ष्मी, विनायक आदित्य, कपालेश्वर, या ठिकाणी भेटी दिल्या असे उल्लेख आहेत. नंतर ते गोवर्धन, त्र्यंबक, अंजनेरी, या ठिकाणी गेले आणि परत 'नासिक' येथे आले आणि 'नासिक' मधून बीड येथे ते निघाले असे उल्लेख आपल्याला मिळतात.
इ.स, १३४७ पर्यंत 'नासिक' यादवांच्या अधिपत्याखाली होते. त्यानंतर इ.स. १४९० सालापर्यंत येथे 'बहामनी' सत्तेने निर्विवाद वर्चस्व राखले. तेव्हा देखील उल्लेख 'नासिक' असाच सापडतो. इ.स. १४९० सालानंतर बहामनी सत्तेची शकले उडाली त्यानंतर 'नासिक' हे शहर 'अहमदनगरच्या निजामशहा' याच्या ताब्यात इ.स. १६३६ पर्यंत होते. इ.स. १६४४ मध्ये 'समर्थ रामदास स्वामी' पंचवटी येथील रामउपासकाला लिहिलेल्या पत्रामध्ये नासिकचा उल्लेख हा 'जनस्थान' असा करतात तो श्लोक पुढीलप्रमाणे:-
जनस्थान गोदातटी | परमपावन पंचवटी ||
येथे घडली कृपादृष्टी | रघुत्तमरायाची ||
शिवाजी महाराजांच्या काळात देखील 'नासिक' हे दिसून येते. दक्षिणेची काशी असलेल्या 'नासिक' शहराचे नाव मोगल बादशहा औरंगजेब याने 'गुलशनाबाद' असे केले. इ.स. १७६० ते १८१८ पर्यंत येथे मराठ्यांच्या राज्यात आपल्याला 'नासिक' हाच मूळ उल्लेख मिळतो. इ.स. १८१८ नंतर 'नासिक' शहरावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला तेव्हा देखील 'नासिक' हाच उल्लेख आपल्याला मिळतो.
इ.स. १८७० साली इंग्रजांनी 'नासिक' शहराला जिल्ह्याचा दर्जा दिला आणि जे गॅॅझेटीयर काढले त्याचे नाव देखील 'बॉम्बे प्रेसिडेंसी नासिक डिस्ट्रीक्ट गॅॅझेटीयर' असे ठेवले. एकंदरीत सगळे उल्लेख संदर्भ पहिले तर मूळ नाव हे 'नाशिक' असे नसून 'नासिक' आहे हे सिद्ध होते.
संदर्भग्रंथ:-
१) नासिक दर्शन:- पुरातत्व व वास्तूसंग्रहालये विभाग, महाराष्ट्र शासन.
२) इतिहास खंड १:- आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण:- संपादक डॉ. रा.श्री.मोरवंचीकर.
३) तपोभूमी नाशिक:- रमेश पडवळ
४) Bombay Presidency Nasik District Gazeteer:- 1883.
5) भारताचे संस्कृतीवैभव:- डॉ. शोभना गोखले
६) नासिक जिल्ह्याचे वर्णन:- दामोदर गणेश भालेराव आणि विठ्ठल खंडेराव क्षीरसागर, १९२४
७) सातवाहन नृपती आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख.:- वा. वि. मिराशी, १९७९
८) Cave Temples of India:- James Burgess and James Ferguson, 1870
९) दक्षिण काशी पैठण:- रा.श्री. मोरवंचीकर, १९८५
१०) महाराष्ट्र ज्ञानकोष:- श्री. व्यं. केतकर, १९२५
११) नाशिक दर्शन:- भारतीय इतिहास संकलन समिती, १९९१
१२) स्थानपोथी: एक पुरातत्वीय अभ्यास:- डॉ अरुणचंद्र पाठक
- अनुराग वैद्य
नाशिक (नासिक) (Nashik)
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातन स्थळ. ते गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर वसले असून ते नाशिक जिल्ह्याचे ठाणे आहे. नाशिक शहराला सु. २५०० वर्षांचा इतिहास आहे. संस्कृत महर्षी पतंजली यांच्या महाभाष्य या प्राचीन ग्रंथात ‘नासिक्यʼ असा उल्लेख आढळून येतो, तेच गाव म्हणजे नासिक होय. तदनंतर अनेक जैन, बौद्ध आणि हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये नासिकचा उल्लेख शहर, देश अथवा जनपद असा येतो. येथील कुंभारवाडा किंवा मातीची गढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात १९५०-५१ साली ह. धी. सांकलिया यांनी डेक्कन कॉलेज, पुणे ह्यांच्यामार्फत उत्खनन काम हाती घेतले. उत्खननाच्या आधी भगवानलाल इंद्रजी आणि एच. कझिन्स ह्यांनी सदर ठिकाणाचे गवेषण केले होते. शहरापासून १५ किमी. दक्षिण पश्चिमेस गंगावाडी येथे दगडी हत्यारे आढळून आली होती. त्याशिवाय उत्खननात एकूण पाच स्तरातून विविध कालखंडाचे पुरावे सापडले. पहिला कालखंड पुराश्मयुग, त्यानंतर ताम्रपाषाण युग, प्रारंभिक ऐतिहासिक कालखंड, इंडो-रोमन कालखंड आणि मोगल-मराठा कालखंड. नासिकमध्ये झालेल्या उत्खननात जोर्वे संस्कृतीचे अवशेष ऐतिहासिक युगाच्या आधीच्या स्तरात सापडल्याने त्याचा कालखंड काढणे सोपे झाले आणि ही ताम्रापाषणयुगीन संस्कृती नव्याने उजेडात आली. ताम्रापाषाणयुगीन संस्कृती बरोबरच प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे स्थळ आहे.

प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडाचे मिळालेले अवशेष हे दोन काळातील होते. एक कालखंड इ. स. पू. २०० ते इ. स. ५०, तर दुसरा इंडो-रोमन कालखंड इ. स. ५० ते इ.स. २००. पहिला कालखंड सुद्धा दोन भागांमध्ये विभागला गेला होता. पहिल्या कालखंडामध्ये पोलादी निळसर रंगाची चमक (एन.बी.पी.डब्ल्यू) असलेली अशी भांडी, काळी आणि तांबडी मृद्भांडी, जाड काठ असलेली तांबड्या रंगाची मृद्भांडी अशा प्रकारचे विविध मृद्भांड्यांचे पुरावे मिळाले. त्या काळातील घरे ही मातीची बांधलेली होती, ज्यांची जमीन ही हिरव्या रंगाच्या मुरुमाचा वापर करून सारवलेली होती. दाराची लाकडी चौकट खोबणीत बसवून लाकडी दारे लोखंडी बिजागऱ्यांनी पक्की करीत. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी कूपाची सोय करण्यात आलेली होती. घराचे छत सुद्धा लाकडाचे बनलेले होते. मोठ्या आकारचे खिळे सदर उत्खननातून समोर आले. पहिल्याच कालखंडाच्या दुसऱ्या भागात साच्यात ओतून बनवलेली कोणताही लेख नसलेली अशी लेखरहित तांब्याची टंकित नाणी सुद्धा आढळली आहेत. ह्याच बरोबर शंखापासून तयार केलेल्या बांगड्या, गळ्यातले दागिने आढळून आले.
ह्या कालखंडानंतर वरच्या स्तरावर इंडो-रोमन व्यापार काळातील महत्त्वाचे पुरावे होते. त्या काळात होत असणाऱ्या व्यापारामुळे रोमन बनावटीच्या अनेक वस्तू येथील लोकांच्या वापरात आलेल्या आढळून आल्या. त्यामधे अर्चनाकुंडे आणि अनेक रोमन बनावटीची मृद्भांडी आढळून आली. यामध्ये लाल तकाकीयुक्त (Red polished ware), काळ्या रंगाची रूलेटेड मृद्भांडी (Rouletted ware), लाल रंगाची सुबक बनावटीची आणि चाकावर घडवलेली, मेगारॉन (Megaron ware) मृद्भांडी ज्यांत प्रामुख्याने थाळ्या आणि वाडगे आढळून आले. ह्या काळातील घरे ही पक्क्या भाजलेल्या विटांची, लाकडी छप्पर असलेली असावीत. विटांचा आकारही मोठा होता. पश्चिमी क्षत्रप राजा नहपान आणि सातवाहन कालखंडाशी जुळणारा हा कालखंड असावा, असा अंदाज सांकलिया ह्यांनी मांडला. काही मातीच्या भांड्यांवर ब्राह्मी लिपीतील अक्षरे आढळून आली. नासिक शहरात असलेली पांडव लेणी ही सातवाहन काळाशी निगडित असल्याचे पुरावे लेणीमध्ये असलेल्या लेखांमुळे समोर आलेले आहेत.
ह्या दोन्ही कालखंडांत लोह आणि तांबे ह्या धातूंचा वापर विविध प्रकारची हत्यारे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झालेला आढळून येतो. हत्यारे, मृद्भांडी ह्यांच्याबरोबरच मातीची खेळणी, काही आकृत्या, तसेच काही कमी मौल्यवान दगडांपासून बनवलेले विविध अलंकार आढळून आले. ह्या अवशेषांवरून हे शहर प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडातील एक महत्त्वाचे असे सामाजिक, आर्थिक केंद्र असल्याचे लक्षात येते.
संदर्भ :
- Ghosh, A. Ed., An Encyclopedia of Indian Archaeology, Vol. 2, New Delhi, 1989.
- Sankalia, H. D. & Deo, S. B. Report on the Excavations at Nasik and Jorwe (1950-51), Deccan college, Pune, 1955.
- देव, शांताराम भालचंद्र, महाराष्ट्रातील उत्खनने, माहिती आणि प्रक्षेपण मंत्रालय, प्रकाशन विभाग, भारत सरकार, मुंबई, १९६१.
नाशिक(
उच्चार (सहाय्य·माहिती) (प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप नाशक) हे महाराष्ट्राच्या
उत्तर भागातील शहर आहे. नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या
शहरांपैकी एक आहे. हे ऑटोमोबाईल हब मधील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे.
नाशिक हे महाराष्ट्रातील चौथे मोठे शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या शहरात नाशिक विभाग, नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहे, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिमेस ३५किमी अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा व्हॅली' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (य.च.म.मु.वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी अँड इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा शहराचा एक नवीन विभाग वसवला आहे. मुंबई व पुण्याप्रमाणेच येथे नाशिक शहर विकास प्राधिकरण स्थापन झालेले आहे.
पंचवटी हा सुद्धा नाशिकचा एक भाग आहे. नाशिकमधील अशी धार्मिक स्थळे पाहिल्याबरोबर माणसाला पुरातन काळाचे महत्त्व कळते. नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. गोदावरी ही नदी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. नाशिकमधील गोदाघाट प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे. पेशवे काळामध्ये ही या शहराला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. तांब्या पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक हे शहर विशेष प्रसिद्ध आहे. शहराला प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाची दीर्घ परंपरा लाभलेली आहे.
भूगोल
'नाशिक' जिल्हा दख्खन पठारावरील, सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील जिल्हा आहे. या जिल्ह्यात पश्चिमवाहिनी तापी व पूर्ववाहिनी गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यांचा भाग येत असल्याने या जिल्ह्याच्या उत्तरेस दख्खन पठाराच्या भूस्तररचनेत महत्त्वपूर्ण बदल होतात. सह्याद्रीची प्रमुख रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागातून दक्षिणोत्तर दिशेने जाते व या रांगेच्या तीन शाखा या जिल्ह्यात पश्चिम–पूर्व दिशेने जातात. अगदी उत्तर भागात पश्चिमेस १,३०० मी. पासून पूर्वेस ६५० मी. पर्यंत उंचीची सेलबारी डोंगररांग असून, तिच्यातील मांगीतुंगी डोंगराची उंची १,३३१ मी. पर्यंत आहे. त्यांच्या पूर्वेस सेलबारी व हिंदबारी खिंडी व थेरमाळ आणि गाळणा किल्ले आहेत. गाळण्याच्या टापूत दक्षिणोत्तर रस्त्यावर खिंड आहे. याच्या दक्षिणेस १,६१३ मी. पर्यंत उंचीची घोलबारी डोंगररांग आहे.या रांगेतच घोलबारी खिंड व साल्हेर किल्ला आहे. या रांगेच्या दक्षिणेस जिल्ह्याच्या मध्यातून जाऊन तापी व गोदावरी यांची खोरी अलग करणारी सातमाळा किंवा चांदवड वा अजिंठा डोंगररांग आहे. ही रांग प्रथम पूर्वेस, त्यानंतर आग्नेयीस व शेवटी ईशान्येस पसरते. तिची सरासरी उंची १,१०० ते १,३५० मी. असून धोडप, सप्तशृंगीसारखी काही शिखरे १,४०० मीटर पेक्षा उंच आहेत. अचल व जावाता हे किल्ले या रांगेमध्ये असून डोंगरमाथे अरुंद व सपाट आहेत. या रांगेच्या दक्षिणेकडील छोट्या रांगेत, आलंदी व बाणगंगा नद्यांदरम्यान रामशेज डोंगर आहे. त्याच्या पूर्वेस एका शंकु–टेकडीत चांभार लेणी नावाची जैन लेणी आहेत. सातमाळेच्या दक्षिणेस त्रिंबक–अंजनेरी डोंगररांग असून, भास्करगडाच्या पूर्वेस हरीश किल्ला आहेआणखी पूर्वेस तीन अलग टेकड्या आहेत, त्यांस त्रिरश्मी म्हणतात. त्यांतील अगदी पूर्वेची टेकडी त्रिशीर्ष नावाची असून तेथे पांडव लेणी आहेत.
त्रिंबक डोंगररांगेतच गंगाद्वार येथे गोदावरीचा उगम आहे. डोंगरपायथ्याशी त्र्यंबकेश्वराचे मंदिर आहे. अंजनेरी डोंगररांग बरीच उंच व खडकाळ आहे. त्रिशूळ ही त्या रांगेची शाखा विशेष प्रसिद्ध आहे.तिच्या पूर्व भागातच घारगड व शिव डोंगर आणि बहुला किल्ला आहेत. या डोंगरांतील एका खिंडीतून मुंबई–आग्रा महामार्ग जातो. जिल्ह्याच्या आणि इगतपुरी तालुक्याच्या अगदी दक्षिण टोकाशी पश्चिम–पूर्व पसरणाऱ्या उपशाखेमध्येच कळसूबाई (१,६४६ मीटर) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे.या रांगेत १,५०० मी. पेक्षा उंच अशी अनेक शिखरे आहेत. कळसूबाईच्या उत्तरेस इगतपुरीजवळच्या खिंडीवर झुकलेला एक प्रचंड कडा आहे. या डोंगराळ प्रदेशात मदनगड–बितनगड, अलंग–कुलंग, रौलिया–जौलिया, अंकाई–टंकाई, औंढा–पट्टा, साल्हेर–मुल्हेर, मंगिया–तुंगिया, इ. अनेक जोडकिल्ले मोक्याच्या जागी बांधलेले आढळतात. जिल्ह्यात सुमारे ३८ डोंगरी किल्ले असून त्यांपैकी २३ सह्याद्रीत आणि १५ सातमाळा रांगेत आहेत. सह्याद्रीच्या पश्चिमेस वाहणाऱ्या, तापीच्या खोऱ्यातील व गोदावरी खोऱ्यातील नद्या असे नद्यांचे तीन प्रमुख भाग आहेत. कोकणात किंवा सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरून वाहणाऱ्या नद्यांत चोंदी, कावेरी, सासू किंवा तान, मान किंवा बामती, नार, पार, बारीक, दमणगंगा, वाल, वैतरणा व भीमा या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी काही नद्या जिल्ह्यांच्या किंवा राज्याच्या सीमेवरून काही अंतर वाहतात. त्या तीव्र उताराच्या आणि बऱ्याच लहान आहेत. वैतरणा नदीने दारणेच्या खोऱ्यात नदी अपहरण केले असल्याची शक्यता आहे. तापीच्या खोऱ्यातून ईशान्य दिशेस वाहणाऱ्या नद्यांत गिरणा व बोरी या नद्या प्रमुख आहेत व त्या स्वतंत्रपणे तापीस मिळतात. गिरणा नदी सह्याद्रीमध्ये हातगडपासून ८ किमी. नैऋत्येस, चेराई गावाच्या दक्षिणेस उगम पावते व कळवण, सटाणा व मालेगाव तालुक्यांतून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात शिरते. नासिक जिल्ह्यात गिरणेस तांबडी, पुनंद, आराम, मोसम व पांझण या प्रमुख उपनद्या मिळतात. मन्याड ही गिरणेची उपनदी या जिल्ह्यात उगम पावते आणि गिरणेस जळगाव जिल्ह्यात मिळते. पांझण आणि मन्याड या खोल, अरुंद दऱ्यांतून व उंच दरडींमधून वाहत असल्यामुळे जलसिंचनास फारशा उपयुक्त नाहीत; परंतु गिरणा व तिच्या बाकीच्या उपनद्या मात्र त्या दृष्टीने चांगल्या उपयोगी पडतात. या जिल्ह्यात गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वांत मोठी नदी, नासिकपासून जवळच गंगाद्वार (त्र्यंबकेश्वर) येथे उगम पावते. तिला १४ कि. मी.वर किकवी मिळते. काश्यपी (कास)–गोदावरी संगमापासून जवळच गंगापूर धरण बांधले आहे व तेथून दहा किमी. अंतरावर नासिक शहर आहे. जलालपूरजवळ आलंदी नदी गोदावरीस मिळाल्यानंतर काही अंतरावर गोदावरी अरुंद, खडकाळ पात्रातून जाऊन सु.१० मी.खोल उडी घेते व तोच दूधस्थळी धबधबा होय. नासिक शहरात प्रवेश करण्यापूर्वी ती सु. दोन मी.ची छोटीशी उडी घेते.तिच्या काठी अनेक देवळे असून पात्रात अनेक कुंडले बांधलेली आहेत. नासिक व निफाड या दोन तालुक्यांतील गोदावरीचा ९६ किमी. प्रवाह या जिल्ह्यातून वाहतो. दारणा ही गोदावरीची या जिल्ह्यातील प्रमुख उपनदी होय. ती इगतपुरीच्या आग्नेयीस १३ किमी. वर सह्याद्रीमध्ये उगम पावते. दारणेवर नांदगावजवळ धरण बांधण्यात आले आहे व त्यामुळे लेक बीले हा जलाशय निर्माण झाला आहे. दारणेस वाकी, उंदुलोह व वालदेवी या प्रमुख उपनद्या मिळतात व त्यांसह दारणा निफाड तालुक्यात गोदावरीस मिळते. या पूर्ववाहिनी नद्या बऱ्याच उथळ असून वर्षातून सहा ते आठ महिने कोरड्या असतात. दारणेशिवाय गोदावरीस या जिल्ह्यात देव, झाम, बाणगंगा, काडवा व गुई या प्रमुख नद्या मिळतात. गोदावरी व तिच्या उपनद्या यांचा जिल्ह्याला सिंचनाच्या दृष्टीने बराच उपयोग होतो.
नाशिक समुद्र सपाटीपासून ६०० मीटर (२,००० फूट) उंचीवर आहे. गोदावरी नदीचा उगम नाशिकपासून २४ कि.मी. (१५ मैल) त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर झाला असून ती नाशिकच्या जुन्या निवासी भागातून शहराच्या उत्तर सीमेलगत वाहते. कारखान्यातील निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे नदी खूप प्रमाणात दूषित झाली आहे. गोदावरीव्यतिरिक्त वैतरणा, भीमा, गिरणा, कश्यपी, दारणा इत्यादी महत्त्वाच्या नद्या नासिकमधून वाहतात. ज्वालामुखीच्या उद्रेकापासून निर्माण झालेल्या दख्खन पठाराच्या पश्चिम काठावर नासिक वसलेले आहे. संपूर्ण जिल्ह्यात, चुनखडी व कंकर प्रत्यक्षपणे आढळतात. जळगाव आणि औरंगाबाद नाशिकच्या पूर्वेला आहेत. ठाणे व गुजरात भाग नाशिकच्या पश्चिमेस आहेत, तर अहमदनगर दक्षिणेला आहे. येथील काळी माती शेतीसाठी अनुकूल आहे. त्र्यंबकेश्वर जेथे गोदावरी नदी उगम पावते, नासिक शहरापासून ३० कि.मी. (१९ मैल) अंतरावर आहे. शहराचे एकूण जमीन क्षेत्र २५९,१३ किमी२(१००.०५ चौरस मैल) असून महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश व पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रदेशांनंतर तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. नाशिक शहराच्या महानगर पालिकेमध्ये ६ विभाग आहेत.
नाशिक शहरात पंचवटी, भद्रकाली, तिवंधा, पाथर्डी, अंबड़, सातपूर, द्वारका, आडगाव, सिडको, नवीन नाशिक, विल्होळी, मेरी, म्हसरूळ, जुने नाशिक, महात्मा नगर, कॉलेज रोड, गंगापूर रोड, इंदिरानगर, नाशिकरोड, जेलरोड, मुंबईनाका, बेळगांव, उपनगर, इत्यादी प्रमुख उपनगरे आहेत.
नावाची व्युत्पत्ती
शहराच्या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. या महाकाव्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले होते किंवा कापले आहे. त्यामुळे या जागेचे किंवा या गावाचे नाव 'नाशिक' असे पडले आहे किंवा पाडले गेले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने ते बदलून नाशिक केले आहे.नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्या मधून वाहते म्हणनु त्यास "नव शिखां"असे म्हणतात.शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून 'नव शिखा' नगरी वरून नाशिक असे नाव झाले. नाशिक या शहराला प्राचीन आणि पौराणिक अशी परंपरा लाभलेली आहे. प्राचीन संस्कृतीचे केंद्र एक धर्मपीठ म्हणून या शहराला वेगळी ओळख आहे. बौद्ध लेणी व जैन लेणी याच शहराच्या परिसरामध्ये आहे. नाशिकपासून जवळच २८ किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. या भागाला वेगळी धार्मिक परंपरा लाभलेली आहे.
पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. 'जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद', नासिक, आणि विद्यमान नाशिक' अशी पाच नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. महाकवी कालिदास व भवभूती यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. राम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे.
भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली त्रिरश्मी लेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात.
ऐतिहासिक कालखंड
नाशिकचा प्राचीन इतिहास (राजकीय)
नाशिक परिसराला दक्षिण भारतातील आर्यसंस्कृती प्रचारातील आरंभस्तंभ मानले जाते. गौतम ऋषींनी ज्यावेळेस गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला, त्यावेळेस ते येथील रहिवासी होते. सातवाहन साम्राज्य |सातवाहन] काळात नाशिकला फार महत्त्व होते. इ.स. १५० मध्ये भारतात आलेल्या टॉलेमी या इजिप्शियन प्रवाशाने नाशिक धर्मपीठ असल्याचा उल्लेख केला आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या पूर्वार्धात सातवाहन व शत्रप यांच्यात संघर्ष झाला. तो गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळापर्यंत चालू होता.
१ इ.स.१०५-१०६ च्या दरम्यान नहपान या क्षत्रपाने सातवाहन राज्यकर्त्यांना हुसकावून लावले.
२ इ.स १२४-१२५ च्या दरम्यान नहपानाचा पराभव करून त्याचा समूळ नाश केला.नहपानाच्या काळात गोवर्धन हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते.
३ इ.स ४५-४६ च्या काळात शक-सातवाहन यांच्यात संघर्ष झाला.
४ इ.स ८०-१२५ हा क्षत्रप वर्चस्वाचा कालखंड होता. त्याचप्रमाणे
५ इ.स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता. याच वेळेस आभीर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते. आभीर हे या प्रदेशातील गवळी होते. अंजनेरी ही त्यावेळची राजधानी होती. प्रारंभी ती क्षत्रपांची होती.
६ इ.स.३२१ ते ३८४ पर्यंत मौर्य साम्राज्याचे या भागावर वर्चस्व होते. त्यानंतर आभिरांच्या हाती सत्ता गेली.
सहाव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांनी हा प्रदेश हस्तगत केला. त्यानंतर राठोडांची सत्ता आली. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मयुरखंडीला नाशिकची राजधानी बनविले. नवव्या व दहाव्या शतकापर्यंत हा प्रदेश राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली होता. यादव वंशाच्या राज्य स्थापनेनंतर त्यांनी देवगिरी किल्ला ही राजधानी केली. ७ इ.स १३१८ पर्यंत यादव सत्तेवर होते. ८ इ.स. १५३० मध्ये नाशिक बहामनी सुलतानाच्या ताब्यात गेले आहे. सोळाव्या शतकापर्यंत हा भाग अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. सतराव्या शतकात हा भाग मोगल राजवटीत होता. मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले. ९ इ.स.१७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला आहे. १० इ.स.१८१५ ते १८१७ च्या काळात इंग्रजांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले.[१]
सातवाहन राजवंश १) सिमुक राजवंश. २) कृष्ण राजवंश. ३) सातकर्णी १ राजवंश. ४) वेदश्री राजवंश. ५) शक्तीश्री राजवंश. ६) पूर्णोत्संग राजवंश. ७) स्कन्द्स्भि राजवंश. ८) २रा सातकर्ण राजवंश. ९) लंबोदर राजवंश. १०) आपीलक राजवंश. ११) मेघस्वाती राजवंश. १२) स्वाती राजवंश. १३) स्कन्द्स्वति राजवंश. १४) मृगेंद्र राजवंश. १५) कुंतल राजवंश. १६) स्वतीवर्ण राजवंश. १७) प्रथम पुलोमावी राजवंश. १८) अरिष्ठ्यकर्ण राजवंश. १९) हाल राजवंश. २०) मंतलका राजवंश. २१) पुरिंद्रसेन राजवंश. २२) सुंदर सातकर्णी राजवंश. २३) चकोर राजवंश. २४) शिवस्वाती राजवंश. २५) गौतमीपुत्र सातकर्णी राजवंश. २६) वासिष्टीपुत्र सातकर्णी राजवंश. २७) वासिष्टीपुत्र द्वितीय पुलुमावी राजवंश. २८) गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी राजवंश. २९) माथारीपुत्र सक्सेन राजवंश. ३०) गौतमीपुत्र विजय सातकर्णी राजवंश. ३१) वासिष्टीपुत्र चंद्रस्वती राजवंश. ३२) तृतीय पुलोमावी राजवंश. [२]
यादव काळ पुढील प्रमाणे:-
तैलप तिसरा ह्या शेवटच्या चालुक्य राजाचा कलचुरी बिज्जाल याने पराभव करून ११५७ मध्ये नाशिकचा ताबा घेतला आहे.
इ.स.११७५ नंतर चालुक्याचे खानदेशचे मांडलिक सरदार यादव प्रभावी झाले आहे.व
त्यांनी भिल्लम यादव दुसरा यांच्या कालखंड पर्यंत देवगिरी ते नाशिक
राज्यविस्तार त्यावेळेस सिन्नर ही राजधानी होती.
सिन्नर- सिंदीनगर,सेउनुर,श्रीनगर, या नावानी ओळख होती.१२ व्या शतकापर्यंत
यादवांची राजधानी होती.
इ.स. १२९४ मध्ये दक्षिणेत अल्लाउदिन खिलजीच्या आक्रमन रामचंद्र यादवांच्या
देवगिरीवर झाले. त्यानंतर १३१०,१३११,१३१८,च्या लढाई नंतर यादवांचा पूर्ण
पाडाव होऊन देव्ग्री हिंदू राज्य संपुष्टात आले.
अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पाडाव करून नाशिकचा बराचसा प्रदेश काबीज केला.
खिलजी व मलिक कपूर यांच्या वीस वर्षांच्या राजवटीनंतर दिल्लीच्या
सुभेदाराच्या अखत्यारीतला हा प्रदेश बहामनी राजवटीत इ.स. १३४७-१४९० पर्यंत
होता.
इ.स.१४९०-१६३६ बहामनी सत्तेच्या पाडावानंतर नगरच्या निजामशाही सुल्तानात समाविष्ट झाला.
अहमदनगरच्या निजामशाही सत्तेनंतर हा प्रदेश औरंगजेबाच्या मोगल सुभेदारीत समाविष्ट झाला.[१][३]
मुस्लिम कालखंड पुढील प्रमाणे:-
इ.स.१२९७ अल्लाउदिन खिलजीच्या काळात त्याचा सेनापती उलुघखान याने नाशिकच्या बागलाण परिसरात स्वतःला राज्यकर्ता म्हणून घोषित केले.
इ.स.१३०६ रामदेवानाही देवगिरीच्या दिल्लीच्या सत्तेचे मांडलिक म्हणून राहील
म्हणून मान्य केले. व बागलाण प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला.
इ.स १३४७ हा प्रदेश बहामनी साम्राज्याचा दौलताबाद उपप्रांताच्या अखत्यारीत आले.
इ.स.१३६६मध्ये बागलाण प्रांताचा प्रमुख गोविंददेवाने महमद शहा बहामनी विरुद्ध मराठ्यांचे बंड घडवून आणले.
इ.स.१६०९मध्ये नाशिक प्रदेश मिया राजू ह्यांच्या नियंत्रणाखाली आला.
इ.स.१६३२पर्यंत मोगलांनी दख्खन, वऱ्हाड, खानदेश या प्रांतांसह नाशिकमध्ये मोगल साम्राज्याचा पाया पक्का केला.
इ.स.१६८२पर्यंत मोगलांनी बरेच विजय मिळवले.
शहजादा महमद आझम या अनुभवी सरदाराची नेमणूक बहादूरगड आणि गुलशनाबाद (नाशिक) येथेकेली.
इ.स.१६८८मध्ये मतबर खान नावाच्या बलाढ्य सरदाराची नेमणूक झाली.
इ.स.१६९६मध्ये मराठ्यांनी नाशिकच्या काही भागात अंमल बजावला.
इ.स.१७०७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाचे मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात
होता.यामध्ये झुल्फिकार खान, ममार खान, मतबर खान आदी अधिकारी
नाशिक-खानदेशवर नियुक्त होते.
शाहूंच्या सुटकेनंतर स्थिरस्थावर झाल्यावर शाहूंचे पेशवे बाळाजी
विश्वनाथांनी दिल्ली करारात मोगलांकडून दख्खनची चौथाई सरदेशमुखी मिळवली.
त्यात तत्कालीन नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाचाही समावेश होता.
बागलाण गलना भागात दाभाड्यांची पकड होती. इ.स.१७३१ च्या काळात पहिल्या बाजीरावचे नाशिक, पेठ, या भागांवर वर्चस्व होते.[४][५]
मराठा कालखंड पुढील प्रमाणे:-
इ.स.१७४७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.
इ.स.१७४७नंतर नाशिकवर मराठ्यांचा पूर्ण अंमल झाला.
सरदार नारोशंकर राजे बहादर ह्यांनी रामेश्वर मंदिर बांधून नारोशंकराची घंटा बांधली.
१७३८ साली कपालेश्वर मंदिर बांधले.
सरदार चंद्रचूड यांनी १७५६मध्ये सुंदरनारायण मंदिर बांधले.
काळाराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम १७९० साली सरदार आडेकरांनी पूर्ण केले.
१७४८ मध्ये निजाम-उल-मुक्त आसफ जहा वारल्यानंतर त्यांचा मुलगा नासीर युंग सत्तेवर आला.
व बाजीराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब पेशवे पदावर विराजमान झाले.
तरीही निजाम व मराठ्यांचे वाद होताच. इ.स.१७५१ मध्ये नसीर यांगचा खून
झाल्यावर निजामाचा तिसरा पुत्र गादीवर आला. त्याने फ्रेंचांच्या मदतीने
औरंगबादवरून मराठ्यांवर चाल केली.
परंतु मराठ्यांनी त्याला इ.स.१७५२ च्या शांतता करारान्वये परतून लावले.
ह्या करारानुसार गोदावरी व तापी नदीमधील खानदेशचा पूर्ण भाग मराठ्यांचा
सत्तेत आला.
पहिल्या निजामाच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी १७५१ मध्ये नासिक हे नाव पुन्हा सुरू केले.
इ.स.१७६०-६१ मधील सलाबात जंगच्या पराभवानंतर नासिक हे पेशवाईतील प्रमुख ठिकाण बनले.
इ.स.१७६१ नानासाहेबाच्या मृत्यूनंतर माधवराव पेशवे पदावर आले.
इ.स.१७६३ विनायकरावाने पेशवे प्रदेशातील नाशिक, जुन्नर, संगमनेर शहरांची लयलूट केली.
यानंतर पेशव्यांनी बालाजी सखाराम यांना बागलांचा सरसुभेदार नेमले.
इ.स.१८१८ पर्यंत हा भाग पेशव्यांचा हाती होता. पण १८१८ मध्ये थोमस
हिस्लॉपच्या ब्रिटिश सैन्याने कोपरगाव घेतले. चांदवडच्या उत्तरेकडील भाग
जिंकला. ७ मार्च १८१८ खानदेशातील
थाळनेर, चांदवड किल्ला जिंकून १८१८ मार्च अखेर होळकरांच्या नाशिकवर पूर्ण
ताबा मिळवला.[४][६]
ब्रिटिश कालखंड पुढील प्रमाणे:-
ब्रिटिशांनी मध्ये मराठ्यांच्या राज्य मिळवले.
१८५७ मध्ये नाशिक महत्तवाचे ठिकाण बनले. ब्रिटिश सरकारविरोधात दक्षिण
सरकारविरोधात दक्षिण नाशिकच्या व उत्तर अहमदनगरच्याभिल्लांनी भाग घेतला. ते
जवळ जवळ ७ हजार लोक होते. यात मागोजी नाईक हा महत्त्वाचा होता. त्याने
सर्व भिल्लांना एकत्र केले होते.
ह्याने नाशिकमधील बंडाचे जनकत्व घेतले. भिल्लांच्या मदतीने ब्रिटिशाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला.
आपल्या पन्नास टोळ्यांना त्याने आपल्या बंडात समावेश करून घेतले. त्याच्या
बंदोबस्तासाठी लेफ्टनंट हेनरी, टी.थॅचर, एल.टेलर हे अधिकारी आले.
हल्ल्यापूर्वी संगमनेर व सिन्नरच्या मामलेदारांनी मागोजीला शरण येण्याचा
प्रस्ताव ठेवला. व त्याने तो ठुकरावला. १८५७ साली बंडातील लोक नाशिक
जिल्ह्यातल्या २४ गावांत छोट्या जहागिरीत शिरले. यावेळी ब्रिटिशधार्जिणे
राजे भगवंतराव व त्याच्या माणसांस फासावर लटकावले. भोगोजी नाईक हे आणखी एक
बंडखोर नेते होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कॅखप्टन नटरलरने वर्षभर
प्रयत्न केले. पण जमले नाही. भोगोजी नाईक हे ब्रिटिशांशी सिन्नर, येवला या
भागांत लढले.
भोगोजी नाईकचा पराभव करून त्यास मारण्यास सटर ह्या इंग्रज सेनानीला यश
मिळाले. त्यानंतर १८६० पर्यंत शांतता होती.
इ.स.१८६० मध्ये नाशिकला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला.
इ.स.१८६१ मध्ये ॲंग्लो व्हर्नॅक्युलर स्कूलची स्थापना झाली.
इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला.
इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नाशिक वृत्त नावाचे वर्तमानपत्र चालू झाले.
इ.स.१८७७ मध्ये गोपाळ हरी देशमुख यांचे नाशिकमध्ये आगमन झाले.
इ.स.१८७७ मध्ये नाशिकच्या सार्वजनिक जीवनात न्यायमूर्ती रानडे यांचे आगमन
इ.स.१८९९ मध्ये सावरकरांनी गुप्तपणे नाशकात राष्ट्रभक्त समूह नावाची समाजाची स्थापना झाली.
मित्रमेळा नावाची संघटना नाशिकचे नाव झळकावू लागली.
१. वीर सावरकर इंग्लंडला गेले.त्यांनी मित्रमेळाचा कारभार तेथून सांभाळला.
२. टिळकांनी ३१ मे १९०७ साली सरकारच्या रिस्ते सर्क्युलरला विरोध करण्यासाठी नाशकात सभा घेतली.
३. मित्रमेळात औरंगाबादच्या अनंत कान्हेरेचा समावेश झाला.
४. २१ डिसेंबर १९०९ रोजी जुलमी जिल्हाधिकारी जॅक्सनला गोळ्या घातल्या.
५. जॅक्सन खून प्रकरणात कृष्ण गोपाळ कर्वे, नारायण जोशी, गणेश जोशी यांची चौकशी झाली.
६. २९ मार्च १९१० रोजी कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांना फाशी देण्यात आली. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान फार मोठे होते..
७. सावरकरांना तुरुंगात डांबण्यात आले.
८. २५ फेब्रुवारी १९६६ साली ८३ व्या भारताच्या या महापुत्राने योगसमाधी घेतली.
९. बाबासाहेब अंबेडकरांचे नाशिक मधील योगदान महत्त्वाचे होते.
१०. बाबासाहेब अंबेडकरांनी काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळून दिला. हा सत्याग्रह देशभर गाजला.
[४][७]
आधुनिक काळातील इतिहास
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इ.स. १९०९ साली अनंत कान्हेऱ्यांनी नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध इथल्याच विजयानंद रंगमंदिरात केला होता. अभिनव भारत मंदिर तिळभांडेश्वर गल्ली येथे - इ.स.१८५७ ते इ.स.१९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत मंदिर संस्थेमार्फत इमारतीची स्थापना केली गेली किंवा आहे. येथे स्वातंत्र्य देवतेची मूर्ती आहे.तसेच येथे हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसऱ्या जागीर हुतात्मा कर्वे कक्ष व हुतात्मा देशपांडे कक्ष आहेत.याच इमारतीच्या आसपास ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध कसा करायचा याचा आराखडा ठरवला गेला होता. भीमराव रामजी आंबेडकर यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. भारतीय चित्रपटाचा उगम नाशिकशी निगडित आहे.कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांचे जन्मगांव आहे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे नाशकापासून जवळच आहे.फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशिकमध्ये सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता.
वाइन उद्योग
नाशिकचे वर्णन "भारताची वाईन कॅपिटल" असे केले जाते, नाशिक भागात दरवर्षी दहा हजारापेक्षा जास्त टन द्राक्षांचे उत्पादन होते. सन् २०१३ मध्ये, संपूर्ण भारतातील ४६ वाईनरीजपैकी नाशिकमध्ये २२ वायनरी नाशिक येथे होत्या. द्राक्षशेतीमुळे नाशिक भारताचे वाइन कॅपिटल म्हणून उदयास आले आहे. आज सुमारे चाळीस छोट्या-मोठ्या वायनरी नाशिकमध्ये आहेत. या उद्योगाला आवश्यक असलेले टेस्टिंग, प्रोसेसिंग, बॉटलिंग, प्रनिंग, फर्मेंटेशन, गुणवत्ता तपासणी, ग्रेप क्रशिंग या सात क्षेत्रांत अतिरिक्त उद्योग येथे तयार होत आहेत. दर वर्षी येथे भरवल्या जात असलेल्या सुला फेस्ट या मद्य उत्सवाला मोठी गर्दी असते.
नाशिकमधील मंदिरे
- काळा राम मंदिर - पंचवटीमधील हे प्रमुख मंदिर असून रंगराव ओढेकर यांनी इ.स .१७८० साली त्याचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचा दगड हा रामशेज डोंगरातून आणला गेला. प्रत्येक दगड उकळत्या दुधात टाकून बराच वेळ तो तसाचा ठेवला जाई. जो दगड तडकला नाही तोच दगड मंदिरासाठी वापरला गेला असे सांगतात. या मंदिरावर कलाकुसर फारशी नाही. आहे तो भव्यपणा आणि डोळ्यात भरण्यासारखा नितळपणा. मंदिराभोवती चिरेबंदी कोट असून त्याच्या आत चारही दिशांना यात्रेकरूंसाठी अग्रशाला बांधलेल्या आहेत. अगस्ती मुनींनी दाखविलेल्या वाटेवरून प्रभू रामचंद्र हे पंचवटी क्षेत्री आले. येथील निसर्गसौंदर्य त्यांना आवडल्याने त्यांनी जवळच लक्ष्मणाकरवी येथे एक सुंदर पर्णकुटी बांधली. आजचे काळाराम मंदिर ह्या प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर उभे आहे, असे सांगतात. ह्या मंदिरातील राम हा आत्माराम आहे. त्याच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजवा हात हृदयावर ठेवलेला आहे. ह्याच्या केवळ क्षणमात्र दर्शनाने भाविकांच्या मनाला आध्यात्मिक शांती मिळते आणि त्यांचे मनोविकार शून्य होतात, अशी समजूत आहे. मंदिरासमोर सभामंडपात उभा मारुती आहे. ह्याची मुद्रा दासमारुतीची आहे. प्रभू रामचंद्रांचे चरण आणि मारुतीचे मस्तक हे सरळ रेषेत आहेत. रामनवमी उत्सवात रामदास स्वामी येथे पुराण वाचन करीत असत. रामदास स्वामींना "रघूनायका मागणे हेचि आता" हे पद येथेच सुचले.[८]
- सीतागुंफा - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायऱ्यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खरी सीता ह्या गुहेत राहिली होती.
- नारोशंकर मंदिर - (रामेश्वर मंदिर) सरदार नारोशंकर यांनी १७४७ साली बांधले. मंदिरावर टांगलेली घंटा नारोशंकराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला फिरंग्यांकडून सर केल्यानंतर तिथून ही घंटा नारोशंकरांनी आणली व देवापुढे टांगली. ही घंटा इ.स. १७२१ साली पोर्तुगालमध्ये ओतली असल्याचा उल्लेख आहे. घंटेचा आवाज तीन कोस (१०किलोमीटर) दूरपर्यंत जातो, असे म्हणतात. १९६९ साली गोदावरी नदीला पूर आला त्यावेळी घंटेला पाणी लागले आणि मोठा घंटानाद झाला होता असे सांगतात.
- गंगामंदिर - रामकुंडाजवळचे हे मंदिर इ.स. १७०० साली गोपिकाबाई पेशवे यांनी बांधले. हे मंदिर बारा वर्षांतून एकदा म्हणजे केवळ सिंहस्थ पर्वात वर्षभर उघडे ठेवतात व इतरवेळी बंद असते.
- याशिवाय बालाजी, मुरलीधर, गोराराम, तिळभांडेश्वर, एकमुखी दत्त, निलकंठेश्वर, विठ्ठल, तिळ्या गणपती, मोदकेश्वर आदी बरीच मंदिरे आहेत.
मठ
नाशिकमध्ये मंदिरांखेरीज काही संत-सत्पुरुषांचे मठ व गोसावी, बैरागी यांचे आखाडेही आहेत.
येथील कैलास मठाच्या वतीने श्री सरस्वती पुरस्कार दिला जातो.
उत्सव
नाशिक क्षेत्रात रामनवमीचा उत्सव, गंगा-गोदावरी महोत्सव, त्रिपुरी पौर्णिमेची दीपाराधना असे बरेच उत्सव असतात.
सिंहस्थ कुंभ मेळा
हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले होते. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. पहिला थेंब हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिक येथील गोदावरी नदीत व चौथा थेंब प्रयाग येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता. अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो.
नाशिक शहर एक महाकुंभच्या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा कुंभ मेळा बारा वर्षांनी भरतो. कुंभ मेळा नाशिक मध्ये पंचवटी-रामकुंड येथे आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त घाटावर भरतो. या कुंभ मेळ्यासाठी साधू, महंत, भाविक हे लाखोंच्या संख्येने गोदावरीच्या तीरी पवित्र स्नान करण्यासाठी उपस्थित असतात. २०१५ साली कुंभमेळा भरला होता. नंतरचा २०२७ साली भरेल.
नाशिकला पौराणिक, ऐतिहासिक, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर असा इतिहास आहे. नाशिक अर्थात गुलशनाबाद शहराच्या इतिहासाचा हा वैभवशाली खजिना सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास या पुस्तकातील लेखांद्वारे प्रसिद्ध करत आहोत. शहराच्या चौकांतील धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन नाशिकला वैभवाप्रत नेण्यासाठी या चौकातील काही मान्यवरांची माहितीही या मालिकेतून प्रसिद्ध करत आहोत...
नाशिकच्या इतिहासाचा पुरावा इसवीसनपूर्व दोनशे वर्षे म्हणजे २६०० वर्षांपासूनचा आढळतो. इसवीसनपूर्व साधारणपणे दीडशे वर्षांपूर्वी टॉलेमी इजिप्शियन प्रवाशाने नाशिक शहरास भेट दिली. त्याने आपल्या प्रवास वर्णनात नाशिकचा धार्मिक पीठ असलेले गाव असा उल्लेख केला आहे. तसेच, जीन प्रभुसुरीजी यांच्या ग्रंथात जैन धर्माचे आठवे तीर्थंकार चंद्रप्रभस्वामी हे नाशिक येथे राहत असल्याचा उल्लेख केलेला आहे.
पुणे विद्यापीठ व डेक्कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट या दोन संस्थांनी संयुक्तपणे १९५० मध्ये जुन्या गढीच्या जागेत उत्खनन केले. त्यात प्राचीन काळी या गढीच्या जागेत पक्की वसाहत असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. त्याच खोदकामात खोलवर घरांच्या पक्क्या बांधणीच्या विटांच्या भिंती, वाळू व करड्या रंगाची चिखल मिश्रणाच्या घरांसाठी तयार केलेल्या जमिनीचा भाग उत्कृष्ट स्थितीतील आढळला. मातीची भांडी व काही लोखंडी शस्त्रेही सापडली. सांडपाण्याचे कूप, पाटे-वरवंटे, जनावरांची हाडे थरांत सापडली. काही भागात तांबड्या रंगाची रोमन बनावटीची पात्रे, काचेचे मणी आढळले. यातील मातीची खापरे व तत्सम वस्तू नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या अलीकडील अद्ययावत अशा वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवल्या आहेत. यावरून नाशिकचे अश्मयुगीन वस्तीचे पुरावे उपलब्ध होतात. सातवाहनकालीन कौलेही सापडली. याच काळातील चंबुही सापडला. यावरून इसवी सन पूर्वीच्या ४०० वर्षे आधीच्या वस्तीचा भाग म्हणून संशोधनपूर्व निष्कर्ष काढण्यात आला.
ऐतिहासिक कालखंडात १३१८ पर्यंत नाशिकवर यादवांचे अधिराज्य होते. कला व साहित्य यांना या काळात आश्रय मिळून भरभराट झाली व बहुसंख्य देवदेवतांच्या मंदिरांची निर्मिती याच काळात वेगाने झाली. चौदाव्या शतकाच्या प्रारंभापासून अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर आणि २०-२५ वर्षांच्या त्यांच्या राजवटीनंतर बहामनी राजवट १३४७ ते १४९० पर्यंत नाशिक शहरावर होती आणि १४९० ते १६३६ पर्यंत निजाम सुलतानाच्या अधिपत्याखाली नाशिक होते. नाशिकच्या दक्षिण भागात त्यांनी नव्या गढीच्या जागेत राज्य व्यवस्थेसाठी प्रशासकीय वाडे बांधले. गाडगे महाराज धर्मशाळेच्या शिखरावर असलेल्या (टेकावर) वाड्यात शहाजीराजे राहत होते. तेव्हा छत्रपती शिवराय राजमाता जिजाबाईंसह वास्तव्यास आले होते, असा उल्लेख इतिहासकार भीमसेन सक्सेना यांनी केला आहे. श्रीमंत शहाजीराजे हे निजामाचे सरदार म्हणून सेवेत होते. मुघल अतिक्रमणाचा त्यांनी धैर्याने प्रतिकार केला आणि प्रशासकीय अंमल याच नव्या गढीवरील वाड्यातून त्यांनी आपल्या देखरेखीखाली केला.
हा वाडा पाटीलवाडा या नावाने आजही सुमारे ४५० वर्षांची परंपरा सांभाळीत उभा आहे. या वाड्यात नाशिकचे परंपरागत पाटील व मराठा, ब्रिटीश कालखंडातही पोलीस पाटीलकीचा मान असलेले कोठावळे-पाटील परिवार राहत आहे. कालिका मंदिराचे विश्वस्त व माजी नगरसेवक विनायकराव व आजच्या पिढीचे बाळासाहेब कोठावळे पाटीलकीची परंपरा आजही सांभाळत आहेत. या पाटील वाड्याच्या अगदी समोर नाशिकचे आराध्य दैवत असलेल्या महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. १६२७ मध्ये नगरच्या निजामशाहीचा शेवट झाला. शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या सेवेत रूजू झाले व नाशिक विभाग १६३८ मध्ये मुगल राजवटीच्या नियंत्रणाखाली आला. त्यावेळी नाशिक हा संगमनेर प्रांताचा एक भाग होता. मुघलांनी नाशिक बळकावले. तथापि, येथील वनश्री व आल्हाददायक हवा व विशेषत: गुलाबाच्या फुलांची बहरलेली फुलझाडे या बाबींमुळे प्रभावित होऊन नाशिकचे नाव गुलशनाबाद असे नामांतरित केले. पाटील वाड्याच्या अंगणातून उत्तरेकडे जर दृष्टिक्षेप टाकला, तर गोदावरी नदीतील रामकुंडाचा परिसर स्पष्टपणे दृष्टिक्षेपात येतो. अलीकडील रात्रीच्या झगमगाटात आणि रोषणाई पाहिली तर मलबार हिलवरून चौपाटीचे जे दृश्य दिसते, त्याचप्रमाणे गोदाकाठचा विशाल परिसर दिसतो.
संभाजीराजे यांच्या आश्रयाला औरंगजेबाचा पुत्र अकबर हा नाशिक येथे १८६२ मध्ये या भागात वास्तव्यास होता. नागझरी प्रवाहाच्या अगदी समोर पठाणपुरा टोकाच्या लगत दरबार दरवाजा असल्याने अद्याप या रस्त्यास दरबार दरवाजा असे नाव आहे. नागझरी हा जिवंत पाण्याचा झरा होता. त्याचे आज नाला म्हणून रूपांतर झालेले आहे. अमरधामपासून वरच्या टोकाच्या नागझरीपर्यंत प्रवाहात अळूची पाने लावली जात असत. नाशिकच्या अनेक भोजनावळी संपन्न करणार्या नागझरीची अळूची पाने ही आजही प्रसिध्द आहेत. नाशिक नगरपालिकेचा टाकळी जकात नाका याच विभागात होता. नाशिक गावाची हद्द येथे संपत असे. यापासून एका मैलावर ज्याठिकाणी सध्या रंगूबाई जुन्नरे हायस्कूल आहे व सुंदर उद्यान आहे, तो द्वारका ते कन्नमवार पुलाचा विकसित भाग हा पूर्वी नाशिक शहरातील कचरा, मलमूत्र यांचा डेपो होता, हे सांगितले तर नव्या पिढीस आश्चर्य वाटेल. मलमूत्रापासून खत करण्यासाठी सुमारे पाच एकर जागेत सुमारे तीस फूट चौरस विभागाचे खड्डे करून त्यातील तीन विभागात गावातील केरकचरा जमा करून तो जाळला जात असे. त्याच्या राखेचा चार ते पाच इंच थर इतर प्रशस्त जागेत साठविलेल्या मलमूत्रावर पसरविला जात असे. पहाटे चार ते नऊपर्यंत याकामी पाच सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. मिश्रणानंतर वाळून तयार झालेल्या खतांचे ढिगारे उभारले जाऊन शेतकर्यांना ते विकले जात असत. त्याकाळी शेतकर्यांमध्ये या खताला मोठी मागणी होती. १८७२ मध्ये एक सफाई कर्मचारी अपघाताने मैलाच्या साठ्यात सापडला व मृत्युमुखी पडला. त्याच्या विधवेस व मुलास शंभर रूपये नगरपालिकेने ठरावान्वये दिले, असाही नगरपालिका दप्तरात उल्लेख आहे.
पूर्वापार चैत्र शुद्ध एकादशीस निघणार्या श्रीराम रथाच्या पुढे पालखी वाहणारे भगवान कहार यांचे कुटुंबिय आजही याच कथडा विभागात राहत आहेत. महादू दुर्गाजी क्षीरसागर, इंदूमती कहार, गो. द. गोडे, शेख नसीर सुलतान ही मंडळी या भागात समाजसेवक म्हणून प्रसिध्द होती. कथड्यासमोरील बाग म्हणजे भोई गल्ली, नाशिकच्या जुन्या उत्सवाप्रसंगी, मिरवणुकीप्रसंगी विशेषत: कलगीतुरा यासाठी हा भाग नावाजलेला होता. सुप्रसिध्द विडी कारखानदार शंकर गोविंद कांबळे, भारत मार्केटिंगचे फकीरराव सोपे, स्वातंत्र्यसैनिक व हुतात्मा स्मारक समितीचे झुंजार अध्वर्दू कचरू मामा झिंटे, नगरसेवक नामदेव सोपे, नगरपालिकेचे झिटे, शिंपी समाजाचे अग्रणी मंडप सजावटीचे कंत्राटदार डी. वारे गणोरे, कलगीतुर्याचे कलावंत फकीरराव सोपे, भगूर दरवाजा विभागातील शिक्षण मंडळाचे प्रधान सचिव माधव काठे, सुप्रसिध्द अकाउंटंट मोतीरामजी क्षीरसागर, चपला बुटांचे नाशिकमधील प्रसिध्द व्यापारी म्हसूजी आहेर, डॉ. कानडे यांचे बालपण व वास्तव्य याच परिसरात आहे.
सुप्रसिध्द राजकीय -सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक मागास वर्गाचे नेते व इंदिरा गांधी यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रभावळीतील दिग्गज हिरामण चतरू मोहेकर, उपाख्य बाबूजी यांचे वास्तव्य याच पठाणपुरा भागात आहे. अली मामू तांगेवाले हे व्यवसायाने टांगा हाकणार्या कार्यकर्त्यास आपला प्रतिनिधी म्हणून निवडून देणारे सर्व समाजाचे मतदार म्हणूनदेखील या विभागाने आपला विक्रम नोंदविला आहे. या जुन्या नाशिकमधील बहुसंख्य मुस्लीम वस्तीच्या मध्यभागी असलेल्या चव्हाटा या भागात माळीसाळी आणि तत्सम समाजाची मुख्य वस्ती होती.
इतिहास नाशिकचा
नाशिक शहराची ओळख
अनुक्रमणिका
इतिहास
ऐतिहासिक कालखंड
आधुनिक काळातील इतिहास
सिंहस्थ कुंभ मेळा
हवामान
अर्थकारण
शिक्षण
विद्यालये
|
महाविद्यालये
|
अभियांत्रिकी महाविद्यालये
(कर्मवीर काकासाहेब वाघ)
(गंभीरराव नातुबा सपकाळ)
|
धार्मिक स्थळे
मनोरंजन
नाट्यगृहे
चित्रपट गृहे
आकाशवाणी केंद्रे
खरेदी
वाहतुकीचे पर्याय
- ऑटोरिक्षा, शहर परिवहन महामंडळाच्या बस
- राज्य परिवहन महामंडळाच्या बस
- लोहमार्गाने मुंबई, नागपूर, कोलकाता आणि दिल्ली या ठिकाणांसाठी दररोज गाड्या आहेत. नाशिक रोड हे कल्याण ते मनमाड या लोहमार्गावर येणारे स्थानक आहे. त्यामुळे मुंबईकडून यामार्गाने उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या नाशिक रोडहून जातात.
- २००८ पासून सुरू झालेल्या 'पुणे-मनमाड एक्स्प्रेस' (क्र.११०२५-११०२६) या गाडीमुळे नाशिक शहर एक्स्प्रेसद्वारे पुणे शहराशी जोडले आहे. तसेच 'पुणे-नाशिक' या प्रस्तावित लोहमार्गाला रेल्वे विभागाने अनुमती दिली असून, या मार्गाचे सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे.
बसस्थानके
- '''मध्यवर्ती बस स्थानक''' (सी.बी.एस.) : शहरातील प्रमुख विभाग तसेच शहराजवळील गावे येथे जाणा-या 'सिटी बस' येथून सुटतात.
- महामार्ग बस स्थानक: मुंबई, शिर्डी व अहमदनगरच्या दिशेने जाणाऱ्या बस या स्थानकावरून सुटतात.
- '''नवीन मध्यवर्ती बस स्थानक / ठक्कर बाजार बस स्थानक / नवीन सी.बी.एस.''' : हे नाशिक शहरातील मध्यवर्ती आणि मुख्य बसस्थानक आहे. येथून 'पुणे-जळगाव-सांगली-कोल्हापूर व महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरे' तसेच गुजरातमधील 'सुरत-बडोदा-अहमदाबाद' या ठिकाणी जाण्यास थेट बससेवा उपलब्ध आहे. विशेषतः 'नाशिक-पुणे' मार्गावर दर ३० मिनिटांनी निमाराम बस व पुष्कळ सामान्य बस उपलब्ध आहेत.
- नाशिक रोड बस स्थानक : हे बसस्थानक 'नाशिक रोड' रेल्वे स्थानकाशेजारी आहे. येथून नाशिक शहरातील प्रमुख उपनगरांकडे जाणाऱ्या-या 'सिटी बस' एस.टी. महामंडळाद्वारे सोडल्या जातात, (उदा.- पंचवटी, अंबड, सी.बी.एस., द्वारका इत्यादी) याव्यतिरिक्त 'शिर्डी-पुण्याकडे' जाणाऱ्या काही बस येथे थांबतात. रेल्वे स्थानकालगत असल्यामुळे, रेल्वेने नाशिकला येणारे प्रवासी येथून नाशिक शहरात जाऊ शकतात.
- मेळा बस स्थानक
रेल्वेस्थानके
- नाशिक रोड
- देवळाली कँप.
विमानतळ
- नाशिकच्या मध्यावर्ती गांधीनगर जवळ हे विमानतळ आहे.
- नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर ओझरला H.A.L.चे विमानतळ आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- दादासाहेब फाळके
- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
- कवी गोविंद - स्वातंत्र्य शाहीर (दरेकर)
- कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) ज्ञानपीठ विजेते आणि मराठी साहित्यातील आढळ तारा.
- वीर बापू गायधनी
- आर. डी. कर्पेकर
- वसंत कानेटकर
- अनंत कान्हेरे
- दादासाहेब पोतनीस (गावकरी)
- दादासाहेब गायकवाड
- वामनदादा कर्डक ( लोककवी)
- गाडगेबाबा ( समाजसुधारक)
नाशिक तपोभूमी आणि कर्मभूमी
प्रभू श्रीरामचन्द्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे “नाशिक” १४ वर्षाच्या वनवासाच्या काळात राम,लक्ष्मण आणि सीतामाता गोदाकाठी पंचवटी पर्णकुटीमध्ये त्यांनी निवास केला होता. पृथ्वीतालावरील हिंदू धर्मियांचा सर्वाधिक पवित्र शहरात नाशिकचे सर्वोच्च स्थान आहे.कारण येथे होणारा “सिंहस्थ कुंभमेळा “ प्रत्येक बारा वर्षानंतर एकदा नाशिक य शहरात भरतो . जेंव्हा सुर्य सिंह राशीत प्रवेश करतो.
भारतभर दशक्रियेसाठी काशी आणि नाशिकचे महत्व अहंमान्य आहे. त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगपैकी नाशिकपासून फक्त तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे. तेथूनच उगम पावणारी गोदावरी नदी य ठिकाणी आहे.तसेच य नदीला दक्षिणगंगा या नावाने प्रसिद्ध आहे. व रामकुंड हे पवित्र तीर्थ या नदीवर आहे. येथे असलेले शंकर भगवानाचे मंदिर असून त्या मंदिरात शंकर भगवानाचे वाहन नंदी या मंदिरात नसून असे एकमेव मंदिर आपल्या भारतात म्हणजे नाशिक या शहरात आहे.
एकीकडे तपोभूमीचे सामर्थ्य पाहता नाशिकचे तांत्रिकदृष्ट्या प्रगती विसरून चालणार नाही.भारतातील चलनी नोटांचा कारखाना [ नोट प्रेस ] नाशिक शहरात आहे. तसेच शहरापासून वीस किलोमीटर अंतर असलेले ओझर या ठिकाणी लढाऊ विमान कारखाना [H.A.L], तसेच भारतातील क्रमांक एक व आशिया खंडातील क्रमांक दोनचा सर्वाधिक ५.०३ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल नाशिक शहरातून जातो.
जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये आपल्या नाशिक शहराचा १६वा क्रमांक लागतो. शहराची लोकसंख्या २०लखाहुन अधिक आहे. हि लोकसंख्या २७० कि.मी. अंतराच्या परिघात वसलेली आहे. शहरातून जाणारा सहापदरी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग [N.H.] क्रं.०३ आता एशियाटिक हायवे नं.४७ हि बनला आहे. तसेच ओझर येथे विमानतळ प्रकल्प चालू आहे. गंगापूर धरणावर होणारा [fiying sea plane ] प्रकल्पाचे काम करण्याचे सरकार प्रयत्न सरकार करत आहे. अंबड,सातपूर आणि सिन्नर येथिल माळेगाव सारख्या MIDC नाशिकच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे .
भारताचे वाईन राजधानी म्हणून आपल्या नाशिकची ओळख निर्माण झाली आहे.७५ वाईनरी नाशिक शहरात आहे म्हणूनच नाशिक शहराला जगाच्या नकाशावर वेगळे स्थान निर्माण प्राप्त झाले. उत्तम प्रतीचे द्राक्ष निर्यात करणारे शहर आहे. बारमाही थंड तापमान नाशिकमध्ये आल्हादायी असते. जून महिन्यापासून डिसें-जानेवारी पर्यंत पंधराहून अधिक गडकिल्ले भटकंतीला जसे जनी खुणावतात.
हिंदू प्रमाणेच मुस्लीम , ख्रिश्चन ,शीख इ. धर्मांचे लोक व त्यांची संस्कृती आपल्याला य
शहरात दिसून येते. हे सर्व धर्मीय एकोप्याने वावरताना दिसतात तसेच एकमेकांच्या सणावारात
आनंदाने सहभागी होताना आढळतील.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
शहरा जवळच आनंदवल्ली हे ठिकाण आहे.या गावचे मूळ नाव चावड. या गावात राघोबादादांनी त्यांची पत्नी आनंदीबाई हिच्यासाठी राजवाडा बांधला होता.तसेच यागावचे नावहि आनंदवल्ली ठेवले.


नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर अंजनेरी हे गाव आहे. हे गाव इतिहासप्रसिद्ध तर आहेच, परंतु हनुमानाचा जन्म या अंजनेरीच्या डोंगरावर झाल्याची आख्यायिका असल्याने येथे हनुमान जयंतीला मोठी यात्रा भरते. इ.स.७२० मधील दोन ताम्रपट व तेराव्या शतकातील दोन ताम्रपट या गावात सापडल्याने या गावाचे महत्व अधिकच स्पष्ट झाले. त्याकाळची राजधानी म्हणून अंजनेरी हे होते.
नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य आभियांत्रिकी व संशोधन संस्था, महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे. एकलहरे या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे,तर भगूर हे गाव स्वांतत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

त्र्यंबकेश्वर हे ठिकाण नाशिक शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. याच परिसरात कुशावर्त तीर्थ असून, येथेही बारा वर्षांनी नाशिकबरोबरच शैव पंथीय साधू-महंताचा कुंभमेळा भरतो. येथे असलेल्या ब्रह्मगिरी डोंगरातून गोदावरीचा उगम झालाय. याच गावात निवृत्तीनाथांनी समाधी घेतली असून, दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते.

चांदवड हे तालुक्याचे ठिकाण असून, येथे लोकमता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे निवासस्थान होते. येथे ११व्या शतकातील जैन लेणी आहेत. होळकरांचा भव्य वाडा आणि वाड्यातील रंगीत चित्रे पाहाण्यासारखी आहेत. चांदवडमधील रेणुकादेवीचे मंदिर प्रसिध्द आहे.
कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी निवासिनीचे मंदिर आहे. देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक म्हणून हे स्थान प्रसिध्द आहे इगतपुरी येथील विपश्यना केंद्र प्रसिध्द आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही हे प्रसिध्द आहे.
जाणून घेऊया आपल्या नाशिकचा इतिहास*
*ऐतिहासिक कालखंड*
नाशिकचा प्राचीन इतिहास (राजकीय) नाशिक परिसराला दक्षिण भारतातील आर्यसंस्कृती प्रचारातील आरंभस्तंभ मानले जाते. गौतम ऋषींनी ज्यावेळेस गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला, त्यावेळेस ते येथील रहिवासी होते. सातवाहन काळात नाशिकला फार महत्त्व होते. इ.स.१५० मध्ये भारतात आलेल्या टॉलेमी या इजिप्शियन प्रवाशाने नाशिक धर्मपीठ असल्याचा उल्लेख केला आहे. इसवी सनाच्या दुसर्या शतकाच्या पूर्वार्धात सातवाहन व शत्रप यांच्यात संघर्ष झाला. तो गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळापर्यंत चालू होता. इ.स.१०५-१०६ च्या दरम्यान नाहापान या शत्रपने सातवाहन राज्यकर्त्यांना हुसकावून लावले.
इ.स १२४-१२५ च्या दरम्यान नाहापानाचा पराभव करून त्याचा समूळ नाश केला. नाहापानाच्या काळात गोवर्धन हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते.
इ.स ४५-४६ च्या काळात शक-सातवाहन यांच्यात संघर्ष झाला.
इ.स ८०-१२५ हा शत्रप वर्चस्वाचा कालखंड होता.
त्याचप्रमाणे इ.स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता. याच वेळेस आभीर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते. आभीर हे या प्रदेशातील गवळी होते. अंजेनेरी ही त्यावेळची राजधानी होती. प्रारंभी ती शत्रपांची होती.
इ.स.३२१ ते ३८४ पर्यंत मौर्य साम्राज्याचे या भागावर वर्चस्व होते. त्यानंतर आभिरांच्या हाती सत्ता गेली.
सहाव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांनी हा प्रदेश हस्तगत केला. त्यानंतर राठोडांची सत्ता आली. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मयुरखंडीला नाशिकची राजधानी बनविले.
नवव्या व दहाव्या शतकापर्यंत हा प्रदेश राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली होता.
यादव वंशाच्या राज्य स्थापनेनंतर त्यांनी देवगिरी किल्ला ही राजधानी केली. इ.स १३१८ पर्यंत यादव सत्तेवर होते.
इ.स. १५३० मध्ये नाशिक बहामनी सुलतानाच्या ताब्यात गेले
सोळाव्या शतकापर्यंत हा भाग अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता.
*सतराव्या शतकात हा भाग मोगल राजवटीत होता. मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले.*
*इ.स.१७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला* .
इ.स.१८१५ ते १८१७ च्या काळात इंग्रजांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले.
*सातवाहन राजवंश*
१) सिमुक २) कृष्ण ३) सातकर्णी १ ४) वेदश्री ५) शक्तीश्री ६) पूर्णोत्संग ७) स्कन्द्स्भि (?) ८) २रा सातकर्ण ९) लंबोदर १०) आपीलक ११) मेघस्वाती १२) स्वाती १३) स्कन्द्स्वति १४) मृगेंद्र १५) कुंतल १६) स्वतीवर्ण १७) प्रथम पुलोमावी १८) अरिष्ठ्यकर्ण १९) हाल २०) मंतलक २१) पुरिंद्रसेन २२) सुंदर सातकर्णी २३) चकोर २४) शिवस्वाती २५) गौतमीपुत्र सातकर्णी २६) वासिष्टीपुत्र सातकर्णी २७) वासिष्टीपुत्र द्वितीय पुलुमावी २८) गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी २९) माथारीपुत्र सक्सेन ३०) गौतमीपुत्र विजय सातकर्णी ३१) वासिष्टीपुत्र चंद्रस्वती ३२) तृतीय पुलोमावी
*यादव काळ*
तैलप तिसरा ह्या शेवटच्या चालुक्य राजाचा कलचुरी बिज्जाल याने पराभव करून ११५७ मध्ये नाशिकचा ताबा घेतला.
इ.स.११७५ नंतर चालुक्याचे खानदेशचे मांडलिक सरदार यादव प्रभावी झाले. व त्यांनी भिल्लम यादव दुसरा यांच्या कालखंड पर्यंत देवगिरी ते नाशिक राज्यविस्तार त्यावेळेस सिन्नर हि राजधानी होती. सिन्नर- सिंदीनगर,सेउनुर,श्रीनगर, या नावानी ओळख होती.१२ व्या शतकापर्यंत यादवांची राजधानी होती.
इ.स. १२९४ मध्ये दक्षिणेत अल्लाउदिन खिलजीच्या आक्रमन रामचंद्र यादवांच्या देवगिरीवर झाले. त्यानंतर १३१०,१३११,१३१८, च्या लढाई नंतर यादवांचा पूर्ण पाडाव होऊन देव्ग्री हिंदू राज्य संपुष्टात आले.
अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पाडाव करून नाशिकचा बराचसा प्रदेश काबीज केला.
खिलजी व मलिक कपूर यांच्या वीस वर्षांच्या राजवटीनंतर दिल्लीच्या सुभेदाराच्या अखत्यारीतला हा प्रदेश बहामनी राजवटीत इ.स. १३४७-१४९० पर्यंत होता.
इ.स.१४९०-१६३६ बहामनी सत्तेच्या पाडावानंतर नगरच्या निजामशाही सुल्तानात समाविष्ट झाला.
अहमदनगरच्या निजामशाही सत्तेनंतर हा प्रदेश औरंगजेबाच्या मोगल सुभेदारीत समाविष्ट झाला.
*मुस्लिम कालखंड*
इ.स.१२९७ अल्लाउदिन खिलजीच्या काळात त्याचा सेनापती उलुघखान याने नाशिकच्या बागलाण परिसरात स्वतःला राज्यकर्ता म्हणून घोषित केले.
इ.स.१३०६ रामदेवानाही देवगिरीच्या दिल्लीच्या सत्तेचे मांडलिक म्हणून राहील म्हणून मान्य केले. व बागलाण प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला.
इ.स १३४७ हा प्रदेश बहामनी साम्राज्याचा दौलताबाद उपप्रांताच्या अखत्यारीत आले.
इ.स.१३६६मध्ये बागलाण प्रांताचा प्रमुख गोविंददेवाने महमद शहा बहामनी विरुद्ध मराठ्यांचे बंड घडवून आणले.
इ.स.१६०९मध्ये नाशिक प्रदेश मिया राजू ह्यांच्या नियंत्रणाखाली आला.
इ.स.१६३२पर्यंत मोगलांनी दख्खन, वर्हाड, खानदेश या प्रांतांसह नाशिकमध्ये मोगल साम्राज्याचा पाया पक्का केला.
इ.स.१६८२पर्यंत मोगलांनी बरेच विजय मिळवले.
*शहजादा महमद आझम या अनुभवी सरदाराची नेमणूक बहादूरगड आणि गुलशनाबाद (नाशिक) येथेकेली.*
इ.स.१६८८मध्ये मतबर खान नावाच्या बलाढ्य सरदाराची नेमणूक झाली.
*इ.स.१६९६मध्ये मराठ्यांनी नाशिकच्या काही भागात अंमल बजावला.*
इ.स.१७०७ पर्यंत म्हणजेच औरंगजेबाचे मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.यामध्ये झुल्फिकार खान, ममार खान, मतबर खान आदी अधिकारी नाशिक-खानदेशवर नियुक्त होते.
शाहूंच्या सुटकेनंतर स्थिरस्थावर झाल्यावर शाहूंचे पेशवे बाळाजी विश्वनाथांनी दिल्ली करारात मोगलांकडून दख्खनची चौथाई सरदेशमुखी मिळवली. त्यात तत्कालीन नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाचाही समावेश होता.
बागलाण गलना भागात दाभाड्यांची पकड होती. इ.स.१७३१ च्या काळात पहिल्या बाजीरावचे नाशिक, पेठ, या भागांवर वर्चस्व होते.
*मराठा कालखंड*
इ.स.१७४७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.
*इ.स.१७४७नंतर नाशिकवर मराठ्यांचा पूर्ण अंमल झाला.*
*सरदार नारोशंकर राजे बहादर ह्यांनी रामेश्वर मंदिर बांधून नारोशंकराची घंटा बांधली.*
*१७३८ साली कपालेश्वर मंदिर बांधले.*
*सरदार चंद्रचूड यांनी १७५६मध्ये सुंदरनारायण मंदिर बांधले* .
*काळाराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम १७९० साली सरदार आडेकरांनी पूर्ण केले.*
१७४८ मध्ये निजाम-उल-मुक्त आसफ जहा वारल्यानंतर त्यांचा मुलगा नासीर युंग सत्तेवर आला.
व बाजीराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब पेशवे पदावर विराजमान झाले. तरीही निजाम व मराठ्यांचे वाद होताच. इ.स.१७५१ मध्ये नसीर यांगचा खून झाल्यावर निजामाचा तिसरा पुत्र गादीवर आला. त्याने फ्रेंचांच्या मदतीने औरंगबादवरून मराठ्यांवर चाल केली. परंतु मराठ्यांनी त्याला इ.स.१७५२ च्या शांतता करारान्वये परतून लावले. ह्या करारानुसार गोदावरी व तापी नदीमधील खानदेशचा पूर्ण भाग मराठ्यांचा सत्तेत आला.
पहिल्या निजामाच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी १७५१ मध्ये नासिक हे नाव पुन्हा सुरू केले.
इ.स.१७६०-६१ मधील सलाबात जंगच्या पराभवानंतर नासिक हे पेशवाईतील प्रमुख ठिकाण बनले.
इ.स.१७६१ नानासाहेबाच्या मृत्यूनंतर माधवराव पेशवे पदावर आले. .
इ.स.१७६३ विनायकरावाने पेशवे प्रदेशातील नाशिक, जुन्नर, संगमनेर शहरांची लयलूट केली. यानंतर पेशव्यांनी बालाजी सखाराम यांना बागलांचा सरसुभेदार नेमले.
इ.स.१८१८ पर्यंत हा भाग पेशव्यांचा हाती होता. पण १८१८ मध्ये थोमस हिस्लॉपच्या ब्रिटिश सैन्याने कोपरगाव घेतले. चांदवडच्या उत्तरेकडील भाग जिंकला. ७ मार्च १८१८ खानदेशातील थाळनेर, चांदवड किल्ला जिंकून १८१८ मार्च अखेर होळकरांच्या नाशिकवर पूर्ण ताबा मिळवला.
*ब्रिटिश कालखंड*
ब्रिटिशांनी मध्ये मराठ्यांच्या राज्य मिळवले.१८५७ मध्ये नाशिक महत्त वाचे ठिकाण बनले. ब्रिटिश सरकारविरोधात दक्षिण सरकारविरोधात दक्षिण नाशिकच्या व उत्तर अहमदनगरच्याभिल्लांनी भाग घेतला. ते जवळ जवळ ७ हजार लोक होते. यात मागोजी नाईक हा महत्त्वाचा होता. त्याने सर्व भिल्लांना एकत्र केले होते. ह्याने नाशिकमधील बंडाचे जनकत्व घेतले. भिल्लांच्या मदतीने ब्रिटिशाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला . आपल्या पन्नास टोळ्यांना त्याने आपल्या बंडात समावेश करून घेतले. त्याच्या बंदोबस्तासाठी लेफ्टनंट हेनरी, टी.थॅचर, एल.टेलर हे अधिकारी आले. हल्ल्यापूर्वी संगमनेर व सिन्नरच्या मामलेदारांनी मागोजीला शरण येण्याचा प्रस्ताव ठेवला. व त्याने तो ठुकरावला. १८५७ साली बंडातील लोक नाशिक जिल्ह्यातल्या २४ गावांत छोट्या जहागिरीत शिरले. यावेळी ब्रिटिशधार्जिणे राजे भगवंतराव व त्याच्या माणसांस फासावर लटकावले. भोगोजी नाईक हे आणखी एक बंडखोर नेते होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कॅखप्टन नटरलरने वर्षभर प्रयत्न केले. पण जमले नाही. भोगोजी नाईक हे ब्रिटिशांशी सिन्नर, येवला या भागांत लढले. भोगोजी नाईकचा पराभव करून त्यास मारण्यास सटर ह्या इंग्रज सेनानीला यश मिळाले. त्यानंतर १८६० पर्यंत शांतता होती. इ.स.१८६० मध्ये नाशिकला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला.
इ.स.१८६१ मध्ये अँग्लो व्हर्नॅक्युलर स्कूलची स्थापना झाली.
इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला.
इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नाशिक वृत्त नावाचे वर्तमानपत्र चालू झाले.
इ.स.१८७७ मध्ये गोपाळ हरी देशमुख यांचे नाशिकमध्ये आगमन झाले.
इ.स.१८७७ मध्ये नाशिकच्या सार्वजनिक जीवनात न्यायमूर्ती रानडे यांचे आगमन
*इ.स.१८९९ मध्ये सावरकरांनी गुप्तपणे नाशकात राष्ट्रभक्त समूह नावाची समाजाची स्थापना झाली.*
*मित्रमेळा नावाची संघटना नाशिकचे नाव झळकावू लागली* .
वीर सावरकर इंग्लंडला गेले.त्यांनी मित्रमेळाचा कारभार तेथून सांभाळला.
टिळकांनी ३१ मे १९०७ साली सरकारच्या रिस्ते सर्क्युलरला विरोध करण्यासाठी नाशकात सभा घेतली.
मित्रमेळात औरंगाबादच्या अनंत कान्हेरेचा समावेश झाला.
२१ डिसेंबर १९०९ रोजी जुलमी जिल्हाधिकारी जॅक्सनला गोळ्या घातल्या.
जॅक्सन खून प्रकरणात कृष्ण गोपाळ कर्वे, नारायण जोशी, गणेश जोशी यांची चौकशी झाली.
२९ मार्च १९१० रोजी कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांना फाशी देण्यात आली. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान फार मोठे होते..
सावरकरांना तुरुंगात डांबण्यात आले.
२५ फेब्रुवारी १९६६ साली ८३ व्या भारताच्या या महापुत्राने योगसमाधी घेतली.
*बाबासाहेब अंबेडकरांचे नाशिक मधील योगदान महत्त्वाचे होते.*
बाबासाहेब अंबेडकरांनी काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळून दिला. हा सत्याग्रह देशभर गाजला.
*आधुनिक काळातील इतिहास*
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इ.स. १९०९ साली अनंत कान्हेर्यांनी नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध इथल्याच विजयानंद रंगमंदिरात केला होता. अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली – इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत मंदिर संस्थेमार्फत इमारतीची स्थापना केली गेली. येथे स्वातंत्र्य देवतेची मूर्ती आहे. तसेच येथे हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसर्या जागीर हुतात्मा कर्वे कक्ष व हुतात्मा देशपांडे कक्ष आहेत. याच इमारतीच्या आसपास ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध कसा करायचा याचा आराखडा ठरवला गेला. भीमराव रामजी आंबेडकर यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. भारतीय चित्रपटाचा उगम नाशकाशी निगडित आहे.कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांचे जन्मगांव, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे नाशकापासून जवळच आहे. फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशकातच सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता.
नाशिक जिल्हा सरासरी समुद्र पातळी 565 मीटर असून , 20.02 उत्तर अक्षांश व 73,50 अंश पूर्व रेखांश महाराष्ट्र राज्यातील वायव्य भागात स्थित आहे. नाशिक जिल्ह्यास महान पौराणिक पार्श्वभूमी आहे. प्रभू रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान पंचवटी येथे राहिले होते . अगस्ति ऋषी देखील तपस्या करण्यासाठी नाशिक येथे राहिले होते. गोदावरी नदी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. त्र्यंबकेश्वर हे देखील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. नाशिक येथे अनेक ख्यातनाम व्यक्ती जसे वीर सावरकर, अनंत कान्हेरे, दादासाहेब पोतनिस, बाबूभाई राठी, वि वा शिरवाडकर ,वसंत कानेटकर हि काही नावे. नशिक हे छोटे महाराष्ट्र असल्या सारखे आहे,कारण सुरगाणा, पेठ, हवामान आणि माती अटी, इगतपुरी कोकण, निफाड, सिन्नर, दिंडोरी सह प्रस्तुत करणारे सर्वात जवळचे कारण नाशिक देखील बागलाण ब्लॉक पश्चिम महाराष्ट्र, येवला आहेत, मिनी महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते, नांदगाव व चांदवड ब्लॉक विदर्भ आहेत. नाशिक, मालेगाव, मनमाड, इगतपुरी नाशिक जिल्हा मोठ्या काही शहरे आहेत.
सहयाद्री पर्वताच्या कुशीतील गोदावरी नदीच्या तीरावर नाशिक हे शहर वसलेले आहे. नाशिक हे शहर पुराणकाळापासून प्रसिध्द व पवित्र क्षेत्र म्हणून ओळखले जाते.पौराणिक काळातील चौदा वर्षाच्या राम लक्ष्मण यांचे वनवास काळात नाशिक जवळील जंगलात लक्ष्मणाने शूर्पनखा नावाच्या राक्षसणीचे नाक कापले होते. संस्कृ त भाषेत नाकाला नासिका म्हणतात, म्हणून या भागाचे / जिल्हयाचे नाव नाशिक असे पडले आहे. नाशिक जिल्हा महाराष्ट्रच्या उत्तरभागी १९.३३ आणि २०.५३ या उत्तर अक्षांश व ७३.१६ आणि ७५.१६ या पूर्व रेखांश या भौगोलिक पटृयात वसलेला आहे. जिल्हयातील सर्व नद्या सहयाद्रीपर्वतात उगम पावून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. वरील दोन तालुके वगळतात उर्वरित जिल्हयाच्या मध्यातून पूर्व-पश्चिम अशी रेषा गृहीत धरल्यास जिल्हयाचे दोन भाग होतात.या रेषेच्या उत्तरेकडील भागातील पावसाचे पाणी गिरणा व तिच्या उपनद्यांद्वारे सरते शेवटी तापी नदीत वाहून जाते. तर रेषेच्या दक्षिणेकडील भूभाग गोदावरीचे खो-यात वसलेला आहे. जिल्हयातील नद्यांचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे जिल्हयातील सर्व नद्या जिल्हयातच उगम पावतात. एकही जल प्रवाह जिल्हा बाहेरून नाशिक जिल्हयात येत नाही. पेठ आणि सुरगाणा या तालुक्यातील जलप्रवाहाव्यतीरीक्त इतर सर्व जलप्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. जिल्हयाच्या पश्चिम सिमेवर सहयाद्री पर्वतमाला आहे. तसेच जिल्हयात अनेक डोंगर आहेत. जिल्हयातील बहुतेक सर्व डोंगर पश्चिमेकडील सहयाद्री पर्वताचे पूर्वेकडे पसरलेले फाटे आहेत.
महाराष्ट्रतील सर्व विविधता नाशिक जिल्हयात दिसून येतात. सुरगाणा आणि पेठ या तालुक्यातील पावसाचे प्रमाण, हवामान, पिके हे कोकणातील सर्व बाबींशी समरूप आहेत.या तालुक्यातील वनात उत्कृष्ट प्रतिचा साग व इतर वनउपज मोठया प्रमाणात मिळतात. याच डोंगराळ भागात मोठया प्रमाणात आदीवासी राहतात. जिल्हयाच्या मध्य व पूर्व भागात पश्चिम महाराष्ट्रसारखी भाजीपाला, फळे आणि मोठया प्रमाणात उस पिकतो. या भागात साखर कारखाने आहेत. या भागात ओलीता खालील क्षेत्र मुबलक असल्यामुळे दुधाकरीता आवश्यक असलेल्या हिरव्या चा-याची पिके मोठया प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे दुधाचे उत्पादन भरपूर होते. जिल्हयात उत्पादन होणारा भाजीपाला मोठया प्रमाणात मुंबईला पुरविला जातो म्हणून नाशिक जिल्हयास मुंबईची परसबाग व गवळीवाडा असेही म्हणतात. पुणे, मुंबई प्रमाणेच नाशिक जिल्हयाचे झपाटयाने औद्योगिकरण होत आहे. जिल्हयाच्या पूर्व भागात हवामान उष्ण असल्यामुळे येथे विदर्भ-मराठवाडा प्रमाणे कापूस व ज्वारीचे उत्पादन सुध्दा होते.
नाशिक जिल्हयाचे क्षेत्रफळ १५.५३० चौ.की.मी.आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी ५.०४ क्षेत्र व्यापलेल्या या जिल्हयाचा, राज्याचा एकू ण क्षेत्रफळाचा विचार करता पाचवा क्रमांक आहे. २००१ च्या जनगनणेनुसार राज्याच्या ५.१५ प्रतिशत असलेल्या ४९.८७ लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्हयाचा लोकसंख्ये बाबत राज्यात चौथा क्रमांक आहे. राज्याचा दर चौरस किमी ला ३१४ लोकसंख्या घनतेच्या तुलनेत जिल्हयाच्या दर चौ.कि.मी. ला लोकसंख्या घनता ३२१ इतकी आहे. जिल्हयातील एकूण १,९३१ खेडी १५ तालुक्यातील सामुहिक विकास गटात सामावलेली आहे. जिल्हयात दोन महानगर पालिका, एक कटक मंडळ व आठ नगर परिषद आहे. नाशिक जिल्हयाचे हवामान सर्वसाधारण विषम स्वरूपाचे असून, वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,२९१- ०० मि.मि.आहे. जिल्हयातील जमिन काळी,माळ, कोरड व बरड चार प्रकारात विभागलेली आहे.
जिल्हयातील २००१ च्या एकूण लोकसंख्येपैकी ६१.१६ टक्के व्यक्ति ग्रामिण भागात रहातात. एकूण लोकसंख्येच्या २४.१८ टक्के अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या असलेला हा जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. एकूण लोकसंख्येशी साक्षरतेचे प्रमाण ७४.१५ टक्के आहे. सन २००१ या वर्षात जिल्हयात ८,६४,६६१ हेक्टर जमीन लागवडीखाली आणण्यात आली. ती जिल्हयाच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५५.३० प्रतिशत एकूण होती. ८,६४,६६१ हेक्टर पिकाखालील क्षेत्रापैंकी ९३.५१ प्रतिशत जमीन ही निव्वळ पिकाखालील क्षेत्र असून दूबार पिक हे निव्वळ पिकाखालील क्षेत्राच्या ६.४८ प्रतिशत होते. एकंदर पिकाखालील क्षेत्रापैकी ७,४२,९०० हेक्टर जमीन ही खाद्य पिकाखालील होती. ती एकूण पिकाखालील क्षेत्राच्या ८५.९१ प्रतिशत होती. अखादय पिकाखालील १,२१,७६१ हेक्टर क्षेत्र एकूण पिकाखालील क्षेत्राच्या १४.०८ प्रतिशत होते. नाशिक जिल्हयात एकलहरे येथे औष्णिक विद्युत प्रकल्प असून त्यातून उत्पादीत वीज महाराष्ट्रत तसेच इतर राज्यांना पुरविली जाते. सन २००१ च्या जनगणनेप्रमाणे जिल्हयातील एकूण १,९३१ खेडयांपैकी (ओसाड गावे सोडून) सर्व खेडयांचे व जिल्हयातील सर्व १७ नागरी भागाचे विद्यूतीकरण झालेले आहे. जिल्हयातून मुंबई- धुळे आग्रा व पुणे- नाशिक हे दोन राष्ट्रीय महामार्ग जात असून, या दोन मार्गामुळे नाशिक शहर निरनिराळया राज्यातील शहरांशी जोडले गेले आहे. जिल्हयात असलेल्या राज्य महामार्गामुळे जिल्हयातील महत्वाची शहरे व तालुक्याची ठिकाणे जोडली गेली आहे.
जिल्हयात २८७ कि.मी. लोहमार्गाचे जाळे असून जिल्यातील इगतपूरी, नाशिक, निफाड, नांदगाव व येवला या तालुक्यातून लोहमार्ग गेलेला आहे. या लोहमार्गावर जिल्हयातील मनमाड हे रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे. तेथून दक्षिण भारतात जाणारा रेल्वेचा मार्ग गेलेला आहे.
‘नासिक शहर’ हे प्राचीन असे नाव आहे. सध्या सगळे लोक ‘नासिक’ या शहराच्या नावाचा उल्लेख हा ‘नाशिक’ असा करतात. परंतु त्या शहराचे मूळ नाव ‘नासिक’ असे आहे. ‘नासिक’ शहर हे भारतातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. दक्षिणेकडील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गोदावरी नदी’चा उगम हा त्र्यंबक गावाला लागून असलेल्या ‘ब्रह्मगिरी’ पर्वतावर होतो. ‘नासिक’ शहरात शिरताना गोदावरी नदीचे पात्र फार विस्तारलेले दिसते.
प्राचीन काळामध्ये ‘नासिक’ शहराचे उल्लेख हे नासिक्य, जनस्थान, त्रिकंटक; तसेच, पद्मनगर असेदेखील आढळून येतात. रामायणामध्ये आलेल्या उल्लेखानुसार दंडकारण्यातील ‘जनस्थान’ म्हणजेच ‘नासिक’. ‘नासिक’मधील ‘पंचवटी’ म्हणजे पाच ऋषिकुमारांचे प्रतीक असून ते शापित ऋषिकुमार प्रभू रामांच्या स्पर्शाने मुक्त झाले असे मानले जाते. राम, लक्ष्मण, सीता गोदावरीच्या तीरावर जनस्थानामध्ये पंचवटी येथे पर्णकुटी बांधून राहिले होते, ते ठिकाण म्हणजेच ‘नासिक’.
लक्ष्मणाने रामाशी विवाह करण्याची अभिलाषा धरून आलेल्या शुर्पणखेचे कान आणि नासिका म्हणजे नाक, तेथेच तलवारीने छाटून टाकले. म्हणून त्या स्थानाला ‘नासिक’ म्हणू लागले, अशी एक उपपत्ती आहे. दुसरी उपपत्ती अशी आहे, की ते गाव गोदावरीच्या तीरावरील नऊ टेकड्यांवर वसले, म्हणून ते ‘नवशिख’. पुढे, त्याचा अपभ्रंश ‘नाशिक’ असा झाला. त्या नऊ टेकड्या नासिक शहरात पाहण्यास मिळतात – 1. जुनी गढी, 2. नवी गढी, 3. जोगवाडा टेक, 4. पठाणपुरा टेक, 5. म्हसरूळ टेक, 6. डिंगरआळी टेक, 7. सोनार अळी टेक, 8. गणपती डोंगर, 9. चित्रघंटा टेक.
कृतेत पद्मनगरं त्रेतयांतू त्रिकंटकं |
द्वापारातु जनस्थान कलौ नासिक मुच्यते |
कशी पुरी च केदारी महाकलोथ नासिकम् |
त्र्यंबकं च महाक्षेत्रंपंचदीपा इमे भुवि |
हे ही लेख वाचा –
आगाशी – इतिहास-भूगोलाचे वरदान! (Aagashi)
दुरशेत – तरुणांनी जपलेल्या परंपरा! (Durshet)
हा श्लोक पद्मपुराणातील असून प्रत्येक युगातील ‘नासिक’च्या नावाची माहिती त्यामध्ये मिळते. म्हणजेच पद्मपुराण जेव्हा लिहिले गेले त्याच्या पूर्वीपासूनच ‘नासिक’ हा उल्लेख सापडतो.
‘नासिक’ शहराचा जो प्राचीन इतिहास उपलब्ध आहे त्यामध्ये इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात ‘सातवाहनां’ची सत्ता उदयास आली. त्याच्याही आधी ‘नासिक’ हे शहर संपूर्ण भारतात माहीत होते. नासिकचा उल्लेख हा ‘नासिक्य’ असा इसवी सनपूर्व पाचव्या-चौथ्या शतकात निर्माण झालेल्या वाङ्मयातून आलेला आहे. कौटिल्याने देखील ‘नासिक’चा उल्लेख हा ‘नासिक्य’ असाच केलेला आहे. कात्यायनाच्या ‘वृत्तिकांत’ या ग्रंथात इसवी सनपूर्व 250 मध्ये ‘नासिक्य’ हाच उल्लेख येतो.
नासिक आणि बौद्ध धर्म यांचा संबंध हा प्राचीन काळापासून दिसून येतो. ‘महामायुरी’ या महत्त्वाच्या ग्रंथात ‘नासिक’ येथे सुंदरयक्ष(सुंदर तरुण देवता) असल्याचा उल्लेख मिळतो. त्याच कालखंडामध्ये ‘नासिक’ येथे संपूर्ण नासिकमध्ये प्रसिद्ध असलेली ‘त्रिरष्मी लेणी’ कोरली गेली. तिला लोक ‘पांडव लेणी’ संबोधतात. प्रसिद्ध खगोलतत्त्ववेत्ता टॉलेमी याने इसवी सन 150 मध्ये ‘नासिक’ शहराची नोंद ही ‘धर्मपीठ’ म्हणून केलेली आहे.
पतंजली याच्या ‘महाभाष्य’ या ग्रंथात ‘नासिक’चा उल्लेख येतो. जैन परंपरेनुसार जैनांचे आठवे तीर्थंकर ‘चंद्रप्रभ’ यांनी ‘नासिक’ येथे कुंतिविहार नावाचे मंदिर बांधले. ती नोंद इसवी सन चौदाव्या शतकातील जीन प्रभुसूरींच्या ‘विविधतीर्थकल्प’ या ग्रंथामध्ये मिळते.
महानुभाव पंथाचे संस्थापक ‘चक्रधर स्वामी’ नासिकमध्ये काही काळ फिरल्याचे संदर्भ हे त्यांच्या ‘स्थानपोथी’ या ग्रंथात मिळतात. चक्रधर स्वामी हे नासिक येथे पंचवटी येथे वास्तव्यास होते. त्यांनी रामनाथ, महालक्ष्मी, विनायक आदित्य, कपालेश्वर या ठिकाणी त्या काळात भेटी दिल्या असे उल्लेख आहेत. नंतर ते गोवर्धन, त्र्यंबक, अंजनेरी, या ठिकाणी गेले आणि परत ‘नासिक’ येथे आले आणि ते ‘नासिक’मधून बीड येथे निघाले.
‘नासिक’ 1347 पर्यंत यादवांच्या अधिपत्याखाली होते. ‘बहामनी’ सत्तेने तेथे 1490 सालापर्यंत वर्चस्व राखले. गावाचा उल्लेख तेव्हादेखील ‘नासिक’ असाच सापडतो. बहामनी सत्तेची शकले 1490 सालानंतर उडाली त्यानंतर ‘नासिक’ हे शहर अहमदनगरचे निजामशहा याच्या ताब्यात1636 पर्यंत होते. समर्थ रामदास स्वामी पंचवटी येथील रामउपासकाला लिहिलेल्या पत्रामध्ये (1644) नासिकचा उल्लेख हा ‘जनस्थान’ असा करतात. तो श्लोक पुढीलप्रमाणे:-
जनस्थान गोदातटी | परमपावन पंचवटी || येथे घडली कृपादृष्टी | रघुत्तमरायाची ||
‘नासिक’ शिवाजी महाराजांच्या काळातदेखील दिसून येते. दक्षिणेची काशी असलेल्या ‘नासिक’ शहराचे नाव मोगल बादशहा औरंगजेब याने ‘गुलशनाबाद’ असे केले. ‘नासिक’ हाच मूळ उल्लेख तेथे मराठ्यांच्या राज्यात 1760 ते 1818 पर्यंत मिळतो. इंग्रजांचा अंमल ‘नासिक’ शहरावर 1818 नंतर सुरू झाला तेव्हा देखील ‘नासिक’ हाच उल्लेख मिळतो. इंग्रजांनी ‘नासिक’ शहराला 1870 साली जिल्ह्याचा दर्जा दिला आणि जे गॅझेटीयर काढले त्याचे नावदेखील ‘बॉम्बे प्रेसिडेंसी नासिक डिस्ट्रिक्ट गॅझेटीयर’ असे आहे.
– अनुराग वैद्य 8308810194नाशिकमधील पांडव लेणीला पूर्वी 'त्रैराष्मी लेणी' म्हणून संबोधले जायचे. महत्वाचे म्हणजे जरी या लेण्यांना पांडवलेणी असे नाव असले तरी या लेन्या महाभारतातील पांडवांशी कोठेही संबंधित नाहीत. तरी देखील, या ठिकाणी काही काळ पांडव वास्तव्यास होते म्हणून त्यांना पांडवलेणी असे म्हणतात अशी माहितीहि (अफवा) ऐकिवात आहे. तर या लेण्यांचा इतिहास खालील प्रमाणे आहे.
१. या लेण्यांना पुंड्रू असे संबोधले जायचे. ज्याचा अर्थ पाली भाषेत अर्थ आहे "पिवळ्या रंगाचा रंग". कारण लेण्यांमध्ये "चिवरा किंवा पिवळे वस्त्र" परिधान करणारे बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान होते. पुढे, पुंड्रू हा शब्द बदलून पांडू गुहा झाला (प्राचीन स्मारक अधिनियम २६ मे १९०९ नुसार). अनेक दशकांनंतर लोकांनी त्याला पांडव गुहा असे संबोधण्यास सुरवात केली ( एक चुकीचा शब्दप्रयोग.)
२. चोवीस लेण्यांपैकी दोन लेण्या मुख्य आकर्षण आहेत :
- मुख्य गुहेत जे चैत्य आहे (प्रार्थना सभागृह) एक सुंदर स्तूप आहे.
- दुसरे म्हणजे गुहा क्रमांक. १० जे सर्व स्ट्रक्चरल तसेच शिलालेखांमध्ये पूर्ण आहे.
दोन्ही गुहेत बुद्धांच्या दगडांवर कोरलेल्या मूर्ती आहेत. बुद्ध लेणीच्या आत बुद्धच्या मूर्ती आणि राज्यकाळातील शिलालेख आहेत. लेण्या पूर्वेकडे तोंड करून आहेत. म्हणून सूर्यप्रकाशात कोरीव कामांचे सौंदर्य वर्धित झाल्यामुळे या लेण्यांना सकाळी भेट देण्याची शिफारस केली जाते.
३. इथल्या खांबांवर तसेच गुहांमध्ये केलेले नक्षीकाम विलक्षण सुंदर आहे आणि त्या काळातील ह्या कलाकारांची कमाल वाटते कि त्यांनी फक्त छन्नी व हातोडा वापरून कसे काय इतक्या सुंदर कलाकृती बनवल्या असतील?
त्रैरामी पर्वतावर वसलेल्या पांडवलेनी लेण्यांना पहाटे ट्रेकिंग च्या निमित्ताने भेट देऊ शकता. नाशिक मध्ये आल्यावर पर्यटकांनी पांडवलेणी पाहण्याची संधी चुकवू नये.
फोटो स्रोत: गुगल आणि मोबाईल कॅमेरा
अधिक वाचा येथे: https://www.nativeplanet.com/travel-guide/pandavleni-caves-nashik-maharaরাষ্ট্র-001671-pg1.html
गोदावरी नदीच्या काठी असलेल्या नाशिक नगरीत अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. ह्या गोदाकाठच्या वैभवाचा शिरपेच म्हणजे श्री सुंदर नारायण मंदिर! 1756 मध्ये गंगाधर चंद्रचूड यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पवित्र गोदावरी नदीच्या पश्चिमेस, रविवार कारंजा, नाशिक जवळ, हे काळ्या दगडांनी बांधलेले प्राचीन मंदिर आहे. मंदिरात श्रीविष्णूच्या डावी-उजवीकडे लक्ष्मी व सरस्वतीच्या मूर्ती आहेत.
ब्रिटिश लायब्ररीच्या संग्रहातील 1894 चे छायाचित्र…
पूर्वीच्या मंदिराची औरंगजेबाच्या कारकिर्दीत बरीच नासधूस करण्यात आली होती. पण 1750 मधे बाळाजी विश्वनाथ, म्हणजेच नानासाहेब पेशव्यांनी या जागेचे शुद्धिकरण केले व परिसर पुनः एकदा मंदिर बांधण्याजोगा केला.
मंदिरातील पूर्व दरवाजावर देवनागरी लिपीत नमूद आहे की, सदर मंदिर गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी 1756 मध्ये 10 लाखात बांधले.
'सुंदर नारायण' या नावाचा संबंध एका प्राचीन कथेशी आहे ज्यामध्ये वृंदा देवीने भगवान विष्णूला एकदा शाप दिला होता. शापाचा प्रभाव म्हणून भगवान विष्णूच्या त्वचेचा रंग काळा झाला होता. त्यानंतर त्यांनी शापातून बाहेर पडण्याच्या उद्देशाने पवित्र गोदावरी नदीत स्नान केले. डुबकीनंतर तो सुंदर झाला, म्हणजे शब्दशः सुंदर, पुन्हा….म्हणून, सूंदर नारायण!
वास्तुकला:
मंदिराचे स्थापत्य हे भारतातील मंदिर कला संस्कृतीचा उत्कृष्ट नमुना आणि उत्तम नमुना आहे. पूर्वेकडे तोंड असलेल्या मंदिराला बाल्कनी बसण्याची व्यवस्था आणि गोलाकार घुमटांसह तीन पोर्च आहेत. काही स्थापत्य कलाकृतींमध्ये मुघल वास्तुकलेच्या छटाही आहेत. मंदिराचा सर्वात लक्षवेधक पैलू म्हणजे तो उभारलेला कोन. बारीक नक्षीकाम केलेले दगडी मंदिर अशा प्रकारे उभारले आहे की २१ मार्च रोजी सूर्याची पहिली किरणे मूर्तीवर पडतील. या भव्यतेचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे. मंदिराचे खांब विविध कोरीव कामांनी सुशोभित केलेले आहेत आणि त्यात दोन मंडप आणि एक सुशोभित कॉरिडॉर देखील आहे. मंदिरात एक तलाव असून मंदिराचा प्रत्येक कोपरा चित्रकला आणि शिल्पकामाने सजलेला आहे. नाशिकमधील हे मंदिर पाहुण्यांना आनंद देणारे आहे आणि ते ठिकाण जरूर पहावे.
मंदिर काळ्या बेसाल्ट खडकांनी बनलेले आहे. दशलक्ष वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झाल्यामुळे दख्खनचे पठार हे बेसॉल्टपासून बनलेले आहे. त्यामुळे, या भागातील बांधकामात सर्वाधिक वापरलेला खडक बेसाल्ट आहे. हा सर्वात मजबूत खडकांपैकी एक आहे, बेसाल्टपासून बांधलेली मंदिरे आणि गुहा आजही उभ्या आहेत.
मात्र सर्वात मजबूत खडक असूनही, इतर खडकांच्या तुलनेत बेसाल्ट खडकाचे घर्षण तुलनेने जलद होते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी सुंदर नारायण मंदिराचा एक भाग वाहून गेला. मंदिरात दगड पडणे, दगडाची पूड पडणे, दगडांना भेगा पडण्याच्या घटना निदर्शनास आल्या. हवामान, गोदावरी नदी, भूगर्भातील पाणी आणि वनस्पती अशा विविध कारणांमुळे हे घडले आहे.
नूतनीकरण :
नाशिक महापालिकेने आपल्या 'स्मार्ट सिटी' प्रस्तावात सुधारणा करताना पर्यटनासाठी सांस्कृतिक वारसा विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी जुन्या वास्तूचे नूतनीकरण आणि जीर्णोद्धार, सुंदर नारायण मंदिर, सरकारवाडा इत्यादी उप-प्रकल्पांसह हेरिटेज संवर्धन प्रकल्प हाती घेण्यात आला.
राज्याच्या पुरातत्व विभागाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. प्रत्येक दगडावर खूण करून दस्तऐवजीकरण करण्यात आले. मंदिराच्या दगडात भेगा पडल्याने आणि गवत, तण इत्यादी मोठ्या प्रमाणात झाडे उगवली होती.
केवळ आजूबाजूच्या वनस्पती काढून टाकणे आणि रासायनिक संवर्धन करणे पुरेसे नव्हते कारण दगडांमध्ये भेगा पडल्या होत्या.
नवीन बेसाल्ट खडकाचे लेसर कटिंग करून, त्यांना चुन्याच्या मोर्टारने फिक्स करून संरचनात्मक संवर्धन केले गेले.
सुस्थितीत असलेले जुने स्ट्रक्चरल दगडी भाग देखील मंदिराचे सौंदर्य टिकवण्यासाठी वापरले गेके आहेत.
संवर्धन आणि जीर्णोद्धार प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होते. राज्य संरक्षित स्मारक असलेल्या येथील श्री सुंदरनारायण मंदिराचे काम वेगवेगळ्या कारणामुळे काही वर्षांपासून रखडत सुरु होते. आता काम पूर्ण झाले असून मंदिराचा कळस चढविण्यात आला आहे.
नमोस्तुते!
.
नाशिक हे ऐतिहासिक आणि पौराणिक शहर म्हणून जगभरात ओळखले जाते. अनेक ऐतिहासिक,पुरातन वास्तूंचा वारसा हा नाशिकला लाभला आहे.त्यामुळे जगाच्या नकाशावर नाशिकचं महत्व विशेष आहे.
नाशिक शहरात अनेक महादेवाची मंदिरे असून यातील एक महत्वाचं मंदिर म्हणजे कपालेश्वर महादेव मंदिर होय.
बाराही महिने या मंदिरात भाविकांचा ओघ सुरु असतो. कारण कपालेश्वर मंदिराचे वेगळेपण आहे. जगभरात कोणत्याही शिवमंदिरात दर्शनासाठी गेलात तर तुम्हाला शिवमंदिराबाहेर नंदी हमखास दिसून येतो. मात्र नाशिकचं कपालेश्वर मंदिर हे जगभरात एकमेव मंदिर असेल कि ज्या शिवमंदिरात नंदी आढळून येत नाही. याला कारणही विशेष आहे, ते जाणून घेतलं पाहिजे.
नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ आहे. देशातील सर्वच महादेव मंदिरात नंदी पाहायला मिळतो. मात्र नाशिकच्या ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिर याला अपवाद आहे. महादेवांचं हे एकमेव मंदिर आहे, ज्याठिकाणी नंदीच नाही. महादेवांना ज्यावेळी ब्रह्महत्येचं पातक लागलं. नंदीनं त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं. याठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं पातक दूर झालं आणि ते ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त झाले. आपल्याला या पातकापासून नंदीने मुक्ती दिली, यामुळेच नाशिकच्या पवित्र भूमीत महादेवांनी नंदीला आपला गुरु मानल्याचे सांगितले जाते.
कपालेश्वर मंदिराला सातशे वर्षांची परंपरा
नाशिक शहरात अनेक पुरातन मंदिराचा वारसा जपला जातो. अनेक हजारो वर्षांपासूनची मंदिरे शहरात पाहायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे कपालेश्वर महादेव मंदिर….
कपालेश्वर महादेव मंदिराला जवळपास सातशे वर्षांचा इतिहास आहे. नाशिक शहरात गोदावरी किनारी, रामकुंड परिसरात श्री कपालेश्वर महादेव मंदिर वसलेले आहे. नाशिक पर्यटनासाठी येणारे लाखो भाविक इथ दर्शनासाठी येत असतात. श्री कपालेश्वर महादेव मंदिराचं असही एक महत्व सांगितलं जात की, 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यानंतर जितकं पुण्य मिळतं, तितकं पुण्य श्री कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर मिळते.
काय आहे आख्यायिका…!
.
कपालेश्वर महादेव मंदिराची आगळीवेगळी आख्यायिका पद्मपुराणात असल्याचे स्थानिक सांगतात. या आख्यायिकेनुसार पद्मपुराणात सांगितलंय की..,
एकदा इंद्रसभा भरली होती. त्यावेळी सर्व देव सभेस उपस्थित होते. त्यावेळेस ब्रह्मदेव व महेश यात वादविवाद झाला. त्यावेळी पाच तोंडे असणाऱ्या ब्रह्मदेवाची चार तोंडे वेद म्हणत, तर पाचवे तोंड निंदा करीत असे. संतापलेल्या शंकराने ब्रह्मदेवाचे ते निंदणारे तोंड उडवले. ते तोंड शंकराच्या हाताला चिकटून बसले. त्यामुळे शंकराला ब्रह्महत्येचे पातक लागले. त्या पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी शंकर ब्रह्मांडभर फिरत होते.
शिव शंकराला ब्रह्म हत्येचं पातक लागलं होत, ते तिन्ही खंडात फिरुनही त्यांना प्रायश्चित सापडत नव्हते. अखेर नंदीने शिव शंकरांना सांगितलं की, नाशिकला अरुणा, वरुणा गोदावरी संगम आहे. या पवित्र स्थळी जाऊन आपण स्नान करावं, त्यानंतर तुमच्या माथ्यावरील ब्रह्म हत्येचं पातक नष्ट होईल. नंदीच्या सांगण्यावरुन भगवान शंकरानी नाशिकमधील गोदावरी अरुणा वरुणा नदी संगमावर स्नान केले. त्यानंतर त्यांचं ब्रह्म हत्येचं पातक नष्ट झाले, त्यामुळे एक आदर म्हणून भगवान शंकरांनी नंदीना सांगितलं. तुम्ही कायम माझ्यासोबत असता, मात्र तुम्ही इथे माझ्यासमोर नसावं, नंदींनी भगवान शंकराची ही विनंती मान्य केली. त्यामुळे इथे भगवान शंकरासमोर नंदी नसल्याचे अशी एक कथा आहे.
बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य…!
.
एका कपालेश्वर महादेवाच्या दर्शनात बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य असल्याचा पौराणिक संदर्भ सापडतो. नाशिकच्या या कपालेश्वर महादेव मंदिरात श्रावणातल्या सोमवारी तसंच, शनिवार आणि प्रदोषाच्या दिवशी महादेवांची पालखी काढली जाते. महादेवांच्या या कपालिक पिंडीचं दर्शन घेतल्यास सर्वपातकांचा नाश होतो, अशी धारणा आहे.
.
महादेवाचा उत्सव :-
.
श्रावणी सोमवार, महाशिवरात्री याव्यतिरिक्त इतर दिवशी देखील या महादेव मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात शिव उपासक दूध, दही, मध, फळांचे रस याने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. संकटनाशक, इच्छा पूर्ण करणारे, महा पापांचा नाश करणारे आणि आपल्या भक्तांना गंभीर संकटातूनसुद्धा लीलया बाहेर काढणारे कपालेश्वर महादेव म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहेत.
रामकुंडाचे दर्शन :-
नाशिकमधल्या प्रसिद्ध आणि पुरातन मंदिरांमध्ये या कपालेश्वर मंदिराची गणना होते. कपालेश्वर मंदिर गावाच्या मध्यवर्ती भागात आहे. पेशव्यांनी या मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली आले की गोदावरी नदी आहे. तसेच जवळच रामकुंडही आहे. या रामकुंडात प्रभू रामचंद्रांनी दशरथाचे श्राद्ध केले होते अशी श्रद्धा आहे. कपालेश्वर मंदिराच्या समोर आणि गोदावरी नदीच्या पलिकडे प्राचीन सुंदर नारायण मंदिरही आहे. हरिहर भेट महोत्सवाच्या वेळी कपालेश्वर आणि सुंदरनारायण मंदिरांमधून अनुक्रमे शंकर आणि विष्णू यांचे मुखवटे गोदावरी नदीवर आणले जातात आणि त्यांची भेट घडवली जाते. श्रावणी सोमवारी आणि इतर सोमवारीही या कपालेश्वर मंदिरात कायम भाविकांची गर्दी असते.
स्रोत :-
नाशकचा रोमांचकारी इतिहास
नाशक हिरा हा १३ ते १४ व्या शतकात तेलंगाना (पूर्वीचे आंध्र प्रदेश), महबूबनगर जवळील आमरागिरी खाणीत सापडला. त्यानंतर तो म्हैसूरच्या खजिन्यात दाखल झाला. मुगलांनी म्हैसूरच्या खजिना लुटला. त्यानंतर नाशक मुगलांच्या खजिन्याची शान बनला. पेशव्यांनी दिल्लीवर ताबा मिळविल्यानंतर मुगलांचा जामदारखाना (खजिना) पेशव्यांच्या ताब्यात आला तेव्हा नाशिक पेशवाईत दाखल झाला. पेशव्यांनी त्र्यंबकगड ताब्यात यावा म्हणून पेशव्यांचे सरदार त्रिंबक सूर्याजी प्रभू यांनी त्र्यंबकेश्वराला नवस केला होता. या नवसाची फेड म्हणून पेशव्यांनी त्र्यंबकेश्वराला मुगलांच्या खजिन्यात मिळालेला सोन्याचा रत्नजडीत मुकुट शिवाला (त्र्यंबकेश्वराला) अर्पण केला. या मुकुटात सर्वात मोठा हिरा नाशक होता. म्हणून त्याला शिवाचा डोळा (आय ऑफ शिवा) असे म्हटले गेले.
त्र्यंबकेश्वर ते इंग्लंडचा प्रवास !दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी खडकीच्या लढाईत पराभव झाल्यानंतर १७ नोव्हेंबर १८१७ पुणे सोडले अन् इंग्रजांपासून बचावासाठी त्यांची पळापळ सुरू झाली. पण ते इंग्रजांच्या तावडीत सापडले अन् पेन्शन घेऊन बिठूर येथे राहणे त्यांनी पसंत केले. १८१८ ला पेशवाईचा अस्थ झाला. त्यानंतर इंग्रजांनी पेशव्यांची संपत्ती ताब्यात घ्यायला व त्यांचे खजिने लुटायला सुरुवात केली. कॅप्टन ब्रिग्जला नाशिकच्या संपत्तीच्या शोधाची मोहीम हाती देण्यात आली. त्याने २ मे १८१८ च्या रात्री त्र्यंबकेश्वर लुटले. ही लूट डेक्कन प्राईम मनीनुसार सैन्यांमध्ये वाटली गेली. मात्र, सोने व हिऱ्यांसारख्या वस्तू इंग्लंडला पाठविण्यात आल्या. यात नाशक हिराही इंग्लंडला गेला. त्र्यंबकच्या लुटीचे वर्णन तत्कालनि कॅ. ब्रीजचे रिपोर्ट व १६ मार्च १८२१ च्या इंग्लंडच्या वृत्तपत्रांमध्ये नाशक हिरा इंग्लंडला दाखल झाल्याचे वृत्त वाचायला मिळते. हा हिरा नाशिकमध्ये मिळाला म्हणून त्याचा उल्लेख इंग्रजांच्या दप्तरी नासक (Nassak, Nassuck) असा केला गेला. इंग्रजांच्या हाती आलेल्या हिरा मिळविलेल्या अधिकाऱ्यांमध्ये त्यातून मिळणाऱ्या बक्षिसावरून वाद निर्माण झाले. त्यामुळे हा वाद इंग्लडच्या कोर्टात गेला. या वादाचे पडसाद इंग्लडच्या पार्लमेंटमध्येही उमटले. अखेर पंधरा वर्षांनंतर १८३६-३७ मध्ये नाशक हिऱ्याचा लिलाव करण्यात आला.
लिलावांचा प्रवास
इंग्लडच्या संसदेत नाशक हिऱ्यासह भारतातून लुटलेल्या संपत्तीचा लिलाव करण्याचे ठरले. त्यानुसार १८३६ मध्ये नाशक हिऱ्याचा लिलाव झाला. लंडनच्या रूंदेल आणि ब्रिज (Rundell and Bridge) या जोहरींनी नाशक तीन हजार पाऊंडला विकत घेतला. त्यांनी नाशकला पैलू पाडले तेव्हा त्याचे वजन ९० कॅरेटने घटून ७८.६२५ कॅरेट झाले. त्यानंतर जुलै १९३७ मध्ये सुप्रसिद्ध विलीस रूममध्ये नाशक पुन्हा एकदा विक्रीला आला. तेव्हा इंग्लंडच्या राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती असलेले वेस्टमिन्स्टर रोबेर्ट ग्रोसवेनोर (Robert Grosvenor) यांनी तो विकत घेतला. असे म्हटले जाते की, इंग्लंडच्या राणीच्या समारंभात रॉबर्ट यांनी आपल्या तलवारीच्या मुठीत हा हिरा बसविला होता. १९२७ मध्ये नाशक संघराज्यात आला. १९३० मध्ये नाशकची गणना जगातील पहिल्या २४ हिऱ्यांमध्ये केली गेली. १९४० साली हॅरी विन्स्टननी हा हिरा विकत घेऊन त्यांना पुन्हा पैलू पाडले. त्यामुळे नाशकचे वजन झाले ४३.३८ कॅरेट. म्हणजे मूळ वजनाच्या निम्मे झाले. हा हिरा एडवर्ड हँड यांनी विकत घेतला. त्यानंतर झालेल्या रॉबरीमध्ये नाशक गहाळ झाला. अमेरिकन ज्वेलर हॅरी विनस्टंन (Harry Winston) यांनी १९४० मध्ये तो पॅरीसमधून मिळविला. त्यानंतर नाशकने जगभरातील श्रीमंतांना आपल्या प्रेमात पाडले. मधल्या काळात नाशकला जेमोलोजीकाल इन्स्टिट्यूटमध्ये ठेवण्यात आले. १९६४ मध्ये जी. रोबेर्ट या शास्त्रज्ञाने संशोधनासाठी तो मिळवला. न्यू यार्कमध्ये १९७० मध्ये एडवर्ड जे यांनी पाच लाख डॉलरला तो विकत घेतला अन् हा जगातील सर्वात महागडा हिरा ठरला. त्यानंतर इंग्लंडचा प्रसिद्ध अभिनेता रिचर्ड बर्टन, सौदी राजा खलीदिबन अब्दुल अझीझ असा नाशकचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यानंतर २००७ मध्ये लेबनान येथील रॉबर्ट मोवाड यांच्या संग्रहात नाशक दाखल झाला. त्यानंतरही नाशकचा दहा लाख डॉलर (५ कोटी) लिलाव झाल्याचे म्हटले जाते. मात्र त्याबद्दल अधिक माहितीसाठी रॉबर्ट मोवाड प्रायव्हेट म्युझियमशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्याकडून अजून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. प्रतिसाद मिळाल्यास नाशक सध्याचा प्रवास कसा आणि कोठे सुरू आहे हे कळू शकेल.
त्र्यंबकेश्वराचा मुकुट वाचला
‘देवळांना अथवा त्यांच्या संपत्तीला हात लावायचा नाही’ इंग्रजांच्या या धोरणामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरातील मुकुटाची इंग्रजांनी लूट केली नसावी. मात्र, लुटीच्या भीतीने त्र्यंबकेश्वराचा खजिना मंदिरातून बाहेर काढून रामचंद्र ताम्हणकरांच्या घरात जमिनीत गाडण्यात आला आणि इंग्रजांच्या झडतीत नाशक हिरा व इतर संपत्ती इंग्रजांच्या हाती लागली. त्यामुळे इंग्रजांनी मंदिरातील त्र्यंबकेश्वर मुकुटाकडे दुर्लक्ष केले असावे. अथवा मुकुट इतरत्र लपविल्यामुळे वाचला, असाही कयास बांधला जातो.
संशोधन असेही…
•ब्रिजवॉटर स्टेट युनिर्व्हसिटीमध्ये ऑक्टोबर १९९२ मध्ये फ्लिप सॅसली यांनी भारतातील हिऱ्यांबाबत केलेल्या संशोधनात नाशक हिरा व त्यांच्या पैलूंबद्दल माहिती मिळते.
• अमेरिकेच्या जेमोलोजीकाल इन्स्टिट्यूटमध्येही नाशकवर संशोधन झाले आहे.
• ज्वेलरी वेबसाईटवर नाशकची माहिती मिळते, तर डिक्श्नरी ऑफ जेम्स अॅण्ड जेमोलॉजी या ग्रंथातही त्याबद्दल इत्थंभूत माहिती मिळते.
साऱ्यांनाच मोहिनी
• नाशक हिऱ्याची मोहिनी इतकी अजब होती, की नाशकला पाहण्यासाठी येणारे आपल्या समाजसेवी संस्थेला दान करतील या उद्देशाने नोव्हेंबर १९७६ मध्ये जागतिक प्रदर्शनामध्ये तो ठेवण्यात आला. नाशकवरील प्रेमापोटी आकर्षित झालेल्या दानशूरांनी या संस्थेला भरभरून दान दिले.
• नाशकच्या प्रेमापोटी ब्रिटीश मिड्लेण्ड एयरवेज या कंपनीने खरेदी केलेले मेक्डोणेल डग्लस या विमानाला द नाशक डायमंड असे नाव देऊन नाशकच्या आकर्षणावर मोहर उमटविली. या विमानालाही नाशकमुळे चांगला प्रतिसाद मिळाला.
Ram Navami 2023: नाशिकच्या काळाराम मंदिरास नाव कसं पडलं? काय आहे पंचवटीचा इतिहास?
Ram Navami 2023: दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य असल्याचे सांगतात. त्यामुळे श्रीरामांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. याबाबतची पदचिन्हे अनेक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये दिसतात.
By : गोकुळ पवार | Edited By: श्रद्धा भालेराव | Updated at : 30 Mar 2023 09:26 AM (IST)

Ram Navami 2023 | Kalaram temple
Ram Navami 2023: धार्मिक ऐतिहासिक, पौराणिक नागरी म्हणून नाशिकची ओळख आहे. अनेक मंदिरे असून गोदातीरी वसलेली आहेत. यातलच एक म्हणजे काळाराम मंदिर (Kalaram Temple) होय. आज रामनवमी निमित्त काळाराम मंदिर सजले असून मागील आठ दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज जाणून घेऊयात नाशिकच्या काळाराम मंदिराविषयी...
दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य असल्याचे सांगतात. त्यामुळे श्रीरामांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. याबाबतची पदचिन्हे अनेक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये दिसतात. नाशिकचे काळाराम मंदिर हे त्यातीलच एक. प्रसिद्ध पंचवटीतच हे मंदिर वसले आहे. नाशिक शहरात रामाची अनेक मंदिरे असून यात काळाराम, गोरा राम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम यासह अनेक मंदिरे पाहायला मिळतात. पण या सगळ्यात काळारामाचे वैशिष्ट्य काही वेगळेच दिसून येते. हे मंदिर इतिहासकालीन असून त्याची बांधणीही खास शैलीत आहे.
दरम्यान, पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर 1783 मध्ये बांधले. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.
अशी आहे काळाराम मंदिराची रचना...
संपूर्ण मंदिर 74 मीटर लांब आणि 32 मीटर रूंद आहे. मंदिराला चार दिशांना चार दरवाजे असून पूर्व महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप लागतो. त्याची उंची बारा फूट असून यात चाळीस खांब असून आहे. या ठिकाणी असलेला मारूती समोरच्या मंदिरातील श्रीरामाच्या चरणी पाहतो, असा भाव आहे. सभामंडपाच्या बाजूला तीस फूट उंचीवर नगारखाना आहे. मंदिराचे गर्भगृह काटकोनी असून त्यावरची नक्षीही सुंदर आहे. मंदिराची कळसापर्यंतची उंची 69 फूट आहे. कळस 32 टनी शुद्ध सोन्याचा आहे. तिथे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती आहे. मंदिराला 17 फूट उंचीचा चिरेबंदी कोट आहे. या मंदिराची बांधणी अशी काही आहे, की एकावर दुसरा पाषाण रचून त्याचे संतुलन साधण्यात आले आहे.
काय आहे मंदिराची आख्यायिका?
साधारण काही वर्षांपूर्वी या परिसरात नागपंथीय साधू वास्तव्यास होते. मंदिरालगत भैरवनाथ व गोरक्षनाथांचे मंदिरही आहे. काही नागपंथी साधूंना अरूणा-वरूणा नद्यांच्या संगमावर या मूर्ती सापडल्या. त्यांनी लाकडी मंदिर बांधले. पुढे 1780 मध्ये माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी सरदार रंगराव ओढेकरांना हे मंदिर बांधण्याची सूचना केली. 1790 मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले. त्याकाळी या बांधकामासाठी 23 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगतात.
पंचवटी पाच वटांचा समूह
नाशिक शहरातील पंचवटी परिसर प्रचलित आहे. आख्यायिकेनुसार पंचवटी म्हणजेच श्रीरामासह सीता आणि लक्ष्मण ज्यावेळी वनवासात होते ते हे ठिकाणी. आजही या परिसरात पाच वट दिसून येतात. याच परिसरात सीता गुंफांही आहे. मंदिरापासूनच जवळच गोदावरी नदी असून प्रसिद्ध रामकुंडही तेथेच आहे. शिवाय इतर मंदिरेही याच परिसरात आहेत.
ऐतिहासिक काळाराम मंदिर सत्याग्रह
भारतातील दलित चळवळीच्या इतिहासात या मंदिराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2 मार्च इ. स. 1930 रोजी या मंदिरात दलितांना प्रवेश मिळवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मंदिराबाहेर मोठे आंदोलन उभे राहिले होते. या सत्याग्रहाचे नेतृत्व दादासाहेब गायकवाड यांनी केले होते.
नाशिक येथील वैशिष्ट्यपूर्ण गणेश दर्शन

बागेचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले नाशिक हे मंदिरांचे शहर आणि दक्षिण भारतातील काशी म्हणून प्रसिद्ध आहे. " नाशिक नव टेकद्वार वसविले " (नाशिक हे नऊ शिखरांवर वसलेले आहे) ही मराठी म्हण नाशिकच्या भौगोलिक स्थानाचे योग्य वर्णन करते, जे दख्खन पठाराच्या नऊ शिखरांवर पसरलेले आहे. दक्षिणेकडील गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिकपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या मंदिर नगरी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावते आणि नाशिक शहराच्या मध्यभागीून वाहते. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १५ लाखांपेक्षा जास्त होती, ज्यामध्ये सुमारे ८५% लोकसंख्या हिंदू होती.
नाशिक शहर गोदावरीच्या दोन्ही बाजूंना वसलेले आहे. ज्या नदीवर नाशिक वसले आहे त्याचा आकार उलटा 'एस' सारखा आहे आणि प्रथम उजवीकडे आणि नंतर डावीकडे वळलेला आहे. या शहरात तीन मुख्य विभाग आहेत: जुने नाशिक, पंचवतीची पवित्र वस्ती, नदीच्या डाव्या किंवा पूर्व तीरावर एक मोठे ठिकाण नाही; मध्य किंवा मुसलमान नाशिक, ज्याला पूर्वी गुलशनाबाद किंवा गुलाबांचे शहर म्हटले जात असे, पंचवतीच्या उजव्या तीरावर आणि दक्षिणेस; आणि आधुनिक किंवा मराठा नाशिक, जे उजव्या तीरावर आहे, मुसलमान नाशिकच्या उत्तरेस आणि पश्चिमेस आणि पंचवतीच्या पश्चिमेस आहे.
हिंदू पौराणिक कथेनुसार, रामायण महाकाव्याचे नायक भगवान राम यांनी त्यांच्या वनवासाचा बराचसा काळ सध्याच्या नाशिकच्या पंचवटी प्रदेशात घालवला. १३-१६ व्या शतकात इस्लामिक राजवटीत मुस्लिम लोकसंख्या नदीच्या उजव्या तीरावर स्थायिक झाली. इस्लामिक काळात नाशिकच्या भूभागात कोकणीपुरा, पाठपुरा, काजीपुरा, नायकवाडीपुरा, मुलतानपुरा आणि कलापुरा असे विविध ' पुरे' जोडले गेले . या काळात शहर काजीपुरा दरवाजा, त्र्यंबक दरवाजा, दरबार दरवाजा, बाघूर दरवाजा आणि दिल्ली दरवाजा (कुलकर्णी १९८१:१३) यासारख्या ' दारांनी' किंवा दरवाज्यांनी वेढलेले होते. या काळातील काही अवशेष अजूनही शहरात दिसतात. हिंदू आणि इस्लाम व्यतिरिक्त, २००-६०० इसवी सनाच्या दरम्यान नाशिक प्रदेशात बौद्ध धर्माचे वर्चस्व निर्माण झाले, जे 'पांडू लेणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या बौद्ध लेण्यांच्या गटावरून दिसून येते. नंतर, ११व्या-१२व्या शतकाच्या सुमारास, जैन धर्म प्रमुख झाला, जे 'चांभार लेण्यां'च्या उपस्थितीवरून स्पष्ट होते.
१७ व्या शतकात, पुण्यातील पेशव्यांनी नाशिकवर ताबा मिळवला. मुख्य बाजार रस्त्याच्या शेवटी असलेल्या पेशव्यांचा राजवाडा अलिकडच्या काळात पोलिस स्टेशन आणि सार्वजनिक ग्रंथालयात रूपांतरित करण्यात आला आहे. त्यांच्या कारकिर्दीत, नदीच्या दोन्ही काठावर अनेक मंदिरे बांधण्यात आली आणि त्यांचे नूतनीकरण करण्यात आले. या काळातील विविध वाडे किंवा ' वाडे' , ' पेठे' किंवा परिसर आणि मंदिरे अजूनही शहराच्या भूदृश्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून उंचावर आहेत. नंतर, १९ व्या शतकात, नाशिक परिसर पूर्णपणे ब्रिटिश राजवटीत आला. ब्रिटिश राजवटीत शहराच्या सीमा विस्तारल्या, त्यात कलेक्टर ऑफिस, फौजदारी आणि दिवाणी न्यायालये, जमीन अभिलेख आणि महसूल कार्यालये, पोलिस मुख्यालय आणि परेड ग्राउंड यांचा समावेश झाला. हे जोड शहराच्या केंद्रापासून दूर होते, परंतु बहुतेक भागांच्या आवाक्यात होते. ब्रिटिश नियोजन संकल्पनेचे अनुसरण करून, अधिकाऱ्यांचे बंगले, बागा, रुग्णालये, शाळा आणि ग्रंथालये देखील सुरू करण्यात आली. यामुळे या भागात ब्रिटिश प्रशासन मॉडेलची अंमलबजावणी झाली. १८८२ मध्ये, नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था नियुक्त करण्यात आली. [३]
वसाहतवादी काळात, शहराच्या भूदृश्याने औद्योगिक युनिट्स, नियोजित आणि अनियोजित दुकाने, निवासी इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि स्वतंत्र बंगले अशा अनेक नवीन वैशिष्ट्यांचा समावेश केला. पारंपारिकपणे, शहराची अर्थव्यवस्था प्रामुख्याने धार्मिक उपक्रम आणि संबंधित व्यापारावर अवलंबून आहे. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरूंनी आखलेल्या धोरणात्मक चौकटीनुसार शहर औद्योगिकीकरण करू लागले. १९६० च्या दशकात नाशिक औद्योगिक सहकारी इस्टेट, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य गुंतवणूक महामंडळ यासारखे अनेक सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग स्थापन झाले, ज्यामुळे हे शहर देशाच्या औद्योगिक नकाशावर एक प्रमुख स्थान बनले. गुंतवणूक, सिंचन योजना आणि वीज यामुळे कृषी अर्थव्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली, ज्यामुळे हा प्रदेश विविध प्रकारच्या द्राक्षांचा अग्रगण्य उत्पादक बनला आणि यॉर्क आणि सुला सारख्या अनेक प्रसिद्ध वाइनरीजचे घर बनले. [4]
महाराष्ट्रातील मुंबई (१८५ किमी), पुणे (२१० किमी) आणि औरंगाबाद (१९० किमी) आणि गुजरातमधील सापुतारा (७२ किमी) आणि सुरत (२५० किमी) यासारख्या शहरांच्या जवळ असल्याने, नाशिकला पर्यटन उद्योगाचाही फायदा होतो. शहराच्या आत आणि आजूबाजूला धोडप आणि रामशेज सारखे अनेक डोंगरमाथ्यावरील किल्ले आहेत, जे ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करतात. या टेकड्यांवरील हिरवळीची जंगले या प्रदेशातील स्थानिक वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक प्रजातींचे घर आहेत. नाशिकमध्ये दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो . डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील काळाराम मंदिर सत्याग्रहासारख्या पद्धतशीर दडपशाहीविरुद्ध शहरात महत्त्वाच्या सामाजिक चळवळी झाल्या आहेत. आधुनिक मराठी साहित्याच्या विकासात नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाने महत्त्वाची भूमिका बजावली. पैठणी आणि धातू हस्तकला यासारख्या हातमाग आणि हस्तकला शहराच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.
नाशिक हे पारंपारिक तीर्थक्षेत्र असले तरी, अलिकडच्या काळात बहुसांस्कृतिक इतिहास असलेले हे शहर जागतिक संबंधांसह आधुनिक शहरी केंद्रात विकसित झाले आहे.
मोक्षपुरी नाशिक चारही युगात प्रसिद्ध आहे. वाल्मिकी रामायणातील उल्लेखाप्रमाणे महर्षी अगस्तीच्या आश्रमातून, महर्षींच्या निर्देशाप्रमाणे भगवान श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण हे दंडकारण्यातील गोदा तटावरील जनस्थान-पंचवटीत आले. राजा दंड व त्यांच्या दंडकारण्याची कथा पुराणांमध्ये वर्णविली आहे. तेव्हा, अशा या श्रीराम क्षेत्र नाशिकचा महिमा वर्णित करणारा हा लेख...
भगवान श्रीराम पंचवटीला आल्यानंतर येथील गोदावरीचा प्रवाह, निसर्गसौंदर्याने नटलेला रमणीय प्रदेश पाहून मोहित झाले. वाल्मिकी रामायणात असलेले हे सुंदर वर्णन मुळाहून वाचण्यासारखे आहे. गोदातटापासून काही अंतरावर लक्ष्मण यांनी थोडी माती गोळा करून भिंत बनविली व नंतर त्यात सुंदर व बळकट असे खांब रोवून त्यावर बांबू व झाडांच्या पानांनी छप्पर तयार करून पर्णकुटी बांधली.
पर्णकुटी बांधून झाल्यावर लक्ष्मणांनी गोदावरीच्या तिरी जाऊन स्नान केले व येताना काही फळे व कमलपुष्पे घेऊन ते पर्णशाळेत आले. शास्त्रीय विधीपूर्वक फुले - फळे देवतांना समर्पित करून त्यांनी ती वास्तू शांत केली. नंतर भगवान श्रीराम सीतेसह या आश्रमात, पर्णकुटीत प्रवेश करते झाले. पर्णकुटी पाहून भगवान लक्ष्मणांस दृढ आलिंगन देऊन म्हणाले की, “लक्ष्मणा, तू माझे मन जाणारा, कृतज्ञ आणि धर्माचे ज्ञान असणारा आहेस.” मग श्रीरामांनी सीतेसह या आश्रमात निवास केला. श्रीरामाच्या वनवास काळातील, शूर्पणखेचे नासिका छेदन, १४ हजार राक्षसांसह खर, दूषण आणि त्रिशीर या राक्षसांचा संहार, मारीच यांच्या सहकार्याने रावणाने सीतामाईचे अपहरण, या घटना या क्षेत्राशी संबंधित आहे.
खर, दूषण आणि त्रिशीर या तीन राक्षसांचा वध ज्या ठिकाणी झाला, ते ठिकाण आजही ‘तीवंधा’ म्हणून ओळखले जाते. यासोबत नाशिक ही क्रांतिभूमीसुद्धा आहे. स्वधर्म स्थापनेसाठी अयोध्येचे राजे प्रभू रामचंद्र वनवासकाळात या भूमीत आले. येथेच सीतामाईचे हरण झाले आणि स्वधर्म स्थापनेच्या क्रांतीला निमित्त मिळाले. चोहीकडे म्लेंच्छांचे राज्य. स्वधर्म लोप पावला होता. अशा भीषण परिस्थितीत नारायण सूर्याजीपंत ठोसर नावाचा मुलगा लग्नाच्या बोहल्यावरून ‘सावधान’ एकताच पसार होतो.
तो थेट प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीत येऊन १२ वर्षे गायत्रीचे पुरश्चरण व ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या तारक मंत्राचा १३ कोटी जप करून स्वधर्म स्थापनेचा शंखनाद करतो तोही याच भूमीवरून! १८९८ मधील पारतंत्र्याचा काळ. १५ वर्षांचा कोवळा विनायक, घरातील अष्टभुजा देवीच्या मूर्तीपुढे ‘शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजीन’ अशी शपथ घेतो आणि पुढे ‘अभिनव भारत’ ही क्रांती संघटना स्थापून, सशस्त्र क्रांतीचा उद्घोष करीत बलाढ्य परकीय शक्तीला प्रचंड हादरे देणारे कार्य करतो तेही याच भूमीवरून! श्री काळाराम मंदिर अशी धारणा आहे की, जेथे प्रभू श्रीरामांची पर्णशाळा होती, त्या जागी आजचे श्री काळाराम मंदिर उभे आहे. यादव काळातसुद्धा नाशिकक्षेत्र सुप्रसिद्ध होते.
१२७८च्या सुमारास श्री चक्रधर स्वामी नाशिकला आले असता, त्यांनी श्रीरामनाथांचे दर्शन घेतले होते. त्यावेळी तेथे एक पूर्व मुख गुहा व एक उत्तर मुख गुहा होती. त्यांनी गुहेचे दर्शन केल्याचा उल्लेखही सापडतो. पूर्वीचे जुने राम मंदिर बहुदा लाकडी सभामंडप असलेले होते व त्यातील मूर्तीसुद्धा लाकडी असल्याची माहिती मिळते. या लाकडी मंदिर बांधण्याचा कुठलाही उल्लेख-संदर्भ मिळत नाही. परंतु, समर्थांच्या काळातही हेच मंदिर असावे. येथे नित्य कीर्तन होत असे आणि गोपिकाबाई पेशवे कीर्तनात येत असत.
असेच एकदा सरदार रंगराव ओढेकर आले असता, त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विषय निघाला, तेव्हा आपल्या जवळ असलेल्या अलोट संपत्तीचा उपयोग करून भव्य मंदिर बांधण्याचा निर्धार ओढेकरांनी व्यक्त केला आणि त्यांनी हे जीर्ण मंदिर आपल्याजवळ असलेल्या अलोट संपत्तीचा उपयोग करून बांधले. त्यावेळी असलेल्या मंदिराची जागा फारच लहान असल्यामुळे सभोवतालच्या लोकांची असलेली घरे, मठ व श्रीमार्तंडाचे लहानसे देवालय घेऊन त्याऐवजी त्यांच्या मालकास मंदिराच्या आसपास घर, मठ आदी बांधून दिली, अशा रीतीने पूर्व-पश्चिम २६६ फूट लांब आणि दक्षिणोत्तर १३८ फूट रुंदीची जागा मोकळी करून तिच्याभोवती चार फूट रुंदीचा मुस्तकीम चिरेबंदी कोट बांधला आणि त्या कोटात आतील बाजूने ११ फूट रुंदीच्या यात्रेकरुंना उतरण्यासाठी धर्मशाळा म्हणजे ओवर्या बांधल्या.
मंदिराला कोटाचे भिंतीत पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर असे समोरासमोर चार दरवाजे असून, पूर्वेकडील दरवाजा सर्वात मोठा आहे. त्यास ‘महाद्वार’ असे म्हणतात. मंदिराच्या आवारात नैऋत्य कोपर्यावर जेथे पूर्वीचे जीर्ण राम मंदिर व त्यापुढे लहानसा लाकडी सभामंडप होता, तेथे भव्य देवालय बांधण्याचा विधी निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून पाषाणाची श्री गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आली. मंदिराच्या वायव्य कोपर्यात विहीर खणून बांधली आहे. मुख्य मंदिरासमोर पूर्व-पश्चिम चिरेबंदी दगडी पाटाईचा तीन दालनी साडे ७३ फूट लांब, ३२ फूट रुंद, दहा फूट उंच, ४० खांबी असा प्रशस्त सभामंडप बांधला आहे. या सभामंडपाच्या कडेवर पश्चिमाभिमुख श्री दासमारुतीची मूर्ती उभी आहे. या सभामंडपाचा उपयोग कथा, कीर्तन, पुराण यासाठी होतो. देवळातच दोन नाथपंथीय साधूंच्या संजीवन समाध्या आहेत.
सिंहस्थ काळात नाथपंथी साधूंची झुंडी या काळाराम मंदिरात १५ दिवस निवासासाठी असते. दरवाजाने आत गाभार्यात प्रवेश केल्यावर समोर सिंहासन व त्यावर रौप्यमय शेष चिन्हांकित एकास एक लागून तीन प्रभावळ असून त्याखाली भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्ती विराजमान आहेत. गाभार्यावरील घुमट सर्वात उंच असून शंखाकृती आहे. यावरील कळस चार फूट उंचीचा, सहा फूट घेराचा असून तशाच घाटाचा तांब्याचा कळस कोणी गोसाव्याने बसविला होता. त्यावर नाशिक येथील प्रभाकर दिवाकर पंगेवैद्य यांनी कोणी एक मुंबईचा श्रीमंत व्यापारी जलोदर ग्रस्त होता.
त्याचा रोग बरा करून त्यांच्याकरवी सोन्याचा मुलामा देवविला, असे म्हटले जाते. असेही म्हटले जाते की, मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर कळसाचे काम बाकी असताना रंगराव ओढेकर यांचे जवळील संपत्ती संपत आली असता, अशावेळी त्यांच्या सुविद्य पत्नीने आपली उंची नथ मोडून कळस मढविण्याचे काम पूर्ण केले. शिखरावर हनुमान चिन्हांकित ध्वजा फडकत आहे. या देवालयासाठी लागलेले दगड नाशिकपासून तीन कोसावर असलेल्या रामसेज व बोरगड येथून आणून काम करण्यात आले आहे. या मंदिराची प्राची दिशा वेदशास्त्रसंपन्न यादव शास्त्री कायस्थ या ज्योतिष विद्वानाने इतक्या नेमकेपणाने साधून दिली आहे की, मेष व तुळ या दोन संक्रांतीस म्हणजे भूमध्य रेघेवर सूर्य येणारे दिवशी सूर्योदयाबरोबर सूर्यकिरण श्री मुखावर पडतात.
या देवालयाचे बांधकाम १७७८ मध्ये सुरू होऊन १७९० मध्ये पूर्ण झाले. या मंदिराचे काम एकंदर १२ वर्षे चालून त्या कामी २२ लाख रुपये खर्च लागला. या मंदिरास अनेक गावे इनाम असल्याची माहिती मिळते. मंदिरातील मूर्ती वालुकामय असून प्रभू श्रीरामांचा उजवा हात हृदयाशी आहे व डावा हात खाली सरळ आहे. प्रभू स्वतः निर्देश करीत आहेत की, “जो कोणी मला शरण येईल, त्याला मी हृदयाशी लावीन.” हा राम ‘आत्माराम’ आहे. या रामाची उपासना करुनच समर्थ रामदासांनी स्वधर्माचा शंखनाद केला. १७९० मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर रंगराव ओढेकर यांनी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला. पानिपतच्या रणसंग्रामात सरदार ओढेकर यांनी आपला देह ठेवला.
परंतु, या मंदिराच्या निमित्ताने त्यांनी आपला कीर्तीध्वज आसूर्य फडकत ठेवला आहे. मंदिरात चैत्र मासात पाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व त्याची सांगता रथोत्सवाने केली जाते. याशिवाय या हरिहर क्षेत्रात खालील वैशिष्ट्यपूर्ण राम मंदिरे प्रसिद्ध आहे. काळाराम मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समरसतामार्च १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेशाचे आंदोलन सुरू केले. हे आंदोलन पुढे तीन वर्षं चालले. भाऊराव गायकवाड, अमृतराव रणखांबे, साहित्यिक शांताबाई दाणी, कुसुमाग्रज अशा स्थानिक मंडळींनी हे आंदोलन चेतवत ठेवले.
अस्पृश्यता ही धर्मामुळे आली आहे, अशी समाजधारणा असल्यामुळे, धर्माचे अधिष्ठान असलेल्या, काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला, तर आपोआपच अस्पृश्यतेचा भाव समाप्त होईल. म्हणजे ज्या हिंदू धर्माच्या हृदयात श्रीरामांना स्थान आहे, ते स्थान अस्पृश्य बांधवांनाही मिळेल आणि हिंदू समाज जातपात विरहित होऊन संघटित व कुठल्याही उच्च-नीचतेची बाधा नसणारा, समतेच्या अधिष्ठानावर उभा असणारा समाज निर्माण होईल, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धारणा होती. श्री काळाराम मंदिर (नाशिक), अंबामाता मंदिर (अमरावती), पर्वती मंदिर (पुणे) या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने मंदिर प्रवेशाची आंदोलने झाली.
स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यातील भेद रेषा संपविण्याचा मूळ उद्देश या आंदोलनामागे होता. मात्र, तत्कालीन समाजधुरिणांना व धर्ममार्तंडांना डॉ. बाबासाहेबांचे मन आणि विचार कळले नाहीत. स्वा. सावरकर, कुर्तकोटी शंकराचार्य यांचा या मंदिर प्रवेश आंदोलनाला पाठिंबा होता. मात्र, धर्माचा अर्थ न कळलेल्या सवर्णांकडून आंदोलकांवर म्हणजेच अस्पृश्य बांधवांवर दगड-गोट्यांचा वर्षाव झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन हे आंदोलन स्थगित केले. या घटनेला वर्ष ७५ झाल्यानंतर काळाराम मंदिरातून २००५ साली समरसता यात्रेचा प्रारंभ झाला. महाराष्ट्राच्या संघदृष्ट्या चारही प्रांतात समरसता यात्रा गेल्या.
नाशिक येथील समरसता यात्रा उद्घाटन कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव हे उपस्थित होते. यावेळी काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर महाराज यांनी या यात्रेप्रसंगी उपस्थित भटके-विमुक्त, अनुसूचित जाती- जमाती, ओबीसी अशा सर्व समाज घटकातील समरसता यात्रेचे कार्यकर्ते यांना मंदिराच्या गाभार्यात नेले व त्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांचे पूजन केले. यावेळी महंत सुधीर महाराज म्हणाले की, “माझ्या पूर्वजांनी केलेले पाप तुम्हा सार्यांच्या उपस्थितीमुळे आज धुवून निघाले आहे.” हा क्षण प्रत्यक्ष अनुभवणार्या सर्व बांधवांच्या चेहर्यावर डॉ. बाबासाहेबांचे समतेचे स्वप्न संघ प्रेरणेतून साकार होत असल्याचा आनंद दिसत होता. अहिल्या राम मंदिरआसेतू हिमाचल सहस्रावधी जीर्ण व ध्वस्त मंदिरांचा जीर्णोद्धार व निर्माण करणार्या धर्म मूर्ती अहिल्याबाई होळकर यांनी नाशिक क्षेत्रीसुद्धा गोदातीरावर घाट व कुंडे निर्माण करून, अहिल्या कुंडासमोरच श्री काशिविश्वेश्वर यांचे भव्य मंदिर उभारले आहे.
मंदिराला लागूनच भव्य अहिल्याराम मंदिराची उभारणी केली आहे. मंदिरात भगवान श्रीरामांच्या विग्रहासह प्रातःस्मरणीय अहिल्याबाईंची मूर्तीसुद्धा दर्शनीय आहे. गर्भगृहापुढे पाण्याचे कारंजे आहे. मंदिराच्या प्रारंभी भिंतीवर शिलालेख असून, त्यावर श्रीमंत महाराज होळकर सरकार इंदोर स्टेट श्री अहिल्या राम मंदिर पंचवटी नाशिक हे मंदिर पुण्यश्लोक देवी श्री अहिल्याबाई होळकर यांनी बांधून घेतले व श्रींची स्थापना शके १७०८ ज्येष्ठ शुक्ल १२ गुरुवार रोजी केली, असा उल्लेख राजमुद्रेसह आहे. सरदार हिंगणे यांचे गोरेराम मंदिरदिल्ली दरबारात स्वराज्याचे यशस्वी वकील, सरदार महादेवराव हिंगणे हे नाशिकला पेशव्यांचे उपाध्याय होते.
बहुश्रुतता व अवलोकन चातुर्य तसेच, फारसी भाषेवर प्रभुत्व असणार्या हिंगणे यांनी उत्तरेतील पेशव्यांनी मिळवलेल्या अनेक सरदेशमुख्या, चौथाया यांच्या अनेक भानगडींचा यशस्वी निकाल लावून दिला, असे महादेवराव भट हिंगणे यांनी १७८२ साली नाशिकला गोदावरीच्या तीरावर श्री राम मंदिराची निर्मिती केली. मंदिरात श्रीराम पंचायतन असून गणपती, देवी, शंकर, पार्वती, मारुती आदी मूर्ती आहेत. गोदेच्या काठावर दगडी पायर्या चढून गेल्यावर या मंदिराचे दर्शन होते. सरदार श्रीमंत मुठे गोरेराम मंदिरश्रीक्षेत्र कपालेश्वर मंदिराजवळच सरदार श्रीमंत मुठे यांचे जवळ जवळ २०० वर्षांपूर्वीचे हे गोरेराम मंदिर आहे. हे मंदिर संपूर्णपणे सागवानी लाकडात बांधलेले असून, पेशवेकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरात भगवान श्रीराम लक्ष्मण सीतेसह भगवान श्रीविष्णूचे (सत्यनारायणाचे) श्री विग्रह आहे.
या मूर्ती पांढर्या संगमरवरी असल्याने त्यांना ‘गोरेराम’ असे म्हणतात. मंदिरात चतुर्थाश्रम घेतलेल्या पू. दिनकर गणेश मुठे, पू. गणेश रघुनाथ, मु. पू. भिकाजी मुठे या सत्पुरुषांच्या जागृत समाध्या असून, मंदिराबाहेर श्री मारुती मंदिर व काही सत्पुरुषांच्या समाध्या आहेत. मंदिरात वेगवेगळे उत्सव होत असून, लाकडी बांधकामाची देखभाल विषयी अत्यंत काळजी घेतली जाते. बायकांचे रामनाशिक क्षेत्री नाव दरवाजा येथे ‘बायकांचे राम’ असे वैशिष्ट्यपूर्ण राम मंदिर आहे. या मंदिराची स्थापना पूर्वी कोणी महिलेने केल्यामुळे ‘बायकांचा राम’ म्हणून हे मंदिर ओळखले जाते. मंदिर साधारण सव्वाशे वर्षांपूर्वीचे असून या मंदिरातील मूर्ती सज्जनगडावरून पालखीतून आणून येथे स्थापन केल्याचे श्री विनोद वाघमारे यांनी सांगितले. पूर्वीच्या काळी स्त्रियांकडून या मंदिराची पूजाअर्चना होत असे. मंदिरात चैत्र पाडव्यापासून नवमीपर्यंत उत्सव व नित्य काकड आरती होत असते.
त्याचप्रमाणे महिलांचे भजन आदी कार्यक्रम होत असतो. कोदंडधारी श्रीरामनाशिकच्या सैनिकी शिक्षण देणार्या सुप्रसिद्ध भोसला मिलिटरी शाळेच्या प्रांगणात भगवान श्री रामाची कोदंडधारी मूर्ती स्थापित आहे. या मंदिरातील मूर्ती ही रामदंडी (मिलिटरी स्कूलच्या स्थानिक विद्यार्थ्यांनी) वापरलेल्या बंदुकीच्या धातू व गोळ्यापासून बनवलेली आहे. शिल्पकार सदाशिव साठे यांनी बनविलेल्या या मूर्तीची स्थापना दि. १० एप्रिल १९८४ रोजी करण्यात आली आहे. याशिवाय अनेक छोटी-मोठी राम मंदिरे नाशिक क्षेत्री आहेत. स्वधर्म व स्वराज्य स्थापनेचा उत्कर्ष काळ उदित झाला असताना येणार्या प्रभू रामजन्मोत्सव - अवतरण दिनानिमित्त आत्मारामांच्या चरणी आत्मार्पण!जय श्रीराम!
- देवेंद्रनाथ नटवरलाल पंड्या
९८२२३९९८५१
Shravan Somvar : Special Story : जाणून घ्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराची कथा
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. दर १२ वर्षांनी नाशिकबरोबर त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळा भरतो. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. दर १२ वर्षांनी नाशिकबरोबर त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळा भरतो. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे. येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ आहे. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते.भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी, हे धार्मिक विधी केले जातात .
त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास
प्राचीन काळी त्र्यंबक ही गौतम ऋषींची तपोभूमी होती. त्याच्यावर झालेल्या गोहत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी Gषी गौतमांनी तीव्र तपश्चर्या केली आणि येथे गंगेचा अवतार घेण्यासाठी शिवाकडून वरदान मागितले. परिणामी, दक्षिणेच्या गंगा म्हणजेच गोदावरी नदीचा उगम झाला.
गोदावरीच्या उत्पत्तीसह, गौतम ऋषींच्या अनुनयानंतर शिवाने या मंदिरात बसणे स्वीकारले. तीन डोळ्यांच्या शिव शंभूच्या उपस्थितीमुळे हे ठिकाण त्र्यंबक (तीन डोळे) म्हणून ओळखले जाऊ लागले. उज्जैन आणि ओंकारेश्वर प्रमाणेच त्र्यंबकेश्वर महाराज हे या गावाचे राजा मानले जातात, म्हणून दर सोमवारी त्र्यंबकेश्वरचा राजा आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी शहराच्या दौऱ्यासाठी बाहेर जातो.
पौराणिक कथा
एकदा महर्षी गौतमच्या तपोवनात राहणाऱ्या ब्राह्मणांच्या बायका काही मुद्यावर त्यांची पत्नी अहिल्यावर रागावली. त्यांनी आपल्या पतींना गौतम insultषींचा अपमान करण्यास प्रेरित केले. त्या ब्राह्मणांनी यासाठी श्रीगणेशजींची पूजा केली.
त्याच्या पूजेने प्रसन्न होऊन गणेशजी प्रकट झाले आणि त्यांना वरदान मागण्यास सांगितले, ते ब्राह्मण म्हणाले- ‘प्रभु! जर तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल, तर ऋषी गौतमला या आश्रमातून बाहेर काढा. ‘ हे ऐकून गणेशाने त्याला असे वरदान न मागण्यासाठी राजी केले. पण तो त्याच्या विनंतीवर ठाम राहिला.
सरतेशेवटी, गणेशजींना त्यांचे पालन करणे भाग पडले. आपल्या भक्तांचे मन राखण्यासाठी त्यांनी दुर्बल गायीचे रूप धारण केले आणि गौतम ofषींच्या शेतात राहू लागले. गाईला पीक चरताना पाहून softषीने हळुवारपणे हातात पेंढा घेतला आणि त्याला धावण्यासाठी धावले. त्या पेंढ्यांना स्पर्श केल्यावर ती गाय तिथेच मेली आणि खाली पडली. आता मोठा आक्रोश झाला आहे.
महर्षी गौतम यांनी ती सर्व कार्ये पूर्ण केल्यानंतर आपल्या पत्नीसह पूर्णपणे तल्लीन झाल्यानंतर भगवान शिव यांची पूजा करण्यास सुरुवात केली. यावर प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांना वरदान मागण्यास सांगितले. महर्षि गौतम त्याला म्हणाले- ‘प्रभु, मला तुम्ही गायींच्या हत्येच्या पापातून मुक्त करावेसे वाटते.’ भगवान शिव म्हणाले- ‘गौतम! तुम्ही पूर्णपणे निष्पाप आहात. गोहत्येचा गुन्हा तुमच्यावर धूर्तपणे लादला गेला. मला तुमच्या आश्रमाच्या ब्राह्मणांना शिक्षा करायची आहे ज्यांनी हे फसवणूक केली आहे. ‘
यावर महर्षी गौतम म्हणाले की प्रभु! त्यांच्यामुळेच मला तुमचे दर्शन मिळाले आहे. आता त्यांना माझे सर्वोच्च हित मानून रागवू नका. ‘ अनेक ,षी, मुनी आणि देव तेथे जमले, त्यांनी गौतमचे म्हणणे मान्य केले आणि भगवान शंकराला तेथे कायमचे वास्तव्य करण्यासाठी प्रार्थना केली. त्यांनी त्यांचा सल्ला स्वीकारला आणि त्र्यंबक ज्योतिर्लिंग नावाने तेथे स्थायिक झाले. गौतमजींनी आणलेले गंगाजी देखील जवळच गोदावरी नावाने वाहू लागले. हे ज्योतिर्लिंग सर्व गुणांचे दाता आहे.
नाशिकचा धार्मिक इतिहास - राम सीता, त्रिकंटक आणि बरेच काही
या पृष्ठावरील काही दुवे संलग्न दुवे असू शकतात.
नाशिक सुमारे २,५८९ चौरस किमीमध्ये पसरलेले आहे आणि सुमारे २२ लाख लोकसंख्या आहे .
हा जिल्हा विनायक दामोदर सावरकर आणि दादासाहेब फाळके यांसारख्या महान नेत्यांचे जन्मस्थान आहे. याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात दलितांच्या प्रवेशासाठी सत्याग्रह (१९३०-१९३४) सुरू केला होता. भारतातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र, कुंभमेळा देखील या जिल्ह्यात भरतो.
मी भारताच्या या वाईन कॅपिटलमध्ये बऱ्याच काळापासून राहतोय. नाशिकच्या इतिहासाच्या पलीकडे काहीतरी आहे हे मला खूप दिवसांपासून माहित आहे. तासन्तास केलेल्या संशोधनावर आधारित हा ब्लॉग तुम्हाला ते काय आहे याची ओळख करून देतो.
आम्ही काय कव्हर केले आहे
नाशिकचा प्राचीन इतिहास
नाशिकचा धार्मिक इतिहास ६ मुख्य घटकांनी ओळखला जातो. म्हणूनच नाशिक जगभरातून इतके हिंदू यात्रेकरूंना आकर्षित करते.
१. अयोध्येच्या राजाचे घर
१४ वर्षांच्या वनवासात श्री राम, माता सीता आणि श्री लक्ष्मण नाशिक (पंचवटी) येथे सुमारे अडीच वर्षे राहिले. पंचवटीमध्ये ' सीता गुफा ' म्हणून ओळखली जाणारी एक गुहा आहे. भगवान राम आणि लक्ष्मण अन्नाच्या शोधात बाहेर पडत असत तेव्हा या गुहेत माता सीता राहत असत.
याच ठिकाणी श्री लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक कापले होते. या घटनेमुळे नाशिक (नासिका) नाव पडले, ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ 'नाक' असा होतो.
२. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे मी एक सुंदर मंदिर पाहिले आहे. भारतातील बारा 'ज्योतिर्लिंगांपैकी' हे एक मंदिर आहे . भगवान शिवाचेच अवतार मानले जाणारे हे ज्योतिर्लिंग हिंदू धर्मात खूप पवित्र आहेत.
असेही मानले जाते की बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याने 'मोक्ष' (मुक्ती) मिळू शकते. सनातनींसाठी, हे स्वतःच नाशिकला भेट देण्याचे महत्त्व दर्शवते.
३. भगवान हनुमानाचे जन्मस्थान
महावीर विक्रम बजरंगी भगवान हनुमानाच्या जन्मस्थानाबद्दल वेगवेगळी मते आहेत. ब्रह्म पुराणात नाशिकमधील अंजनेरी या टेकडीला भगवान हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे पुष्टी मिळते. म्हणूनच या टेकडीला भगवान हनुमानाची आई देवी अंजना यांच्या नावावरून हे नाव पडले आहे.
टेकडीवर एक पोकळ रचना आहे, जी स्वतः भगवान हनुमानाच्या पावलांचे ठसे असल्याचे मानले जाते . मी त्या ठिकाणी भेट दिली होती, परंतु दाट धुक्याने पावलाचे ठसे पूर्णपणे झाकले होते. जेव्हा आकाश निरभ्र असते, तेव्हा पावलाचे ठसे स्पष्टपणे पाहण्यासाठी डोंगरावर आणखी चढावे लागते.
4. समुद्र-मंथन अमृत (अमृत) ड्रॉप
कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठा तीर्थयात्रा उत्सव आहे. तो दर चार वर्षांनी प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी होतो . हा मेळा फक्त याच ठिकाणी का होतो याचा इतिहास समुद्र-मंथनशी जोडलेला आहे.
समुद्रातून अमृत बाहेर काढल्यानंतर, ते कोण सेवन करेल यावर वाद झाला. या लढाईदरम्यान, अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले. जर तुम्ही अंदाज लावला असेल तर ते प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकवर पडले .
मला वैयक्तिकरित्या वाटते की या अमृताच्या थेंबाचा नाशिकमधील हिरवळ आणि मातीच्या सुपीकतेवर मोठा परिणाम होतो.
५. ५ पांडवांचे घर
कुरुक्षेत्राच्या मोठ्या युद्धापूर्वी, पांडवांना त्यांच्या राजवाड्यापासून दूर वनवासात राहावे लागले. नाशिकच्या बाहेर 'पांडव लेणी' नावाच्या टेकडीवर काही गुहा आहेत. या गुहा पांडवांच्या वास्तव्याचे ठिकाण असल्याचे म्हटले जाते, जरी या विधानाचे समर्थन करणारे पुरावे अद्याप सापडलेले नाहीत.
६. गोदावरी नदी
गोदावरी नदी ही भारतातील सात पवित्र नद्यांपैकी एक आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथून तिचा उगम होतो. ऋषी गौतम यांच्या तपस्येमुळे ही नदी पृथ्वीवर आली असे म्हटले जाते.
कुंभमेळ्यात गोदावरी देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तिच्या पवित्र पाण्यात डुबकी मारल्याने पापांचे शुद्धीकरण होते आणि मुक्ती मिळते असे म्हटले जाते. म्हणूनच या नदीला दक्षिण गंगा (दक्षिणेची गंगा) असेही म्हणतात. म्हणूनच, जे लोक त्यांच्या मृत प्रियजनांच्या अस्थी गंगेत विसर्जित करू शकत नाहीत ते गोदावरीमध्ये डुबकी मारणे पसंत करतात.
नाशिकची विविध नावे
नाशिकच्या विविध नावांमागे एक वेगळा इतिहास आहे.
- नाशिक : नासिका, ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ 'नाक' आहे. हे त्या आख्यायिकेशी संबंधित आहे जिथे श्री लक्ष्मणने रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक कापले होते. हे 'नासिक' नावाच्या उदयाशी संबंधित आहे.
- नाशिक : नाशिक शहराभोवती नऊ शिखरे आहेत. हिंदीमध्ये नऊ म्हणजे 'नौ' आणि शिखरांचा अर्थ 'शिखर' असा होतो. याचा अर्थ 'नौशिखर' असा होतो जो पुढे नाशिकमध्ये रूपांतरित होतो. जरी, दुसऱ्या एका सिद्धांतानुसार नाशिक हे नाशिकचे आणखी एक रूप आहे.
- गुलशनाबाद : नाशिक हे त्याच्या गुलाबांसाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे मुघल राजवटीत त्याचे नाव 'गुलशनाबाद' पडले. मराठा राज्यकर्त्यांनी नाशिकवर पुन्हा नियंत्रण मिळवल्यानंतर या नावाचे सार गेले.
- पद्मनगर : सत्ययुगात नाशिकला हेच नाव होते. पद्मनगर म्हणजे "कमळाचे शहर". ते सौंदर्य आणि अध्यात्माचे प्रतिनिधित्व करते. हे नाव नाशिकच्या प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रतिबिंब आहे. हे कदाचित त्याच्या पवित्र नद्या आणि मंदिरांशी जोडलेले असावे.
- त्रिकंटक : त्रेतायुगात नाशिकला हेच नाव होते. संस्कृतमध्ये त्रिकंटक म्हणजे "तीन शिखरे". म्हणूनच ते प्राचीन ग्रंथांमध्ये नाशिकच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा किंवा बिंदूंचा संदर्भ घेऊ शकते.
- जनस्थान
: द्वापर युगात नाशिकला हेच नाव होते. "जनस्थान" चा रामायणाशी जवळचा संबंध
आहे. याचा अर्थ "लोकांचे स्थान" किंवा "वस्ती असलेले ठिकाण" असा होतो.
रामायणानुसार, नाशिक दंडकारण्य जंगलाचा भाग होता आणि त्याला जनस्थान म्हणून
संबोधले जात असे.
नाशिकच्या इतिहासाचा आढावा
नाशिकचा इतिहास समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. मौर्य राजवंशाच्या काळात हे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून सुरू झाले. या काळात व्यापार आणि संस्कृतीत भरभराट झाली. शतकानुशतके उलटत गेली, शक्तिशाली साम्राज्यांनी आपली छाप सोडली. सातवाहनांनी प्राचीन मंदिरे आणि गुहा बांधल्या. चालुक्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रभावी वास्तूंनी ही परंपरा चालू ठेवली.
त्यानंतर मराठे या क्षेत्रात आले. त्यांनी त्यांची अनोखी शासनशैली आणि संस्कृती आणली. त्यांच्या प्रभावामुळे नाशिकच्या इतिहासात एक नवीन पदर भरला. १९ व्या शतकात जेव्हा ब्रिटीश आले तेव्हा नाशिकमध्ये बदल होऊ लागले. ते एका आधुनिक शहरात विकसित झाले परंतु त्याचे ऐतिहासिक सार टिकून राहिले.
प्रत्येक
युगाने स्वतःची छाप सोडली आहे, शहराचे वेगळेपण घडवले आहे. आज, नाशिक या
विविध प्रभावांचे मिश्रण म्हणून उभे आहे. तुम्ही आमच्या समर्पित पृष्ठ, नाशिक वर शहराबद्दल आणि त्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता .
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
नाशिक भारतातील बहुतेक वाइन बनवते आणि म्हणूनच त्याला भारताचे कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाते. यामुळे त्याला 'नापा व्हॅली ऑफ इंडिया', 'वाईन कॅपिटल ऑफ इंडिया' आणि 'ग्रेप सिटी ऑफ इंडिया' अशी इतर टोपणनावे देखील मिळाली आहेत.
नाशिकचे हवामान आणि माती द्राक्षे लागवडीसाठी परिपूर्ण आहे. नाशिकच्या आसपासच्या अनेक द्राक्षमळे आणि वाइनरीज टूर आणि चाखण्याची सुविधा देतात, ज्यामुळे वाइन प्रेमी आकर्षित होतात.
नाशिक भारतातील एक महत्वाचे आणि मोठे शहर आहे. शिवाय देशातील हे एक महत्त्वाचे हिंदू तीर्थक्षेत्र देखील आहे. नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. मंदिरांचे शहर म्हणून देखील नाशिकची एक ओळख आहे. अतिशय पवित्र आणि मोठे तीर्थक्षेत्र असलेल्या या नाशिकला धार्मिक आणि ऐतिहासिक बाबतीत मोठे महत्व आहे
अतिशय प्रसन्न आणि अल्ह्हादायक वातावरण असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे ‘भारताची नापा व्हॅली’ म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. अशा या नाशिकमधील एक मंदिर असतीशय मोठे आणि जगप्रसिद्ध आहे. त्या मंदिराबद्दल अनेकांना मोठे कुतूहल आणि उत्सुकता जाणून घेण्यासाठी. देशविदेशातील असंख्य पर्यटक या मंदिरात भेट देण्यासाठी येतात आणि मनशांती अनुभवतात. असे हे अतिशय सुंदर मंदिर आहे काळाराम मंदिर.
प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पावनभूमीमधील हे काळाराम मंदिर जगविख्यात आहे. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या मंदिराला भेट दिली. याचवर्षी 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. त्याआधी पीएम मोदींनी 11 दिवसांचे व्रत केले आणि त्याची सुरुवात नाशिकपासून आहे. प्रभू रामाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणजे काळाराम मंदिराविषयी अधिक माहिती सांगणार आहोत.
प्रभू रामचंद्रांचे त्यांच्या वनवासाच्या काळात नाशिकमध्ये अनेक वर्ष वास्तव्य होते. याच ठिकाणाहून देवी सीतेचे रावणाने अपहरण देखील केले. रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्यांच्या इथेही निवासाच्या अनेक खुणा आजही श्रीरामाच्या अस्तित्वाची साक्ष देतात. या अनेक खुणांची जपणूक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये होते. नाशिकचे काळाराम मंदिर हे त्यातीलच एक प्रसिद्ध मंदिर आहे, जे पंचवटी परिसरात वसले आहे.

नाशिकमध्ये रामाची अनेक मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराचा आपला एक वेगळा इतिहास आणि विशेषता आहे. मात्र या सगळ्यात काळाराम मंदिराचे वैशिष्ट् आणि महती काही औरच. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या जुने तर आहेच, सोबतच त्याची बांधणीही खास आहे. शिवाय या मंदिराला सामाजिक इतिहासही लाभला आहे.
पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७८२ मध्ये बांधले. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून नागर शैलीमध्ये या मंदिराचे बांधकाम झाले आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.
संपूर्ण मंदिर ७४ मीटर लांब व ३२ मीटर रूंद आहे. मंदिराला चार दिशांना चार दरवाजे आहेत. पूर्व महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप लागतो. त्याची उंची बारा फूट आहे. त्यात चाळीस खांब असून तेथे असलेला मारूती समोर असलेल्या मुख्य मंदिरातील श्रीरामाच्या चरणाकडेच पाहत आहे असे वाटते. सभामंडपाच्या बाजूला तीस फूट उंचीवर नगारखाना आहे.
मंदिराचे गर्भगृह काटकोनी असून त्यावरची नक्षीही सुंदर आहे. मंदिराची कळसापर्यंतची उंची ६९ फूट आहे. कळस ३२ टनी शुद्ध सोन्याचा आहे. या मंदिराला मोठा कोटही आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला तीन दालने आहेत. तिसर्या दालनात मंदिराचा गाभारा आहे. तिथे श्रीराम, लक्ष्मण व सीता यांची मूर्ती आहे. खास बाब म्हणजे आपण नेहमीच श्रीरामांच्या मंदिरात राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीसोबतच त्यांच्या पायाजवळ हनुमान असतो. मात्र या मंदिरामध्ये हनुमान रामाच्या जवळ नाहीये.
मंदिराला १७ फूट उंचीचा चिरेबंदी कोट आहे. त्याच्या चारही बाजूला ओवर्या आहेत. या मंदिराची बांधणी अशी काही आहे, की एकावर दुसरा पाषाण रचून त्याचे संतुलन साधण्यात आले आहे. पाषाण जोडण्यासाठी सिमेंट किंवा चुन्याचा वापर केलेला नाही. तर खोबणीद्वारे दगड एकमेकांत अडकवले आहेत. त्यामुळेच मंदिराचे स्थापत्य आगळे वेगळे ठरते.
हे राममंदिर प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर असल्याचे बोलले जाते. तिथे आधी नागपंथीय साधू रहात. मंदिरालगत भैरवनाथ आणि गोरक्षनाथांचे मंदिरही आहे. काही नागपंथी साधूंना अरूणा-वरूणा नद्यांच्या संगमावर या मूर्ती सापडल्या आणि त्यांनी लाकडी मंदिर बांधले. पुढे १७८० मध्ये माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी सरदार रंगराव ओढेकरांना हे मंदिर बांधण्याची सूचना केली. १७९० मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले. त्याकाळी या बांधकामासाठी २३ लाखाचा खर्च आला.
=================
हे देखील वाचा : जाणून घ्या चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र यांमधील फरक
================
या मंदिरात पूर्वी दलितांना प्रवेश नव्हता. त्यामुळे त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभारण्यात आला. बरीच वर्षे लढा चालूनही त्याला यश आले नाही. अखेर याच घटनेने विदग्ध होऊन डॉ. आंबेडकरांनी येवला येथे हिंदू धर्मात जन्माला आलो तरी मरणार नाही, अशी घोषणा केली. पुढे या मंदिरात दलितानाही प्रवेश देण्यात आला. या लढ्याला काही वर्षांपूर्वीच ७५ वर्षे पूर्ण झाली.
याच मंदिराच्या परिसरात प्रसिद्ध सीतागुंफा आहेत. येथेच सीतेने साधना केल्याचे बोलले जाते. पंचवटी हे नाव ज्यामुळे पडले ते पाच प्रसिद्ध वटवृक्षही याच परिसरात आहेत. मंदिरापासूनच जवळच गोदावरी नदी वाहते. प्रसिद्ध रामकुंडही तेथेच आहे. शिवाय इतर अनेक प्रसिद्ध मंदिरेही याच परिसरात आहेत.
नाशिकचा
प्राचीन इतिहास त्याच्या कणाकणात दडलेला आहे. एखाद्या राजाने हजारो
वर्षांपूर्वी मंदिरांना आणि महत्त्वाच्या व्यक्तींना दान म्हणून दिलेली
गावे आता कोठे आहेत हे शोधताना नाशिकचा इतिहासही उलगडू लागतो. सामुंडी,
चंद्राची मेट अशा गावांतून समोर येतो त्या वेळच्या ऋणानुबंधाचा धागा.

सातवाहनांचे बलाढ्य साम्राज्य नष्ट झाले अन् पाचव्या शतकाच्या मध्यात
दक्षिणेत बदामी चालुक्य घराणे शक्तिशाली घराणे म्हणून उदयाला आले. या
घराण्याची स्थापना पहिला पुलकेशीने केली. पुलकेशीला कीर्तीवर्मन व मंगलेश
अशी दोन मुले होती. पुलकेशीच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र कीर्तिवर्मन राजा
झाला. कीर्तीवर्मनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा दुसरा पुलकेशी लहान
असल्याने त्याचा राज्यपाल म्हणून कीर्तिवर्मनचा भाऊ मंगलेश याच्याकडे
राज्यकारभार गेला. मात्र त्याने कीर्तीमानच्या मुलगा दुसरा पुलकेशीचा
अधिकार नाकारला. त्यातून झालेल्या युद्धांत मंगलेश मारला गेला. घरातील या
भांडणात शत्रूंनी चालुक्यांविरोधात बंडाचे निशाण उभारले. मात्र पुलकेशीने
सर्वांवर विजय मिळवित उत्तरेस गोदावरी व दक्षिणेस कावेरी या मधील विशाल
प्रदेशावर स्वामीत्व मिळविलं. हर्षवर्धनवरची पुलकेशीने विजय मिळविला. या
स्वाऱ्यांनंतर दक्षिणापूतनाथ झालेला पुलकेशीने आपल्या राज्याला ९९ हजार
गावे जोडली यात अंजनेरीचाही समावेश होता. पुलकेशीच्या मृत्यूनंतर पल्लवांनी
बदामीचा ताबा घेतला. त्या चार मुलांपैकी पहिला विक्रमादित्य व चंद्रादित्य
यांनी नाशिक-कोकण परिसरात आश्रय घेतला. तर आदित्यवर्मन व अभिनवादित्य
यांनी बदामीवर आपले राज्य प्रस्थापित केले. विक्रमादित्याने आपला हक्क
मारला गेल्याने आपल्या भावांवर चाल करून पुन्हा बादामी ताब्यात घेऊन स्वत:
राजा झाला. विक्रमादित्यानेही नाशिकमध्ये बारावर्ष वनवास भोगला व त्यानंतर
राजा झाला. त्यानंतर पल्लवांचा नाश करीत पुलकेशीच्या मृत्यूचा बदला घेतला.
या दरम्यान नाशिकच्या अंजनेरीची प्रशासक म्हणून जबाबदारी विक्रमादित्यने
गुर्जर उर्फ हरिश्चंद्रवंशीय वंशातील स्वामिचंद्र यांना दिली. वंशपरंपरेने
अंजनेरीचा कारभार राजा सिंहराज व त्यानंतर राजा पृश्विचंद्र भोगशक्तीकडे
आला अन् येथून सुरू होते नाशिकच्या अंजनेरी ताम्रपटातील भोगशक्तीने दान
म्हणून दिलेल्या गावांची सफर. हा प्रवास एक अनोखा अनुभव देतो.
अंजनेरी हे अनेक राजांच्या राजधानीचे शहर राहिले आहे. हे आता अंजनेरीकडे पाहून वाटत नसले तरी तेथील मंदिर व लेणीहा वारसा आपल्याला आजही इतिहास सांगतो. अंजनेरीत चार प्राचीन ताम्रपट मिळाले आहेत. त्यांना अंजनेरी ताम्रपट असे म्हटले जाते. यातील दोन ताम्रपट भोगशक्ति या राजाचे आहेत. या ताम्रपटात देवालयाच्या व्यवस्थेसाठी दान दिलेल्या गावांचा तसेच लोकांना, व्यापाऱ्यांना दिलेल्या सवलतींचा उल्लेख केलेला आहे. तसेच ज्या लोकांनी गुन्हे केले आहेत. त्यांच्या दंडाचा व शिक्षेचा उल्लेख करण्यात आला आहे. यातील समगिरीपट्टन, चंद्रपुरी, सवाणेपल्लिका, कंसारिपल्लिका, मौरेयपल्लिका, अंबेयपल्लिका या गावांचा उल्लेख आलेला आहे. ही गावे आता नेमकी कुठे आहेत, कशी आहेत. त्या गावांना माहिती आहे का की, ही गावे आठव्या शतकाच्या आधीपासून आपला इतिहास घेऊन पुढे चालली आहेत. त्यांना माहिती असेल का हा इतिहास असे अनेक प्रश्न घेऊन अंजनेरीतून आमचा प्रवास त्र्यंबकेश्वरच्या दिशेने सुरू झाला. पहिनेरोडला लागल्यावर उजव्या हाताला काजोलीकडे जायचं. काजोली (काजुर्ली)च्या आधी डावीकडे असंख्य वीरगळी पावसापासून बचावासाठी एक झुडपाखाली आश्रयाला गेल्याने दिसते. काजोलीपाहून सामुंडीच्या दिशेने निघायचं. सामुंडी म्हणजे भोगशक्तिच्या ताम्रपटातील सवाणेयपल्लिका. हे गाव आता कसे असेल, असा विचार करता करताच सामुंडीत आपण पोहचतो. अकराशे लोकसंख्येच्या गावात कोळी समाज सर्वाधिक आहे. मारूती, मरिआई मंदिरे गावात आहेत. गावातील यात्रेतील बोहाड्यांची परंपरा पंचवीस वर्षांपूर्वी बंद झाली. सामुंडीला पूर्वी सोनेवाडीही म्हटले जायचे असे, संपत खोडे व लिलाबाई ठाकूर सांगतात. भोगशक्तिने आठव्या शतकात हे गाव देवालयाला दान म्हणून दिले होतं. सामुंडीपासून पुढे अस्वलीत हर्ष गाव लागतं. हर्ष म्हणजे हरिहर गड. हे गडाच्या पायथ्याचे गाव असल्याचे रामा बाळू सिद्ध सांगतात. तेथून पुढे हरिहरच्या पायथ्याचे कोटमवाडी, निरगुडे हर्ष ही गावे आहेत, असे समाधान निरगुडे सांगतात. तेथून थोडेपुढे गेल्यावर टाकेहर्षमध्ये भातशेतातील एक झाडाखाली मोठ्या संख्येने आदिवासींचे लाकडी चिरे उभारलेले दिसतात. तेथून पुढे टाके हर्ष हे गाव लागतं. हर्ष किल्ल्याच्या अवतीभवतीच्या सर्व गावांच्या मागे हर्ष असे बिरूद लागलेले आहे. पुढे बसगड म्हणजे भास्करगडाच्या पायथ्याला वसलं वैतरणा धरणामुळे विस्थापित डहाळेवाडी हर्ष हे गाव लागतं. गावाने आपल्या जुन्या परंपरा जपण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. गावात मे महिन्यात सात दिवस बोहाड्यांचा कार्यक्रम होतो, असे शिवराम घोरपडे व मधू खोंडे सांगतात.
आता भोगशक्तिच्या चंद्रपुरीत जाण्याचे वेध लागल्याने आपलाही वेग वाढतो. रस्त्यात उजव्या हाताला मोखाड्याकडे जाणारा घाट रस्त्याचा फाटा लागतो. या रस्त्यावर घाटनदेवीचे मंदिर आहे. चंद्राच्या मेट गावाची ही देवी गावाची रक्षणकर्ती मानली जाते. मंदिरापासून जवळच मुठभर घरांचे आदिवासी पाडे व त्यांचं विश्व अनुभवत आपण चंद्रपुरीत म्हणजेच चंद्राची मेट या गावात पोहचतो. गावाच्या नावातील चंद्र हा चालुक्य घराण्याचे मांडलीक असलेले हरिचंद्र वंशामुळे पडले असावे, असे वाटते. तर मेट म्हणजे गडाच्या उतारावरील सपाट परिसर जेथे गाव वसलेले असते अन् तेथे जकात व्यापार अशा गोष्टी चालतात. ही व्यवस्था ज्यांच्याकडे सोपविलेली असते ते मेटकरी, असे प्रा. रामनाथ रावळ सांगतात. चंद्राच्या मेटमध्ये दाखल झाल्यावर या आदिवासी पाड्यावर एकमेव वाड्यासारखे घर दिसते. हा वाडा ६ बाय १० खणी व दोन-तीन मजली असून, ते चंद्रे कुटुंबीयांचे आहे. अर्थात गावात सर्वाधिक आडनावाचे लोक चंद्रेच आहेत, असे कैलास चंद्रे, रमेश चंद्रे, चंद्रराम व जीवन चंद्रे सांगतात. हा वाडा दीडशे वर्ष जुना आहे. चंद्राची मेट हे जकातीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. त्याला नाशिकचं गेटही म्हटले जाते. जकातीचा कारभार बहुदा या कुटुंबीयांकडे असल्याने हे त्यावेळी श्रीमंत घर असावं. चंद्राची मेटमधील बाजारपेठही मोठी होती. येथील ग्रामस्थांना प्राचीन नाणीही सापडतात, असे जीवन चंद्रे सांगतात. इंग्रजांच्या काळात चळवळींचे केंद्रही हे गाव राहिलं आहे.
ग्रामस्थांशी गप्पागप्पांमध्ये गावचा इतिहास उलगडायला लागतो. तसे गावकरी गोळा व्हायला लागतात अन् बाराशे वर्षांपूर्वीही आमचे पूर्वज येथे होते. हे समजून घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपण्यासारखा झालेला असतो. अगदी पुलकेशी ते विक्रमादित्य अन् भोगशक्तिने जव्हार बुद्रूकच्या मंदिराला ही गावे दान म्हणून दिल्याचे एकताना गावकरी हरखून जातात अन् बाराशे वर्षांपूर्वीच्या या गावांमध्ये आल्याचा एक वेगळा आनंद मिळतो. सामुंडी, चंद्राची मेट याशिवायही कंसारपल्लिका म्हणजे कुरनोली असावे, मौरेयपल्लिका म्हणजे जव्हार रोडवरील मोरवाडी, अंबेयपल्लिका म्हणजे आताचे अंबाली, जयपूर म्हणजे जव्हार असावे असे संदर्भ शांताराम देव यांच्या महाराष्ट्र ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भमध्ये मिळतात. भोगशक्तिच्या ताम्रपटातील समगिरीपत्तन (पट्टन) हे गाव आता कोणते हा संदर्भ काही लागत नाही. मात्र हे गाव नदीच्या किनारी वसलेल गाव असणार. कारण पट्टन म्हणजे बंदराचे गाव. म्हणजेच वैतरणा नदीतून जलमार्गाने वाहतूक केली जायची. त्यावेळच्या लहान लहान नद्यांचा वापर जलवाहतुकीसाठी किती खुबीने करीत असावेत हेही समगिरीपत्तन दाखविते.
बदामी चालुक्यवंशीय पुलकेशी ते पृश्विचंद्र भोगशक्तिने अंजनेरीचा केलेला कायपालट आजही वारसास्थळ म्हणून आपल्याला पहायला मिळतो. अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेली सोळा मंदिरे, सरोवर अन् अंजनेरीत सापडलेली चार ताम्रपट (हे ताम्रपट नाणेसंशोधन केंद्रात उपलब्ध आहेत.) बाराशे वर्षांचा प्रवास आपल्याला घडवितो. माणसं मागे पडली असली तरी त्यांच्या खाणाखुणा वारसा म्हणून आपल्याबरोबर आहेत. फक्त गरज आहे ती हा वारसा अन् त्यांचा इतिहास जपण्याची.
डिस्क्लेमर : उपरोक्त लेखातील मते लेखकाची व्यक्तिगत मते आहेत.
गोदावरी नदीकाठ, नाशिक (मंदिरे आणि कुंड)
गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असे हि म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो.
अमृत मंथनच्या वेळेस अमृताचे थेंब नाशिक येथे गोदावरी नदी मधील रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त या ठिकाणी पडले. त्यामुळे दर १२ वर्षांनी सिहस्थ कुंभमेळा या ठिकाणी भरतो. देशभरातील साधू, संत-महंत व भाविक स्नानासाठी येतात म्हणूनच गोदावरीला गंगे इतकेच महत्त्व आहे.
रामायण काळात नाशिकचा उल्लेख दंडकारण्य असा आहे. प्रभू रामचंद्रांनी येथे वास्तव्य केले होते. आजही गोदावरीत रामकुंड, सीताकुंड ही पवित्र कुंड आहे. नाशिक मध्ये गोदावरी प्रवाह बदलते, काटकोन वळण घेऊन पूर्वेकडे वाहते. त्यामुळे येथे चुंबकीय क्षेत्र तयार झाले आहे. मानवांच्या अस्थी येथे पाण्यात विरघळतात म्हणून देशभरातून भाविक येथे अस्थी विसर्जनासाठी येतात.
श्री. यशवंतराव महाराज मंदिर :
साधूपुरूष यशवंतरावमहाराज देव-मामलेदार यांचे मंदिर गोदावरीच्या काठी आहे. हे देवालय १८८७ मध्ये देव मामलेदारांनी समाधी घेतल्यानंतर बांधले गेले. यशवंतराव महाराज सटाणा येथे मामलेदार असतांना मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सरकारी नियम धाब्यावर बसवून त्यांनी गोरगरीबांना मदत केली होती. अत्यंत साधुवृत्तीचे संत पुरूष म्हणून त्यांचा लौकिक होता. एखाद्या सरकारी अधिका-याचे असे जगातले हे एकमेव मंदिर असावे. याच पटांगणात दरवर्षी वसंत व्याख्यानमाला होते.
श्रीसिहस्थ गोदावरी मंदिर :
रामकुंडाच्या उत्तरेस हे मंदिर असून फक्त १२ वर्षांनी, म्हणजेच सिहस्थ कुंभमेळयाचे वेळीच १ वर्षभर हे मंदिर उघडते. वर्षातून दोनदा ज्येष्ठ शु !! १० (दशहरा) व कार्तिक शु !! १५ त्रिपुरी पौर्णिमा दीपोत्सवासाठी हे मंदिर उघडले जाते. या मंदिरात भगिरथीची मूर्ती आहे. सिहस्थ गोदावरीचे मंदिर फक्त नाशिकक्षेत्रीच आहे.
श्रीगंगा गोदावरी मंदिर :
हे मंदिर रामकुंडाच्या पूर्वेला अरूणा संगमाजवळ असून येथे मकर वाहिनी गोदावरी व भागिरथी अशा दोन मूर्ती आहेत. तीर्थयात्रेची गंगाभेट या मंदिरात करतात.
दुतोंड्या मारुती :
गोदावरी घाटावर ज्या काही वास्तू नजरेत भरतात, त्यात प्रामुख्याने दुतोंड्या मारुती चा समावेश होतो. रामकुंड आणि नारोशंकर मंदिराच्या मध्यभागी दुतोंड्या मारुती चे शिल्प १९४२ च्या सुमारास उभारण्यात आले. आज हाच दुतोंड्या मारुती गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता मोजण्याचे एक साधन बनला आहे.
नारोशंकर मंदिर – (रामेश्वर मंदिर)
हे मंदिर सरदार नारोशंकर यांनी १७४७ साली बांधले. मंदिरावर टांगलेली घंटा नारोशंकराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला फिरंग्यांकडून सर केल्यानंतर तिथून ही घंटा नारोशंकरांनी आणली व देवापुढे टांगली. ही घंटा इ.स. १७२१ साली पोर्तुगालमध्ये ओतली असल्याचा उल्लेख आहे. घंटेचा आवाज तीन कोस दूरपर्यंत जातो, असे म्हणतात.
नाशिक; महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात वसलेले हे शहर नाशिक म्हणूनही ओळखले जाते. नाशिक हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे. हे शहर त्याच्या सुंदर परिसरासाठी आणि थंड आणि आल्हाददायक हवामानासाठी आकर्षणाचे केंद्र आहे. नाशिकचा इतिहास त्याच्या पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखला जातो.हे दर बारा वर्षांनी एकदा भव्य सिंहस्थ कुंभमेळा भरणाऱ्या चार शहरांपैकी एक आहे. गोदावरी नदी शहरातून वाहते; गोदावरी नदीच्या काठावर मंदिर घाट आहेत; नाशिक हे जगभरातील हिंदूंसाठी सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे. नाशिक शहर दुर्गा, गणेश, चित्रघंटा, पांडव, डिंगेरअली, म्हसरुळ, जोगवाडा, पठाणपुरा आणि कोकणी या नऊ टेकड्यांनी वेढलेले आहे.
प्राचीन काळापासून, हे भारतातील व्यापार आणि व्यापाराचे केंद्र होते. पुरातत्व उत्खननात असे आढळून आले की नाशिकच्या आसपासचा प्रदेश पाषाण युगाच्या सुरुवातीच्या काळात व्यापलेला होता. पांडू (बौद्ध) आणि चामर (जैन) मंदिर गुहा यासारखी पुरातत्वीय स्थळे नाशिकमध्ये आहेत.
नाशिकच्या इतिहासात वेगवेगळ्या युगांमध्ये शहराची वेगवेगळी नावे नोंदवली गेली आहेत. सत्ययुगात ते 'पद्मनगर' या नावाने ओळखले जाते, 'तेत्रयुगात' ते 'त्रिकंटक' या नावाने ओळखले जाते, 'द्वापारयुगात' ते 'जनस्थान' या नावाने ओळखले जाते आणि शेवटी 'कलियुगात' ते 'नवशिख' किंवा 'नाशिक' या नावाने ओळखले जाते. १८१८ मध्ये पेशव्यांनी या शहरावर ताबा मिळवला तेव्हा या शहराला त्याचे सध्याचे नाव मिळाले. पेशव्यांनी थोड्या काळासाठी या शहरावर नियंत्रण ठेवले आणि नंतर हे शहर ब्रिटीश साम्राज्याच्या ताब्यात गेले. जेव्हा मुघलांनी हे शहर ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी या शहराचे सौंदर्य पाहून गुलशनाबाद असे नाव ठेवले. परंतु, १७५२ मध्ये जेव्हा मराठ्यांनी हा प्रदेश परत मिळवला तेव्हा त्यांनी या शहराचे नाव नाशिक ठेवले.
रामायणात नाशिकच्या इतिहासाचा उल्लेख आपल्याला आढळतो. रामायणसारख्या भारतीय महाकाव्यात नाशिकला 'पंचवती' असेही नाव देण्यात आले आहे. जेव्हा रामाची सावत्र आई कैकयीने भगवान राम आणि सीतेला अयोध्या सोडण्यास सांगितले तेव्हा ते दोघेही निघून गेले. तथापि, मोठा भाऊ रामाच्या प्रेमामुळे लक्ष्मण देखील या दोन्ही जोडप्यांसह १४ वर्षांच्या वनवासात अयोध्या सोडून गेला.
पंचवतीला पवित्र महत्त्व प्राप्त झाल्यामुळे राम, सीता आणि लक्ष्मण काही काळ पंचवती येथे राहिले. पंचवतीला पाच वडाच्या झाडावरून हे नाव पडले कारण तेथे पाच मोठ्या वडाच्या झाडांची वाढ झाली होती. पंचवती हे असे ठिकाण होते जिथे या त्रिकुटाने वनवासासाठी आपले निवासस्थान बनवले होते. त्यांच्या वनवास काळात रावणाची बहीण शूर्पणका हिने रामाला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. रामाने क्रोधित होऊन लक्ष्मणाला शूर्पणकाचे नाक कापण्याचा आदेश दिला आणि शहराचे नाव नाशिक पडले. भगवान विष्णूने येथे तीन राक्षसांना पराभूत केले अशी श्रद्धा आहे; म्हणूनच या शहराला 'त्रि-कंटक' असेही नाव देण्यात आले आहे.
नाशिकच्या इतिहासात, मौर्य साम्राज्य, सातवाहन, अभिरस, त्रैकुटक, विष्णुकुंडिन, कलचुरी, चालुक्य, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट राजवंश, यादव अशा अनेक राजवंशांनी या शहरावर राज्य केले आहे.
नाशिकमधील सातवाहन राजवट (BC 207 – 199 CE)
सम्राट अशोकाच्या मृत्युनंतर सातवाहन साम्राज्य सत्तेत आले. राजाच्या काळात सातवाहन साम्राज्याने नाशिकवर राज्य केले. नंतरच्या काळात, पश्चिम क्षत्रपांच्या राजा शकाने जिंकलेल्या माळवा, नाशिक, महाराष्ट्रातील काठियावाड असे अनेक सातवाहन प्रदेश पश्चिम क्षत्रपांच्या राजा नहापनने देखील राज्य केले होते; कोकण, पुणे, नाशिक आणि महाराष्ट्रातील काही इतर जिल्ह्यांचा भाग आणि मध्य भारतातील काही भाग, उत्तरेकडे अजमेरपर्यंत. राजा नहापननेच नाशिकमध्ये पांडव-लीनला उत्तेजित केले होते. गौतमीपुत्र सातकर्णीच्या कारकिर्दीत सातवाहन साम्राज्याने पुन्हा नाशिकवर ताबा मिळवला. सातवाहन साम्राज्याच्या गौतमीपुत्र सातकर्णीने पश्चिम क्षत्रपांच्या नहापनाचा पराभव केला आणि नाशिकचा प्रदेश आपल्या ताब्यात आणला. गौतमीपुत्र सातकर्णीनंतर, त्यांचे उत्तराधिकारी यज्ञश्री सातकर्णी हे सातवाहन साम्राज्याचे सर्वात उल्लेखनीय शासक होते.
अभिरका राजवंशाचा उदय (220 CE - 377 CE)
सातवाहन साम्राज्याच्या पतनानंतर, अभिराक राजवंश सत्तेवर आला. अभिराकांनी सुमारे ६७ वर्षे राज्य केले; त्यांनी ईशान्येकडील भागात आणि महाराष्ट्र आणि कुंतला येथील चुटेंवर राज्य केले. शिवदत्तचा मुलगा राजा ईश्वरसेन हा अभिरा राजवंशाचा संस्थापक होता.
ट्रायकुटाकस
त्रैकुटक राजवंशाने त्यांचे नाव नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेल्या त्रिकुट पर्वतावरून घेतले. नाशिक जिल्हा आणि गुजरातमध्ये सापडलेल्या शिलालेख आणि नाण्यांवरून इंद्रदत्त, दह्रसेन आणि व्याघ्रसेन हे तीन त्रैकुटक राजे ओळखले जातात. त्रिकुटांचा उल्लेख उत्तर कोकणातील कालिदास रघुवंशात आढळतो, जिथे ते स्थित आहेत.
विष्णुकुंडी
सहाव्या शतकात, जेव्हा वाकाटक राजवंश कमी होऊ लागला, तेव्हा विष्णुकुंडिनांचा राजा माधववर्मन पहिला याने विदर्भ प्रदेशावर कब्जा केला. माधववर्मन पहिला; याने वाकाटक राजवंशातील शेवटच्या शासक राजा हरिषेण पहिला याच्या मुलीशी लग्न केले. त्याने वाकाटक राजवंशाच्या कमकुवतपणाचा फायदा घेत आपले राज्य दूरवर पसरवले. राजा माधववर्मन पहिला याने अकरा अश्वमेध यज्ञांसह अनेक यज्ञ केले. आपल्या राजवटीत त्याने पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेश आपल्या ताब्यात आणला.
कालाचुरी (५५० इ.स.-५७३ इ.स.)
५५० मध्ये कालाचुरी राजा कृष्णराजाने विष्णुकुंडिन राजाला महाराष्ट्र आणि विदर्भातून हाकलून लावले. राजा कृष्णराजाने पूर्वीच्या इंदूर राज्यातील महिष्मती, आधुनिक महेश्वर येथून राज्य केले होते. कृष्णराजाच्या जागी त्याचा मुलगा शंकरगण आला; त्याने आपले राज्य मालव्यापासून दक्षिणेकडील नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यापर्यंत वाढवले. शंकरगणानंतर त्याचा मुलगा बुद्धराज त्याच्यानंतर आला. सिंहासनावर बसल्यानंतर बुद्धराजा; त्याच्या राज्यारोहणानंतर लगेचच त्याच्या राज्याच्या दक्षिण सीमेवर चालुक्य राजा मंगलेशाशी संघर्षात सहभागी झाला.
नाशिक बद्दल काही महत्वाचे मुद्दे
- नाशिकला त्याच्या हवामान आणि मातीच्या स्थितीमुळे मिनी-महाराष्ट्र म्हणूनही ओळखले जाते.
- भगवान राम त्यांच्या वनवासात नाशिकमध्ये राहत होते, आज हे ठिकाण पंचवटी म्हणून प्रसिद्ध आहे.
- गोदावरी नदी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते आणि त्र्यंबकेश्वर येथेच १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
- १९३० मध्ये नाशिकमध्ये काळाराम मंदिरात दलित प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला नाशिक सत्याग्रह संपन्न झाला.
- १९३१ मध्ये, बाबासाहेब सहभागी होणार असलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेबाबत चांभारांची भूमिका निश्चित करण्यासाठी नाशिक येथे मुंबई प्रांत चर्मकार परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती.
- १९३२ मध्ये, बाबासाहेबांनी नाशिकमध्ये अस्पृश्यता निर्मूलनासाठी मंदिर प्रवेश चळवळीचे आयोजन केले.
- नाशिकचे श्रेय वीर सावरकर, अनंत कान्हेरे, रेव्हरंड टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, वि.वि. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांसारख्या अनेक नामवंत आणि उत्तुंग व्यक्तींना जाते.
- १६१५ मध्ये, हे शहर निजामशहा सुलतानकडून मोगलांनी (कौस्तुभ शिंपी) जिंकले आणि त्याचे नाव "गुलशनाबाद" ठेवले.
- १७३४: 'गुलशनाबाद' शहराला 'नाशिक' असे नाव देण्यात आले.
- १८६४: नाशिक नगरपालिकेची स्थापना.
- १८६९: नाशिक जिल्ह्याची स्थापना.
Nashik Navshya Ganpati: नवसाला पावतो नाशिकचा नवश्या गणपती, 300 वर्षांचा आहे इतिहास!
Nashik Navshya Ganpati: गणपती बाप्पांवर सर्वांचीच श्रद्धा आहे. गणपती बाप्पा एकच असला तरी त्याची हजारो रुपे आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि गावांमध्येही गणपती बाप्पांची वेगवेगळी रुपे आपल्याला पाहायला मिळतात. नाशकातील अशाच एका गणपती बाप्पांचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत.
Ganesh Chaturthi 2022: राज्यातील विविध गावांमध्ये गणपती बाप्पांच्या (Ganpati bappa) विविध रुपांचे दर्शन आपल्याला घेता येते. असाच नाशिकचा नवश्या गणपती (Navshya Ganpati) हा सर्वांचा लाडका आहे. या नवश्या गणपतीला जागृत देवस्थान देखील मानले जाते. नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती आहे. गोदावरीच्या तिरावर हा बाप्पा वसलेला आहे. मंदिरामध्ये गणपती बाप्पांची प्रसन्न अशी मूर्ती आहे. या मंदिराला 300 वर्षांचा इतिहास (Ganpati temple history) देखील आहे.
काय आहे इतिहास?
या मंदिराची स्थापना सन 1774 मध्ये फाल्गुन महिन्यात करण्यात आली आहे. राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी हे मंदिर स्थापन केले. नाशिकजवळील आनंदवली हे श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आजोळ होते. त्यांच्या आई गोपिकाबाई या नवश्या गणपतीच्या भक्त होत्या. राघोबा दादा व आनंदीबाईंना 15 ऑगस्ट 1764 रोजी मुलगा झाला. त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले. या मुलाच्या जन्मप्रीत्यर्थ चांदवडसचे नाव बदलून आनंदवली असे करण्यात आले. राघोबादादांनी आनंदवली येथे मोठा राजवाडा देखील बांधला होता. या राजवाड्याच्या पश्चिमेला उभे राहोल तर नवश्या गणपतीचे दर्शन देखील घेता येत होते. पेशवाई बुडाली यानंतर आनंदवलीचा वाडाही जाळला गेला. मात्र, परिसरातील मंदिरे शाबूत राहिली. नवश्या गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कारकीर्दीची निशाणी म्हणून आजही उभे आहे.
1988 मध्ये अष्टविनायकाची स्थापना
1988 मध्ये कै. युवराज जाधव व आनंदवल्ली परिसरामधील नागरिकांकडून या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला. सन 1990 च्या कालखंडामध्ये संत गणेश बाबा यांच्या हस्ते मंदिरामध्ये अष्टविनायकाची स्थापना करण्यात आली. या मंदिरामध्ये भाविकांची नेहमीच गर्दी असते. संकष्ट चतुर्थी, अंगारकी चतुर्थीला तर मंदिरामध्ये पाय ठेवायला देखील जागा नसते. यावेळी मंदिर प्रशासनातर्फे 5000 किलोच्या महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात येते. निसर्गरम्य असलेल्या मंदिर परिसरात अभिषेक, सत्यनारायण पूजा देखील केली जाते.
धर्माच्या भिंती ओलांडून होते पूजा
या मंदिराची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मंदीर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे. नवश्या गणपतीच्या मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ ‘हजरत पीर सय्यद संझेशाह हुसैनी शहीद’ यांची दरगाह आहे. दरगाह व मंदिर अत्यंत शेजारी आहे. मात्र आज पर्यंत यामध्ये कोणताही वाद झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. या दोन्ही संस्थांनी मिळून ‘रामरहिम’ मित्रमंडळ स्थापन केले आहे. या मंडळातून धार्मिक नाही तर सामाजिक कार्य केले जाते.
दिगंबरा दिगंबरा! श्रीपाद वल्लभ दिगंबरा ! नाशिकमधील एकमुखीसह पुरातन दत्तमंदिरांचा इतिहास
Nashik Datta Jayanti : आज राज्यभरात दत्त जयंती (Datta Jayanti) साजरी करण्यात येत असून नाशिकच्या (Nashik) शहरातील विविध ठिकाणच्या दत्त मंदिरांना भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. नाशिकमध्ये वर्षानुवर्षे जुनी मंदिरे मंदिरे असून या मंदिरांना आज चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.
नाशिक शहराला मंदिराची भूमी म्हणून ओळखले जाते. अनेक पुरातन मंदिरे, विविधांगी मंदिरे (Temple) पाहायला मिळतात. आज सर्वत्र दत्तजयंतीचा उत्साह असून नाशिक शहरात देखील अनेक पुरातन दत्तमंदिरे असून त्यांचा इतिहासही अनोखा असून शहरातील सिडको, नाशिकरोड, सातपूर, इंदिरानगर, देवळाली गाव आदी परिसरात पुरातन दत्तमंदिरे असून आज हजारो भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
सिडकोचे दत्त मंदिर
नाशिक शहरातील सिडको येथील दत्त
मंदिर येथे दरवर्षी दत्त जयंती निमित्त जयंती उत्सव सोळा साजरा केला जातो.
तसेच या निमित्त विद्य धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते.
या दत्त मंदिराची स्थापना दहा डिसेंबर 1981 साली झाली. त्यावेळेस अगदी छोटे
मंदिर होते परंतु परिसरातले नागरिक यांची श्रद्धा व उत्साह यामुळे आज बरेच
मोठे मंदिर आहे. गेल्या 40 वर्षांपासून दत्त मंदिर आत अनेक प्रकारचे
सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम घेतले जातात.
देवळाली गावातील दत्त देवस्थान
नाशिकरोड उपनगरातील
देवळाली गाव येथील श्री दत्त मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून मंदिरात
दररोज सकाळ संध्याकाळ पूजाविधी केले जातात. देवळाली गावातील औदुंबराच्या
झाडाखाली हे छोटेसे मंदिर दत्त मंदिर असून पंधरा-सोळा वर्षांपूर्वी श्री
अवधूत चिंतन समिती व परिसरातील रहिवासी यांनी मंदिराचा जीवनात करून मोठे
मंदिर बांधले. दत्त जयंतीला या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले
जाते
जुने नाशिकरोडचे दत्त मंदिर
नाशिकरोड परिसरातील
दत्त मंदिररोड येथील महादेव सदाशिव वैसास कुटुंबीयांनी 82 वर्षांपूर्वी
म्हणजेच 1940 साली श्री दत्त मंदिराची स्थापना केली. या मंदिरातही सकाळ
संध्याकाळ आरतीसह पूजा केली जाते. तसेच दरवर्षी गजानन महाराज स्वामी समर्थ
श्री शंकर माझा महाराजांची पालखी येत असते दरवर्षी या ठिकाणी दत्तजन्मोत्सव
मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या मंदिरावरूनच हा सगळा परिसर दत्त
मंदिराच्या नावाने ओळखला जातो.
इंदिरानगरचे श्रद्धास्थान श्री गुरुदेव दत्त
नाशिक
शहरातील इंदिरानगर परिसरात जिल्हा परिषद कॉलनीतील श्री गुरुदेव दत्त मंदिर
सेवा संस्थांच्या वतीने दत्त जयंती उत्सव साजरा केले जाते. या ठिकाणची
मूर्ती संघ संगमरवरची असून जयपुर येथून आणले आहे. दत्त जयंती निमित्त
गुरुचरित्र प्रवचन, दत्त पूजन, पाळणा आरती, रंग अवधूत भजनी मंडळाचे भजन आदी
कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सातपूरचे चाळीस वर्षे जुने गुरुदेव दत्त मंदिर
नाशिक
शहरातील गजबजलेला परिसरातील सातपूर पंचक्रोशीत सर्वात जुने असलेले एकमेव
असे अशोक नगरातील गुरुदेव दत्त मंदिर आहे. साधारण 1979 साली या ठिकाणी एक
लहानसे देऊळ बांधून गुरुदत्त यांच्या मूर्तीची स्थापना केली होती. या
मंदिराचा जिर्णोद्धार 1 डिसेंबर 2011 रोजी करण्यात येऊन भव्य असे मंदिर
उभारण्यात आले. दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन
केले जाते. यावर्षी दत्त जयंती निमित्त पालखी मिरवणूक दत्त जन्मोत्सव सोहळा
महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिकचे एकमुखी दत्त मंदिर
प्रति गाणगापुर म्हणून
ओळख असलेले नाशिकचे श्री एकमुखी दत्त मंदिर ओळखले जाते आहे. असंख्य
नाशिककरांचे एकमुखी दत्तमंदिर हे श्रध्दास्थान आहे. दररोज हजारो भाविक
दर्शनासाठी येत असतात. गोदावरीच्या किनारी हे मंदिर वसलेलं आहे. सध्या श्री
एकमुखी दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव सुरू आहे.
Tourist Places at Nashik : नाशिक मध्ये फिरायला येताय ? मग ह्या ठिकाणी नक्की जाऊन या!
नाशिक शहराचा इतिहास : नाशिक शहराला खूप मोठा इतिहास आहे म्हणजे सांगायला झालं तर प्रभू श्री राम यांचा नामोल्लेखापासून या शहराचा इतिहास सुरु होतो. पण ह्या शहराची ओळख त्या पासून पण जुनी आहे. नाशिक जिल्ह्याला महान पौराणिक पार्श्वभूमी आहे. भगवान राम आपल्या वनवासा दरम्यान पंचवटी येथे वास्तव्य करीत होते आणि त्यांनी आपल्या वनवासाचा बराच काळ इथे घातला. त्यानंतर अगस्ती ऋषी तपस्यासाठी नाशिकमध्ये राहिले होते , गोदावरी नदी चा उगम सुद्धा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथुन उगम पावते. बारा ज्योतिर्लिंग पैकी एक त्र्यंबकेश्वर शिव मंदिर त्र्यंबक नाशिक येथेच आहे. Tourist Places at Nashik
नाशिक ला ऐतिहासिक वारसा सोबत नाशिक ने काही भारताला अनेक प्रसिद्ध व्यक्तीमत्व सुद्धा दिले आहेत. ज्यामध्ये वीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर हि काही प्रसिद्ध नावे आहेत. नाशिकला मिनी महाराष्ट्र असेही म्हणतात, कारण सुरगाणा, पेठ, इगतपुरीचे हवामान कोकण सारखे आहेत. निफाड, सिन्नर, दिंडोरी, बागलाण हे पश्चिम महाराष्ट्र सारखे आणि येवला, नांदगाव, चांदवड ब्लॉक विदर्भ विभागा सारखे आहेत. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, मालेगाव, मनमाड, इगतपुरी अशी काही मोठी शहरे आहेत.
Tourist Places Near Nashik : नाशिक ची ओळख सर्वात जास्त इथल्या धार्मिक पार्श्वभूमी वरून आहे, परंतु इथे मागच्या काही वर्षात झालेल्या औधोगिक भरभराटी मुळे नाशिक हे Wine Capital Of India म्हणून देखील ओळखले जात आहे. तर खाली आपण पाहू या ह्या शहरातील महत्वाचे पर्यटन स्थळ जिथे तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे.
List of Tourist Places at Nashik
1. श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर.
Tourist Places at Nashik : श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे नाशिक शहरापासून जवळ पास २८ किलोमीटर अंतरावर आहे. आणि नाशिक रोड च्या रेल्वे स्टेशन पासून जवळपास ४० किलोमीटर अंतरावर आहे. श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे, सध्या च्या मंदिराचे बांधकाम हे पेशवा बाजीराव बल्लाळ भट ह्यांच्या काळात त्यांच्याच आदेशावरून केलेले आहे. त्या अगोदरचे मंदिर हे औरंगजेब च्या सांगण्यावरून पाडण्यात आले होते. भारतातील सर्वात मोठी दुसरी नदी म्हणजे गोदावरी नदी चा उगम स्थान पण इथेच आहे.

हे प्राचीन मंदिर ब्रह्मगिरी निलगिरी आणि कलागिरी ह्या तीन पर्वतांच्या मध्ये उभे आहे, आणि मंदिर मध्ये पण तीन शिवलिंग आहेत जे ब्रह्म विष्णू आणि शिव ह्याचे प्रतीक मानले जाते. मंदिराच्या आसपास खूप च छान असा निसर्ग आहे आणि इथे आणि इथे वर्षाच्या बाराही महिने आपल्याला गर्दी बघायला मिळते.
2. कुशावर्त तिर्थ :

Tourist Places at Nashik : कुशावर्त तीर्थ हा
त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी स्थित आहे. येथे श्री त्र्यंबकेश्वर
ज्योतिर्लिंग मंदिरापासून लगेच ३०० मीटरांची दूरी आहे. इथे २१ फुटच्या
खोलीत नैसर्गिक पाण्याचे झरे असताना १७५० साली एक कुंड बांधले गेले होते.
गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झाल्यानंतर ह्या स्थळावरती काही
लोकांची श्रध्दा आहे. कुशावर्तात आपले धार्मिक कर्त्यांनी स्नान करून
त्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनार्थ जातात. येथील पाण्याचे झरे व
गोदावरीच्या उगमस्थानानंतरच्या नदीप्रवाहाच्या कुशावर्तात येऊन पुढे विसरून
घेतात. कुशावर्तात छोटे-मोठे मंदिर आहेत, उतरण्यासाठी १५ दगडी पायर्या
आणि चार बाजू आहेत. इथेच संरक्षणात्मक जाळी लावली आहे. इथे गौतम ऋषींनी
प्राचीन काळी गंगेला अडवले होते आणि तीर्थस्थळावर पुण्यस्नान केला होता,
ह्याची पौराणिक कथा आहे.
3.रामकुंड

Tourist Places in Nashik : रामकुंड हा नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात आहे, आणि या स्थळावर वनवासादरम्यान प्रभु राम यांनी स्नान केले होते, अशी मान्यता आहे. या कुंडाच्या जवळचं ‘अस्थिविलय तीर्थ’ आहे. ह्या रामकुंडाचे बांधकाम सातारा जिल्ह्यातील खटावच्या जमिनदार श्री. चित्रराव खटाव यांनी १६९६ मध्ये केले. श्री. श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या मातोश्री श्रीमती गोपिकाबाई यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली. येथे भाविक त्यांच्या मृत नातेवाइकांच्या अस्थि अस्थिविलय ह्या कुंडात विसर्जित करतात. महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक महान नेत्यांच्या अस्थि रामकुंडात विसर्जित केल्या आहेत.
4 पंचवटी :

Tourist Places in Nashik : नाशिक शहरामध्ये मध्यभागी ठिकाणी पंचवटी हा परीसर आहे आणि हा गोदावरी नदीच्या डाव्यातीरावर आहे. इथेच सुप्रसिद्ध काळाराम मंदीर आहे, आणि त्याला काळाराम मंदिर जवळ ५ वटवृक्षांचा समुह आहे हा समुह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्या मुले ह्या परिसरास ‘ पंचवटी ’ असे संबोधले जाते. ह्याचा अर्थ ‘पंच’ म्हणजे पाच व ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड असा आहे.
ह्या परिसरात आपल्याला खूप मंदिरे बघायला मिळतात काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर, तिळभांडेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठलमंदिर, पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, रामकुंड, दुतोंडया मारुती, कार्तिकस्वामी मंदिर, काटयामारुती मंदीर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर, कपुरथळा स्मारक अशी अनेक मंदिरे पंचवटी व सभोवतालच्या परिसरामध्ये गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर आहेत. या मंदिरांमुळेच नाशिकला ‘’पश्चिम भारताची काशी ‘’असे म्हटले जाते.
५ पांडव लेणी :

Tourist Places in Nashik : नाशिक शहरापासून ५ किमी च्या अंतरावर आहेत पांडव लेणी आहेत. आणि हे पण एक खूप मोठे प्रसिद्ध स्थळ आहे नाशिक शहराच्या डोंगर रंग ला एका मोठ्या टेकडीवर ह्या लेण्या आहेत. हि पांडव लेणी प्राचीन आहेत, ह्या लेणी चा इतिहास सुमारे २५०० वर्षापूर्वींचा आहे . ह्या लेणी मध्ये पाली भाषेतील शिलालेख आहे आणि त्या वरून असे समजते कि हि लेणी सुमारे २५०० वर्षांपूर्वीची आहे . ह्या लेणी मधील काही मुर्त्या अजून हि चांगल्या स्वरूपात आहेत तर काही खंडित झाल्या आहेत. ह्या लेणी मध्ये आपल्याला बुद्धस्तुप, भिक्षूंची निवास स्थाने, बुधबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्त्या पाच पांडवसदृशमूर्त्या, भीमाची गदा, कौरव मूर्त्या, इंद्रसभा, देवादिकांच्या मूर्त्या या अश्या सगळ्या आपल्याला ह्या लेण्यांमध्ये पाहायला मिळतात ज्याची शिल्पकला खुप आकर्षक आहे.
6. श्री सोमेश्वर मंदीर

नाशिक शहरा पासून गंगापूर रस्त्यावर ८ किमी च्या अंतरावर श्री सोमेश्वर महादेव चे मंदिर आहे, आणि हे मंदिर गोदावरी नदी च्या किनारी आहे. हा परिसर निसर्गाने वेढलेला असून इथे महादेवाच्या पिंडी सोबत हनुमानाची मूर्ती सुद्धा आहे. ह्या परिसरात गोदावरी नदी असल्याने तिथे बोटिंग ची सुद्धा व्यवस्था आहे. आणि खूप सारे पर्यटक इथे बोटिंग चा आनंद घेत असतात, सोबतच इथे खूप साऱ्या चित्रपटाच्या शूटिंग सुद्धा होत असतात.
7. सुला वाईन यार्ड :

Pic By Puneets26 –
सुला वाईन यार्ड हे नाशिक शहरापासून १२ किमी अंतरावर आहे आणि हे स्थळ पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ह्याची सुरुवात १९९९ मध्ये राजिव सामंत यांनी केली होती आणि हा भारताचा सर्वात मोठा वाईन ब्रँड आहे सुला व्हिनयार्ड्स ही भारतातील आघाडीची द्राक्षारस निर्माता कंपनी आहे, जी नाशिकच्या डोंगराळ भागात गंगापूर धरणाच्या काठावर वसलेली आहे.
इथे ह्यांनी एक संपूर्ण पिकनिक स्पॉट सारखा सेटअप केला आहे जिथे तुम्हाला द्राक्षांच्या बाग मध्ये फिरायला मिळेल सोबत च ह्याच्या वाईन ची टेस्टिंग सुद्धा करायला मिळेल. इथे खूप मोठा प्लेयिंग एरिया पण आहे जिथे तुम्ही फॅमिली सोबत एन्जॉय करू शकता आणि सोबतच रेस्टॉरंट पण आहे. हा एक भारतातील पहिला वायनरी रिसॉर्ट आहे जिथे तुम्ही राहू सुद्धा शकता.
Table of Contents
आमचे इतर लेख वाचण्यासाठी तुम्ही Dot Marathi ह्या लिंक वॉर क्लिक करा
देशातील रंगपंचमी वेगळी ओळख जपणारी नाशिक रहाड संस्कृती आणि रंगोत्सव..
Nashik Navshya Ganpati : नवसाला पावणारा नाशिकचा नवश्या गणपती, चारशे वर्षांचा आहे इतिहास
Published on:
Updated on:
नाशिक शहरात गणपतीची अनेक मंदिरे आहेत. त्यापैकीच गोदावरी नदीच्या किनारी असलेलं नवश्या गणपती हे एक पेशवे कालीन व ऐतिहासिक मंदिर आहे. श्री नवश्या गणपती मंदिराला तीनशे ते चारशे वर्षांचा इतिहास आहे. नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती आहे. नवसाला पावतो म्हणून राज्यभरातून गणेशभक्त याठिकाणी येत असतात. गणेशोत्सवातही भाविक भक्तांची मोठी गर्दी याठिकाणी होत असते. आपण याच नवश्या गणपतीचा इतिहास जाणून घेणार आहोत…(Nashik Navshya Ganpati)
श्री नवश्या गणपती मंदिर हे आनंदवल्ली येथील अत्यंत जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे.
या मंदिराला तीनशे ते चारशे वर्षांचा इतिहास आहे. इ. स. १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आनंदवल्ली हे आजोळ असलेले गांव. त्यांच्या मातोश्री गोपीकाबाई या नवश्या गणपतीच्या अत्यंत भक्त होत्या. राघोबा दादा व आनंदीबाईस १५ ऑगस्ट १७६४ रोजी मुलगा झाला. त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले. या मुलाच्या जन्म प्रित्यर्थ चावंडसचे नाव बदलून आनंदवल्ली ठेवण्यात आले. दरम्यान नवश्या गणपती मंदिराची उभारणी करण्यात आली. (Nashik Navshya Ganpati)
गोदावरीच्या तिरी पुर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात प्रसन्न अशी श्री गणेश मुर्ती आकर्षण आहे. या गणेशाला चार हात असून त्यात पाश, मोदक, फुल व आशिर्वाद देतात. प्रत्येक हातात कडे आहे. मुळ मुर्तीच्या डोक्यावर मुकूट आहे. राघोबा दादांनी आनंदवल्लीस मोठ्ठा राजवाडाही बांधला. या राजवाड्याच्या पश्चिमेस उभे राहिल्यानंतर श्री नवश्या गणपतीचे दर्शन होत असे. इ. सन १८१८ साली इंग्रजांनी पेशवाई बुडवीली. त्यावेळी त्यांनी आनंदवल्लीचा वाडाही जाळला. मात्र परिसरातील मंदिरे शाबुत राहिली. श्री नवश्या गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कार्य किर्तींची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे.
स्थापत्य कलेचा वारसा जपलेली नाशिकची प्राचीन शिवमंदिरे, बघा इतिहास अन् महात्म्य
नाशिक : जिल्ह्यामध्ये दुर्मिळ आणि प्राचीन शिवमंदिरांचा खजिना आहे. सिन्नर येथील पंचायतन प्रकारातील गोंदेश्वर मंदिर यादव काळातील आहे. गोंदेश्वराचे महत्त्व फक्त सिन्नर अथवा नाशिकपुरते मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या स्थापत्यशिल्प वैभवात या मंदिराने भर घातलेली आहे. नाशिकसह खान्देश, मराठवाड्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पिनाकेश्वर महादेव मंदिर नांदगाव तालुक्यातील जातेगावमध्ये आहे.
बागलाणची भूमी गडकोटांची खाण आहे. अनेक मंदिरे प्राचीन असून, त्यांची माहिती पुराणात सापडते. मंदिरे ही भूतकाळातील सत्ताकेंद्रे होती. त्यामुळे त्यांची काळजी प्रत्येक राजवटीत घेतली गेली. काही मंदिरे तर विशिष्ट जातीची अस्मिता बनली. प्रभू रामचंद्रांनी देवळा तालुक्यातील उमराणे येथील परसूल नदीच्या तिरावर वनवास काळात वालुकामय शिवलिंग तयार केले. त्यालाच श्री क्षेत्र रामेश्वर म्हणून ओळखले जाते. येवल्यातील नागेश्वर महादेव नवसाला पावणारा असल्याची श्रद्धा आहे. श्रावणी सोमवारनिमित्त (दि.११) नाशिक जिल्ह्यातील निवडक शिव मंदिरांची माहिती.
पेशवेकालीन निलकंठेश्वर मंदिर
नाशिक शहर हे मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते. गोदेकाठी अनेक प्राचीन मंदिर असून त्यापैकी एक निलकंठेश्वर मंदिर, बालाजी मंदिराकडून राम कुंडाकडे जाताना गोरेराम मंदिराजवळ हे मंदिर स्थित आहे. संपूर्ण दगडात बांधलेले हे पेशवेकालीन मंदिर अगदी गोदावरीच्या किनारी पूर्वाभिमुख आहे , मंदिर स्थापत्यात हेमाडपंथी व वेसरशैलीचा प्रभावी वापर झालेला दिसतो. मंदिरास मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह असून मंदिर मुखमंडपात नंदी आहे. या मंदिराचे बांधकाम १७४७ मध्ये सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांचे बंधू लक्ष्मणशंकर यांनी केले. त्या काळात एक लक्ष रुपये खर्च करून मंदिर बांधले.
यादव काळातील सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर
बाणासूर राक्षसाने सिन्नर नगरी उचलून पालथी केली, अशी अख्यायिका सिन्नरबाबत सांगितली जाते. सिन्नरचा इतिहास जितका अनोखा आहे. तितकीच मंदिरेही देखणी आहेत. सुमारे आठशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. गोविंद राजाने सिन्नरच्या उत्तरेस बांधलेल्या मंदिरास पंचायत मंदिर म्हटले जाते. गणपती, पार्वती, सुर्यनारायण, विष्णू पिंड व नंदी चौरंगावरचे मंदिर आहे. मंदिरास दक्षिण, उत्तर, पूर्व असे तीन दरवाजे आहेत. हे मंदिर बारा ज्योतिलिंगमधील एक ज्योतिर्लिंग आहे. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर अन् पुढे गोंदेश्वर पडले असावे. हे मंदिर इ. स. ११६० साली बांधले असावे, असा अंदाज अभ्यासक लावतात. हे एकटे मंदिर नसून, शिवपंचायतन स्वरूपात असणारा हा पाच मंदिरांचा समूह आहे.
मराठ्यांच्या शौर्यचे प्रतिक असलेली नारोशंकर मंदिराची घंटा
भगवान शंकराला (भगवान शिव) समर्पित 18 व्या शतकातील नारोशंकर मंदिर हे गोदावरी नदीच्या काठावर पंचवटी येथे वसलेले एक सुंदर मंदिर आहे. हे 1747 मध्ये नारोशंकर राजेबहाद्दूर यांनी माया आर्किटेक्चर नावाच्या स्थापत्यकलेच्या अद्वितीय शैलीमध्ये बांधले होते. मुख्य मंदिर एका व्यासपीठावर बांधलेले आहे. या मंदिरावर एक घंटा असून, ती घंटा मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे. या मंदिराला पूर्वी रामेश्वर मंदिर म्हणून ओळखले जात होते. हे मंदिर बांधण्यासाठी राजस्थान व गुजरात येथून कुशल कारागीर आणण्यात आले. मंदिर ३७.७९ मीटर बाय २५.२९ मीटर आवारात बांधले गेले असून, त्याच्या चारही बाजूंनी ५.५ मीटर उंचीचा संरक्षक कोट बांधला आहे. गोदावरीच्या पुरातून संरक्षण होण्यासाठी हा कोट बांधला आहे. चारही कोपर्यात बुरुज आहेत. मंदिर उत्तर हिंदुस्थानी नागरशैलीत बांधलेले आहे. मंदिर भव्य व सुंदर असून, स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. मंदिराचे मुख्य शिखर २६ मीटर उंचीचे असून, त्यावर पौराणिक प्रसंग, हत्ती, सिंह प्राण्यांची शिल्पे कोरली आहेत. हे मंदिर फक्त हेमाडपंथी नसून नागरी पारंपारीक स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. या मंदिराचे सभामंडप हेमाडपंथी तर मंदिराभोवती असलेल्या छत्र्या राजपूत शैलीच्या आहेत. असे हे भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शैलीचा वैविध्यपूर्ण नमूना म्हणजे नारोशंकर मंदिर असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत त्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांविरुद्ध वसईच्या लढाईमध्ये मराठ्यांनी अभूतपूर्व पराक्रम केला. त्यावेळी वसईच्या किल्ल्यामधील चर्चच्या घंटा या लढाईचे स्मरण राहावे म्हणून पेशवे १७३९ सोबत घेऊन आले. त्यातील एक घंटा नाशिकमधील रामेश्वर मंदिरात ठेवण्याचे ठरवले. या घंटेच्या बाजूला असलेला महीरप हा देखील राजपूत शैलीचा आहे. तेव्हापासून या रामेश्वर मंदिराला नारोशंकर मंदिर आणि घंटेला नारोशंकर मंदिराची घंटा असे म्हणतात.
श्रीरामाने स्थापित केलेला नांदगावचा मोठा महादेव
नांदगाव तालुक्यातील जातेगांवच्या डोंगरावरील पिनाकेश्वर हे देवस्थान मोठा महादेव नावानेही ओळखले जाते. नाशिकसह खान्देश, मराठवाड्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान पिनाकेश्वर महादेव आहे. प्रभू रामचंद्र स्थापित व सदगुरु जनार्दन स्वामी जिर्णोद्धारीत हे देवस्थान आहे. या ऐतिहासिक पिनाकेश्वर महादेवाचा उल्लेख शिवपुराण व काशीखंड या ग्रंथात आढळतो. पुराणानूसार शिवाचे पिनाक व विष्णूचे सारंग हे महाविनाशक दिव्यधनुष्य समजले जातात. पिनाक हे शिवाने धारण केलेले धनुष्य असून शिवाचे पिनाक, पिनाकिन, पिनाकेय, पिनाकहस्ताय अशा विविध स्वरूपाची नावे प्रचलित आहेत. प्रभू रामचंद्रांनी वनवासकाळात शिवलिंग स्थापना करुन शिवआराधना केली. भगवान शिवाने प्रभू रामचंद्रांना पिनाक धनुष्य प्रदान केले. त्यामुळेच या तीर्थक्षेत्रास पिनाकेश्वर हे नाव प्राप्त झाले. शिवपार्वती सारीपाट खेळत असताना पार्वतीमातेने डाव जिंकला म्हणून महादेव रागावले आणि याच डोंगरावर येऊन ध्यानस्थ झाले. शिवविरहात दुःखी झालेल्या पार्वतीमातेने त्यांचा शोध घेण्यासाठी भिल्लीनीचा वेश धारण करून महादेवास वश केले.याच पवित्र स्थानी शिवशक्तीचे मिलन झाले तसेच शिवशक्तीचा पुनर्विवाह झाला.
श्रीराम संस्थानातील चांदोरीचे शिवलिंग
चांदोरीमध्ये राम मंदिराच्या आवारात एक प्राचीन शिवमंदिर आहे. इंद्र देवाने अहिल्येची छेडखानी केली असता त्यास गौतम ऋषींनी शाप दिला होता की तुला १००० भगे(भोके)पडतील. परंतु, इंद्र देवाने गौतम ॠषींकडे उपःशाप मागितला असता इंद्र देवास सोमेश्वराची प्रार्थना कर, असे सांगितले. इंद्र देवाने ज्या ठिकाणी सोमेश्वराची प्रार्थना केली ते हेच शिवमंदिर. पुढे रावणाचा मामा मारीच सुवर्णमृगाचे रुप घेवुन पंचवटीतून रामाला चांदोरीपर्यंत घेवुन आला. परंतु, रामाला जेव्हा हा मायावी राक्षस आहे हे कळले तेव्हा त्यास शिवमंदिरपासून हरणावर बाण मारला. तो बाण चाटोरी या गावा जवळ चाटून गेला म्हणून या गावास चाटोरी हे नाव पडले. तो राक्षस नांदुर मध्यमेश्वरजवळ मरण पावला. हे मंदिर काळाच्या ओघात नेस्तनाबूत झाले. राम मंदिर बांधल्यावर पुजार्यांना स्वप्न पडले. रामाच्या पाठीमागे आहे, तरी मला वरती काढावे. त्यावेळेस शिवलिंग मिळाले. श्रावणातील तिसर्या सोमवारी येथे सोमेश्वराचा मुखवटा ठेवला जातो.
सातपुड्याच्या शिखरावर चांदवडचे चंद्रेश्वर महादेव मंदिर
अहिल्यादेवी होळकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चांदवड गावाच्या उत्तरेला तांबकडा परिसरात एका डोंगरकड्यावर श्री चंद्रेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. त्या स्थानाचा महिमा असा आहे की, भोज राजा विक्रम याण्ची श्री शनिदेवांच्या वक्रदृष्टीतून मुक्तता झाल्यावर चांदवडचा राजा चंद्रसेन याने आपली मुलगी चंद्र्कलेचा विवाह राजा विक्रमाशी ह्याच गडावर लावून दिला व ५२ मंदिरांची स्थापना केली. पण मुगलांच्या हल्ल्यात हा परिसर नष्ट झाला व नंतर या परिसराला ग्रहण लागले. त्यानंतर चंद्रेश्वरचे पहिले महाराज श्री दयानंद स्वामी आलेत. त्यांना या जागेचा स्वप्नांत दृष्टांत आल्याचे म्हणतात. सद्यस्थितीत मंदिराचा तो भाग शेणामातीने भरलेला होता. दयानंद स्वामींनी तो स्वच्छ करून तेथे श्री शंभूची पुनर्स्थापना केली. आजही चंद्रेश्वरला मुख्य मंदिरासमोर स्वामी दयानंदांची समाधी व श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. या ठिकाणी भग्नावस्थेतला १७ व्या शतकातला चौघडा बघायला मिळतो. सध्या जयदेव पुरीजी महाराज मंदिराचा कारभार बघतात. मंदिराचे सर्वाधिकार ‘श्री संस्थान महामंडलेश्वर,हरिद्वार’ यांच्याकडे आहेत. चंद्रेश्वर मंदिर हे सुबकरीत्या कोरलेल्या कलात्मक मुर्त्यांमुळे आकर्षक दिसते. सभामंडपात कोरीव कामाचा उत्तम नमुना असणारा नंदी लक्ष वेधून घेतो. गाभार्यातील सुबक शिवलिंग मनोरम आहे. थोडे पुढे गेल्यावर ‘गणेश टाके’ आहे.
प्राचीन माहात्म्य असलेले इगतपुरीचे कावनई मंदिर
इगतपुरी तालुक्यातील कुंभमेळा सिंहस्थाचे मूलस्थान असलेल्या श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थावर श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. या तीर्थावरच संत ज्ञानेश्वरांनी मृत ब्राह्मणाच्या मुलाला पाणी पाजून जिवंत केले. समर्थ रामदासांनी येथेच शिवाजी महाराजांना उपदेश दिला. तसेच, तेथे गजानन महाराजांनी बारा वर्षें तपस्या केली व नंतर ते शेगावला गेले. घोटीपासून कावनईचे अंतर ८ किलोमीटर आहे. दर बारा वर्षांनी होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात कावनईच्या तीर्थ क्षेत्रापासून होते. या ठिकाणी भव्य राममंदिर असून, या तीर्थाला रामायणाचा वारसा लाभलेला आहे. कावनई हे तीर्थस्थान ११ लाख ३२ हजार वर्ष प्राचीन आहे. या तीर्थावर सर्व प्रथम कुंभमेळा भरत होता. येथे स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्या प्राप्त होते. या तीर्थावर सत्युगामध्ये भगवान कपिल आपल्या आईला सांख्य शास्त्राचे उपदेश देवून स्वर्गाला पाठविले. त्यामुळे हे तीर्थ मातृ गया झाले. कावनई क्षेत्राबाबत काही आख्यायिका प्रचलित आहेत. या तीर्थावर श्रीराम व भगवान शंकर यांची भेट झाली. या तीर्थाला साक्षात हनुमानाचे चरण लागलेले आहेत. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान या तीर्थावरुन जात असताना कालनेमी राक्षसाचा वध केला. त्यामुळे या गावाचे नाव कावनाई असे पडले.
नाशिकच्या वैभवातील एक मानाचे पान! ग्रामदैवत श्रीकालिका माता देवस्थान; VIDEO पाहून घ्या दर्शनाचा लाभ
Updated on:
नाशिक : नाशिकच्या जुन्या आग्रारोड नजीक असलेले कालिका मातेचे मंदिर म्हणजे नाशिकच्या वैभवातील एक मानाचे पानचं! नवरात्रीच्या दिवसांत भाविकांची पाऊले दूरून कालिकेच्या मंदिराकडेच जातात. अश्या या जागृत देवस्थानाची महती व इतिहास जाणून घेऊ...
अत्यंत जागृत व नवसाला पावणारे देवस्थान
नाशिक शहरात फार पुरातन काळापासून म्हणजे मराठ्यांच्या राज्यात शहराच्या दक्षिण टोकाला जंगलामध्ये, रस्ताने जातांना वटवृक्षाच्या दुतर्फा रांगा व हिरव्यागार वनराईत निसर्गाच्या सानिध्यांत, रमणीय अशा जागेत लहानसे विटांचे बांधलेले श्री कालिका देवीचे मंदिर होते. ते अत्यंत जागृत व नवसाला पावणारे म्हणुन प्रसिध्द होते. त्याचा अनुभव बर्याच सात्विक लोकांनी घेतलेला आहे. इ.स.१७०५ च्या सुमारास श्री कालिका मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत आहिल्याबाई होळकर यांनी केला. पुर्वीचे मंदिर १० बाय १० क्षेत्रफळाचे व १५ फुट उंच असे दगडी स्वरुपाचे होते व त्या ठिकाणी बारवही (विहिर) बांधण्यात आला होता.
मातेचे रुप अतिशय लोभस आणि सात्विक
मंदिरातील गाभाऱ्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूरचर्चित मूर्ती होती पण तिचे कवच काढून हल्लीची नयनमनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. येथे श्रीकालिका माता कुमारिकेच्या स्वरूपांत आहे. तिचे स्वरूप चंडिकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बालिकेसारखे अतिशय लोभस आणि सात्विक आहे. देवीच्या मागे नऊ फण्यांचा शेषनाग दिसतो आहे. तिच्या पायाखाली तीन राक्षसांची मुंडकी आहेत. त्यावर कालिकादेवी उभी आहे. तिच्या उजव्या बाजूंच्या हातांत त्रिशूल व तलवार तर डाव्या बाजूंच्या हातांत डमरू व खडग आहे. तसेच कमंडलू सारखे भांडे देखील आहे.
यात्रेचे दिवसेंदिवस अधिक स्वरुप
स्वातंत्र्यपूर्वकालिन म्हणजे लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून श्री कालिका मंदिर येथे नवरात्र यात्रा भरू लागली व गावातील सर्व मंडळी, भाविक व स्वातंत्रसैनिक एकत्र जमू लागले. स्वातंत्रच्या कल्पनेबरोबर धार्मिक कार्यक्रम मधुन सीमोल्लंघन करण्याकरीता या देवस्थानापर्यंत येऊ लागले. त्यावेळेपासून दरवर्षी यात्रेचे दिवसेंदिवस जास्त स्वरुप येऊ लागले व हजारोंच्या संख्येने लोक यात्रेस व दर्शनास येऊ लागले.
मानवावर धार्मिक व अध्यात्मिक जीवनाचे संस्कार
मानवावर धार्मिक व अध्यात्मिक जीवनाचे संस्कार करणारे साधन म्हणून मंदिराचा धार्मिक पीठासारखा उपयोग व्हावा ही मंदिरे उभारण्या मागील महत्वाची कल्पना आता सर्वमान्य ठरलेली आहे. इतिहासकालीन भारतामध्ये सर्व ठिकाणी मंदिरे बांधण्याची कल्पना झालेली असुन विशेषत; महाराष्ट्रामध्ये मराठे, पेशवे, सरदार, राजे, महाराजे यांनीही त्यांचा पुरस्कार करून ठिकठिकाणी मंदिरे, बारव, वाडे, धर्मशाळा, घाट हजारो लाखो रूपये खर्च करून केलेले आहे व आपली किर्ती अजरामर करून ठेवलेली आहे. परंतु हल्ली आता त्यावेळची मंदिरे व धर्मशाळा, घाट आज जीर्ण झाल्यामुळे जीर्णोध्दारासाठी भाविकांची मनधरणी करु पाहत होती. व त्यामधुनच कालिका देवीच्या मंदिराच्या जर्णोध्दाराचा उगम झाला.
नवरात्रात आणि वर्षभर मंदिर परिसरावर टीव्हीद्वारे नियंत्रण
पूर्वी कालिकेच्या मंदिराचा आतला भाग अतिशय लहान होता. बाहेरचा सभा मंडपही पत्र्याचा व लहान असल्यामुळे यात्रेच्यावेळी भाविकांना दर्शन घेताना अत्यंत अडचण होई. त्यामुळे मंदिराच्या विस्ताराची मागणी पुढे आली. जनतेचे सहकार्य व मदत घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी २० डिसेंबर १९७४ रोजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बरोबर सहा वर्षांनी १९८० साली हल्ली आग्रारोडवर दिमाखात उभे असलेले श्रीकालिका देवीचे कलाकुसरीने नटलेले विशाल मंदिर व सभामंडप तयार झाले. या मंदिराचा गाभारा अठरा बाय अठरा फुटांचा तर शिखर ३० फूट उंच आहे. गाभाऱ्यापुढचा सभामंडप ४० बाय ६० फूट एवढा मोठा आहे. आता तर मंदिराला दोन्ही बाजूंना भव्य प्रवेशदारे आणि संपूर्ण परिसराला फरशी लावण्यात आली आहे. नवरात्रात आणि वर्षभर मंदिर परिसरावर क्लोजसर्किट टीव्हीद्वारे नियंत्रण ठेवले जाते.
जयपूरहून देवींच्या तिन्ही मूर्ती घडविल्या
सुरुवातीला हे फक्त कालिका मातेचे मंदिर होते. कालांतराने तिवारी, मेहेर, वाजे या देवीभक्तांनी महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या मूर्ती मंदिराला भेट दिल्या. त्यानंतर थेट जयपूरहून देवींच्या तिन्ही मूर्ती तयार करून, त्यांची यथासांग प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मनाला शांतता मिळवून देणारे मंदिर कसे सुंदर, प्रशस्त, निवांत व स्वच्छ असावे याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे नाशिकचे श्रीकालिका मंदिर. यात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या लाखो भाविक भक्तांसाठी सर्व प्रकारचा बंदोबस्त ठेवण्यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांसोबत ग्रामदैवत श्रीकालिका देवीमंदिर विश्वस्थ मंडळ तत्पर आहे.
ऐतिहासिक कालखंडात मुस्लिम राजवटीत मुस्लिम वस्ती विशेषत: नाशिकच्या दक्षिणेकडील भागात स्थिरावली. नाशिकला खर्या अर्थाने मोठेपणा, सौंदर्य, सुबत्ता मिळाली ती पेशवे (मराठा) काळात, हे सत्य नाकारता येणार नाही. जुन्या नाशिकचा उल्लेख मुस्लीम नाशिक व मराठा नाशिक अशा नावाने सापडतो. मुळात नाशिक सांज टेकडीवर बसलेले गाव. या टेकडीचे निसर्गत: नऊ टेक (शिखरे) म्हणून नवशिख असा पूर्वी उल्लेख होत असे. जुनी गढी, नवी गढी, जोगवाडा किंवा जोगीडोंगर, पठाणपुरा किंवा कोकणीटेक, म्हसरूळ टेक, डिंगरआळी किंवा टेक, महालक्ष्मी (सोनार) टेक, गणपती टेक आणि चित्रघंटा टेक या नावाने नऊ टेकांची ओळख होती. गावाला तटबंदी नव्हती. परंतु, गावात प्रवेश करण्यासाठी भगूर वेस, दरबार-परवाजा, काझीपुरा वेस, त्र्यंंबक दरवाजा, आसराची वेस, केतकी वेस जुन्या वस्तीत, तर नव्या वसाहतीत हत्ती वेस, मल्हार दरवाजा, सती वेस या वेशी व दरवाजे होते.
वाकडी बारव, राजवाडा नाशिक गावाच्या चतु:सीमेवरील दक्षिणेकडचा भाग. या बारवेपासून काही अंतरावर हद्द संपत असे. दक्षिणेकडून गावात प्रवेश करताना पुणे-मुंबई येण्या-जाण्याचे दोन मुख्य रस्ते आताच्या द्वारका सर्कलपासून समोर महालक्ष्मी चाळ, दादाजी महाल येथून वाकडी बारवेकडून दुसरा रस्ता विकसित झाला. तो रेणुका बागेसमोरून जियाउद्दीन मिलवरून वाकडी बारवेजवळ मूळ रस्त्यास मिळत असे. निसर्गत: या रस्त्याच्या संगमावर जिवंत पाण्याचा प्रवाह असलेली विहीर होती. या भागातील रहिवासी तिचा वापर करत. कालांतराने विहिरीचे दगडी बांधकाम करण्यात आले. विहिरीत उतरण्यासाठी पायर्या बांधण्यात आल्या. विहीर ‘वाकडी बारव’ या नावाने ओळखली जावू लागली. आजतागायत हेच नाव कायम आहे, हेदेखील विशेष.
या बारवशेजारी प्रशस्त व्यासपीठासारख्या दगडी ओट्याचे बांधकाम होते. आजूबाजूस भाजीपाला, धान्य विक्री या भागातील शेतकरी मंडळी करत असत. बारवेवरून पाणी नेताना महिलांना उपद्रव करणार्यांना चोप देण्यासाठी तरुण मंडळी ठाण मांडून बसत. अपभ्रंश म्हणून या चौकास (चोप देणारी मंडळी वा चौक) असा करत. निवृत्तीराव वझरे यांनी पुढाकार घेऊन नाशिकचे देशभक्त वसंतराव नाईक यांच्या हस्ते चौक मंडई हे नामांतर केले. तेदेखील आज कायम आहे.
टिळक-परांजपे यांच्यापासून प्रेरणा घेऊन परकीय सत्तेविरूध्द लढण्यासाठी काही तरूणांनी राष्ट्रभक्त समूह ही संस्था १८९९ मध्ये स्थापन केली. मात्र, संस्था गुप्त ठेवली तर लोकांना सहभागी कसे करून घेणार यास्तव व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या प्रेरणेमुळे १ जानेवारी १९०० ला स्वातंत्र्य आंदोलनात तरूण मंडळींनी सैनिक बनून सक्रिय व्हावे, या उदात्त हेतूने या संस्थेचे रूपांतर मित्रमेळा नावाने केले. यातूनच क्रांतिकारी विचारासाठी मित्रसमाज स्थापन झाला. १९०१ मध्ये पुण्याप्रमाणे नाशिक येथे अनुकरण करून गणेशोत्सव साजरा करण्यास सुरूवात झाली. शिवजयंतीदेखील उत्साहात साजरी करण्यात येऊ लागली. युवकांच्या उत्साहाला उधाण आले. गणेशोत्सव धार्मिक म्हणून तर होताच आणि शिवजयंती महान व्यक्तीचे पुण्यस्मरण होतेच परंतु, देशभक्तीचे धडे देण्याच्या उद्देशाने उत्सव मुख्यत्वे साजरे होऊ लागले. तो इतिहास पुढे येईलच. पूर्वी शिवजयंतीची मिरवणूक १४ मे १९०७ ला पंचवटीतील मुठे पागेजवळून निघून व विजयानंद नाट्यगृहात येत असे.
१९२५ मध्ये प्रथम स्वातंत्र्यसैनिक देशभक्त दादासाहेब गद्रे यांच्या पुढाकाराने नाशिकमधील सर्व गणेशोत्सव मंडळींची एकत्रित मिरवणुकीची प्रथा सुरू झाली. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, शाह छत्रपती बोर्डिंग व मेहतर समाजाच्या गणपतींनादेखील सहभागी करून घेतले गेले. मिरवणुकीच्या प्रारंभाचे स्थळ म्हणून वाकडी बारव (चौक मंडई) या ठिकाणाची निवड करण्यात आली. आजही ही प्रथा सुरू आहे. नाशिकमधील सर्वधर्मियांच्या मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ येथूनच होतो. जुन्या नाशिकमधून रंग भरलेल्या टोपांच्या गाड्यांची मिरवणूक जुन्या नाशिकमधून अनेक वर्षे नागरिकांवर विविध रंगांचा वर्षाव, गुलालाची उधळण करत जात असे ती याच भागातून. आता ही पद्धत बंद झाली आहे. परंतु, जुन्याकाळी अनेक आबालवृद्ध आनंदाने सहभागी होत असत.
नाशिकच्या बहुजन समाजाच्या जीवनात १९२५ चा काळ अतिशय मंतरलेला होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वामुळे बहुजन समाजाला नवे बळ मिळाले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाद्वारे नवे सामर्थ्य प्राप्त झाले. १९३३-३४ मध्ये माळी-क्षत्रिय परिषद नाशिकला झाली. या परिषदेचे धुरिणीत्व जगन्नाथ मेहेर, पार्वताबाई बोरावके, फरांदे यांनी केले. या चौकमंडई विभागातील मुरलीधर भरवीरकर, लक्ष्मीबाई गायकवाड, चंद्रसेन गायकवाड यांनी व त्यांच्या सहकार्यांनी परिषदेच्या यशस्वितेसाठी अथक प्रयत्न केले.
श्रावण महिन्यात त्रिरश्मी (पांडव) लेणे येथे तिसर्या सोमवारी यात्रा भरते. लक्ष्मी व रेणुकेचे दर्शन घेऊन या चौकातील बुरुड मंडळी सवाद्य मिरवणुकीने या यात्रेसाठी जात असत व दांडपट्टे, भाले, लाठी, बलाठी या खेळांबरोबरच रात्री बोहाड्याचा कार्यक्रम होत असे. या कार्यक्रमासाठी अलोट गर्दी जमत असे. या मंडळाचे नाव आहे ‘बिरबान आखाडा’. आजदेखील बिरबान आखाड्यात माळी व इतर समाजाची मंडळी ही परंपरा पाळत आहे. नाशिकच्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीचे ते आकर्षण आहे. वझरे, मोरे, दफ्तरे, हिरवे, दराडे, कमोद परिवार इतर सर्व समाजाला सामावून घेऊन या चौकात भव्य गणेशोत्सव साजरा करतात. नाथांचा जुना मठ या चौकात होता. तेथील जागेशेजारी दक्षिणमुखी मारूतीस भाविकांची गर्दी असते!
(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)
नाशिकचे ऐतिहासिक संग्रहालय – Marathisrushti Articles
प्रत्येक शहराला व गावाला एक ऐतिहासिक वारसा असतो. त्यातून त्या शहराचे ,गावाचे ऐतिहासिक महत्व लक्षात येते. असे म्हणतात की नाशिक शहराचा इतिहास हा फार जुना म्हणजे ६० हजार वर्षापूर्वीचा आहे. या कालावधीतील काही महत्वपूर्ण इतिहास नाशिकच्या श्री व्यास रिसर्च सेंटरचे श्री दिनेश वैदय , श्रीदेवेन कापडणीस , श्रीमती अनिता जोशी यांच्या प्रयत्नामुळे एका छताखाली पहावयास मिळणार आहे.. महापालिका , केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून जून्या पंपिंग स्टेशनच्या जागेत संग्रहालयाची उभारणी करण्यात आली असून नुकतेच नाशिकच्या इतिहास संग्रहालयाचे उदघाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांची हस्ते संपन्न झाले.
अश्मयुगातील रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले पौराणिक नाशिक, सातवाहन काळापासून मोगल, ब्रिटीशांच्या काळातील नाशिक ते आज प्रगतीकडे झेप घेणारे नाशिक शहर आणि जिल्हयाचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न साकार होत असून अशा प्रकारचे एका शहराचा समग्र इतिहास दाखविणारे हे देशातील पहिले संग्रहालय आहे.
नाशिकच्या अस्तिवात प्रागैतिहासिक काळापासून आजपर्यंत सतत कार्यरत आहे. संग्रहालयाकरिता नाशिकच्या इतिहासाचे उत्खनन करुन अनेक काळातील नाशिकचा शोध घेण्यात आले आहे.दोन लाख वर्षापासूनचा त्रोटक इतिहास असला तरी येथे त्याचा त्रोटक संदर्भ घेवून प्रत्यक्षात ६० हजार वर्षापूर्वीचे पुरावे देखील प्रतिकात्मक स्वरुपात मांडण्यात आले आहे.
या सा-यांचा इतिहास संग्रहालयात आढळेल. या शिवाय ६० आसनी छोटा रंगमंच असून तेथे नाशिकच्या इतिहासाची माहिती देणारे अर्धातासाचे चार लघुपट दाखविण्याची व्यवस्था आहे. श्री व्यास रिसर्च सेंटरच्या वतीने हे संशोधन, संकलन करुन संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे.अशी माहिती दिनेश वैदय , देवेंद्र कापडणीस, अनिता जोशी यांनी दिली. १ कोटी ६७ लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे. यात पोस्टर्स, प्रतिकृती, पोथ्या, हस्तिलिखिते, छायाचित्रे, भांडी, शस्त्रे , म्युरल्स या माध्ययमातून हा इतिहास साकारण्यात येत आहे.
नाशिकचा रंजक इतिहास
• मुंबई आग्रारोड भारत आणि रोम यांच्यातील व्यापार मार्ग,
• राघोबादादांच्या काळात नाशिकमध्ये मराठा चित्रशैली अस्तित्वात आली.
• इंग्रजांनी तत्कालीन महाराष्ट्र जिंकला परंतु नाशिक जिंकण्यास एक महिना विलंब झाला.
• वरी, पिवळा , वासुदेव, सहदेव –भाडळी या नाशिकच्या परंपरा आहे.
• ज्योतिष्यशास्त्राची देखील नाशिककरांना समृध्द परंपरा आहे
• तेलीगल्ली, पगडबंद लन ही बलुतदर पध्दतीमुळे पडलेली नावे.
• गोवर्धनगाव होते धागा निर्मितीचे ठिकाण.
• अंजेनेरीगाव होते एका राजधानीचे ठिकाण .
संग्रहालयाची वैशिष्ट्ये
या संग्रहालयात ६० हजार वर्षापूर्वीचा इतिहास मांडण्यात येत आहे. आदिवासीचे वादय, पोशाख, वासुदेव, नंदी, वीर, पिंगळा यांची मूर्ती संग्रहालयात ठेवण्यात येत आहे. नाशिक मधील हस्तलिखित भांडार, गणितापासून ते धर्मशास्त्रापर्यंतचे विषय, सात कालखंडात नाशिकचे बदलत गेलेली नावे. नाशिकचे रस्ते व त्यासंबंधीची बलुतेदारी, गल्ल्यांची नावे, प्रदर्शित करण्यात येत आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून नाशिकचा इतिहास सादर करण्यात येत आहे.
या संग्रहालयात १२७ पिच्चर्स फ्रेम ,३५ मूर्ती, १७६ माहिती फ्रेम ,१८० नाणी, तलवार तसेच १४ पेटींग्ज लावण्यात आल्या आहेत.
ऐतिहासिक माहिती जाणून घेणा-या इतिहास प्रेमींना या संग्राहालयाचा मोठया प्रमाणात फायदा होवून इतिहास प्रेमींना ही उत्तम मेजवानी आहे. तेव्हा इतिहास प्रेमींना नागरीकांनी आवश्यक या संग्रहालयास भेट दयावीच ….
— अशोक साळी, जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक
मंगळवार, ५ जुन, २०१२
(‘महान्यूज’ मधून साभार)
नाशिकचे वाडे सांस्कृतिक संचित
पुणे म्हटलं की शनिवारवाडा जसा डोळ्यापुढे उभा राहतो, तसेच नाशिक म्हटलं की सरकारवाडा सामोरा येतो. नाशिकचे वाडे या काही केवळ वास्तू नसून इतिहास पुढे घेऊन जाणारी एक अनोखी संस्कृती आहे. येथील वाड्यांचा प्रवास शौर्य, पराक्रम, बुद्धिमत्ता आणि मानवी जीवनातील उलाढालीच्या झंझावाताचा एक 'अल्बम'च आहे.
...
रमेश पडवळ
ramesh.padwal@timesgroup.com
Twit :
नाशिकची वाडासंस्कृती शेकडो वर्षांपासून शहराचा चेहरा बनली आहे. आज वाडा संस्कृतीकडून फ्लॅट संस्कृतीकडे वेगाने प्रवास होत आहे. त्यामुळे या संस्कृतीच्या केवळ पाऊलखुणा आठवणींच्या रूपानं मनामनांत कायम आहेत. नाशिकमध्ये किती वाडे होते? या प्रश्नाचं उत्तर मिळतं हे शहरच वाड्यांनी बहरलेलं होतं. आजही पंचवटी, मेनरोड, भद्रकाली, जुनं नाशिक या परिसराचा फेरफटका मारला तरी वाडा संस्कृतीच्या भव्यतेची प्रचीती येते. नाशिकमध्ये वाडा संस्कृतीचं बीजं सातवाहनकाळापासूनच रूजली असणार. कारण, गोवर्धनच्या बाजारपेठेचे युरोपशी व्यापारसंबंध दृढ झाल्याचे पुरावे मिळतात. तेव्हा व्यापारी निवासाबरोबरच संरक्षण, सत्तेची ताकद अन् आर्थिक सुबत्तेच्या जोरावर वाडे उभारत. त्या वाड्यांतून त्यांचा रूबाब, जीवनशैली अन् कार्यपद्धतीही लक्षात यावी इतके बोलके वाडे मराठा कालखंडापर्यंत साकारले गेल्याचे पहायला मिळतात. दोन हजार वर्षांपूर्वीच्या वाड्यांच्या पाऊलखुणा शहरीकरणाच्या वादळात नामशेष झाल्या, ही शोकांतिका आहे.
द्रढप्रहार या नाशिकच्या यादव घराण्याच्या संस्थापकानं सातव्या शतकात चंद्रादित्यपूर (चांदवड) मध्ये आपली पहिली राजधानी वसवली. त्याच्या वाड्याचे अवशेष आजही चांदवडमध्ये रेणुका मातामंदिराच्या डोंगराच्या खालील बाजूला सापडतात. द्रढप्रहाराचा मुलगा सेऊणचंद्र (प्रथम) नेही राज्यविस्तार केला अन् यादवांची राजधानी चंद्रादित्यपुराहून सिंदीनेर म्हणजे सिन्नरमध्ये आणली. सिन्नरमधील चौदाचौकी वाडा यादवकाळाचाच प्रतीक होता. आज जे वाडे काही प्रमाणात टिकून आहेत ते मराठा कालखंडातील म्हणजे पंधराव्या शतकानंतरच्या काळातील आहेत. निजामाने शहाजीराजांकडे नाशिक विभागाची जबाबदारी सोपवली तेव्हा राजांचा तळ होता नाशिकच्या काझीगढीवर. या गढीवरील एका वाड्यात शहाजीराजांनी पाच वर्षे (१६३२ ते १६३६) कारभार केला. जवळच्याच कोठावळेंच्या वाड्यात शहाजीराजे राहत. पेशव्यांच्या काळात नाशिकचा कायापालट झाला. नाशिकची गंगथडी मंदिरांनी आणि धर्मशाळांनी गजबजली. तेथील पेठा आकार घेऊ लागल्या. सन १७४७ च्या सुमारास सरदारांचे वाडे साकारले जाऊ लागले. अनेक मराठे सरदार नाशिकला घरे बांधू लागली. यात सावकार, व्यापारीमंडळींचा भरणा होता. सन १७५१ मध्ये गुलशनाबाद पुन्हा नाशिक झाले. त्यावेळी गोदेच्या पश्चिम काठावर आजच्या नाशिकचा पत्ताच नव्हता. हे आजचे नाशिक पेशव्यांनी १७५३ मध्ये वसवले अन् याच काळात नाशिकमध्ये वाडा संस्कृती बहरली. मल्हारराव होळकर यांनी चांदवडमध्ये साडेतीन एकर जागेवर तीन मजली आकर्षक रंगमहाल १७५० ते १७६५ दरम्यान बांधला.
नाशिक तीर्थक्षेत्र असल्याने अनेकांसाठी ते आकर्षणाचं केंद्र होऊ लागलं. श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई अन् त्यांचे मामा त्र्यंबकराव पेठे नाशकात कायमचे राहू लागले. पेठे वाडा असला तरी गोपिकाबाईंसाठी नाशिक व गंगापूरमध्ये स्वतंत्र वाडे बांधण्यात आले. सन १७६० ते १७८० दरम्यान थोरल्या माधवराव पेशव्यांनी राज्यकारभारासाठी सरकारवाडा बांधला. दुसऱ्या बाजीरावांच्या मेहुणीच्या लग्नासाठी हा वाडा सजला तेव्हा हा वाडा इतका सुंदर दिसत होता, की एका ब्रिटिश चित्रकारानं वाड्याचं रेखाटलेलं रेखाचित्र १५ जानेवारी १८५९ मध्ये इलस्ट्रेटेड लंडन न्यूज या पत्रात नानासाहेबांचा वाडा या नावानं प्रसिद्ध झालं आहे. यावरून त्याकाळी नाशिकच्या वाड्याची चर्चा सातासमुद्रापार होत असल्याचे लक्षात येतं. राघोबादादांनी पत्नी आनंदीबाईंसाठी गंगापूरजवळील चौधस (आताचे आनंदवल्ली) येथे मोठा वाडा बांधला. हा वाडा आनंदीबाईची गढी म्हणून नंतर प्रसिद्ध झाला.
नाशिक परिसरात पेशव्यांपेक्षा त्यांच्या सरदारांनी बांधलेले अनेक वाडे आहेत. येथे फक्त सरदारांचे अन् श्रीमंतांचेच वाडे होते असे नाही, तर बुद्धिवंतांचेही वाडे होते. यात पंडित, ज्योतिषशास्त्री, आयुर्वेदाचार्य आदींचेही वाडे होते. गणेशशास्त्री गायधनी व शंकरशास्त्री गर्गे या संस्कृत पंडितांचे वाडे आजही पहायला मिळतात. गायधनी वाडा, पेठे व गर्गे वाडा आजही सुस्थितीत आहेत. जुन्या नाशिकमधील नावदरवाजा भागातील अरुंद गल्ल्यांमधून हिंडताना लाकडाचे सुबक कोरीव काम असलेला पवार बंधूंचा वाडा लक्ष वेधून घेतो. याचबरोबर पंचवटी, सोमवार पेठ, काझीपुरा, पगडबंद लेन, चौकमंडई, चांदवडकर लेन, सराफ बाजार परिसरातील वाड्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. नाशिकची वाडा संस्कृती कायम आठवणींत जाण्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. सरकारवाड्याच्या रूपाने या आठवणी भविष्यात ताज्या राहतील एवढीच काय ती समाधानाची बाब!
...
परवानगी वाड्याची, बांधला किल्ला
प्रत्येक वाड्यामागे काही ना काही इतिहास आहे. असाच इतिहास आहे मालेगावच्या भुईकोट किल्ल्याला. हा नारोशंकर राजेबहाद्दर या सरदारानं मालेगावात मोसम नदीकाठी बांधला. त्यांनी पेशव्यांकडे वाडा बांधण्याची परवानगी मागितली अन् किल्ला बांधला. दिंडोरीतील आंबे गावात तलवार बहाद्दर म्हणून ओळखले गेलेल्या राजेबहाद्दरांचा वाड्याच्या आज केवळ खाणाखुना पहायला मिळतात. सिन्नरमधील चौदाचौकांचा वाडा मात्र आता जमीनदोस्त झाला आहे. विंचूर, लासलगाव, निफाड येथील होळकर, विंचूरकरांचे वाडे निपचित पडून आहेत. कौळाणे गावात महाराजा सयाजीराव गायकवाडांचा राजवाडा मात्र दिमाखात उभा आहे. असेच अनेक वाडे नाशिकसह सिन्नर, येवला, निफाड, पेठ, त्र्यंबकेश्वर, चांदवड, बागलाण परिसरात उभे आहेत. त्र्यंबकेश्वरमधील वाडे आवर्जून पाहण्यासारखे आहेत.
...
इतिहासात हरवल्या वास्तू
नाशिकच्या गड-किल्ल्यांवरील वाडे तर केव्हाच हरवले आहेत. हतगड, वाघेरा किल्ल्यावरील वाडा, गाळणा किल्ल्यासह जिल्ह्यातील ६०-७० किल्ल्यांवर ही स्थिती आहे. पेठ संस्थानचे दोन वाडे पूर्णपणे कोसळले असून, त्या जागेवर आता फक्त चौकोनी पाया पहायला मिळतो. इंदोरेतील नामशेष झालेला झुल्फीकार अली भुत्तो यांचा वाडा, निफाडमधील करंजगावातील डांगेंचा वाडा, ब्राह्मणवाडाचा इतिहासही कोणाला माहिती नाही. अशीच स्थिती भेंडाळीतील मूळच्या महाजनपूरच्या महाजन वाड्याची आहे. सिन्नरमधील नायगाव येथील चिपळूणकर वाडा, राजे क्षीरसागरांच्या वाड्याने आता देह ठेवला असून, थोडा चेहरा अन् बुरुज रूपातील गुडघा तेवढा उभा आहे. हरणगावातील वाडा, तळेगाव दिंडोरीतील वाडे, मोहाडीतील सोमवंशी वाडा, सरदार रंगराव ओढेकरांचा ओढा गावातील राजमहाल, नस्तनपूरमधील गढी, चांदोरीतील टर्ले-जगताप व हिंगमिरे यांचे वाडे इतिहास हरवू लागले आहेत. पहिल्या महिला चरित्रकार लक्ष्मीबाई टिळकांचा जलालपूरमधील वाडाही आता हरवला आहे.
...
हृदयाशी जपली वाडे संस्कृती
लाखलगावातील सरदार अमृतराव वैद्यांचा वाडा, दिंडोरीतील देशमुख वाडा, डुबेरे, रामाचे पिपंळस, कोठूरे येथील बरवे यांचा वाडा आजही त्यांचे वंशज हा वारसा हृदयाशी कवटाळून आहेत. डुबेरेचा वाडा बाजीराव पेशव्यांचं जन्मस्थळ असल्यानं आपलं वैभव घेऊन उभा आहे. भगूरचा सावरकर वाडा व अभिनव भारत मंदिराची वाडारूपी इमारत आजही सशस्त्र क्रांतीची आठवण करून देताना दिसते. शहरातील गायधनींचे वाडे, वैद्य वाडा, पेठे यांचे दोन वाडे असे अजूनही २०-३० वाडे पहावेत असेच आहेत.
स्वातंत्र्यापूर्वी येथे छापली गेली भारत सरकारची पहिली नोट, अशी झाली प्रिंटिंग
वर्ष 1924 मध्ये इंग्रजांनी नाशिकच्या करेंसी नोट प्रेसची स्थापना केली.
मुंबई - सर्वसामान्यांचा सोन्यात गुंतलेला जीव आणि सोने आयातीत खर्ची पडणारे परकीय चलन या दोन परस्परविरोधी गोष्टींची सांगड घालण्यासाठी गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम, गोल्ड बाँड्स आणि अशोक चक्र धारण केलेले सोन्याचे नाणे या तीन योजना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जाहीर केल्या. यातील सोन्याचे नाणे हे 5 आणि 10 ग्रॅमचे असणार आहे. त्याची मोल्डिंग ‘सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया’ करत आहे. हीच संस्था भारतीय नोटांचेही प्रिटिंग कामकाज पाहते. त्या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे भारतातील पहिली नोट कुठे छापली गेली आणि ती कधी चलनात आली, याची खास माहिती....
वर्ष 1924 मध्ये झाली स्थापना
वर्ष
1924 मध्ये इंग्रजांनी नाशिकच्या करेंसी नोट प्रेसची स्थापना केली.
1925 पासून या प्रेसमध्ये पोस्टल स्टेशनरी आणि स्टॅम्प्सची प्रिंटिंग
सुरू झाली. याच प्रेसमध्ये 1928 मध्ये पहिल्यांदा भारत सरकारच्या पाच
रुपयांच्या नोटेची छपाई करण्यात आली. वर्ष 1980 पर्यंत सिक्युरिटी
प्रेसमध्येच नोटा छापण्याचे काम सुरू होते. नंतर चलनी नोटांसाठी वेगळी
प्रेस तयार करण्यात आली. पुढे या संस्थांनी स्वत:ला केंद्र सरकारपासून
वेगळे करून घेत 10 फेब्रुवारी 2006 सिक्युरिटी प्रिटिंग-मिंटिंग कॉरपोरेशन
ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना केली. आता ती अर्थ मंत्रालयाच्या
नियंत्रणाखाली कार्य करते.
कुठे छापतात नोटा
आपल्या
देशात नोटा ही भारत सरकारची मालमत्ता आहे. महाराष्ट्रातील नाशिक, मध्य
प्रदेशातील देवास, कर्नाटकातील म्हैसूर, पश्चिम बंगालमधील सालबोनी या चार
ठिकाणी छा नोट प्रेस आहेत. यातील एक टांकसाळ (मिंट) आणि एक पेपर मिल आहे.
सालबोनी आणि कर्नाटकच्या मैसूर येथे 1000 च्या नोटा छापल्या जातात.
देवासच्या नोटप्रेसमध्ये एका वर्षांत 265 कोटी रुपयांच्या नोटा छापल्या
जातात. यात 20, 50, 100, 500 रुपयांचा समावेश आहे. नोटा छापण्यासाठी
देवासमध्ये तयार केलेल्या शाईचाच वापर केला जातो. मध्यप्रदेशातील
होशंगाबादमध्ये सिक्युरिटी पेपर मिल आहे. नोट छपाई पेपर होशंगाबाद आणि
विदेशातून येतात.
डॉ. कैलास कमोद यांनी उलगडला इतिहसकालीन खजिना
नाशिक : गोदावरी नदी औरंगाबाद व नांदेड शहरातून जात असली तरी नाशिक शहराला
गोदावरीचे विशेष महत्व आहे. पूर्व वाहिनी असलेली गोदावरी नाशिक शहरातील
रामकुंड या ठिकाणी दक्षिण वाहिनी होते. या वळणास विशेष धार्मिक महत्व आहे.
ब्रिटीश अधिकार्यांनीसुद्धा १८८३ मध्ये गॅझेटमध्ये नोंद केली आहे.
त्यामुळे नाशिकला अध्यात्मिक व धार्मिक महत्व आहे, अशी माहिती देत डॉ.
कैलास कमोद यांनी नाशिकचा इतिहासकालीन खजिना नाशिककरांसमोर उलगडला. त्यास
नाशिककांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
निमित्त होते, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी नाशिक, राज्य पुरातत्व विभाग व नाशिक इतिहास संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी नदी महोत्सवाचे. या महोत्सवाच्या तिसर्या दिवशी शुक्रवारी (दि.१७) गोदाघाटावरचे नाशिक या विषयावर डॉ. कैलास कमोद यांचे व्याख्यान सरकारवाड्यात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. कैलास कमोद म्हणाले, नाशिक शहरात गोदावरीचे पात्र २०० मीटरचे आहे. गोदावरीचा गाळा वाहून जमा झालेल्या टेकड्यांवरचे ठिकाण हे मूळ नाशिक आहे. त्यामध्ये बुधवार पेठ, म्हसरुळ टेक, चित्रघंटा हे मूळ नाशिक आहे. या ठिकाणी हिंदू आणि मुस्लीम लोक राहत आले आहेत. पेशव्यांच्या सरदारांनी रामकुंड परिसरात मंदिरे बांधली. मंदिरांमुळे गावठाण तयार झाले. काळाराम मंदिर, सुंदर नारायण मंदिर, कपालेश्वर मंदिर, नीळकंठश्वर मंदिर, नारोशंकर मंदिरांमुळे नाशिकचे सौंदर्य टिकून आहे. मात्र, सुंदर नारायण मंदिराची दुरवस्था झाली आहे. २५० वर्षांपूर्वी रामकुंड बांधण्यात आला. या ठिकाणी गांधी ज्योत साकारण्यात आली. १९६९ मध्ये नव्याने यशवंत महाराज मंदिर साकारण्यात आले. तर शंभर वर्षांपूर्वी दुतोंड्या मारुतीची छत नसलेली मूर्ती साकारण्यात आली. ही मूर्ती पुढे पूररेषा म्हणून ओळखली जाऊ लागली. रामकुंडावर अस्थी विसर्जन होवू लागले. त्यामुळे नाशिकचे पर्यटन वाढू लागले. १८६५ मध्ये रेल्वे स्टेशन तयार झाले. त्यामुळे मुंबईचे पर्यटक नाशिकला येऊ लागले. १८९७ मध्ये मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला. तो मुंबई नाका, अशोकस्तंभ, व्हिक्टोरिया पूलमागे जुना आडगाव नाका येथून पुढे धुळे, आग्रा, दिल्लीकडे गेला. परिणामी, उत्तर भारतीय भाविक मोठ्या संख्येने नाशिकला येऊ लागले.
यावेळी विजय निप्पाणीकर, नाणेसंग्रहक चेतन राजापूरकर, प्रा. आनंद बोरा, रमेश पडवळ, श्रीकांत बेणी आदी उपस्थित होते.
धार्मिकस्थळे, तीर्थक्षेत्र नाशिकची ताकद
नाशिकचा खरा विकास तीर्थक्षेत्र आणि गंगापूर धरणामुळे झाला आहे. धरणामुळे कृषी उत्पादनात वाढ झाली. शिवाय, उद्योगधंदे नाशिकला आले. त्यामुळे नाशिक समृद्ध झाले. धार्मिकस्थळे आणि तीर्थक्षेत्र ही नाशिकची ताकद आहे. नाशिकमध्ये कुंभमेळासुद्धा होतो. त्यामुळे ती ताकद भविष्यात वाढवल्यस नाशिकचा आणखी विकास होईल, असे डॉ. कैलास कमोद यांनी सांगितले.
नाशिककरांच्या सुखदु:खांची गोदावरी साक्षीदारी
नाशिककरांचे दैनंदिन जीवन गोदावरीशी निगडीत आहे. सर्व सण रामकुंडावर साजरे केले जात असायचे. कोणतेही खाद्यपदार्थ रामकुंडावर उपलब्ध असायचे. शिवाय, अस्थी विसर्जनसुद्धा गोदावरी नदीकाठी होत असल्याने गोदावरी नाशिककरांच्या सुखदुखांची साक्षीदार आहे.
या मंदिरातून दिसतो दुसर्या मंदिरातील दिवा
नाशिकमध्ये पहिल्यांदा १७२३ मध्ये कपालेश्वर मंदिर उंचावर साकारण्यात आले. त्यानंतर २५ वर्षांनी गोदावरीच्या नदीपात्रात सुंदर नारायण मंदिर साकारण्यात आले. १८५७ मध्ये राणी व्हिक्टोरिया पूल म्हणजे अहिल्यादेवी पुलामुळे सुंदर नारायण मंदिराच्या पायर्या झाकल्या गेल्या. सुंदर नारायण मंदिर हे स्थापत्य कलेचा चमत्कार आहे. सुंदर नारायण मंदिरातील मूर्तीवर दक्षिणायन आणि उत्तरायनातील पहिली सूर्यकिरणे पडतात. कपालेश्वर आणि सुंदर नारायण मंदिरे १८० अंशामध्ये साकारण्यात आली आहेत. या दोन्ही मंदिरांच्या गाभार्यात लावलेले दिवे भाविकांना कोणत्याही एका मंदिरातून पाहता येतात. त्यामुळे दिवाळीत नाशिककर दिवे बघण्यासाठी गर्दी करतात, असे डॉ. कैलास कमोद यांनी सांगितले.
गोदावरी , गिरणा नदीच्या संस्कृती, भाषेत फरक
नद्यांचा जनमाणसावर व्यापक परिणाम झाला आहे. गोदावरी आणि उपनद्यांमुळे नाशिक जिल्हा समृद्ध झाला आहे. गोदावरी आणि गिरणा नदीची संस्कृती वेगवेगळी आहे. गिरणा नदीकाठच्या कळवण, बागलाण, देवळा आणि मालेगाव तालुक्यातील खाद्यसंस्कृती व भाषेत फरक आहे. या ठिकाणी मांडा हा खाद्यपदार्थ नागरिक आवडीने खातात. तर गिरणाकाठच्या नागरिकांचे शब्दोच्चार वेगळे आहेत. शिवाय, नागरिक ऐरणी भाषासुद्धा बोलतात, असे डॉ. कमोद यांनी सांगितले.
भाविकांच्या मनातील अन् प्रत्यक्षातील गंगा नदी वेगळी
भारतात सर्वात मोठी गंगा नदी असून, गंगेचे पात्र २ हजार २२५ किलोमीटर आहे. निर्माल्यासह कारखान्यांचे पाणी मिसळत असल्याने पवित्र गंगा नदीचे हाल न पाहवणारे आहेत. भाविकांच्या मनातील गंगा नदी आणि प्रत्यक्षातील गंगा नदी वेगळी आहे, असे डॉ. कमोद यांनी सांगितले.
Nashik : जैन बांधवांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या 'या' लेणीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? पाहा VIDEO
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik : जैन बांधवांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या 'या' लेणीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? पाहा VIDEO
नाशिक 13, जुलै ; ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी म्हणून नाशिक शहराची ओळख आहे. नाशिकला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. या शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यापैकीच एक ‘चामर लेणी’ जैन बांधवांचे नाशिक मधील प्रसिद्ध धार्मिक तीर्थ क्षेत्र आहे. शेकडो जैन बांधव या तीर्थस्थानी भेट देण्यासाठी येत असतात. History Of Famous chamar caves in Nashik मात्र, या चामरलेणीचा नेमका इतिहास काय आहे ? चला तर पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून … चामर लेणी हे जैन बांधवांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. चामर लेणी दक्षिणेतला राजा चामराज याने बनवली म्हणूनच या लेणीला ‘चामर लेणी’ असे म्हटले जाते. अनेक जन त्याचा उच्चार चांभारलेणी असा करतात. मात्र, तो उच्चार चुकीचा आहे. बलभद्रांच्या काळात गजकुमार नावाचे मुनिराज या ठिकाणाहून मोक्षास गेल्याचे जैन बांधव सांगतात. म्हणून या ठिकाणाला गजपंथ म्हणून देखील ओळखंल जाते. ही लेणी साधारण 400 फूट उंचीवर आहे.
वाचा : ‘भेटला विठ्ठल’ बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नतमस्तक!
लेणीवर पाहण्याची ठिकाणे लेणी पर्यंत जाण्यासाठी 450 पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्या
चढून गेल्यानंतर आपल्याला इंद्र आणि अंबिका देवीच्या मूर्ती प्रथम दर्शनी
पडतात. इथे तीन गुफा आणि एक मंदिर आहे. राष्ट्रकुटांच्या काळात राजा वीरप्प
देव यानी जैन दीक्षा घेतली आणि तो आचार्य वीरसे नावाने प्रसिद्ध झाला.
त्याने नाशिकमध्ये सामान्य विज्ञान केंद्र स्थापन केल्याचा उल्लेख इतिहासात
मिळतो. जैन धर्माच्या नऊ बलभद्रांपैकी सात बलभद्र हे गजपंथ सिद्ध
क्षेत्रातून निरनिराळ्या तीर्थकारांच्या काळात मोक्षास गेल्याची आख्यायिका
आहे. चामर लेणीतील पहिल्या गुहेत पार्श्वनाथ भगवान यांच्या 3
मूर्ती आहेत. भगवान महावीर स्वामी, गुहेच्या बाहेर मिलात चंद्रप्रभू आणि
आदिनाथ यांच्या मूर्ती पाहायला मिळतात. दुसऱ्या गुहेत शांतिनाथ, कुंतुनात
आणि अरहनाथ यांच्यासह अनेक सुबक मूर्ती आहेत. तिसऱ्या गुहेत 11 फूट उंचीची
भगवान पार्श्वनाथ यांची पद्मासनातील अप्रतिम मूर्ती आहे. लेणीतून बाहेर
पडल्यावर या डोंगराला प्रदक्षिणा ही मारता येते. वाचा :
‘लोकांना हे आवडलं नाही, राज्यात वेगळं चित्र पाहण्यास मिळेल, शरद पवारांचं भाकित जैन बांधव काय सांगतात
“नाशिकमध्ये गजपंथ हे पावन तीर्थक्षेत्र आहे. या गजपंथ तीर्थक्षेत्राला
‘चामर लेणी’ असे म्हटले जाते. या तीर्थक्षेत्रावर आल्यानंतर प्रथमतः सात
बलभद्रांच दर्शन होते. ते सात ही बलभद्र पावन झालेले आहेत. इथून ते
मोक्षाला गेले आहेत. दोन गुफा आहेत. दुसर मंदिर पार्श्वनाथ भगवानचे लागते.
11 फूट उंचीची पार्श्वनाथ भगवान यांची सुंदर मूर्ती या ठिकाणी आहे. अशी
मूर्ती कुठे भारतभरात नाहीयेत,सर्व मूर्ती या दक्षिणमुखी आहेत. हे क्षेत्र
प्रख्यात आहे. या ठिकाणाहून गजपंथ स्वामी उपसर्ग झाले आहेत. मोक्षाला गेले
आहेत. तसेच चामराज राजा या ठिकाणी आले असता त्यांना या मूर्तीचं दर्शन झालं
आणि त्यानंतर त्यांनी जीर्णोद्धार केला”, असे जैन बांधव सांगतात.

गुगल मॅपवरून साभार…
चामरलेणी नाशिकमध्ये कुठे आहे ? नाशिक पेठ किंवा नाशिक दिंडोरी रस्त्यावरून जाताना आपल्याला त्रिकोणी आकाराचा डोंगर दिसतो आणि डोंगराच्या वरच्या टप्प्यात हे मंदिर आहे. लेणी पर्यंत पोहोचण्यासाठी आपण खाजगी वाहनाचा किंवा सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करू शकता. तुम्ही पुण्यातून येणार असाल, तर 219 किलोमीटर अंतरावर असून 5 तासांचा प्रवास करावा लागतो. मुंबईवरून येणार असाल तर 178 किलोमीटर अंतर असून साधारण 3 तास 54 मिनीट लागतात. ही लेणी बघण्यासाठी आपल्याला प्रवेश शुल्क नाहीये,आपण मोफत या लेणी बघू शकतात. लेणी बघण्याची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत आहे. 12 तास ही लेणी पर्यटकांना बघण्यासाठी खुली असते.
हेरिटेज नाशिक
हेरिटेज नाशिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मंत्रभूमी, रामभूमी, यंत्रभूमी, शब्दभूमी, सांस्कृतिक भूमी अशा वेगवेगळी आभूषणं दिमाखात मिरवणारं नाशिक आपला नैसर्गिक वारसा जपतो आहे का? नाशिकच्या अस्तित्वाचा गाभा निसर्ग समृद्धी आहे. हा वारसा जींवत राहिला तरच भविष्य सुंदर आणि अल्हाददायक असेल.

Nashik : श्री काळाराम मंदिर नाव कसे पडले? थेट रामायणाशी आहे संबंध, पाहा VIDEO
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik : श्री काळाराम मंदिर नाव कसे पडले? थेट रामायणाशी आहे संबंध, पाहा VIDEO
नाशिक, 13 सप्टेंबर : पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणूनच नाशिकला ( Nashik ) ओळखले
जाते. नाशिकमध्ये अनेक ऐतिहासिक मंदिर आहेत. नाशिक नगरीत असलेल्या
वेगवेगळ्या मंदिरात रोज अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. श्री काळाराम
मंदिर ( Shri Kalaram Mandir In Nashik ) ) हे नाशिकमधील
एक ऐतिहासिक मंदिर आहे. थेट रामायणाशी संबंध असलेल्या या मंदिराचे महत्व,
इतिहास आणि वैशिष्टे या विशेष रिपोर्टमधून पाहूया. इथेच प्रभू श्रीरामांनी पर्णकुटी बांधली!
श्री काळाराम मंदिर हे खूप प्राचीन आहे. ऐतिहासिक वारसा या मंदिराला आहे.
प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवास भोगत असताना काही काळ ते पंचवटीतील याच
परिसरात वास्तव्यास होते. ज्या जागेवर श्री काळाराम मंदिर आहे याच जागेवर
ते पर्णकुटी बांधून दोन वर्षे राहिल्याचे रामायणात उल्लेख असल्याचे अभ्यासक
महंत सुधिरदास महाराज सांगतात. त्यामुळे या मंदिराला विशेष महत्व आहे. हेही वाचा :
Nashik : जगातील एकमेव मंदिर, इथं महादेवासमोर नंदी नाही! वाचा काय आहे कारण तब्बल 12 वर्षे सुरू होतं बांधकाम
सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर
हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर पुर्णतः काळ्या पाषाणात बांधलेले आहे.
मंदीराच्या बांधकामासाठी 2 हजार कारागिर 12 वर्षे राबत होते. पश्चिम
भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांमध्ये याचा समावेश आहे. 245 फुट
लांब व 145 फुट रुंद आहे. मंदिर परिसराला 17 फुट उच दगडाची भिंत आहे.
मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे. काळया पाषाणातील मूर्ती
दररोज शेकडो भाविक मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसर अतिशय
प्रसन्नमय आहे. मंदिरात प्रभू श्रीराम, सिता, लक्ष्मण यांच्या काळ्या
पाषाणातील 2 फुट उंचीच्या मूर्ती आहेत. चैत्र महिन्यात इथे रामनवमीचा उत्सव
असतो**.** 14 हजार राक्षसांचा केला होता वध श्रीरामांनी
पंचवटीत शुर्पनखाचे नाक,कान कापल्यानंतर 14 हजार राक्षस या ठिकाणी
श्रीरामांवर हल्ला करण्यासाठी आले असता. त्यावेळी प्रभू श्रीरामांनी
छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा केलीआणि सर्व 14 हजार राक्षसांचा
वध केल्याची अख्यायिका सांगितली जाते. त्याप्रसंगी अत्यंत विराट आणि भव्य
कालस्वरूप रूप प्रभू श्रीरामांनी धारण केलं होतं. कालस्वरूप म्हणून श्री
काळाराम नाव प्रसिद्ध झाले. त्यामुळे पुढे जाऊन श्री काळाराम मंदिर स्थापन
झाले. हेही वाचा :
Beed : यमराजाला शापमुक्त करणारे आशापूरक मंदिर, पाहा VIDEO मंदिरातील आरतीची वेळ
सकाळी 5 वाजता मंदिर भक्तांसाठी खुलं होतंय. 5:30 वाजता काकड आरती होते.
त्यानंतर 11 वाजता मध्यानं पूजा होते. पुन्हा संध्याकाळी 7 वाजता आरती
होते. त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं
असते. श्रीरामाची आरती त्रिभुवनमंडितमाळ गळां। आरती
ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा॥ श्रीराम जय राम जय जय राम। आरती ओवाळूं पाहूं
सुन्दर मेघश्यामा॥ ठकाराचे ठाण वारीं धनुष्यबाण। मारुती सन्मुख उभा कर
जोडून॥ श्रीराम जय राम जय जय राम। आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥ भरत
शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती। स्वर्गाहून देव पुष्पवृष्टि करिती॥ श्रीराम जय
राम जय जय राम। आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥ रत्नजडित हार वर्णू
काय मुकुटी। आरती ओवाळूं चौदां भुवनांच्या कोटी॥ श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥ विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें।
आरती ओंवाळूं पाहूं सीतापतीतें॥ श्रीराम जय राम जय जय राम। आरती ओवाळूं
पाहूं सुन्दर मेघश्यामा॥
कुठे आहे मंदिर ? श्री काळाराम मंदिर हे पंचवटी मध्ये
आहे. नाशिक शहरातील मुख्य बसस्थानकापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. खाजगी
किंवा सरकारी बसने अथवा वाहनाने तुम्ही तिथपर्यंत पोहचू शकता.
Nashik Dashbhuja Ganesh : नाशिकच्या शिवकालीन दशभुजा गणपतीचा दोन वेळा जीर्णोद्धार, अशी आहे आख्यायिका!
Nashik Dashbhuja Ganesh : नाशिकच्या पंचवटी भागातील गोरेराम लेन परिसरात दशभुजा गणेशाचे मंदिर पाहायला मिळते. या मंदिराला शिवपूर्वकालीन इतिहास लाभलेला आहे. या गणेशाचा आख्यायिका फारच रंजक आहे.
By : गोकुळ पवार | Edited By: स्नेहा कदम | Updated at : 02 Sep 2022 09:01 AM (IST)

नाशिक (Nashik) शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहरात अनेक भागात मंदिरेच मंदिरे पाहायला मिळतात. त्यात गणेश मंदिराचा वेगळाच इतिहास वाचायला मिळतो. नाशिकच्या पंचवटी भागातील गोरेराम लेन परिसरात दशभुजा गणेशाचे मंदिर पाहायला मिळते. आजही हे मंदिर सुस्थितीत आहे. या गणेशाची स्थापना 1623 मध्ये झाल्याचे मंदिराबाहेरील एका शिलालेखावरुन समजते. म्हणजेच या मंदिराला शिवपूर्वकालीन इतिहास लाभलेला आहे.
नाशिक शहरातील रविवार कारंजावरील चांदीच्या गणपतीमागे गोरेराम मंदिर लेन भागात हे मंदिर असून दशभुजा गणपती देवस्थान अतिशय पुरातन असून त्याचे इतिहास आणि स्थान प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. 1623 मध्ये स्थापना झालेला नाशिकचा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. दहा हात असलेली गणेशाची मूर्ती अतिशय भव्य असून मूर्तीच्या वरील बाजूस पद्मावती अशी अक्षरे कोरलेली आढळून येतात.
स्वातंत्र्यानंतर नाशिकच्या गोरेराम मित्रमंडळाने गणेश उत्सव सुरु केला. साधारण 100 वर्षांपासून माघी गणेश जयंती उत्सव मंदिर परिसरात होत आहे. दरम्यानच्या काळात म्हणजेच 2000 साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर 2004 साली पुन्हा गोरेराम मित्र मंडळाच्या वतीने जीर्णोद्धार करण्यात आल्याचे गोरेराम मित्र मंडळाचे बापू दापसे यांनी सांगितले. तदनंतर आतापर्यंत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
अशी आहे दशभुजा गणेश मूर्ती
दशभुजा गणेशाची खडकावर
अखंड पाषाणात अत्यंत रेखीव दशभुजा असलेली मूर्ती आहे. उभी मूर्ती असल्याने
अतिशय सुरेख आणि विलोभनीय दिसते. खालच्या बाजूस गणपतीकडे पाहणारा उंदीर
असून लोकांना फारसा परिचित नसला तरी दशभुजा ही गणेश मूर्ती उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असल्याचे सांगण्यात येते.
गोरेराम मित्र मंडळाचे विविध उपक्रम
गेल्या 100
वर्षांपासून कार्यरत असलेले गोरेराम मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक
सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये युवक युवकांसाठी विविध
स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, शिबीर, त्याचप्रमाणे ज्येष्ठांसाठी आरोग्य
शिबीरे. कोरोना काळात मित्र मंडळाचे काम अतिशय स्तुत्य असून लॉकडाऊनच्या
सुरुवातीपासून नागरिकांना मार्गदर्शनासह कोरोना काळात भरीव मदत केल्याचे
दिसून येते.
तांबे-पितळाने घडविले नाशिक
pravin.bidve@timesgroup.com
Tweet : BidvePravinMT
अशोकस्तंभाकडून रविवार कारंजाकडे जाताना कानांवर टक-टक आवाज पडायचा. या आवाजातही एक लय असायची. जी आपसूकच मठारकाम करणाऱ्या बांधवांकडे लक्ष वेधायची. गरिबाचे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील तांबे पितळाच्या भांड्यांनी कधीकाळी देशभरातील ग्राहकांची पसंती मिळवित नाशिकला वेगळी ओळख मिळवून दिली. द्राक्ष अन् चिवड्यासाठी प्रसिद्ध नाशिक तांबे पितळाच्या भांड्यांसाठीही प्रसिद्ध करण्याचे काम केले तांबट अर्थात कन्सारा समाजबांधवांनी. नाशिकच्या जडण-घडणीच्या सुमारे साडेतीनशे वर्षांच्या इतिहासाचा हा समाज साक्षीदार आहे.
कन्सारा म्हणजे कांस्यकार. कांस्य म्हणजे तांबे. कांस्य काम करणारा तो कन्सारा. हा समाज मूळचा गुजरातचा. बडोद्याजवळील चंपानेर प्रांतातला. पावागड हे यांचे देवस्थान. हा समाज काळ्या पाषाणातील कालिका मातेचा भक्त. इ. स. १४८४ मध्ये महंमद बेगडा याने चंपानेरवर स्वारी केली. यामध्ये पावागड परिसर उद्ध्वस्त झाला. त्यामुळे कन्सारा समाज तेथून विखूरला. सुरत, उंबरेज, नडीयाद यासारख्या ठिकाणी जाऊन स्थिरावला. काही समाजबांधव सुरत-निझर-सोनगीरमार्गे नाशिकमधील ओझर येथे येऊन स्थायिक झाले. भांडी बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय करू लागले. आताचे ओझर मिग तेव्हा ओझर तांबट म्हणून ओळखले जात होते. काही समाजबांधव तेथून नाशिकमध्ये आले. भद्रकाली परिसरात जुनी तांबट लेन वसली. भांडे बनविण्याचा आवाज मोठा असायचा. इतरांची शांतता भंग होऊ नये म्हणून काही कुटुंबांना रविवार कारंजा ते अशोकस्तंभ दरम्यानच्या मल्हार दरवाजा परिसरात भांडी घडविण्यास परवानगी देण्यात आली. तेथे नवीन तांबट लेन वसली. पूर्वी गावाच्या वेशीवर असलेला हा परिसर आता हार्ट ऑफ द सिटी झाला आहे. त्याकाळी हा महामार्ग होता. येथून दुतर्फा ट्रक व तत्सम मोठी वाहने जात असत. विशेष म्हणजे ओट्यावर बसून तांबट काम करणाऱ्या बांधवांना या वाहनांचा केवळ वरचा भाग दिसत असे. इतका हा रस्ता खाली होता. ओझर, जुनी तांबट लेन, नवीन तांबट आळी अशा तीनही ठिकाणी कालिका देवीचे मंदिर असून, शके १८८६ मध्ये मुंबईतील नारायण गुजराथी यांनी तेथे घंटा अर्पण केली. सुमारे ३५० वर्षांपासून हा समाज नाशिकच्या बदलत्या रूपाचा साक्षीदार आहे. अशोकस्तंभ ते रविवारकारंजा या मार्गावर दुतर्फा तांबट कुटुंबांची घरे आहेत. तेथे ओट्यावर बसून हे लोक भांडी घडवित असत. घरामध्येच भट्टी पेटविली जात असे. महिलाही या कामी खांद्याला खांदा लावून मदत करीत. ओरफणे, साणसी, कातर, हाथोडी (मठाणू), रेखामणी, सालकरणी, खोलमणे, घण, तराजू, वजन, गुण्या, कंपास, मूस, पंखो, ऐरण, खरवई, उभाळा, मेख, खोडू, ऱ्हेतोडो यांसारखी हत्यारे आणि उपकरणांची याकामी मदत होत असे. भांडी बनविणे कष्टाचे काम. त्यासाठी शरीरसौष्ठव आवश्यक होते. म्हणूनच नवीन तांबट आळीत देवी मंदिराच्या बाजूलाच तालिम सुरू केली होती. प्रत्येकाचे घरात गायी, वासरं होती. भांडी घडविल्यानंतर हे बांधव आताच्या घारपुरे घाटावर भांडी उजळविण्यासाठी जात असत. त्यामुळे या घाटाला तांबट घाट म्हणूनही ओळखले जायचे.
...
स्वातंत्र्यपूर्व चळवळीत योगदान
स्वातंत्रपूर्व चळवळीत या समाजाचे मोठे योगदान राहिले. भारत छोडो आंदोलनात भूमिगत कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता. रात्रीतून 'भारत छोडो'ची पत्रके चिकटविण्याचे काम त्यांनी केले. कंचनलाल कन्सारा, इच्छाराम कन्सारा, दामोदर कन्सारा यांनी १५ दिवसांचा कारावास भोगला. सरकारने स्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांचा सन्मान केला. ऑगस्ट २०१५ मध्ये कंचनलाल यांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दिल्लीत सत्कार झाला. रविवारकारंजा गणेशोत्सव मित्र मंडळाने १९४० मध्ये लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांना फाशी दिल्याचा देखावा साकारला होता. भारतमाता हे कुतूहलाने पहात असून, ब्रिटिशांना जेलमध्ये घातल्याचे त्यामध्ये दाखविण्यात आले. हा देखावा साकारण्यात तांबट समाजाचे मोठे योगदान होते. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या देखाव्यावर बंदी घातली होती.
...
तांबट बांधवांनी केले नाशिकचे नेतृत्व
तांबट समाजबांधवांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व केले आहे. शंकर भिकाराम तांबट (१९३६), शंकर गणपत तांबट अर्थात छकुले वस्ताद (१९६४) दामोदर परशराम कन्सारा (१९७३) यांनी नाशिक नगरपालिकेचे नेतृत्व केले. ओझरमध्ये पोर्णिमा शशिकांत कन्सारा यांनीही ग्रामपंचायतीचे नेतृत्व केले आहे. रमाकांत छगनभाई तांबट हे महापालिकेतून उपायुक्त (प्रशासन) म्हणून निवृत्त झाले आहेत. नाशिक येथील राजा तांबट या पोलिस अधिकाऱ्याने उत्कृष्ट काम केल्याने त्यांना विविध सन्मानांनी सन्मानित केले गेले आहे.
...
कलाप्रेमाची चुणूक
तांबट समाज कलाप्रेमी आहे. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या समवेत चित्रपट निर्मितीत त्यांनी योगदान दिले आहे. गणपतराव तांबटांनी रामशास्त्री या बोलपटासह अनेक चित्रपटांत काम केले. आर. एम तांबट, नारायण तांबट यांचेही चित्रपट निर्मितीत योगदान राहिले. तांबट बांधवांचा संदर्भ दादासाहेब फाळके स्मारकातही आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात रतनलाल माधवभाई गणेशाच्या मूर्ती बनवित. नाशिकमध्ये मूर्तिकार तांबट बंधू म्हणूनही काही कुटुंब प्रचलित आहेत. रविवार पेठेत शनीजयंती निमित्त भरणाऱ्या यात्रेत गिरीधरभाई तांबट हेडंबाचे सोंग नाचवित. ओझरच्या यात्रेत कडवाभाई तांबटांना बारा गाड्या ओढण्याचा मान होता. २६ जानेवारी १९५० रोजी या बांधवांनी नवीन तांबट अळीतील कालिका माता मंदिराला तांब्याच्या भांड्यांची आरास करून प्रजासत्ताकदिन साजरा केला होता. अशोकस्तंभाच्या निर्मितीतही आर. एम. तांबट यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. बाबूभाई तांबट यानी व्यक्तिचित्रात, नानालाल तांबट यांनी कमर्शियल आर्टिस्ट म्हणून तर दयाराम तांबट यांनी मूर्तिकामातून नाशिकमध्ये योगदान दिले आहे.
...
सातपूरमध्ये उद्योगाची स्थापना
सनव १९४० मध्ये समाजबांधवांनी पुढाकार घेऊन सरकारकडून तांबे व पितळाचा कोटा मंजूर करवून घेतला. त्यापासून हांडे, पंचपात्री, कळशी, घंगाळे, बंब बनवू लागले. सन १९४८ मध्ये सरकारी कोटा बंद झाला. त्यामुळे कांचनभाई तांबट यांच्या पुढाकाराने १९५८ मध्ये कन्सारा कारागिर सहकारी संघाची स्थापना झाली. सन १९६५ मध्ये सातपूर औद्योगिक वसाहतीत कच्चा माल तयार करण्याचा कारखाना सुरू केला. यामुळे कारागिरांना रोजगार मिळाला. सन १९७८ नंतर स्टील आणि अॅल्युमिनियमच्या भांड्यांचा पर्याय उपलब्ध झाला. त्यामुळे तांबे पितळाची भांडी निर्मितीला उतरती कळा लागली. काही बांधव चांदीच्या व्यवसायाकडे वळले. समाजातील तरुणाई उच्चशिक्षित झाली. त्यामुळे भांडी बनविण्याचा व्यवसाय जवळपास बंदच झाला. शहरात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी कुटुंब हा व्यवसाय करतात. पूर्वीच्या दैनंदिन वापराच्या या भांड्यांनी आता छोट्या आकारात इंटेरियरमधील शो पीस म्हणून जागा घेतली आहे. तांबे पितळाच्या भांड्यांच्या निर्मितीची कला जतन केली जावी, अशी तळमळ हे बांधव व्यक्त करतात.
आंघोळीसाठी गेलेल्या भक्ताच्या हातात आली मूर्ती, पाहा एकमुखी दत्त मंदिरचा इतिहास, Video
मराठी बातम्या / अध्यात्म / आंघोळीसाठी गेलेल्या भक्ताच्या हातात आली मूर्ती, पाहा एकमुखी दत्त मंदिरचा इतिहास, Video
नाशिक 6 डिसेंबर : पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणूनच नाशिकला ओळखले जाते. नाशिक मध्ये अनेक ऐतिहासिक मंदिर आहेत. त्यापैकीच प्रति गाणगापुर म्हणून ओळख असलेले श्री एकमुखी दत्त मंदिर नाशिकमध्ये आहे. शेकडो नाशिककरांच श्रध्दास्थान हे मंदिर आहे. दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. गोदावरीच्या किनारी हे मंदिर वसलेलं आहे. सध्या या श्री एकमुखी दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव सुरू आहे. कशी झाली मंदिराची निर्मिती? नाशिकमधील सदगुरु बर्वे महाराज हे दत्त भक्त होते. त्यांची दत्त भगवंतावर अपार श्रद्धा होती. ते उपासक होते. एकदा त्यांना स्वप्नात दत्त भगवंतांचा दृष्टांत झाला आणि ते गोदावरीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेले असता त्यांच्या हातात शालूकामय मूर्ती आली. त्यांनी त्या मूर्तीची स्थापना गोदावरी किनारी असलेल्या एका मठात केली. कालांतराने त्याच भव्य मंदिरात रूपांतर झाले आणि शेकडो भाविक दर्शनासाठी येऊ लागले. अनेक भाविकांनी आपल्या इच्छा अपेक्षा श्री दत्त भगवंता समोर मांडल्या आणि त्या पूर्ण झाल्या म्हणून अनेक भाविक दररोज श्रध्देने दर्शनासाठी येत असतात. हे ऐतिहासिक मंदिर 350 वर्षांपूर्वीचे जुने मंदिर आहे, अशी माहिती मंदिरातील पुजारी मयुरेश यांनी दिली आहे.
Datta Jayanti : शेकडो वर्षांचा इतिहास असणारं बीडमधील पहिलं दत्त मंदिर, पाहा Video
आमच्या संपूर्ण कुटुंबाची अपार श्रद्धा
मी गेल्या 30 वर्षांपासून न चुकता श्री एकमुखी दत्त मंदिरात दर्शनासाठी
येत असतो. आमच्या संपूर्ण कुटुंबाची अपार श्रद्धा आहे. दरवर्षी दत्त जयंती
उत्सव थाटामाात साजरा होत असतो. शेकडो भाविक इथं येत असतात. संपूर्ण उत्सव
काळात अन्न दान केले जाते, अशी प्रतिक्रिया भाविक कुमार कडेकर यांनी दिली
आहे. दत्त जयंती उत्सव सुरू दरवर्षी दत्त जयंती उत्सव हा
साजरा केला जातो. विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
या ही वर्षी अनेक कार्यक्रम आहेत. भजन,पारायण, धार्मीक गाणे होणार आहेत.
सकाळ - सायंकाळ,दोन्ही वेळेत धार्मिक कार्यक्रम होत असतात. मंदिराच्या
आवारात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. सोहळ्यात लघुरुद्राभिषेक,
गुरुचरित्र पारायण सुरू आहे, असंही पुजारी मयुरेश यांनी सांगितले.

गुगल मॅपवरून साभार
श्री एकमुखी दत्त मंदिर पूर्ण पत्ता 2Q5R+25J, गंगा घाट, रविवार पेठ, नाशिक, महाराष्ट्र 422001
नाशिकमधील ऐतिहासिक मंदिरातील शिलालेखांचा अखेर झाला उलगडा; नेमका काय आहे अर्थ?
अप्पाजी गणेश वैद्य थोरल्या माधवराव पेशव्यांचे सख्खे साडू होते. ते पूर्वी अहमदाबादला सुभेदार होते. पेशव्यांनी त्यांना लाखलगावची जहागिरी दिली. त्यांचा वाडा आजही पाहता येतो. लक्ष्मण कृष्णा, शिवराम कृष्णा फाटक आणि वैद्य यांचे संबंध नेमके काय होते, याचा उलगडा होण्यास हे शिलालेख इतिहास अभ्यासकांना उपयुक्त ठरतील, अशी अपेक्षाही दुधाणे व्यक्त करतात.
पहिला शिलालेख
लाखलगावच्या
घाटावरील हा शिलालेख रामाच्या लाखलगावातील गोदातीरावरील घाटाच्या भिंतीत
एका शिळेवर बसविलेला आहे. शिलालेख कोरीव स्वरूपात सात ओळींचा असून, शुद्ध
मराठीत आहे. शिलालेखास रंग मारल्याने, तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे अक्षरे
पुसट झाली आहेत. शिलालेख असा :
१. शके १६६३ दुर्मती
२. नाम सवत्सरे मार्ग-
३. शीर्ष सुध १ तदि-
४. ने श्री गंगा चरणी ल-
५. क्ष्मण कृष्णा तत्पर शि-
६. वराम कृष्णा फाटक
७. निरंतर श्रुभवतु(न)
शिलालेखाचा अर्थ : शालिवाहन शकाच्या शके १६६३ व्या वर्षी दुर्मती नाम संवत्सरात गंगा (गोदावरी) चरणी तत्पर असलेले श्री लक्ष्मण कृष्णा, शिवराम कृष्णा फाटक यांनी गोदावरी नदीच्या तीरी मार्गेश्वर वद्य १च्या दिवशी म्हणजेच २८ नोव्हेंबर १७४१ शनिवार रोजी घाट बांधला.
सिद्धेश्वर मंदिरावर दुसरा शिलालेख
लाखलगावातील
दुसरा शिलालेख घाटावरील सिद्धेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूच्या
भिंतीवर कोरलेला आहे. हा शिलालेख चार ओळींचा असून, देवनागरीत व उठावदार
पद्धतीचा आहे. शिलालेख असा :
१. श्री शके १६६३ दुर्मती नाम सवत्स
२. रे शुद्ध १४ तद्दिनी शिधेश्व
३. र चरनी शिवराम कृष्णा तत्पर लक्ष्म
४. ण निरंतर
शिलालेखाचा अर्थ : मंदिराच्या बांधणीसंदर्भातील या शिलालेखात शिवराम कृष्णा व लक्ष्मण कृष्णा फाटक यांनी शके १६६३ मध्ये सिद्धेश्वर मंदिर बांधल्याचे म्हटले आहे.
वंदे मातरम्
स्वातंत्र्यलक्ष्मी की जय
कल्पना कीजिए 30 वर्ष का पति जेल की सलाखों के भीतर खड़ा है और बाहर उसकी वह युवा पत्नी खड़ी है, जिसका बच्चा हाल ही में मृत हुआ है...
इस बात की पूरी संभावना है कि अब शायद इस जन्म में इन पति-पत्नी की भेंट न हो. ऐसे कठिन समय पर इन दोनों ने क्या बातचीत की होगी. कल्पना मात्र से आप सिहर उठे ना?? जी हाँ!!! मैं बात कर रहा हूँ भारतीय स्वतंत्रता संग्राम के सबसे चमकते सितारे विनायक दामोदर सावरकर की. यह परिस्थिति उनके जीवन में आई थी, जब अंग्रेजों ने उन्हें कालापानी (Andaman Cellular Jail) की कठोरतम सजा के लिए अंडमान जेल भेजने का निर्णय लिया और उनकी पत्नी उनसे मिलने जेल में आईं.
मजबूत ह्रदय वाले वीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) ने अपनी पत्नी से एक ही बात कही... – “तिनके-तीलियाँ बीनना और बटोरना तथा उससे एक घर बनाकर उसमें बाल-बच्चों का पालन-पोषण करना... यदि इसी को परिवार और कर्तव्य कहते हैं तो ऐसा संसार तो कौए और चिड़िया भी बसाते हैं. अपने घर-परिवार-बच्चों के लिए तो सभी काम करते हैं. मैंने अपने देश को अपना परिवार माना है, इसका गर्व कीजिए. इस दुनिया में कुछ भी बोए बिना कुछ उगता नहीं है. धरती से ज्वार की फसल उगानी हो तो उसके कुछ दानों को जमीन में गड़ना ही होता है. वह बीच जमीन में, खेत में जाकर मिलते हैं तभी अगली ज्वार की फसल आती है. यदि हिन्दुस्तान में अच्छे घर निर्माण करना है तो हमें अपना घर कुर्बान करना चाहिए. कोई न कोई मकान ध्वस्त होकर मिट्टी में न मिलेगा, तब तक नए मकान का नवनिर्माण कैसे होगा...”. कल्पना करो कि हमने अपने ही हाथों अपने घर के चूल्हे फोड़ दिए हैं, अपने घर में आग लगा दी है. परन्तु आज का यही धुआँ कल भारत के प्रत्येक घर से स्वर्ण का धुआँ बनकर निकलेगा. यमुनाबाई, बुरा न मानें, मैंने तुम्हें एक ही जन्म में इतना कष्ट दिया है कि “यही पति मुझे जन्म-जन्मांतर तक मिले” ऐसा कैसे कह सकती हो...” यदि अगला जन्म मिला, तो हमारी भेंट होगी... अन्यथा यहीं से विदा लेता हूँ.... (उन दिनों यही माना जाता था, कि जिसे कालापानी की भयंकर सजा मिली वह वहाँ से जीवित वापस नहीं आएगा).

अब सोचिये, इस भीषण परिस्थिति में मात्र 25-26 वर्ष की उस युवा स्त्री ने अपने पति यानी वीर सावरकर से क्या कहा होगा?? यमुनाबाई (अर्थात भाऊराव चिपलूनकर की पुत्री) धीरे से नीचे बैठीं, और जाली में से अपने हाथ अंदर करके उन्होंने सावरकर के पैरों को स्पर्श किया. उन चरणों की धूल अपने मस्तक पर लगाई. सावरकर भी चौंक गए, अंदर से हिल गए... उन्होंने पूछा.... ये क्या करती हो?? अमर क्रांतिकारी की पत्नी ने कहा... “मैं यह चरण अपनी आँखों में बसा लेना चाहती हूँ, ताकि अगले जन्म में कहीं मुझसे चूक न हो जाए. अपने परिवार का पोषण और चिंता करने वाले मैंने बहुत देखे हैं, लेकिन समूचे भारतवर्ष को अपना परिवार मानने वाला व्यक्ति मेरा पति है... इसमें बुरा मानने वाली बात ही क्या है. यदि आप सत्यवान हैं, तो मैं सावित्री हूँ. मेरी तपस्या में इतना बल है, कि मैं यमराज से आपको वापस छीन लाऊँगी. आप चिंता न करें... अपने स्वास्थ्य का ध्यान रखें... हम इसी स्थान पर आपकी प्रतीक्षा कर रहे हैं...”.
क्या जबरदस्त ताकत है... उस युवावस्था में पति को कालापानी की सजा पर ले जाते समय, कितना हिम्मत भरा वार्तालाप है... सचमुच, क्रान्ति की भावना कुछ स्वर्ग से तय होती है, कुछ संस्कारों से. यह हर किसी को नहीं मिलती.
(The British Library)
त्रिंबक पुरुषोत्तम जोगळेकर, 749, जोगळेकर वाडा, रविवार कारंजा, नाशिक- 422001. अहाहा, आज किती वर्षांनी पत्ता पूर्ण म्हटला आणि लिहिला.
तर मंडळी आज मी आमच्या वाड्याविषयी लिहिणार आहे. आता बहुतांश वाडा संस्कृती लोप पावत चालली आहे म्हणून वाड्याविषयी लिहिण्याचा प्रपंच.
आग्रा रोडवर रविवार कारंजावरून व्हिक्टोरिया पुलाकडे जातांना लेले वाडा व कोल्हटकर वाड्याच्या मध्ये आमचा वाडा. रस्त्यावर तीन पायऱ्या त्या चढल्या की समोर लांबलचक ओसरी जी एल शेपमध्ये वळलेली. ह्या एल शेप मध्ये काळ्याभोर दगडांचा चौक. एक पांढरा दगड पण होता. कामवाल्या तिथे धुणं, भांडी करायच्या. मी नळावर कपडे धुवायला गेले की आमच्या पोपटाचा पिंजरा घेऊन जायची. नळाची बारीक धार सोडून ठेवली की पोपट पाण्यात मस्त खेळायचा. हा चौक आम्ही घासून लख्ख ठेवायचो. रस्त्यावरील पायऱ्यांच्या बाजूला पुनमचंद कचारदास मेहता ह्यांचे घाऊक किराणा दुकान. चौका समोर जोशी काका काकू रहायचे. त्या काकांची कडाक्याच्या थंडीत सुद्धा पहाटे चारला चौकावर नळाखाली गार पाण्यात आंघोळ कधी चुकली नाही. काकूंना दुपारी ओसरीत कोकणच्या गप्पांकरता आम्ही मुलं पिन मारायचो. मग काकू भुताखेताच्या विथ action गोष्टी रंगवून सांगायच्या. काकूंशेजारी माझा चुलत भाऊ रहायचा.ओसरीतून वर आमचे घर व शेजारी वैद्य व पुढे आमचे काका राहायला आले. घराला दोन मस्त कमानीदार खिडक्या. दरवाजे पण राजवाड्यासारखे सुरेख नक्षीकाम केलेले. ओसरीतून मागच्या तेली गल्लीत जाण्यासाठी रस्ता होता. आमच्या घरात हॉल, मग एक खोली मग भले मोठे एक खोली एवढे बाथरूम, स्वयंपाक घर व नंतर एक अंधारी खोली जिला बाळंतिणीची खोली म्हणत असू. अंधार असला तरी मागच्या खिडकीतून झुळझुळ वारा यायचा. घरात भरपूर कोनाडे, खुंट्या होत्या.78 साला पर्यंत आमच्या कडे फॅन नव्हता. कारण मातीचे घर, मातीच्याच भिंती असल्याने थंडावा असायचा. आम्ही घरीच घराला रंग देणे, जमिनी घालणे, तीन मोठे माळे झाडून सारवणे ही कामे करत होतो. घरातला प्रत्येक जण काम करायचा. ते ही आम्ही टेप रेकॉर्डर वर, रेडिओ वर गाणी लावून कामे करायचो. एक माळा तर एवढा लांब रुंद आणि उंच होता. माझा सगळा अभ्यास फेऱ्या मारत मोठ्या आवाजात तिथेच व्हायचा. हॉलवरचा माळा योगेश्वर अभ्यंकरांसाठी वाढवून घेतला. माझी प्रतिभा फुलण्यात अभ्यंकर सरांचा नक्कीच वरदहस्त आहे. हॉल मधल्या खिडकीत उभे राहिले की रस्त्यावरची अव्याहत वर्दळ दिसायची. विशेषतः पूर आल्यावर आणि सिंहस्थात हजारो, लाखोवारी लोकांची वर्दळ असायची. खिडकीत बसल्यावर दोन तास कसे जायचे कळायचे नाही. माझे एक आजोबा म्हणायचे तुमच्या इथे झोपलं की प्लॅटफॉर्म वर झोपल्यासारखे वाटते.
आमच्या माळ्यावर आम्ही 2/3वर्षे 4 मुली पेइंग गेस्ट ठेवल्या होत्या. तेव्हा बिनाका गीतमाला फुल्ल फॉर्म मध्ये असायची. त्या मुली आमच्याकडे बुधवारी गाणी ऐकायला यायच्या. अजी रुठ कर अब, आजा सनम वगैरेपासून आराधना वगैरे गाण्यांचा काळ. धमाल यायची. आमच्या बाथरूमच्या बाजूला कुलकर्णी काकूंचे किचनची कौले यायची. त्या काही विशिष्ट भाज्या केल्या की आम्हांला आवाज द्यायच्या मग आम्ही आणायला जायचो. वाड्यात शिरलेरे शिरले की माझी गाणी सुरू व्हायची ती ही तार सप्तकात. माझे लग्न झाल्यावर मी जेव्हा पहिल्यांदा माहेरी गेले तेव्हा त्या म्हणाल्या होत्या मोहिनी आमचा रेडिओ गेला.
दिवाळीत आमचे जोशी काका सगळ्या दुकानांची फुलांची तोरणे करायचे. ओसरीत फुलांचा ढीग असायचा.दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या आदल्या रात्री सगळे व्यापारी आपले सामान बाहेर काढून दुकानाला रंग देत. रात्रभर गाणी गडबड सगळे चाले. लक्ष्मीपूजनाला सगळी पेठ फटाक्यांनी दणाणून जायची. दगड का माती, पत्ते, कॅरम खेळ ओसरित रंगायचे.आमच्या ओसरीत ओळखीच्यांच्या मुंजी पण लागल्या आहेत. कार्याची बुंदी पाडणे, चिवडा करणे ही कामे पण ओसरीत होत कारण आमच्याकडे मोठं मोठी पितळी पातेली, डेगा, हंडे, झारे, पळ्या सगळेच होते. एवढेच काय कापूस पिंजणे, कल्हई करणे ही कामे पण ओसरीत होत. अशी बहुउपयोगी ओसरी होती.गावाबाहेर राहणारे गावात येणार शॉपिंग करणार
पिशव्या आमच्याकडे टाकून सिनेमाला जाणार हे पण असायचे.
असा एकंदर वाडा कायम गजबजलेला, कायम पै पाव्हणा असायचा. इतके मस्त जीवन होते. पुढे1988 मध्ये रस्तारुंदीत बराचसा भाग गेल्याने आम्हांला तो विकावा लागला. त्यानंतर मी नाशिकला आले तेव्हा तिथे RK प्लाझा उभे राहिले आणि ते बघून नकळत डोळ्यातून घळाघळा अश्रू यायला लागले. वाडा संस्कृतीत शेजारी म्हणजे नातलगांपेक्षा जास्त जवळचे. अतिशय जिव्हाळा, एकमेकांसाठी पाठीशी उभे राहणे, आधार देणे. आताच्या फ्लॅट संस्कृतीत हे तर लोप पावतच आहे पण शेअरिंग केअरिंग पण नाही आणि सगळेच पैशाच्या मागे लागल्याने मन स्वास्थ्य हरवत चाललं आहे.
© स्नेहल साठे, भांडुप












































No comments:
Post a Comment