सकाळ झाली तीच मुळी चिमण्यांच्या चिवचिवाटाने! पण या वेळेस आम्हाला
रस्त्याकडची खोली भेटली होती म्हणून चिमण्या दिसल्या काही नाहीत. मागल्या
वेळेस मात्र शेताकडची खोली होती. खिडकीच्या बाहेर बया आपले घरटे विणत
होत्या. पंधरा-वीस बया होत्या. इतक्या जवळून त्यांना घरटे बांधताना पाहायला
मिळाले हेच गजब वाटत होते…
आपले मन किती सवयीने वागते! रोजची सकाळची साडेपाचची वेळ आहे उठण्याची
आणि कितीही ठरवले तरी जास्त वेळ काही झोपता येत नाही…अंथरूण फेकून देते जणू
काही मला. मी उठले पण बाहेर प्रचंड थंडी होती. अलिबागला नुसता घामाचा पुर
असल्यामुळे मी काही स्वेटर्स नेले नव्हते…मग बाबा आणि अनिकेत दोघेही मस्त
गुरफटून पडलेत आणि मी उठून कुडकुडत आहे अशी अवस्था!
साडेसहा वाजता गरम पाणी सोडले गेले मग मात्र मी डुंबून घेतले. अनिकेतने
पण आवरले आणि आम्ही आठ वाजेपर्यंत तयार झालो. आता पुन्हा भूपाळ्या सुरू…
रामा रघुनंदना….कमलनयन, मात्र या कुशीवरून त्या कुशीवर, मग मी आणि अनिकेत
निघालो मंदिरात जाण्यासाठी की हे उठले. आता मात्र त्यांना सोडून जाता येत
नाही…हे दे नि ते दे…आवरले स्वतःचे तेव्हा त्यांना लक्षात आले की दाढी
राहिली आहे! सामान घ्यायला मी विसरले होते.मग सलून मध्ये जाऊन आले, आंघोळ
केली आणि नऊच्या सुमारास चहा सांगितला, सोबत पोहे पण.
चहा पोहे येईपर्यंत आता कुठे कुठे जायचे ह्यावर चर्चा सुरू झाली.
गाणगापूरला जायचे असे ह्यांच्या मनात होते पण मला मात्र ह्यावेळेस नको
जायला असे वाटत होते. इतका प्रवास कमी दिवसांत करावा आणि तब्येती खराब होऊ
नये असे वाटत होते. मी पुन्हा एकदा एल्गार पुकारला. मला चांदोली अभयारण्य
बघायचे होते. खिद्रापूर पहिले पाहून मग काय ते ठरवू असे ठरले.
मंदिरात गेलो…मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरूवार. गर्दी वाढलेली. समोर
पंचगंगा शांत आणि लोकगंगा उत्साही. पुन्हा स्वामींचे दर्शन घेतले,
प्रदक्षिणा, प्रार्थना करत मंदिराच्या मागे आम्ही जाऊन बसलो. बाबाचे
प्रार्थना वगैरे शांततेत सुरू होते. माझ्या हातात पेढ्यांचा बॉक्स होता. एक
कुत्रे अगदी घाण…अंगावर कसला तरी रोग घेऊन ते माझ्या मागेमागे फिरायला
लागले.आणि मी बसले त्या ठिकाणी येऊन तोंडासमोर उभे. पण ते इतके घाण की पेढा
टाकायला पण इच्छा होईना. प्रसाद आहे तो. हाकलले तरी जाईना. इतक्यात
परमभक्त आले. त्यांनीही कुत्र्याला दूर करायचा प्रयत्न केला पण ते तिथेच.
आता मात्र मी उठावेच असे ठरवले आणि ते बाजूला सरकले. मी पाहिले की बाजूला
आई, वडील आणि त्यांची ultramodern मुलगी भक्तिरसात न्हाऊन निघाले आहेत. आई
कसला जप करत आहे आणि मुलगी तिच्या मोकळ्या केसांना झटकत , नेलपेंट लावल्या
हातानी दत्त सहस्त्र नामावली वाचते आहे आणि वडील हात जोडून शांत. ते कुत्रे
त्यांच्यासमोर गेल्यावर त्या दोघींनी त्याला नमस्कार केला आणि मी त्या
दोघींना! मला मान्य आहे की भक्ती खूप काही शिकवून जाते पण ती इतकी आंधळी
नाही ना बनवत. श्रध्दा असावी पण ही अंधश्रद्धा होती, निश्चित.
अहो आणि मी दोघांनी गुरूचरित्र मधील १४वा अध्याय वाचला. मला तो मागे
मुखोदगत होता. आता थोडा विसरायला झाले. मोबाईल धाऊन आला. वाचन, प्रदक्षिणा
झाली. अभिषेक पावती घेतली आणि आम्ही निघालो. दत्त महाराज अशीच कृपा ठेऊन
असावेत अशी प्रार्थना केली. अनिकेत आणि बाबा घाटावर गेले. पाणी खूप थंड
होते. घाट चढलो आणि दुकाने बघायला लागलो. हे बघ,ते बघ चालू होते. इतक्यात
मला लाल, गोड पेरू दिसलेत. मी ते घेतले. एक कालनिर्णय घेतले बाबाने.
खिद्रापूरला काय व्यवस्था आहे हे मला माहिती नव्हते म्हणून आम्ही नाश्ता
करायला बसलो. बाकी ठिकाणच्या मानाने इथे अन्न बरेच स्वस्त आहे खरी. डोसे
झाले. पाण्याच्या बाटल्या घेतल्या. पुन्हा एकदा वेदभवनला आलो. बॅग्स गाडीत
ठेवल्या. पैसे चुकते केले. इतक्यात माझी नजर समोरच्या वाळूच्या ढीगावर
पडली. पिवळी स्वच्छ, नदीतील वाळू. माझ्यातला गार्डनर मला स्वस्थ बसू देईना.
मी घेतली बांधून जराशी.
इतक्यात एक मुस्लिम अत्तर विकत आला. मी नाही म्हटले पण तो काही पाठ
सोडीना. त्याने हेरले साहेब. मस्तपैकी गोड बोलून तेही शुद्ध मराठीत त्याने
बाबांना गटवला. एक गुलाब अत्तर घेतले मोठी बाटली. आता अत्तर घेणे म्हणजे
डोकेदुखी…मला खूप तीव्र अॅलर्जी आहे. एकदा का डोकेदुखी सुरू झाली की ती
बसेपर्यंत मी कासावीस होते. हे स्वतः कधी अत्तर वापरत नाहीत पण वाडीला आलो
तर महाराज काही लीला दाखवत असावेत म्हणून माझा नवरा कोणालाच दुखवत नाही.
झाले..गाडी पुसली आणि आम्ही निघालो. डोकेदुखी सुरू. मग गप्प बसण्याशिवाय
काहीच होऊ शकत नव्हते. आता गाडी अतिशय छोट्या रस्त्यांवरून जायला लागली.
पंचगंगेच्या समांतर. कधी दूर तर कधी लगत.वळणावळणाचा रस्ता. एकदम वाईट
अवस्था रस्त्याची. मी उडते नुसती मागे.
सहज बाहेर पाहिले तर ऊस शेतीचे नुकसान दिसू लागले. पूर येऊन गेल्यावर
काय अवस्था होती! वड पिंपळ अशी झाडे बुडतील एवढा पूर होता. झाडांच्या
टोकाशी उसाची पानं अजूनही अडकलेली आहेत, शेती तर नाहीच शिल्लक. रस्ता
म्हणजे लोकांच्या अंगणातून, शेतातून….”ही काळी आई, धनधान्य देई” असे
गावाकडचे दृश्य. बैलगाडी, गाई म्हशी, बकऱ्या, कोंबड्या सारे दिसायला लागले.
कुठे एखाद्या शेतात कसातरी आलेला ऊस तोडणी चालू होती. काही ठिकाणी मशागत
सुरू होती तर कुठे लावणी!
अनेक वळणं घेत आम्ही एकदाचे खिद्रापूरला पोहोचलो. मोठाले वड
सगळीकडे…खाली पटांगण…शाळेची लहान मुले आणि त्यांच्या शिक्षिका. डबा पार्टी
चालू होती…इकडे बसा…हे करू नका, तिकडे पळू नका असा गोंगाट चाललेला आणि
झाडावर पक्षांचा किलबिलाट. बुलबुल नुसते ओरडत आहेत, मध्येच खारुताई
एकमेकींना पकडत पळत आहेत…व्वा! जिवंत अनुभव. आम्ही मंदिरात निघालो. इतके
पुरातन मंदिर….खूपदा वाचलेले, खूपदा फोटो बघितलेले पण आज प्रत्यक्ष
अनुभवायचे होते.
“ओ ताई, फुलं घ्या, नारळ घ्या” चा मरा सुरू झाला. माझे मन काही इतके
धार्मिक नाही. दोन हस्तक आणि एक मस्तक पुरतं मला. पण तिथे खूप कमी लोक
येतात…त्या बाईंना काय मिळकत असेल. म्हणून मी ताट घेतलं. आणि हो, अहोंना पण
खूप आवडतं असं. मी मंदिराचा उंबरठा ओलांडला आणि वेड्यागत आत घुसले. एकेक
खांब बघत गेले आणि सरळ चमत्काराला बघायला वर पाहिलं…..हाच तो अंतरीक्ष
मंडप! या खुदा! भगवंता, अरे किती सुरेख, किती कोरीव, किती देखणे!!! ह्या
कुडीत प्राण हवे कशाला आता…मी तिथेच. किती वेळ!
आत गेले. तसाच सभामंडप पुन्हा. पण झाकलेला. मिट्ट काळोख आणि कुबट वास.
प्रचंड खांबानी तोलून ठेवलेले छत. खाली रंगमंच शिला. पुढे सरळ गर्भगृहात
गेले मी…चौदाशे वर्षांपासून इथे हा कोपेश्वर धोपेश्र्वर सोबत स्थानापन्न
आहेत. गाभाऱ्यात गेले आणि नकळत हात जोडल्या गेले, डोळे भरून आले आणि
तोंडातून “रत्नई कल्पित मासनम.. हिमजलै स्नानं च दिव्यांबरम..” ही मानसपूजा
सुरू झाली. संपूर्ण गाभाऱ्यात माझा आवाज घुमत होता. माझ्या नकळत्या वयात
आईने शिकवलेले सगळे स्तोत्र असे सहज उमटतात. ही मानसपूजा म्हटली की अगदी
कशाचीच गरज भासत नाही. काय सुंदर अनुभव येतो. आत कुठेतरी खोल एक शांतता
पसरते. त्या महान परंपरा व महान संस्कृतीचा मी भाग आहे ही भावना मला खूप
आनंद देऊन जाते.
तोपर्यंत अनिकेतचे बरेच फोटोज् काढून झाले होते. मला जेवढे माहिती होते
ते सारे सारे मी त्याला सांगत होती .तितक्यात पिवळ्या रंगाचा शर्ट घालून एक
जण चार लोकांच्या ग्रुपला माहिती देताना दिसला. लाईट नसल्याने त्यांनी
मोबाईलचा टॉर्च वापरत माहिती सांगितली. आता त्यांना कसे विचारावे की तुम्ही
गाईड आहेत का? पण गप्प बसलं की काहीच कळत नाही म्हणून मी बोलले
त्यांच्याशी. त्यांचा हा ग्रुप पुण्याहून आला होता आणि गेले साडेतीन तास ते
त्यांना गाईड करत होते…हे आहेत श्री. शशांक चोथे. इथले एकमेव गाईड आणि
इथल्या मंदिरावर त्यांनी पुस्तक लिहिले आहे. पण ते मुळात बिझी असल्याने
ह्यावेळेस आम्हाला उपलब्ध नव्हते. काही करू शकत नव्हते. पुस्तक घेतले आणि
पुन्हा मंदिरात आलो. एक एक खांब वेगवेगळ्या शिल्पांनी नटलेला. कुठे कृष्ण,
कुठे महावीर…मदनिका (नर्तिका) वेगवेगळ्या पोझ मध्ये. नाचणारा गणपती हे इथले
विशेष. सप्तमातृका, मोठा आणि देखणा द्वारपाल. काय काय बघू? मन भरत नाही.
गोष्ट अशी आहे की सतीने कुंडात उडी मारली आणि महादेव कोपला तेव्हा
विष्णू इथे घेऊन आले. म्हणून कोपेश्वर. आणि त्यांना शांत करण्यासाठी नृत्य
पूजा होत होती. खाली मंडपात रांगशिला आहे. एकतास होऊन गेला. आता मंदिर
बाहेरून पाहायला लागले. पुन्हा तेच..काय आणि किती बघू. गवाक्ष, दारावरील
मातृका, सगळे जणू जिवंत! गजपट्टीवरील हत्ती काय छान!
सगळीकडून नुसता नक्षीदार खजिना मिरवते हे मंदिर. पुन्हा अंतरीक्ष मंडप!
पुन्हा डोळेभरून पाहिले. ह्या मंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे त्रिपुरारी
पौर्णिमेला पूर्ण चंद्र मध्ये येतो. वरच्या जेवढा मोठा मोकळा भाग आहे
तेवढीच खाली रंगशिळा. तो चंद्र बरोबर त्या रंगशिळे इतकाच…बाप रे! कोण होते
हे लोक…ज्यांना खगोलशा्स्त्र पण अभ्यासले होते. आणि विशेष म्हणजे इथेपण
किरणोत्सव होतो हो! मे महिन्यात तीन ते पाच तारखेला सूर्याची किरणे सरळ
मूर्तीवर येतात! मंदिराच्या आवारात अनेक खंडित शिळा पडल्या आहेत…पिंपळ, वड
मात्र खूप आहे. मात्र बाबा कंटाळला…मला पण कळाले आणि आम्ही निघालो.
पार्किंग मध्ये आलो आणि झाडावर गोंगाट वाढला होता. वर पाहिले तर वरती ऑरेंज
हेडेड thrush!
आता निघालोच. दुपार झाली होती आणि चांदोली अभयारण्य न बघता आम्ही पन्हाळगड गाठायचे ठरले.
आमच्या याच ब्लॉग वरील इतर पोस्ट्स नक्की वाचा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
शिलाहार राजवंश आणि गंडरादित्याचा कोल्हापूर ताम्रपट
महाराष्ट्रातील आद्य राजवट सातवाहनांनंतर इये देशी गुप्त, अभीर, कलचुरी,
राष्ट्रकूट, चालुक्य, कदंब इत्यादींनी वेगवेगळ्या भूभागावर राज्य केले.
साधारण इ. ८व्या शतकात इथे शिलाहारांची राजवट उभी राहिली ती मुख्यतः पश्चिम
महाराष्ट्रात आणि कोकण प्रांतात. शिलाहार राजांनी जरी प्रामुख्याने
राष्ट्रकूट आणि चालुक्यांचे मांडलिक म्हणून काम पाहिले तरी त्यांची राजवट
अत्यंत प्रबळ असून त्यांचे मांडलिकत्व केवळ नामधारी होते. हे राजे स्वतःला
महामंडलेश्वर, कोकणाधिप, कोकणचक्रवर्ती, राजाधिराज अशी बिरुदे लावत.
संपूर्ण कोकणात आणि दक्षिण महाराष्ट्रात राज्य करणारे हे राजे स्वतःला
विद्याधर राजपुत्र जीमूतवाहनाचा वंशज मानत. प्राचीन दंतकथेप्रमाणे
जीमूतवाहनाने शंखचूड नावाच्या नागाला गरुडाच्या पंजातून सोडवण्यासाठी
स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले होते. ह्या प्रसंगापासूनच त्यांच्या
कुलाला शिलाहार (शिला-आहार) असे नाव पडले, असे मानले जाते. तर प्रिन्स ऑफ
वेल्स संग्रहालयातील शिलाहार राजा छद्वैदेवाच्या ताम्रपटात सिलार नावाच्या
पराक्रमी वीराने परशुरामाच्या बाणापासून संत्रस्त झालेल्या समुद्राचे रक्षण
केले, असा उल्लेख आहे. याच सिलाराच्या कुळाला पुढे
सिलारा-सिलाहारा-शैलाहार-शिलाहार असे नाव मिळाले, असेही समजले जाते.
शिलाहारांच्या जवळपास दहा वेगवेगळ्या शाखांनी महाराष्ट्रात आणि
कर्नाटकात कारभार केला. पैकी महाराष्ट्रातील उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि
कोल्हापूरचे शिलाहार ही तीन घराणी सर्वाधिक प्रबळ होत. उत्तर कोकणचे आणि
कोल्हापूरचे शिलाहार स्वतःला तगरपुराधीश्वर असे गौरवाने म्हणवून घेत
त्यामुळे उस्मानाबादजवळील तेर-तगर हे त्यांचे मूळ ठिकाण असावे, पण नंतर हे
कोकणात स्थायिक झाले असावेत.
तत्कालिन राजांच्या शिलालेखांत, ताम्रशासनांत शिलाहारांच्या
राजवटीविषयी, वंशावळीविषयी माहिती उपलब्ध आहे. प्रस्तुत लेखात मी जरी
कोल्हापूर शिलाहार घराण्यातील गंडरादित्याच्या ताम्रपटाविषयी लिहिणार असलो,
तरी तत्पूर्वी महाराष्ट्रातील शिलाहार घराण्यांतील तीन प्रमुख शाखांची
थोडक्यात माहिती करून घेणे उचित ठरावे.
उत्तर कोकणचे शिलाहार :
हे सुरुवातीला राष्ट्रकूटांचे मांडलिक होते. राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग
याने उत्तर कोकण काबीज केल्यावर (साधारण इस. ७५०च्या आसपास) अनिरुद्ध
नावाचा सरदाराला उत्तर कोकणाचा प्रांताधिपती केले. त्यानंतर साधारण इस.
७९०च्या आसपास कपर्दिन (पहिला) हा उत्तर कोकणच्या सत्तेवर आला. याच्यापासून
उत्तर कोकण शिलाहार घराण्याची सुरुवात झाली. हा राष्ट्रकूट राजा गोविंद
(तिसरा) याच्या समकालीन होता. कपर्दिनाने उत्तर कोकणात राष्ट्रकूट
साम्राज्य वाढवायला भरपूर मदत केली आणि याची परिणती म्हणून याला उत्तर
कोकणचे स्वामित्व मिळाले.
उत्तर कोकणाच्या शिलाहारांची राजधानी स्थानक अर्थात सध्याचे ठाणे ही होती.
त्यांच्या पहिल्या राजधानीचे नाव 'पुरी' हे होते असे काही ताम्रपटांवरून
आणि शिलालेखांवरून दिसते. काही संशोधक मुंबईजवळील घारापुरी बेट किंवा
जंजिर्या जवळील राजापुरी हिलाच हे राजधानीचे ठिकाण मानतात. पण ठाणे
जिल्ह्यातच कुठेतरी हे ठिकाण वसलेले असावे, असेही मानले जाते. यांच्या
राज्यात प्रामुख्याने हल्लीच्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या भूभागाचा
समावेश होता. जवळपास १४०० गावे ह्यांच्या अमलाखाली होती.
या घराण्यात असंख्य राजे राज्य करून गेले. त्यापैकी कपर्दिन (पहिला व
दुसरा), पुलशक्ती, झंझ, वज्जड, चित्तराजा, मुन्मुणी, अनंतदेव (पहिला व
दुसरा), अपरादित्य (पहिला व दुसरा), केशीदेव (पहिला व दुसरा) व शेवटचा
सोमेश्वर हे राजे प्रमुख होत.
ह्या शिलाहारांनी असंख्य मंदिरे बांधली. अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर,
ठाण्याचे कौपिनेश्वर मुन्मुणी राजाच्या कारकिर्दीत बांधले गेले, तर झंझ
राजाने पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे
नागेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर अशी बारा शिवालये बांधली.
राष्ट्रकूट घराणे कमजोर झाल्यावर शिलाहारांनी जवळजवळ एकछत्री अंमल केला. पण
नंतर ह्यांना गोव्याच्या कदंबांचे आणि त्यानंतर बदामीच्या चालुक्यांचे
मांडलिकत्व पत्करावे लागले.
उत्तर कोकणातला शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर. देवगिरीच्या यादवसत्तेचा
प्रभाव वाढू लागल्यावर यादवसम्राट कृष्ण याने आपला मल्ल नावाचा सरदार उत्तर
कोकणच्या मोहिमेवर पाठवला. मल्लाने जरी सोमेश्वरचा पराभव केला, तरी त्याला
उत्तर कोकणाचा कुठलाही प्रदेश ताब्यात मिळाला नाही. पण कृष्णाचा भावाने
आणि यादवांचा उत्तराधिकारी महादेव यादवाने ही मोहीम अशीच चालू ठेवली.
हत्तींचे प्रचंड सैन्यदळ घेऊन त्याने सोमेश्वरावर स्वारी केली. जमिनीवरच्या
या युद्धात सोमेश्वर पराजित झाल्यामुळे त्याने पळून जाऊन समुद्रात आश्रय
घेतला (बहुधा घारापुरी येथे). महादेव यादवाने उत्तर किनार्यावरच्या अरब
मांडलिकांची मदत घेऊन भर समुद्रातही सोमेश्वराचा पाठलाग करून आरमारी
युद्धात त्याचा संपूर्ण पराभव केला आणि उत्तर कोकणच्या शिलाहारांचे राज्य
खर्या अर्थाने समुद्रात बुडाले. (इ.स. १२६५).
बोरिवलीच्या एकसर गावात असणार्या एका वीरगळात जमिनीवरचे हत्तींच्या
साहाय्याने केलेले युद्ध आणि समुद्रावरचे नावांच्या साहाय्याने केलेले
युद्ध कोरण्यात आलेले आहे.
दक्षिण कोकणचे शिलाहार :
उत्तर कोकणच्या शिलाहारांप्रमाणेच हे शिलाहार घराणेसुद्दा राष्ट्रकूटांचे
मांडलिक होते. उत्तर कोकण काबीज केल्यावर राष्ट्रकूट सम्राट दंतिदुर्गाचा
काका आणि वारसदार कृष्ण (पहिला) याने दक्षिण कोकणावर ताबा मिळवला आणि त्या
प्रदेशावर आपला प्रांताधिकारी म्हणून शनफल्ल याची नेमणूक केली. (इ.स. ७६५).
हा शनफल्ल दक्षिण कोकण शिलाहार घराण्याचा मूळपुरुष. याच्या साम्राज्यात
रत्नागिरीतील आणि गोव्यातील काही भागाचा समावेश होता.
सुरुवातीला गोव्यातील चंद्रपूर (हल्लीचे दक्षिण गोव्यातील चंदोर हे गाव)
आणि नंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण ही यांची राजधानी होती, असे
खारेपाटण येथे मिळालेल्या रट्टराजा शिलाहाराच्या ताम्रपटावरून समजते.
धम्मिराया, ऐयप्पाराजा, अवसर (पहिला, दुसरा आणि तिसरा), आदित्यवर्मन, भीम
आणि शेवटचा रट्टराजा हे यातले काही प्रमुख राजे. यातल्या अवसर (तिसरा)
याच्या कार्यकाळात एका दानपत्रात दोन व्यापार्यांना १०० दिनारांची वृत्ती
दिली होती, असे लिहिले आहे (इ.स. ९८८). अरब दिनारांचा महाराष्ट्रातील इतका
प्राचीन उल्लेख आश्चर्यजनक आहे.
या तिसर्या अवसराच्या कार्यकाळात राष्ट्रकूटांचे साम्राज्य कमजोर होऊन
बदामीच्या चालुक्यांनी दक्षिण कोकणावर ताबा मिळविला आणि शिलाहार शाखेला
स्वतःच्या अंकित करून घेतले. सत्याश्रय ह्या चालुक्य राजाच्या मृत्यूनंतर
चोलांबरोबर सतत चालणार्या लढायांमुळे चालुक्यांची केंद्रीय सत्ता उतरणीला
लागली आणि याचा फायदा घेत रट्टराजाने आपले स्वातंत्र्य घोषित केले.
सत्याश्रयाचा उत्तराधिकारी विक्रमादित्य (पाचवा) हा कमजोर असल्याने
रट्टराजास शासित करू शकला नाही. विक्रमादित्याच्या पाठीमागे ही उणीव भरून
काढत विक्रमादित्याचा धाकटा भाऊ आणि चालुक्यांचा राजा जयसिंह याने दक्षिण
कोकण काबीज करून रट्टराजाची सत्ता संपुष्टात आणली (इस. १०२४) व दक्षिण कोकण
शिलाहार घराण्याचा शेवट झाला.
कोल्हापूरचे शिलाहार :
राजकीय पटलावर कोल्हापूरच्या शिलाहारांचा उदय तसा उशिराच झाला. यांच्या
सुरुवातीच्या कार्यकाळात राष्ट्रकूटांची सत्ता उतरणीला लागली होती आणि
बदामीच्या चालुक्य-चोलांबरोबरच्या सततच्या युद्धांमुळे कमजोर झाली होते.
१०व्या शतकाच्या मध्यावर तेव्हा कर्हाचड-कोल्हापूर प्रांतावर
राष्ट्रकूटांचा महासामंत सेंद्रक (सिंद) राजा आदित्यवर्मन सत्तेवर होता.
त्याच्या एका दानपत्रात इंद्रायणीच्या जवळील कान्हे गावाचा आणि तिथल्या
लेण्यांचा उल्लेख आहे. बहुधा नजीकची भामचंद्र डोंगरावरची ही लेणी असावीत.
राष्ट्रकूटांची मध्यवर्ती सत्ता अतिशय कमजोर झाल्याने याच काळात शिलाहार
घराण्याचा राजा जतिग (दुसरा) याने कर्हा डवर स्वारी करून आदित्यवर्मनच्या
उत्तराधिकार्याला सत्तेवरून खाली खेचले व कोल्हापूर शिलाहार घराण्याची
स्थापना केली (इ.स. १०००). कोल्हापूर प्रांतावर जरी यांची सत्ता उशिरा
स्थापन झाली, तरी ह्या घराण्याच्या सुरुवातीच्या पिढ्या कर्नाटकात
सामंतपदावर होत्या. जतिग (पहिला) हा ह्या शाखेचा मूळ पुरुष (इ.स. ९४०-९६०)
हा स्वतःला गोमन्थ दुर्गाचा स्वामी म्हणवतो. हा गोमन्थ दुर्ग म्हणजे
हल्लीचे गोवे नसून कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील चंद्रगुप्ती. याच्या
नंतरच्या पिढ्यांतील नायिमांक, चंद्रराजा ह्या पिढ्यासुद्धा कर्नाटकातच
नांदल्या. आदित्यवर्मनचा पराभव करून जतिग (दुसरा) याने आपली राजधानी
कर्हायड येथे वसवली व तिथूनही लवकरच त्याने ती कोल्हापूरला हलवली. लगेचच
त्याने पन्हाळा (पर्णालक) किल्ला जिंकला आणि कोल्हापूर प्रांताचा विस्तार
केला. यांच्या साम्राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव
येथपर्यंतच्या प्रांताचा समावेश झाला व यांनी बहुत काळ स्वतंत्रपणे राज्य
केले. हे राजे जरी राष्ट्रकूट/चालुक्यांचे पूर्णपणे मांडलिक नसले, तरी
त्यांच्या कलाने राज्यकारभार हाकत त्यांनी आपले राज्य संपन्न बनवले.
चालुक्यांच्या असंख्य मोहिमांमध्ये कोल्हापूर शिलाहार घराण्याने त्यांना
मदत केली.
जतिग (दुसरा) याचा नातू मारसिंह हा एका दानपत्रात जतिगाचा उल्लेख
पन्हाळ्याचा सिंह असा करतो. तर आणखी एका दानपत्रात तो आपला पिता गोंकल याचा
उल्लेख कुरहाट कुंडी (कर्हााड-बेळगाव), मिरिंज देश (मिरज) आणि दक्षिणचा
कोक़णचा स्वामी असा करतो.
जतिग (पहिल व दुसरा) गोंकल, गूवल, चंदरादित्य, मारसिंह, भोज (पहिला व दुसरा) गंडरादित्य, विजयादित्य हे या घराण्यातील प्रमुख राजे.
हे घराणे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे भक्त होते. मूळच्या देवी स्थानाचा
त्यांनी जीर्णोद्धार करत प्रशस्त अशा मंदिराची निर्मिती केली. त्यांच्या
कित्येक ताम्रशासनांत महालक्ष्मीला वंदन केलेले आढळते.
भोजराजा शिलाहाराने किंवा ह्या शिलाहार घराण्याने सातारा-कोल्हापूर
प्रांतात असंख्य किल्ले बांधले. विशाळगड, अजिंक्यतारा, चंदन-वंदन, रोहिडा,
वैराटगड, पांडवगड, केंजळगड, कमळगड, परळी (सज्जनगड) असे बलदंड दुर्ग ही
यांचीच निर्मिती. तर गंडरादित्याने खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर बांधायला
सुरुवात केली. या मंदिराच्या कामात पुढच्या जवळजवळ दोन पिढ्या खर्ची
पडल्या. कोपेश्वराबरोबरच गंडरादित्याने अनेक हिंदू मंदिरांबरोबरच जैन आणि
बुद्ध मंदिरेसुद्धा बांधली. गंडरादित्याची पत्नी कर्णावती जैन धर्माचे आचरण
करणारी होती.
साधारण १२व्या शतकाच्या मध्यावर देवगिरीचे यादव आणि द्वारसमुद्राच्या
(हळेबीडू) होयसाळाबरोबर चाललेल्या युद्धामध्ये परास्त होऊन चालुक्य राजा
सोमेश्वर (चौथा) याने गोव्याच्या कदंबांकडे आश्रय घेतला. कलचुरींनी
गोव्यावर स्वारी केली, तेव्हा शिलाहार राजा विजयदित्याने गोव्याच्या
मदतीसाठी धाव घेऊन कलचुरी अहवमल्लाचा सरदार चंडुगीदेव दंडनायकाचा पराभव
केला व गोव्याचे राज्य पुन:स्थापित करण्यास मदत केली. या विजयादित्याचा
पुत्र भोजराजा (दुसरा) हा ह्या शाखेचा शेवटचा उत्तराधिकारी. हा अत्यंत
पराक्रमी असून स्वतःला महामंडलेश्वर, राजाधिराज, परमेश्वर, परमभट्टरक,
पश्चिमचक्रवर्ती अशी बिरुदे लावत असे. ह्याने अनेक दाने दिली. महालक्ष्मीचा
हा परमभक्त होता. तिची पूजा आणि नैवेद्य यासाठी याने दानपत्रे लिहून दिली.
लवकरच याने स्वतःला स्वतंत्र राजा म्हणून घोषित केले. देवगिरीच्या
यादवांना याची वाढती सत्ता सहन न झाल्यामुळे बलाढ्य सिंघण यादवाने
कोल्हापूर शिलाहारांवर आक्रमण केले. कृष्णा आणि दूधगंगा ह्या दोन
नद्यांच्या मधल्या प्रदेशात खिद्रापूरनजीक हे युद्ध झाले. यात भोजाचा
सेनापती मारला गेला. कोपेश्वर मंदिराजवळ त्याच्या पराक्रमाचा वीरगळ आहे. हे
युद्ध जिंकल्यावर त्याने पन्हाळ्यावर स्वारी करून राजा भोजाला बंदिवान
बनवले आणि पन्हाळ्यावरच कैदेत टाकले. एका शिलालेखात सिंघणाचा पक्षिराज
(सर्पांना चिरडणारा गरूड) असा उल्लेख येतो, जे शिलाहार सत्तेवरील विजयाचे
प्रतिक आहे.
कोपेश्वर मंदिरात सिंघणाने एक शिलालेख कोरविला. आणि कोल्हापूरच्या वैभवशाली शिलाहारांचे राज्य खालसा झाले (इ.स १२१२).
ह्याच शिलाहार घराण्यातील एक प्रमुख राजा गंडरादित्य ह्याचा कोल्हापूर
येथे सापडलेल्या ताम्रपट खूप महत्वाचा असून ह्या घराण्याच्या वंशावळीबद्दल,
तसेच घराण्याचा एकूण कारकिर्दीबद्दल ह्या ताम्रपटात विस्ताराने लिहिले
आहे. याबद्दल पुढे काही लिहिण्याआधी ताम्रपट म्हणजे नेमके काय ते समजून
घेणे महत्वाचे ठरावे.
ताम्रपट किंवा ताम्रशासन:
ब्राह्मी लिपीची अक्षरे उभ्या, आडव्या, तिरप्या अशा रेषांची मिळून बनलेली
असल्याने शिळांवर ती कोरणे तुलनेने सोपे जात असे. पण नंतर देवनागरीसकट इतर
लिप्यांचा उगम होऊन अक्षरांना सौष्ठ्व प्राप्त झाले. त्यामुळे शिळांवर
अक्षरे कोरणे वेळखाऊ आणि किचकट काम बनले. तसेच शिळांचे वजन जड असल्याने
त्या इकडून तिकडून नेण्यावर मर्यादा पडू लागल्या. त्यामुळे राजांची
दानपत्रे धातूच्या पत्र्यांवर कोरण्याची प्रथा निर्माण झाली. हे धातूचे पट
शक्यतो तांब्याचे वापरले जात, तर क्वचित चांदीच्या किंवा सोन्याच्या
पत्र्याचाही वापर केलेला आढळतो. पत्रावर लिहिणे तुलनेने सोपे जाऊ लागले.
तसेच ते टिकाऊ, वजनाने हलके असल्याने इकडून तिकडे सहज नेता येऊ लागले.
सर्वसाधारणपणे ताम्रपटाचे तीन पत्रे असतात. पहिल्या पत्र्याची पहिली बाजू व
शेवटच्या पत्र्याची मागची बाजू कोरीच असे. पहिल्या पत्राची मागची बाजू,
दुसर्या व तिसर्यात पत्र्याच्या दोन्ही बाजू व तिसर्या पत्र्याची पहिली
बाजू यावर लेख लिहिले जात. तिन्ही पत्र्याच्या उंचावलेल्या कडा व मधल्या
खोलगट बाजूमुळे अक्षरांचे घर्षण न होता ती सुरक्षित राहत. तीनही
पत्र्यांच्या कडेला छिद्र पाडून त्यात धातूची तार ओवली जाई व तिची टोके
एकत्र करून त्यावर राजमुद्रा अंकित करून ते दानपत्र (अथवा ताम्रशासन)
दात्याला दिले जाई. हा एक कायदेशीर दस्तऐवज असे.
गंडरादित्याचा कोल्हापूर ताम्रपट - शके, १०३७ :
शिलाहार राजा गंडरादित्य याने त्याचा सामंत निगुंब वंशातला नोळंब यास
वंशपरंपरेने दिलेल्या गावाच्या दानाचा उल्लेख यात आलेला आहे.
कोल्हापूरजवळील वळेवाड या गावातल्या शिबिरातून हे दान दिले गेले.
कोल्हापूर येथील श्री. र. न. आपटे यांजकडून पुणे येथील डेक्कन कॉलेजचे माजी
प्राध्यापक डॉ. काशीनाथ बापूजी पाठक यांच्याकडे हा ताम्रपट वाचनार्थ आला.
त्यांनी त्याचे प्रथम वाचन केले. नंतर श्री. ग. ह. खरे यांच्याकडून एकदा
आणि म.म. वा. वि. मिराशी यांच्याकडून दोन वेळा असे एकंदरीत चार वेळा ह्या
ताम्रपटाचे संपादन झाले आहे.
ताम्रपटवर्णन :
ताम्रपटाचे तीन पत्रे असून ते एका जाड कडीत ओवलेले आहेत. कडीवर शिलाहार
राजवंशाची खूण म्हणून सर्पधर गरुडाची मूर्ती कोरलेली आहे. पहिल्या व
शेवटच्या पत्र्याची सुरुवातीची आणि शेवटची बाजू अलिखित असून दुसरा पत्रा
दोन्ही बाजूंनी लिहिलेला आहे. पत्र्यांच्या कडा चारही बाजूंनी उंचावलेल्या
असल्याने अक्षरे शाबूत आहेत.
अक्षरे कन्नड लिपीमध्ये असून भाषा मात्र गद्यपद्य संस्कृतात आहे, तरीही
काही कानडी शब्द त्यात आले आहेत. शके १०३७, मन्मथ संवत्सर कार्तिक शुक्ल
पक्ष, अष्टमी, बुधवार असा दान केल्याचा काळ आहे.
पत्रा पहिला, बाजू दुसरी
स्वस्ति, ज्याने समुद्र क्षुब्ध केला आहे व ज्याच्या उजव्या दाढेवर जग विश्राम पावत आहे, त्या वराहरूपी विष्णूचा जय असो.
या जगात जो प्रसिद्ध आहे, जो राजलक्ष्मीचे निवासस्थान आहे, ज्याने
शत्रुवर्गाला जिंकले आहे, ज्याने सर्वोत्कृष्ट किल्ले आपल्या ताब्यात आणिले
आहेत, ज्याच्या ठिकाणी सदैव सर्व सुकृतांचा वास आहे, जो वीरलक्ष्मींचे
ठायी विलास करितो, सुजनांच्या ठिकाणी ज्याने प्रेम उत्पन्न केले आहे अशा
शिलाहार वंशाचा जय असो.
या शिलाहार राजांच्या वंशात जे लक्ष्मी आणि कीर्ती यांचे मालक बनले
आहेत, जे रूपसुंदर आहेत, ज्यांचे शौर्य विख्यात आहे अशा पुष्कळ राजांनी या
धरित्रीचे पालन केले आहे.
त्या वंशात 'पेर्मानडी गंगाचा' गोमंथ नामक किल्ला धारण करणारा,
ऐश्वर्यस्त्रीचा पती, उत्तम आचरणाचा असा 'जतिग' नावाचा राजा झाला. त्याला
प्रतापाचे आश्रयस्थान, कर्नाटकी स्त्रीच्या स्तनाच्या कुंकवाने ज्याचे शरीर
चिन्हित झाले आहे व जो विद्याधरांचा स्वामी आहे, असा 'नायिमांक' नावाचा
मुलगा होता.
त्याचा मुलगा 'चंद्र' ज्याने राज्यलक्ष्मीची उत्तम वाढ केली, ज्याने
पुण्यसंचय केला आहे, जो पृथ्वीवर प्रख्यातकीर्ती होता, जो त्यागाचा समुद्र,
शहाण्यांनी स्तुती केलेला व डोळ्यांना आवडता असा होता.
त्याचा (चंद्राचा) मोठा, वीरहत्तींचे सैन्य बाळगणारा असा 'जतिग' या
नावाचा मुलगा होता. त्याला शत्रुकुलरूपी पर्वतांना वज्रासमान असे 'गोकल' व
'गूवल' नांवाचे दोन मुलगे झाले.
त्या गोकलला शत्रुरूप हत्तींना सिंहाप्रमाणे समरांगणसूत्रचालक, विख्यातकीर्ती व पंडितांना प्रिय असा 'मारसिंह' नावाचा मुलगा झाला.
त्याचा थोरला मुलगा जगदेकवीर, राजसस्त्रियांच्या बाहूरूपी वेलींच्या
विळख्यात असलेला, कीर्तिप्रिय, राजश्रेष्ठ असा 'गूवल' नावाचा राजा होता.
त्याचा धाकटा भाऊ 'भोज' हा सर्व मंगलांचे जन्मस्थान, नृपतिलक, सुंदर
वीरपत्नींनी आलिंगलेला, भयंकर शत्रूंचे शिरोरूपी पर्वत असलेल्यांना
वज्रासमान असा होता.
पत्रा दुसरा, बाजू पहिली
याने (भोज) कदंब वंशरूपी आकाशातील सूर्य असा जो 'शांतर', त्याच्या
शिरकमलाने चालुक्य चक्रवर्ती 'विक्रमादित्य' याच्या पायांची पूजा केली.
या जगप्रसिद्ध योद्ध्याचे वर्णन काय करावे? याच्या कोपामुळे 'कोंगज'
राजा पडला आणि सूर्यवंशरूपी आकाशाचा सूर्य असा जो 'बिज्जण', हा देवाघरी
गेला.
याच्या प्रतापदीपावर 'कोक्कल' पतंग बनला (नाश पावला) व पळून गेलेल्यांची गणतीच नाही.
तोच हा 'भोजराजा', ज्याने वेणूग्राम (बेळगांव) जाळले, जो शत्रुरूपी
हत्तींना सिंहासारखा होता, ज्याने 'गोविंदाचा' नाश केला, 'कुरंज'रूपी
पर्वताला जो वज्रासमान झाला, ज्याने कोकण ताब्यात आणिले व बाहुबलाने
'भिल्लम' याची मुक्तता केली. हा (राजा भोज) शत्रुराजांची बाहूंची कंडू शमन
करणारा असा होता.
त्याचा धाकटा भाऊ 'बल्लाळदेव' हा ज्याने शत्रुराजांना जिंकले, जो
जीमूतवाहन वंशांतील रत्नदीप, जो गंभीर स्वरूपाचा व भूवरी शौर्यशाली असा
होता.
त्याच्या (बल्लाळदेवाच्या) पाठीमागून सूर्यासारखा प्रतापी, इंद्रासारखा
ऐश्वर्यवान, सर्व लक्ष्मींचे निवासस्थान, शत्रूंच्या मदाचा भंग केलेला,
राजविद्येची गोडी असलेला, जगाने ज्याची स्तुती केली आहे, असा 'गंडरादित्य'
झाला.
याच्या साहाय्याने चालुक्य 'विक्रमादित्य' याने 'नि:शंकमल्ल' ही पदवी धारण केली.
ज्या ठिकाणी 'गंडरादित्य' राजा होता तेथील मानव, पशू व तो देश हे सर्व धन्य होत.
ज्याच्या तलवारीच्या तीव्र आघाताने भ्यालेला 'कुंडी'देशाचा राजा
'दंडब्रह्म' अतिशय रम्य राष्ट्र व स्वहस्ते मिळवलेले ऐश्वर्य टाकून देवाघरी
गेला. तो हा गंडरादित्य' भूतलावर शोभायमान होत आहे. जड असा जो समुद्र तो
स्वत:च्या भंगाच्या भयाने यास नेहमी रत्ने, तलम वस्त्रे आणि अश्च देतो.
पत्रा दुसरा, बाजू दुसरी
याची अल्प स्तुती करून काय उपयोग ! जो जगप्रसिद्ध वीर भयंकर संग्रामातही
धैर्यशाली असा हा रागावला तर दुसर्या राजांचे खजिने आणि सुंदर प्रदेश
आत्मसात करितो.
ज्याने पाच महाशब्द मिळविले आहेत, असा महान मंडळांचा स्वामी
(महामंडळेश्वर- महान मांडलिकांचा ईश्वर), तगरपुराचा स्वामी, शिलाहार राजा
जीमूतवाहनाच्या वंशात उत्पन्न झालेला, सुवर्ण गरुडाचा ध्वज असलेला,
मरूवक्कसर्प, आयाळ असलेला सिंह, रिपुमंडळाला भयंकर, शत्रुरूपी हत्तींना
सिंह, गणिकांना मदनासारखा, घोड्याला वत्स राजासमान, शुद्धतेंत जणू भीष्मच,
खरेपणात कर्ण, अंधाराला आदित्य, रूपाने विष्णू, कलियुगातला विक्रमादित्य,
शनिवार सिद्धी, गिरिदुर्गांचे ओलांडून जाणारा, 'महालक्ष्मी'चा प्रसाद व
सर्व राजांमध्ये शोभायमान असा गंडरादित्यदेव श्री 'वळयवाड' शिबिरात
सुखसंभाषण व विनोद यांनी युक्त होऊन राज्य करीत असता, याने शक १०३७, मन्मथ
संवत्सर, कार्तिक शुक्ल अष्टमी, बुधवार या दिंवशी 'मिरज' देशातील 'मिरज'
विभागातील 'अंकुलगे' '(अक्कलखोप) आणि 'बोप्पयवाड' (आंबेवाडी) ही गावे
'अदगो' नावाच्या गावाचा त्यातच समावेश करून व त्यातील अंकुलगे व बोप्पयवाड
या गावांचा कर (आरूवण) माफ करून त्या नगरांतील प्रमुख व्यापारी
(नार्ग्गावुंड) सावकारी करतील त्यांना सुवर्णनाण्याचा कर लागेल व जे
सावकारी करणार नाहीत त्यांना कोदेवण (राजक्षत्रावरील कर) लागणार नाही, अशी
ही गावे (अधोलेखित 'नोळंब' सामंताला) देता झाला. 'निगुंब' वंशात
कीर्तिप्रिय, पुण्यधन, जैनसंघरूपी कमळाला सूर्याप्रमाणे व प्रख्यात असा
'हारिम' नांवाचा मनुष्य झाला.
पत्रा तिसरा, बाजू पहिली
त्याचा (हारिम) मुलगा 'बीरण', त्याचा धाकता बंधू ' अरिकेसरी'. त्या बीरणांचा मुलगा प्रसिद्ध कुंदाति.
त्याचा (कुंदातिचा) धाकटा भाऊ 'नायिम'. याने बंधुवर्गांचे उत्तम पालन
केले. हा जिनमतरूपी समुद्राला चंद्राप्रमाणे झाला. तसेच हा त्यागयुक्त,
सुचरित, सुजन, प्रख्यात व धर्मपर असा होता.
त्याचा (नायिमाचा) सज्जनांना उपकारक, वीर, गंडरादित्याच्या पदकमलांच्या
ठिकाणी भुंग्यासारखा, धर्मयुक्त व वैरीरूप हत्तींना सिंहासारखा असा 'नोळंब'
नांवाचा मुलगा होता.
सर्व गुणसमुदायांनी अलंकृत, 'निगुंब' कुलकमलाला सूर्यासारखा, सुवर्ण
मत्स व सर्प यांच्या ध्वजेने विराजमान, समुद्र व पद्मावती देवीचा वरप्रसाद
मिळालेला, अशा त्या 'नोळंब' सामंतास सर्वमान्य व कुठलाही त्रास नसलेले असे
वरील ग्रामद्वय पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने जोवर सूर्य चंद्र आहेत, तोवर
दिले आहे.
थोडेसे स्पष्टीकरण :
वरील ताम्रपटात शिलाहार आणि गंडरादित्याचा सामंत नोळंब याच्या निगुंबवंशाची वंशावळ आली आहे.
कोल्हापूर शिलाहार वंशावळ (गंडरादित्यापर्यंत):
१) जतिग(प्रथम)
२) नायिम
३) चंद्र
२) जतिग (द्वितीय) - गूवल (प्रथम) आणि गोकल ही दोन मुले
३) गोकल - मारसिंह
४) मारसिंह - गूवल (द्वितीय), भोज (प्रथम), बलाळ आणि गंडरादित्य ही चार मुले
५) गंडरादित्य
निगुंब वंशः
१) हारिम - बीरण आणि अरिकेसरी ही दोन मुले
२) बीरण - कुंदाति आणि नायिम ही दोन मुले
३) नायिम - नोळंब
४) नोळंब
या ताम्रपटाच्या प्रारंभीच विष्णूच्या वराहावताराचा 'जयत्याविष्कृतं
विष्णोव्वाराहं ...' हा श्लोक येतो. चालुक्य राजवटीचे राजचिन्ह 'वराह' हे
असल्याने शिलाहार हे चालुक्यांचे नाममात्र का होईना, पण मांडलिक होते हे
स्पष्ट होते.
यानंतर शिलाहार राजा भोज (पहिला) याच्या पराक्रमाचे बरेच वर्णन आले आहे.
भोजाने कदंब नृपती शांतर, कोंगजनृपती, सूर्यवंशी बिज्जण, कोक्कल,
गोविंद, कुरुंज यांचा पराभव केला, वेणुग्राम जाळले तर भिल्लमाची मुक्तता
केली. हा शांतर म्हणजे कदंबराजा शांतिवर्मन असावा. तर कोंगज, कोक्कल,
कुरूंज यांचा पत्ता लागत नाही, गोविंद मौर्यवंशातील असावा. भिल्लम बहुधा
यादवकुळातला असावा. सेऊणचंद्र यादवाने गोविंदाच्या मदतीने भिल्लमाला कैदेत
टाकून गादीवर आला असावा. वेणुग्रामात (बेळगावात) सौंदत्तीच्या रट्टांचे
राज्य होते. ही सर्व युद्धे भोजाने चालुक्य विक्रमादित्यासाठी केली असावीत.
भोजाचे विक्रमादित्याची नातेसंबंधसुद्धा होते. विक्रमादित्य (सहावा) याची
पत्नी चंद्रलेखा अथवा चंदलादेवी ही भोजाचा पिता मारसिंह याची कन्या होती.
यानंतर गंडरादित्याच्या पराक्रमाचे वर्णन ताम्रपटात आले आहे.
गंडरादित्याच्या साहाय्यानेच विक्रमादित्याने नि:शंकमल्ल ही पदवी धारण
केली आणि त्याने कुंडी देशाचा राजा दंडब्रह्म याचा उच्छेद केला. यावरून
गंडरदित्यानेसुद्धा अनेक मोहिमांमध्ये विक्रमादित्याला मदत केली असावी असे
दिसते. गंडरादित्याला मरुवक्कसर्पाचीही उपमा दिलेली आहे. मरूवक्क हे सुगंधी
वनस्पती मरवा याचे कन्नड रूप. मरव्याजवळ साप येत नाहीत, अशी समजूत आहे.
मरूवक्कसर्प म्हणजे ज्या प्रमाणे मरव्याजवळ साप येत नाहीत, त्याचप्रमाणे
गंडरादित्यासमोर सापांसारखे दुष्ट मनुष्य येत नाहीत.
ज्या शिबिरात बसून गंडरादित्याने हे दान दिले, ते वळयवाड कोल्हापूरच्या
पूर्वेस २/३ मैलांवर असलेले वळेवाड असावे. तर निगुंबवंशी सामंत हे जैन
धर्माचे अनुयायी दिसतात.
असा हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा कोल्हापूर ताम्रपट, शिलाहारवंशावर
बराच प्रकाश तर टाकतोच शिवाय त्यांच्या पराक्रमाचीही माहिती पुरवतो.
खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर
महालक्ष्मी मंदिराप्रमाणेच कोल्हापूरच्या अग्नेयेला ६५ किलोमीटर अंतरावर खिद्रापूर गावात कृष्णा नदीच्या तीरावर असलेले कोपेश्वर मंदीर हे शिलाहार स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराभोवती सीमा भिंत अथवा प्रकार असून त्यातून मंदिराकडे जाण्याचा दरवाजा मध्यम आकाराचा आहे. तो अगदी अलीकडच्या काळातील आहे मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा मंदिराचा तलविन्यास आहे. सध्या मंदिराच्या गर्भगृहावर असलेले चौकोनी शंकाकृती शिखर निश्चितपणे मराठा काळातही नंतर बांधण्यात आले आहे. गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे.पडून गेलेले मुख्य शिखर बांधताना ते या प्रतिकृतीनुसार बांधता आले असते, परंतु जीर्णोद्धाराचे काम करणाऱ्या स्थपतीने तसे केलेले नाही. यावरून त्याला शिल्प ग्रंथाचे ज्ञान नव्हते हे उघड आहे. कपोतालीवर असलेल्या मुख्य शिखरांच्या प्रतिकृती, भद्रावर असलेल्या देवकोष्टांवरील शिखरे यावरून मुळात हे मंदिर शिलाहार शैलीचे सप्तरथ भूमीज प्रसाद असावे हे उघड आहे. या मंदिराच्या फक्त गर्भगृहावरील मुळ शिखर पडून गेलेले नसून अंतराळ, मंडप आणि त्यापासून किंचित विलग असलेल्या आणि स्वर्ग मंडप या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंडपाचेही मूळ छप्पर आज अस्तित्वात नाही. स्वर्ग मंडपावर छत कधीच नव्हते, यामुळे काही विद्वानांचे मत असे आहे कि 'केवळ स्वर्ग मंडपच आकाशाला खुला होता ( छप्पर रहित होता ) एवढेच नव्हे तर सर्व मंदिराचेच बांधकाम अपूर्ण होते आणि याचे कारण यादव राजा सिंघनाच्या ( इस १२१० ते १२४७ ) हातून झालेला शिलाहारांचा शेवट हे असावे', असे टोकाचे बनले. तथापि मंदिरात देवाची प्रतिष्ठापना झाली होती. मंदिराच्या देखभालीसाठी आणि दैनंदिन पूजे अर्चेसाठी देण्याही देण्यात आल्या होत्या. इंग्रजी दिनदर्शिका नुसार इ.स. १२१४ मधील एप्रिल महिन्यात शकेल ११३६ झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी त्यात आणखी देणग्यांची भर पडली. यादव राजा सिंघनाने या अपूर्ण मंदिराला असलेली आधीची अनुदाने तर कायम केलीच पण आणखीही अनुदाने दिल्याची बाब जरा विसंगत वाटते. गर्भगृहाच्या कपोताली वरील प्रतिकृती मूळ शिखर प्रस्तराचे असल्याचे स्पष्ट करतात. मूळ शिखर पडून गेल्यानंतर आज दिसणारे विटांचे शिखर बांधण्यात आले असावे. हे मंदिर खालील वैशिष्ट्यामुळे शिलाहार कलेचा सुंदर नमुना झाले आहे. १) मुखमंडपा ऐवजी किंचित विलग असा स्वर्गमंडप. २) गर्भगृह आणि मंडपाच्या पिठावर नेहमीपेक्षा खूप उंच अशा गजथराची योजना ३) गर्भगृहालागतच गर्भगृहातून प्रवेश असलेल्या तीन उपदेवळांची दालने ४) स्वर्ग मंडपात दीक्पाल असूनही गर्भगृहाच्या बाह्यांगावर उदगम पातळीवर शक्तीसही दाखवण्यात आलेले दिक्पाल आणि ५) सोळंकी शैलीतील करोटक छताचे साम्य असणारे स्वर्ग मंडपाच्या घुमटाचा छतावरील ( याचा फक्त खालचा भागच बांधला गेला आहे ) अलंकरण. मंदिर पूर्वाभिमुख असून सर्वात पुढच्या बाजूस मुखमंडपाऐवजी त्रिथ तलविण्यासाचा पूर्ण मंडप आहे. मंडपाच्या जमिनीवर मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून तिच्याभोवती वरच्या अपूर्ण घुमटाकार छताला पेलणारे बारा स्तंभ आहेत. या स्तंभाच्या आतील भागाकडे असलेल्या हस्तांवर कार्तिकेय आणि इतर काही देवतांबरोबरच अष्टदिक्पाल त्यांच्या वाहनासह दाखवले आहेत. तुलापट्टावर गौणदेवतांच्या लघु मंदिराचा पट्ट आहे. यावर गजतालु प्रयोजनांनी युक्त अशी उत्तरोत्तर लहान होत जाणारे वर्तुळाकार कडी आहेत. बारा स्तंभाच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत. हा मंडप एकूण ४८ स्तंभांनी पेलला आहे कमी रुंदीचे किंवा सडपातळ स्तंभ नंतरच्या काळातील कर्नाट शैलीच्या मंदिरात आढळणाऱ्या स्तंभाशी साधर्म्य दाखवतात. स्वर्गमंडप ओलांडून गेला आत गेल्यावर मोठा सभामंडप लागतो. या सभा मंडपाला उत्तर आणि दक्षिण दिशांना भव्य प्रवेशद्वारे असून त्यांना पायऱ्या आहेत. समोरच्या किंवा पुढच्या दारातून स्वर्ग मंडपात जाता येते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला प्रवेशद्वारा लगतच एक एक स्तंभ आहे आणि तळाशी लहान कोनाड्यात व्यात दाखवले आहे. स्वर्ग मंडपापेक्षा सभा मंडपाची मांडणी वेगळी आहे. सभा मंडपाच्या मधल्या १२ स्तंभाभोवती २० चौकोनाकृती स्तंभ आहेत. वीस स्तंभांच्या रांगापलीकडे सभामंडपाच्या भिंती आहेत. एवढा विस्तृत मंडप असलेली मंदिरे महाराष्ट्रात अगदीच अत्यल्प आहेत. या मंडपात प्रकाशासाठी दोन्ही बाजूला प्रशस्त गवाक्षे आहेत. मंडपातून अंतराळात जाण्याच्या प्रवेश मार्गाच्या दोन्ही बाजूस माणसाच्या आकाराच्या द्वारापालांच्या मूर्ती आहेत. द्वार शाखांच्या तळाशी नेहमीच्या देवता मूर्ती आहे. द्वार पंचशाखाप्रकाराचे असून मधल्या स्तंभ शाखेवर उत्तरांग आहे. उत्तरांगावर पाच लघुमंदिरे आहेत. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत. ज्यादा शिवलिंगाचे स्पष्टीकरण देणाऱ्या स्थानिक अख्यायिकाही आहेत. परंतु गर्भगृहातून प्रवेश असणाऱ्या तीन उपदालनांमध्ये कोणत्या देवमूर्ती होत्या, याबाबत निश्चितपणे काही सांगितले जात नाही. याचा फक्त अंदाज बांधावा लागतो. गर्भगृहाच्या आणि सभा मंडपाच्या बाह्य अंगाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर बरीच आकृती शिल्पे आहेत. उदाहरणार्थ जंघाभाग, भद्रावरील देवकोष्टे, देवकोष्ठांवरील शिखरांची पातळी आणि अधिष्ठानाचे थर आकृती शिल्पांनी समृद्ध आहेत. आधीच वर्णन केल्याप्रमाणे गजथरावरील हत्ती मोठ्या आकाराचे आणि नजरेत भरतील अशा उठावात कोरण्यात आलेले आहेत आणि कोणत्याही प्रकारचा वाहन विवेक न ठेवता देवदेवतांपासून साधूपर्यंत सर्व मूर्ती या हत्तीच्या पाठीवर उभे आहेत. या गजारुढ मूर्तीची स्थान योजना अभ्यासनीय आहे. भद्रावरील देवकोष्टात हत्ती ऐवजी बैल दाखवले असून शिव त्याच्या शक्ती बरोबर या बैलावर आरुढ असलेला दाखवला आहे. नायिका, विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश, दुर्गा यासारख्या परिवार देवतांव्यतिरिक्त जंघा भागावरील पट्टावर दाखवलेल्या दोन शक्तीसह असलेला शिव आगळावेगळा आहे. या मंदिराचा नेहमीपेक्षा निराळा असलेला तलविण्यास, स्तंभ मांडणीतील वैविध्य आणि मंदिरावर असलेली शिल्पांची आणि मूर्तींची रेलचेल यामुळे हे मंदिर महाराष्ट्रातील बाराव्या शतकातील शिलाहार शैलीतील एक महत्त्वाचे मंदिर आहे.
खिद्रापूर शिलालेख एक
यादव शिंदे
भाषा व लिपी संस्कृत देवनागरी
राजेवंश व राजा देवगिरीचा यादव द्रुपती
वर्ष व तिथी शके 1136 श्रीमुख संस्था चैत्र सूर्य पर्व सोमवार हिस बाराशे चौदा पंधरा
सारांश या लेखाचा मुख्य उद्देश यादव द्रुपती सिंघम देव याने निरंज जिल्ह्यातील कुडाळ कृष्ण वेणी व भेनसी या नद्यांच्या सन्मावर वसलेले कुडला दामवाड हे गाव तेथील वृक्ष व या गावाच्या कक्षेत येणारी कृष्ण वेणी व कुवेनी ह्या नद्यांच्या संगमापर्यंत पसरलेली जमीन व इतर संपत्ती कोपेश्वर देव मंदिराला अंगभोक रंगभूमी व इतर धार्मिक कृत्यासाठी दान दिली हे नमूद करण्यात चा होता याशिवाय सिंघम देवाने जुगून व श्रीभक्त ही दोन गावे या मंदिराला दान दिल्याचा उल्लेख केलेला आहे
व्यक्तीना में सिंघम देव यादव द्रौपदी
ग्रामनामे द्वारावती पूर्व मैसूर संस्थांतील हल्लीचे हवे बीड
श्री गुप्त ओळख पटत नाही
जुगून ओळख पटत नाही
कुळ कुडल दामवाड ओळख पटत नाही
निरंज मिरज हा लेख खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात वीरगळावर कोरलेला आहे
भाषा कन्नड लिपी कन्नड
राजवंश राजा महामंडलेश्वर भोज देव बहुदा हा शिलाहार राजा असावा
वर्ष व तिथे उल्लेख नाही
सारांश या लेखांमध्ये महामंडलेश्वर भोज देव याचा उल्लेख असून संगम खिंडीमध्ये झालेल्या युद्धात निधन पावलेल्या बमेश याचाही उल्लेख आहे
व्यक्तीनामे भोज देव महामंडलेश्वर मंगेश युद्धात मृत्यू पावलेला वीर
प्राप्ती स्थळ हा लेख खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराच्या बाहेर भिंतीवर हस्त मूर्तीच्या खाली कोरला आहे
भाषा व लिपी कन्नड
राजेभाऊ राजा उल्लेख नाही
वर्ष व तिथे उल्लेख नाही
या लेखात विजादित्याचा सेवक भक्तांना दंडनायक यांच्या शौर्याची प्रशंसा केलेली आहे
व्यक्तीनामे विजयादित्य उत्पन्न विजयदत्त सेवक दंडनायक
हा लेख केंद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराच्या मूर्तीच्या खाली भिंतीवर आहे
भाषा व लिपी कन्नड
राजहंस राजा उल्लेख नाही
सारांश या लेखांमध्ये पप्पांना दंडनायक याची स्थिती केलेली आहे
व्यक्तीनापे पप्पांना दंड नायक
फाशी झाले खिद्रापूर येथे कोपेश्वर मंदिरातील मूर्तीच्या खाली आहे
भाषा व लिपी कानडे
राजा उल्लेख नाही
वर्षावर येथे उल्लेख नाही
या लेखात सेनापती सिरिग याचे सद्गुरु वर्णन करणे सहस्त्रशीर्ष दोन सहस्त्र जेव्हा असणाऱ्या शेषासही अशक्य आहे असे नमूद केलेले आहे
व्यक्तीनामे शरीर सेनापती
हा शिरा लेख खिद्रापूर येथे कोपेश्वर मंदिरातील मूर्तीच्या खाली
भाषा व लिपी कन्नड
राजा उल्लेख नाही
वर्षा व तिथे उल्लेख नाही
सारांश या लेखात उत्पन्न नामक सरसेनापतीची त्यांनी आपल्या राज्याच्या एक चत्राखाली सर्व प्रदेश आणून लोकांना सुखी केल्याबद्दल प्रशंसा केलेली आहे
व्यक्ति नाते व उत्पन्न सरसेनापती
फास्ट लेख खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात हसता का मूर्तीच्या खाली आहे
भाषा व लिपी कन्नड
राजा उल्लेख नाही
वर्षामध्ये ती उल्लेख नाही
सारांश या लेखात उत्पन्न दंडनायक याच्या ठिकाणी पाच पांडवांचे गुण एकवटले आहेत असे लिहिले आहे
पप्पांना दंडनायक
फाशी झाले की जरा पोरी येतील कोपेश्वर मंदिरात हसता काय मूर्तीच्या खाली आहे
भाषा व लिपी कन्नड
राजवंश राजा उल्लेख नाही
वर्ष व तिथे दिलेली नाही
सारांश या लेखात उत्पन्नाच्या शौर्याची प्रशंसा केलेली आहे
व्यक्तीनामे व उत्पन्न
हा शिलालेख कितनापुर येथील कोपेश्वर मंदिरात हसता का मूर्तीच्या खाली कोरलेला आहे
भाषा व लिपी कन्नड
राजा उल्लेख नाही
वर्ष व तिथे उल्लेख नाही
सारांश हा लेख तोटक आहे सुसंगत अर्थ लागत नाही
हालेकिद्र पुण्यातील कोपेश्वर मंदिरात असताकार मूर्तीच्या खाली करून आहे
भाषा व लिपी कन्नड
माझ्या राजा
वर्षभर येथे
सारांश या लेखात ज्या व्यक्तीच्या शौर्याची स्थिती केली आहे त्या व्यक्तीचे नाव दिलेले नाही.
फाशी झाले खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात असता तर मूर्तीच्या खाली कोरलेला आहे.
भाषा व लिपी कन्नड
राजमाशो राजा उल्लेख नाही
वर्ष व तेथील उल्लेख नाही
या लेखात सिरीयल याची स्तुती केली आहे
व्यक्तीना मे सिरीयल
कल्याणी चालुक्यशैलीचा अप्रतिम नमुना कोल्हापूरच्या आग्नेयस शिरोळ तालुक्यामध्ये स्थित आहे. करवीर महात्म्यांमध्ये खिद्रापूच्या कोपेश्वर या देवतेचा करवीर क्षेत्रातील अष्टमहालिंगापैकी एक असा गौरव केलेला आहे. कोपेश्वरचे खिद्रापुरात असणाऱ्या अस्तित्वा मागे सुप्रसिद्ध सतीच्या आत्मदहनाची कथा करवीरमहात्म्यकाराने उभी केली आहे. सतीने तिचा पिता दक्ष प्रजापतीने आयोजित केलेल्या यज्ञ समारंभात शिवनिंदा ऐकून आत्मदहन केले. जेव्हा शिवाने ही वार्ता ऐकली तेव्हा कोपाने प्रक्षुद्ध होऊन त्यांनी यज्ञ विंध्वस केला. अशा कोपीत शिवाच्या स्मरणार्थ कोपेश्वर स्थापन करण्यात आला. या देवतेचे मूळ नाव पाहता हे कोपेश्वर नसून कोप्पेश्वर आहे. यावरुन त्याची उत्पत्ती कोप्पन्ना, कोपनाथ अशा व्यक्तींनामापासून झाली असावी असे सुचित करते. तसेच आगमिक शैवांच्या मध्ये,' जो आपल्या नावे शिवलिंग स्थापित करतो तो शाश्वत सुख ( शिवलोक ) प्राप्त करतो' असे प्रमाण वाक्य असल्याने कोण्या कोप्पनाथ वा तत्सम नामधारी व्यक्तीने हे कोपेश्वरचे लिंग स्थापन केले असावे. शिवाय मंदिर प्राकारात अश्या काही सुचक गोष्टी निदर्शनात येतात. त्यातून हे मंदिर व त्या अनुषंगाने यातील देवता आगमिक शैवांच्या कापालिक अथवा काळामुख पण बहुतेक करून काळामुख ताब्यात होती असे स्पष्ट जाणवते. परंतु काही अभिलेखित पुरावानुसार असे समजते की खिद्रापूरचे मूळ नाव कोप्पम होते आणि त्यामुळे वरील तर्कविलासापेक्षा कोप्पम गावचा तो कोप्पेश्वर अशी नाम उत्पत्ती झाला असावी हा तर्क अधिक संयुक्तिक आहे. मंदिर घडण पहाता हे लक्षात येते की कर्णाट द्रविड शैलीमध्ये जेव्हा सुधारणा होत होत्या अशा सुवर्णकाळाच्या दरम्यान या मंदिराचे बांधकाम झाले. मंदिराचा विस्तार प्रशस्त असून गजपट्टाने युक्त अशी याची उंच जगती आहे. हा गजपट्ट अशा प्रकारे कोरला आहे की जणू पूर्ण मंदिराचा संभार या गजपट्टातील हत्तीवर तोलून धरला आहे असा आभास होतो. या मंदिराला देखील मूळ बांधणीतील शिखर नाही परंतु मंदिराचे भूमी आयातन आणि आसपास असलेल्या भग्न शिखर अवशेषावरून हे मंदिर शिखर भूमिज प्रकारचे आहे हे समजते. कोपेश्वर मंदिराचे शिखर नसले तरी त्याच्या कपोतावरील शिखरांची मेखला दिसून येते. याचाच अर्थ शिखर भग्न झाले असावे. मंदिराचे विभाग असे १) मुखमंडप ( यालाच स्वर्गमंडप असे नाव आहे ) २) सभामंडप अथवा गुढमंडळ ३) अंतराळ ४) गर्भगृह. या मंदिराचा मुख मंडप हा गोलाकार असून त्यात ४८ स्तंभ आहेत. या मंडपाच्या मध्यावर उठावातील वर्तुळाकृती शिळा असून ती स्तंभ आणि परिवेशिष्ट आहे. या वर्तुळाभोवतीचे स्तंभ आणि मुखमंडपाच्या भोवतीने असणारे स्तंभ यांच्यातील विशिष्ठ रचनेमुळे या दोघांच्या मध्ये एक वर्तुळाकार पथ निर्माण झालेला आहे, ज्याचे प्रयोजन येणार्या जाणार्यासाठी केले आहे. या मंदिराच्या मुखमंडपाचे छत हे कोल्हापूर शहरातील शेषशायी व ओंकारेश्वर मंदिराच्या मुखमंडपाच्या छतासारखे क्षिप्तोक्षिप्त पद्धतीचे असावे असे अंदाज आहे. पण कोपेश्वरचे मुखमंडपाचे छत बांधायचे राहून गेले ( कदाचित पाडण्यात आले ) व त्यामुळे हा मंडप वरील बाजूस मोकळा राहिला. त्यातून आकाश दर्शन होत असल्याने सध्या त्याला 'स्वर्गमंडप' असे नाव देण्यात आलेले आहे. या मंडपाच्या वरील टोकास अष्टकोनी रचनेत तुळ्यांवर अष्ट दिकपालाची रचना केलेली आहे. हे दिकपाल ज्या त्या दिशेस तोंड करून स्थापन केले आहेत. दोन दिकपालांच्या मध्ये काही प्रमुख देवता स शक्ती स्थापित आहेत. जर या मुख मंडपाचे छत पूर्ण झाले असते व सुरक्षित राहिले असते तर हा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा अप्रतिम कलेने युक्त असा मुखमंडप ठरला असता. मुखमंडपातून सभामंडपात प्रवेश करताना अतिशय सुबकतेने घडवलेले तोरण व प्रवेशद्वार निदर्शनास येते. या प्रवेशद्वाराच्या तोरणाच्या मध्यनासीवर अथवा ललाटबिंबावर भूवनेशीची ( सरस्वती ) आकृती कोरली आहे. शिवालयाच्या प्रवेशद्वारावर ललाट्बिंबावर स्त्रीदेवतेचे अस्तित्व लक्षणीय आहे. सभामंडप प्रशस्त असून त्याला समोरून एक व दोन्ही बाजूस दोन अशी द्वार आहेत. याही मंडपात मध्ये रंगशिळा आहे. इथे सुद्धा रंगशिळेची चतुष्की ( चार स्तंभानी परिवेष्टीत ) व सभामंडपातील स्तंभाची रचना यामुळे दोघांच्या मध्ये पथ तयार झालेला आहे. सभामंडपातील सर्व स्तंभ उत्तम कलाकृतीने सुशोभित आहे. काही स्तंभांवर पौराणिक कथा, प्रसंग, विविध प्रधान तसेच गौणदेवता इत्यादी कोरलेले आहेत. सभामंडपातली या कोरीव स्तंभावरील उल्लेखनीय कोरीव शिल्पे पुढीलप्रमाणे - आगामिक काळामुख शैवाचार्य, चामुंडी, मिथुन शिल्प, विष्णूलक्ष्मी यांचा वसंतोत्सव,राम हनुमानाची भेट, पंचतंत्रातील कासव आणि हंसाची कथा, वांनराची आणि मगरीची कथा. येथील सभा मंडपाचे छत हे महालक्ष्मी मंदिराच्या सभा मंडपाच्या छताप्रमाणे कमळाच्या आकृतीने सुशोभित आहे. सभा मंडपाच्या शेवटी अंतराळात प्रवेश करण्याआधी भव्य अशी शैव द्वारपालाची मूर्ती दिसते. याच्या दुसऱ्या बाजूस आणखी एका द्वारापालाची मूर्ती होती, ती पूर्ण भग्नावस्थेत असून त्याचे अवशेष सभामंडपाच्या दक्षिण द्वारा बाहेर ठेवलेले आहेत. सभा मंडपातील असणाऱ्या द्वारपालाचे दोन्ही बाजूस कोपऱ्यांमध्ये दोन आणि पूर्वेकडील कोपऱ्यात एक असे एकूण तीन मातृकापट्ट आढळतात. त्यापैकी दक्षिणेकडील मातृकापट्ट उत्कृष्टरित्या कोरलेला असून सुस्थितीत आहे. सभा मंडपातून पुढे अंतराळात आल्यावर उत्तरेकडील भिंतीवर काही शिलालेख आढळतात. याचे वाचन झालेले आहे. गर्भगृहाच्या उंबर्याशी सुंदर अशा कोरीवकामाने युक्त चंद्रशिळा पहावयास मिळते. स्थापत्याच्या उत्तरकाळात अशी मोहक चंद्रशिळा जवळजवळ सर्वच मंदिरामध्ये पाहावयास मिळते. गर्भगृहाच्या चौकटीवर उत्तम कोरीव काम आढळते. चौकटीच्या दोन्ही बाजूस कुट स्तंभावर पूर्ण घटांची आकृती शिल्पे आढळतात. भुदेवी अथवा गजलक्ष्मी स्थानापन्न असल्याचे दिसून येते. गर्भगृहाच्या आत देखील सुरसुंदरीची शिल्पे आढळतात. ही शिल्पे आठ दिशांमध्ये बसवलेली असून ती भग्नावस्थेत आहेत. या सुरसुंदरीची रचना पाहता असे अनुमान निघते की सुस्थित असताना यांच्या हातामध्ये घट,कलश व पात्र यांची योजना केली असावी. कोपेश्वराचे गर्भगृह हे महालक्ष्मी मंदीराच्या गर्भगृहासारखे तीन दालनांनी युक्त आहे. परंतु ब्रह्मस्थानी कोपेश्वराचे लिंग सोडल्यास तिन्ही दालने रिकामीच आहेत. त्यातील उत्तरेकडील दालनात देवतेचे पादपिठही दिसते. यासंदर्भात अंतराळातील दानलेखाचा अभ्यास करताना हे जाणवले की त्यात उल्लेख आलेले कुसुवेश्वर ( शिल्पी लोकांचा देव ) कामेश्वर आणि कुर्कुटेश्वर ही जरी कोपेश्वरची नावे सांगितली असली तरीही ते स्वतंत्र देव असावेत आणि त्यांची जागा गर्भगृहातील दालनात असावी. मंदिराची रचना तारकाकृती असून मंदिराच्या मंडोवरावर अतिशय उच्च दर्जाचे शिल्पकला आहे. मंदिराचा बाह्यभाग सुशोभित करताना काही विशिष्ट भागामध्ये याची विभागणी केल्याचे जाणवते. प्रत्येक भागामध्ये स्वतंत्र विषय घेऊन त्या अनुषंगाने उत्तमोत्तम शिल्पांची घडण केली आहे. मंदिराच्या वरील बाजूस भूमीज नागर शैलीच्या लहान शिखरांची आडवी मालिका आहे. यालाच 'मेखला' अशी संज्ञा आहे. मंडोवराच्या मागे व पुढे अशी प्रक्षेपणामुळे छाया प्रकाशाच्या माध्यमातून त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.मंदिर जंगा ( भिंती ) या तीन आडव्या विभागात विभाजित केल्याचे जाणवते. प्रत्येक विभागात पौराणिक कथा प्रसंगातील नायक नायिकांची शिल्पे आढळतात. मंदिराचा एक न एक भाग उत्तमरित्या कोरण्यात आला आहे. मंदीर जंघावर ठराविक ठिकाणी नागर शैलीतील शिखरे कोरण्यात आलेली आहेत. मंदिराच्या सर्वात वरच्या विभागात असणाऱ्या शिल्पांच्या वर शंकूच्या आकाराची, एकावर एक कडी ठेवून रचना केलेली शिखरवजा छत्रांची योजना आढळते. अशीच योजना जिनालयात जिनांच्या मस्तकावर आढळते. वरील तिसऱ्या विभागात देवादीकांच्या लहानग्या मूर्ती बसवण्यात आलेल्या आहेत. हा वरील विभाग जणू खालील दोन विभागांवर किरीट चढवल्याप्रमाणे दिसतो. याच वरील विभागातील शिल्पे लहान असली तरी त्यांचे सौष्ठव वाखाण्याजोगे आहे. जसे हे मंदिर असंख्य शिल्पाने सुशोभित आहेत तसेच या मंदिराच्या आत व बाहेर शिलाहारांचे व यादवांचे शिलालेख हे विपुल प्रमाणात आढळतात. मंदिराच्या सभा मंडपाच्या दक्षिण द्वारा बाहेर यादवांचा भव्य असा शिलालेख आढळतो. शिलालेखात यादव राजा सिंघणने शिलाहारांवर मिळवलेल्या विजया प्रित्यर्थ कोपेश्वरला दिलेल्या दानाचा उल्लेख आहे. ( मिराशी वा.वी. १९७४ शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख पृष्ठ ३४९ ३५२). याव्यतिरिक्त अंतराळ व मंदिरजंघा यावर देखील अनेक शिलालेख आढळतात. कोपेश्वर मंदिराचे सौंदर्य हे प्रत्यक्षात अनुभवण्याची गोष्ट आहे. नुसते वाचून कल्पना करणे कठीण आहे. हे मंदिर भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून हे खाते मंदिराची देखभाल करते.
Devesh Phadke यांच्याविषयी Devesh Phadke ... Read More
4–6 minutes
भारत
देश हा वैविध्याने नटलेला आहे. विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य
आहे. भारतीय संस्कृती, परंपरा या अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत
अव्याहतपणे सुरू आहेत. भारतीय संस्कृती जितकी कर्मठ आहे, तितकीच लवचिकही
आहे. भारतात स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.
अगदी हजारो वर्षांपूर्वीचे बांधकाम असलेल्या लेण्या, मंदिरे आजही डौलाने
उभी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले
अनेक गड-किल्ले आजच्या काळातही तितकेच मजबूत असल्याचे दिसते. मात्र, काही
वर्षांपूर्वी केलेल्या डागडुजीची पडझड झाल्याचे पाहायला मिळते. पुरातन
वारसा लाभलेल्या वास्तू स्थापत्यशास्त्राचा अद्भूत नमुना म्हणावा अशाच
आहेत. शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वास्तुंची भव्यता, व्यापकता
पाहिली, त्यामागील काही रहस्ये, तथ्ये ऐकली, तर केवळ अचंबित व्हायला होते.
महाराष्ट्रातही अजिंठा-वेरुळ लेण्यांपासून ते कान्हेरी गुंफापर्यंत अनेक
प्राचीन, पुरातन आणि स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना असलेल्या अनेक वास्तू
आपणास पाहायला मिळतात. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर
गावातील कोपेश्वर मंदिरही स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. चला, तर मग
मराठी मातीतील कोपेश्वर मंदिराविषयीची काही रंजक तथ्ये जाणून घेऊया...
अद्भूत स्थापत्यशास्त्र आणि भव्यता
कोणतेही
मंदिर उभारताना त्यात कला, स्थापत्यशास्त्र, भव्यता, संस्कृती आणि ज्या
देवाशी हे मंदिर निगडीत आहे, त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक
गोष्टीला त्यात प्राधान्य दिले जाते. अगदी नावापासून ते त्या देवतेच्या
शक्तीशी निगडीत सगळ्याच गोष्टींना त्यात गुंफले गेले आहे. ही मंदिरे
उभारताना त्यात वैज्ञानिक दृष्टीकोन, तांत्रिक बाबी, गणित याचा सखोल अभ्यास
केलेला आढळतो. म्हणूनच हजार वर्षांनंतरही मंदिरे अनेक आक्रमणांना पुरून
उरलेली आपल्याला दिसतात. असेच एक मंदिर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील
खिद्रापूर गावात असलेले कोपेश्वर मंदिर. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी
वसलेले आहे. महादेव शिवशंकर आणि श्रीविष्णू या दोघांचे पूजन येथे केले
जाते.
कोपेश्वर मंदिराचा इतिहास
कोपेश्वर
मंदिर बांधताना पौराणिक कथेचा आधार घेऊन निर्मिती केल्याचे आढळून येते. या
मंदिराची निर्मिती 'शिलाहार' राजवटीत १२ व्या शतकात झाली असावी. ११०९ ते
११७८ या काळात हे मंदिर बांधले गेले आहे. जवळपास ९०० वर्ष जुने असलेले हे
मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे. या मंदिराची रचना
करताना हे पूर्ण मंदिर ९५ हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेले आहे, असे
दर्शवण्यात आल्याचे आढळून येते. भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या
मंदिराला दिनांक २ जानेवारी १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित
स्मारक म्हणून घोषित केले आहे.
१०८ खांबांचे वैशिष्ट्य
कोपेश्वर
मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले १०८ खांब आहेत. मंदिराची रचना
ताऱ्यांच्या आकाराची असून ती ४ विभागात विभागलेली आहे. मात्र, या सगळ्यावर
कळस म्हणजे इथला स्वर्गमंडप स्वर्ग मंडप ४८ खाबांवर उभा आहे. यातील
प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अतुच्च अविष्कारच म्हणावा लागेल.
प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे. गोलाकार,
चौकोनी, षट्कोन, अष्टकोन असे सगळे आकार आपण प्रत्येक खांबात पाहू शकतो.
स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबांच्या ३ वेगवेगळ्या रचना असून, हा संपूर्ण मंडप
म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र यांचा
उत्तम संगम असल्याचे पाहायला मिळते.
नंदीचे स्वतंत्र मंदिर!
येथील
महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला.
दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर.
मग त्यांची समजूत काढण्यास काम श्रीहरि विष्णूंनी केले. त्यांचे नाव
धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा
त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर
मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे
स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून १२ किलोमीटर दूर नैर्ऋत्य
दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे केवळ नंदीचे मंदिर आहे. नंदीचे
स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील
कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे. आणि यडूर येथील नंदीच्या
मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.
'कट्यार काळजात घुसली'मधील शिव भोला भंडारी
कट्यार
काळजात घुसली या चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याचे चित्रिकरण या
मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता
पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला
मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास
आहे. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत. केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही
वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे. मंडोवरावर नायिका, विष्णूचे
अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत.
कृष्णा नदीच्या काठावरील खिद्रापूरचे प्राचीन नाव कोप्पम
संतोष शेणई
11–14 minutes
कोल्हापूर
जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील हे गाव. नरसोबावाडीपासून पंचवीस किलोमीटर
अंतरावर. या गावी कोपेश्वर मंदिर आहे. बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारे
शिलाहार शिल्प-स्थापत्य शैलीचे दगडी मंदिर. इ.स. 1109-1178 दरम्यान
गांधारादित्य, विक्रमादित्य व भोज-2 या शिलाहार राजांच्या कारकिर्दीत हे
मंदिर बांधण्यात आले. कोप्पम या गावचा देव तो कोप्पेश्वर, असे म्हणता येईल.
पण येथे 'कोप्पेश्वर' या नावामागे रंजक पौराणिक कथा आहे.
शिवाने
सती बरोबर विवाह केला हे तिच्या पित्याला, दक्ष राजाला आवडले नाही. एका
यज्ञात दक्षाने शंकराचा अपमान केला. हे सहन न झाल्याने सतीने यज्ञात उडी
मारून आत्मदहन केले, तेव्हा क्रोधित होऊन शंकराने, वीरभद्रास दक्षाचे डोके
उडवण्यास सांगितले. सतीच्या विरहाने कोपलेला तो महादेव कोपेश्वर. मग त्याची
समजूत काढण्यासाठी श्री विष्णू येथे आले. त्यांचे नाव धोपेश्वर.
मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोप्पेश्वर व दुसरा त्याहून
थोडा उंच धोपेश्वर. शिव व विष्णू दोघेही येथे शाळुंका रुपातच आहेत, हे
महत्त्वाचे. शैव आणि वैष्णव या दोघांनी मानलेल्या मोजक्या ठिकाणांपैकी एक
असे हे स्थान.
दुसरे एक वैशिष्ट्य असे की, येथे इतर
मंदिरांप्रमाणे नंदी नाही. सतीसंगे तो तिच्या माहेरी गेला होता. तो परतलाच
नाही. हा नंदी खिद्रापूरपासून बारा किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील
यडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे. खिद्रापूर येथील
कोप्पेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि यडूर येथील नंदीच्या
मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.
कोप्पमचे खिद्रापूर कसे झाले, याची एक आख्यायिका आहे.
आपण कोप्पेश्वर मंदिरात प्रवेश करतो, तो मंडप स्वर्गमंडप म्हणून ओळखला
जातो. मुख्य मंडपापासून काहीसा विलग. खुला. या मंडपाला छत नाही. अठ्ठेचाळीस
खांबांवर तोललेल्या या मंडपाला छताच्या जागी मधोमध वर्तुळाकार मोकळी जागा.
या आकाशगवाक्षाच्या नेमकी खाली गुळगुळीत काळ्या दगडाची रंगशिळा आहे. एका
मोठया, अखंड शिळेवर अठ्ठेचाळीस खांबांच्या आधाराने स्वर्गमंडपाचे गोल छत
उभे केले आहे. अशी दुसरी स्थापत्यरचना माझ्या ऐकण्यात नाही. या मंडपातील
दगडाची चकाकी, गुळगुळीतपण लगेच लक्षात येते. येथील प्रत्येक खांबावरील
कोरीव काम पाहात राहावे असे आहे. खांबांवरील कामात सुबकता आहेच, पण एका
साच्यातून काढावेत इतकी एकसंधता या कामात आहे. अष्टदिक्पालांची दंपती
मंडपात कोरून काढलेली आहे. छताखाली नऊ ग्रहांची मांडणी केली आहे.
म्हणतात,
स्वर्गमंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. या मंडपाला यज्ञमंडप असेही
म्हणतात. होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठी छत गोलाकार मोकळे सोडले असावे,
असे सांगितले जाते. पण यज्ञयागाच्या अन्य कोणत्याही खुणा येथे दिसल्या
नाहीत. या मंडपात रंगशिळा आहे, म्हणून एक वेगळा विचार मनात येतो. पूर्वी
गाभाऱ्यातील देवाला सन्मुख असा रंगभोग चाले. रंगभोग म्हणजे प्रवचन, कीर्तन,
नर्तन, गायन अशा प्रकारची सेवा. या रंगभोगासाठीच हा मंडप खुल्या आकाशासह
तयार केला गेला असावा. आपण या मोकळ्या छतातून दिसणाऱ्या आकाशाची गंमत
लुटायला, येथील स्थापत्य पाहायला जायला हवे. आणि हो, स्वर्गमंडपाच्या या
छिद्रामुळेच या गावाचे नाव छिद्रापूर पडले आणि त्याचा अपभ्रंश खिद्रापूर
झाला, असे म्हणतात.
मंदिराचे अवयव कसे असावेत, हे
अग्निपुराणात सांगितले आहे. मनुष्यदेहाशी मंदिराचे साम्य दाखवण्यात आले
आहे. म्हणजे की, ग्रीवा म्हणजे मान, डोके म्हणजे आमलक, कळस म्हणजे केस.
गर्भाशय आणि गर्भगृह यात साम्य मानले आहे. गर्भाशयात काळोख असतो म्हणून
गर्भगृहही फार प्रकाशमान असणार नाही, याची काळजी घेतली जाते. गर्भाशयात
गर्भ तशी गर्भगृहात मूर्ती. गर्भात आत्मा, तसा गाभाऱ्यातील मूर्तीत
सृष्टीचा आत्मा. असे काही. कोपेश्वराच्या मंदिराचा गाभाराही अंधाराच आहे.
मंद तेवत्या समईंच्या प्रकाशात कोपेश्वर व धोपेश्वर दिसतात. दक्षिणाभिमुखी
आडवे विभूती लेपन केलेला कोपेश्वर आणि त्याच्यापुढे समजूत घालायला आलेला
उभा गंध लावलेला धोपेश्वर. डोळे अंधाराला सरावले की भिंतीवर कोरलेल्या
शिवलीलामृतातील कथाही दिसतील.
मंदिराच्या प्रत्येक
भागामागे एक उद्देश असतो. त्यानुसारच मुखमंडप, सभामंडप, अंतराळकक्ष आणि
गर्भगृह अशी मंदिराची रचना असते. खिद्रापूरच्या मंदिराला मुखमंडप नाही.
त्याऐवजी मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला स्वर्गमंडप आहे.
त्यानंतर सभामंडप, अंतराळकक्ष आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास
आहे.
आपण स्वर्गमंडपाच्या आकाशगवाक्षाने भारलेले असतो.
पण आतील सभामंडपही खूप सुंदर आहे. सभामंडपात मधोमध असणार्या चार
खांबांमध्ये जमिनीवर रंगशिला आहे. येथेही रंगभोग म्हणजे देवाची कलेच्या
माध्यमातून सेवाउपासना केली जाते. येथे भक्तगण उपासनेला, कीर्तन-प्रवचन
ऐकायला बसलेले असतात. त्यांना सहज आतबाहेर करता यावे यासाठी या
सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत.
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात
व्याल आहेत. एक व्यालशिल्प आवारात पडलेले दिसले. पण यापेक्षा मंदिरातील
शिल्प अधिक सुबक आहे. सर्वच व्याल मागच्या पायावर उभ्या, पुढचे पाय वर
उचललेल्या अशा अवस्थेत आहेत. मंदिरावर भिंतींना जेथे जोड येतो तेथे व्याल
कोरलेला असतो. हा काल्पनिक प्राणी मंदिर स्थापत्याचा एक हवाहवासा वाटणारा,
आकर्षक आणि आवश्यक भाग झाला होता, असे लक्षात येते. सभामंडपाच्या मधे बारा
स्तंभ आहेत. त्यांच्याभोवती वीस स्तंभ आहेत. या स्तंभांच्यापलीकडे मंडपाची
भिंत आहे. मंडपाला प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. तसेच हवा खेळती राहावी यासाठी
जालवातायनेही आहेत.
या मंडपातून अंतराळकक्षात जाताना
प्रवेशमार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. अंतराळकक्षातही सुरेख
कोरीव स्तंभ आहेत. इथल्या प्रत्येक खांबावर रामायणातील कथा कोरलेल्या आहेत.
नरसिंह अवतार, भक्त प्रल्हाद, गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा आढळतात.
पंचतंत्रामधील माकड आणि मगरीची कथा, दोन पक्ष्यांनी काठीच्या आधारे कासवाला
वाचवण्याची केलेली धडपड या कथा कोरलेल्या दिसतात. गर्भगृहात जाताना
उंबरठ्यापाशी सुंदर रांगोळीसारखी सुघड नक्षी कोरलेली दिसते. कोप्पेश्वर
मंदिर ही अंतर्बाह्य सुंदर, सुघड कलाकृती आहे. हे मंदिर जेवढे आतून सुंदर
आहे, तेवढेच बाहेरूनही. कितीही वेळ निरखावे, डोळे निवत नाहीत.
मंदिराच्या
दक्षिण-उत्तर अंगाला ऋषभ जोडलेले रथ आहेत. रथात दंपती. शिव-पार्वती वाटत
नाहीत, पण तीच अपेक्षित असतील का? विवाहानंतरची नवथरता चेहऱ्यावर दिसते.
दक्षाघरी यज्ञाला जाण्याआधीची शिव-पार्वती असतील का ही? मंदिराच्या मागे
भिंतीवर नंदीवर आरुढ शिव-पार्वती शिल्पित आहेत. या शिल्पाच्या एका बाजूला
ब्रह्मा आणि दुसऱ्या बाजूला विष्णूही आहेत. मंदिराच्या समोर नंदी नसला तरी,
भद्रावरील देवकोष्ठात नंदीचे दर्शन होते, तेही शिव-शक्तीसह. नंदी हा शिलाद
ऋषींचा मुलगा. त्यांना शेत नांगरताना मिळालेला. नंदीने शंकराची आराधना
करून त्यांना प्रसन्न करुन घेतले. शंकरांने त्याला आपले वाहन केले आणि
आपल्या गणांचे नायकही बनवले. शंकराचा निस्सीम भक्त, देवाची सर्व कामे
करणारा निष्ठावंत सेवक. शिवसहस्त्र नामांमध्ये नंदी हे शंकराचेच एक नाव
सांगितले आहे. नंदीश, नंदीश्वर, नंदीकेश्वर अशा नामांनी त्याची ओळख आहे.
एक स्मरण..
कोपेश्वर मंदिराच्या बाहेरील बाजूच्या जंघाभाग, देवकोष्ठे आणि
अधिष्ठानाच्या थरावर असलेल्या वेगवेगळ्या शिल्पांवर जैन शिल्पकलेचा प्रभाव
आहेच. मंदिराच्या शिल्पपट्टीत महावीरांचे एक शिल्पही आढळते. मंदिराच्या
प्राकारात एक दिगंबर तीर्थंकरांचे ध्वस्त शिल्प आहे. साहजिकच या मंदिरात
गौतम बौद्ध व महावीर यांची शिल्पे आढळतात.
गजवैभव व
मंदिरशिल्प ही भारतभऱ जाणवणारी जुळणी आहे. येथील गजथरातील पंच्याण्णव
मोठ्या हत्तींवर वेगवेगळ्या देवदेवता आरुढ आहेत. मंडोवरावरील विष्णू अवतार,
गणपती, चामुंडा, दुर्गा यांची शिल्पेही सुंदर आहेत. संपूर्ण
प्रदक्षिणेच्या मार्गावर अनेक अन्य शिल्पेही लक्ष वेधून घेतात. बाळाला
खेळवणारी माता, विविध केशरचना करणाऱ्या ललना मला पाहता आल्या. सगळ्याच
शिल्पांची रेखणी आखीव आहे. शिल्पांमध्ये आखीव ऱेखणी करणे अवघड असते, पण
येथे ते सुघड झाले आहे. ही शिल्पे पाहायला वेळ कमी पडतो. ज्येष्ठ चित्रकार
मित्रवर्य चंद्रमोहन कुलकर्णी यांचा फोन आलाच, शिल्पपट्टीतील
गुजराती-राजस्थानी भारतीय व्यापारी, अरब व्यापारी, माल वाहून नेणारे हबशी
यांची शिल्पे पाहिलीस का रे? नाही, अजून खूप पाहायचे राहिले आहे.
पुढच्यावेळी एक छोटी दुर्बीणही सोबत नेईन, जरा नजरेच्या वरच्या पट्ट्यातील
शिल्पे निरखायला.
म्हणतात, औरंगजेबाच्या कन्येने
कोप्पेश्वराचे मंदिर पाहिले आणि ती येथील शिल्पांच्या प्रेमात पडली. ती
येथेच राहिली. अनेक प्रकारे तिच्या मिनतवाऱ्या करण्यात आल्या, पण ती
खिद्रापूर सोडेना. अखेर, या मंदिराला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचणार नाही,
असे औरंगजेबाने वचन दिल्यावर ती माघारी परतली. या मंदिराच्या रक्षणासाठी
खैदरखान याची नेमणूक करण्यात आली.
म्हणतात, खैदरखानलाही
हे मंदिर, हा परिसर खूप आवडला. त्याने आपल्या नावावरून कोप्पमचे खिद्रापूर
केले. म्हणतात, खैदरखानने या मंदिराच्या बाह्यभागावरच्या शिल्पांची नासधूस
केली. अनेक कहाण्या या मंदिराच्या प्राकारात विखरून पडल्या आहेत ध्वस्त
शिल्पासारख्याच. या मंदिराच्या उभारणीनंतर एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार
केला गेला आहे. देवगिरीचा यादवसम्राट सिंहाण देव याने खिद्रापूरच्या लढाईत
मोठा विजय मिळवल्यावर या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिराच्या
खर्चासाठी दान दिले होते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाज्याबाहेरच्या शिलालेखात
तसा उल्लेख आहे. जे उरले आहे तेही विलक्षण आहे.
कोप्पेश्वर
मंदिराच्या प्राकारात सोळा प्रकारची कीर्तीमुखे पाहायला मिळतात.
शिवालयांच्या प्रवेशद्वारापाशी राक्षसाच्या मुखासारखे एक शिल्प कोरलेले
दिसते, तेच कीर्तीमुख. येथील या शिल्पांतील कलाकुसरीला तोड नाही. प्रत्येक
कीर्तीमुखाची ठेवण वेगळी आहे. नक्षीकाम वेगळे. शिल्पकाराने शिव-पार्वतीलाही
कीर्तीमुखात बद्ध केलेले दिसते. कीर्तीमुखाची एक कहाणी आहे. कीर्तीमुख
नावाचा असूर शिवभक्त होता. त्याने तहान-भूक विसरून घोर तपश्चर्या केली.
महादेव त्याला प्रसन्न झाले. वर माग म्हणाले. तेंव्हा प्रचंड भुकेची जाणीव
झालेल्या त्या असूराने महादेवांकडे अन्नाची मागणी केली. महादेव म्हणाले,
स्वत:चेच शरीर पायापासून खा. त्या असुराने तसे केले. तरीही त्याची भूक
भागली नाही. त्यावर उपाय म्हणून महादेव म्हणाले, आजपासून तू माझ्या दारात
येऊन बस आणि येणार्या जाणार्या सर्व भाविकांची पापे खा. तुला ती कधीच कमी
पडणार नाही. तेव्हापासून कीर्तीमुखाचे शिल्प शिवालयाच्या दारात कोरण्याची
प्रथा रुढ झाली.
या मंदिरावरील सुरसुंदरींची शिल्पे देखणी
आहेत. सुरसुंदरी म्हणजे देवांगना. सुरसुंदरी म्हणजे अप्सरा अथवा पर्या
असाही समज आहे. समुद्रमंथनातून त्या बाहेर आल्या असेही अनेकजण मानतात. या
सुरसुंदरी मंदिराच्या भिंतीवर आवर्जून कोरण्यात येतात. आपल्याला शब्द,
स्पर्श, रुप, रस व गंध या विषयांनी ग्रासलेले असते. या विषयांत मन न
गुंतवता, मंदिरात जातांना सावध चित्त असावे, असे या सुरसुंदरी सुचवतात.
तसेच, यातील काही जणी देवदर्शनाला जातांना देवाला काय अर्पण करावे,
देवदर्शनाला कसे जायचे असते याचेही मार्गदर्शन करतात. रिक्त हस्ते देवाला
जाऊ नये. पाने, फळे, फुले असे काहीच जवळ नसेल तर मनोभावे केवळ जलही अर्पण
केले तरी चालते. या सुरसुंदरी देखण्या तर असाव्या लागतात, परंतु त्यांच्यात
मानवी भावभावना आणि कार्यमग्नताही असावी लागते. भक्तजनांमध्ये नीतीमूल्ये
निर्माण करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असते. नृत्यांगना,
वादनमग्न सुरसुंदरी देवतांचे मनोरंजन करणार. अप्सरा भक्तांना मंदिराकडे
आकर्षित करणार. आपल्या लक्षणांनी गुणांनी सुरसुंदरी भक्तांना इच्छा, वासना,
मोह, विकार यापासून परावृत्त करणार आणि त्यानेच भक्तांचा उद्धार होईल, या
भावनेने मंदिरासारख्या सांस्कृतिक केंद्रात सुरसुंदरींची योजना मध्ययुगात
करण्यात आली होती. या सुरसुंदरींविषयी डॉ. गो. ब. देगलूरकर (सुरसुंदरी,
भारतीय विद्याभवन, पुणे केंद्र) यांनी विस्ताराने लिहिले आहे.
प्राचीन
काळापासून लोकश्रद्धेत स्थान मिळवून बसलेल्या यक्ष-यक्षींची योजना भारतीय
शिल्पकारांनी वास्तुकामात निरनिराळ्या ठिकाणी आणि निरनिराळ्या कामांसाठी
केलेली पाहायला मिळते. मंदिरशिल्पात यक्ष-यक्षीला महत्त्वाचे स्थान देण्यात
आले आहे. पौराणिक कथांमधून यक्ष-यक्षी ही अतिमानवी परंतु देवांपेक्षा
कनिष्ठ प्रकारची योनी दिलेली दिसते. यक्षीयोनी ही शांत, उपकारक अशा
स्वभावाची रंगवण्यात आलेली आहे. स्वाभविकपणे त्यांची शिल्पे मंदिरावर
कोरण्यात आली. या मंदिरावरही ती दिसेल. एका यक्षाला भक्तांकडून हळद-कुंकू
वाहिलेलेही दिसते.
दक्षिण भारतात नाग अनंताची पूजा
मंदिराच्या प्राकारात केलेली आढळते. या मंदिराच्या प्राकारातही बाहेर एका
वृक्षातळी भंगलेले शिल्प आढळते. नाग हे काळाचे प्रतीक आहे. नाग हा अतिशय
वेगाने सरपटत जातो, वेगाने पुढे सरकणाऱ्या काळासारखा. तो केंव्हा सुरु झाला
आणि कोठवर जाणार हे सांगता येत नाही. काळाला अंत नाही म्हणून तो अनंत.
म्हणूनच नागालाही अनंत म्हणतात. हा नागपुरूष सर्वांवर कृपाक्ष ठेवून असतो.
तोच विष्णूसाठी शय्या होतो आणि शिवाच्या गळ्यात डोलतो.
काळ
वेगाने सरकतो आहे. ऊन-वारा-पावसाच्या माऱ्यातही ही शिल्पे आपल्याला आनंद
देण्यासाठी उभी आहेत. आक्रमकांचे हातोडे झेलूनही ती उभी आहेत. कोण होता हा
आक्रमक? खैदरखानचे नाव घेतले जाते, पण त्याच्याविषयीच्या अन्य कहाण्या
ऐकल्यावर त्याचे हे कृत्य असेल हे तेवढेसे पटत नाही. म्हणतात, स्वराज्यावर
चाल करून आलेल्या अफजलखानाने वाटेतील मंदिरे ध्वस्त केली, त्यात
खिद्रापूरचे हे शिवालयही होते. विजापूरकडून वाईकडे येण्याच्या वाटेत
खिद्रापूर आहे. त्यामुळे मला तरी हेच पटते.
जाल कसे?
सांगली किंवा कोल्हापूर या दोन्हीकडून नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी) येथे
जायचे. तेथून कुरूंदवाड मार्गे खिद्रापूर. नरसोबाच्या वाडीपासून 25
किलोमीटरवर.
कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामध्ये
असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिर (History of Kopeshwar temple)
दानवांनी एका रात्रीत बांधलेलं आहे, अशी अख्यायिका आहे. त्यात पुढे असेही
आहे, की सूर्य उगवताना त्यांना काम थांबवावं लागल्यानं छताला लावण्याची
दगडी शिळा तशीच जमिनीवर राहिली; पण संशोधकांनी आणि अभ्यासकांनी केलेला
अभ्यास, शोधलेला इतिहास यापेक्षा बराच वेगळा आहे. खिद्रापूर (Khidrapur in
Kolhapur district) येथील मंदिराचे अभ्यासक शशांक रामचंद्र चोथे यांनी या
मंदिराविषयी ‘मटा गोल्ड’ला माहिती दिली.
केवळ दंतकथा कोणत्याही प्राचीन मंदिराबाबत अख्यायिका
ऐकायला मिळतात. कोपेश्वर मंदिराबाबतही तसंच आहे. इतिहास पाहिला, तर
कोपेश्वर मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. अकराशे ते बाराशे
वर्षांपूर्वी ते बांधलं गेलं. शीलाहार आणि चालुक्य राजांच्या राजवटीत या
मंदिराची उभारणी झाली आहे. त्यामुळे दानवांनी ते बांधलं, एका रात्रीत
उभारलं वगैरे सगळ्या फक्त दंतकथाच (Myths about Kopeshwar temple) आहेत.
मंदिराचा सभामंडप, अंतराळ, गाभारा कसा आहे? (Kopeshwar Temple architecture) आपण
कोपेश्वर मंदिरात प्रवेश करतो, तेव्हा जी रचना आहे, त्यात आधी मुखमंडप
आहे, तो स्वर्गमंडप म्हणून ओळखला जातो. त्यानंतर सभामंडप, अंतराळ आणि
गाभारा आहे. या सभामंडपाचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे शंकरांचे मंदिर असूनही
सभामंडपात नंदी नाही; कारण एक पौराणिक कथा याच्याशी संबंधित आहे. इथं
कोपलेले महादेव आहेत आणि इथला नंदी कृष्णा नदीच्या पलीकडे यडूर नावाचं गाव
आहे, जे सध्या कर्नाटकात आहे, तिथे, दक्ष राजाचं स्थान मानलं जातं, त्या
मंदिरात हा नंदी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात कोपेश्वर आणि धोपेश्वर अशी रचना
आहे. कोपेश्वर हे शंकरांचं प्रतीक आहे आणि धोपेश्वर हे विष्णूंचं प्रतीक
आहे. अशा प्रकारे हरिहर रूपामध्ये इथे देवाचं वास्तव्य आहे.
स्वर्गमंडप म्हणजे काय? मंदिरांमध्ये अनेकदा
सभामंडपाच्या आधी मुखमंडप असतो. या मंदिराचा मुखमंडप वेगळ्या पद्धतीने सादर
केला आहे. त्यात गोल अशी १३ फूट व्यासाची रचना आहे. त्याला गवाक्ष म्हणता
येईल आणि त्यातून आकाशदर्शन करता येतं. स्वर्गमंडपासाठी असलेला स्तंभ हा
ब्लॅक बेसाल्ट पद्धतीचा दगड आहे. फार बारकाईने केलेले कोरीव काम यामध्ये
आहे. एकूण ४८ स्तंभ मंडपात आहेत. गवाक्षाच्या खाली १३ फूट व्यासाची अखंड
रंगशीला आहे. त्याच्या भोवतीने १२ स्तंभ येतात आणि त्यावर विविध दिशांच्या
देवता आणि अन्य देवांनाही स्थान दिलेलं आहे. हे सगळे देव सपत्नीक आपापल्या
वाहनावर विराजमान झालेले आहेत. अष्टदिग्पाल आहेत आणि आणखी चार देव येथे
विराजमान आहेत.
कोरीव काम मंदिरातील काम कोरीव आहे. रामायण, महाभारत
या महाकाव्यातील; तसेच पौराणिक संदर्भाने येणारे काही प्रसंग येथे कोरलेले
आहेत. लहान मुलांना सांगितल्या जाणाऱ्या पंचतंत्रातील कथा येथील दगडी
स्तंभांवर कोरलेल्या आहेत. हत्तीवर विराजमान देवदेवता आहेत. सभमंडपात
कीर्तीमुखांची वेगळी रचना केलेली आहे.
कार्तिकी पौर्णिमेला का होते गर्दी? कार्तिकी
पौर्णिमेबाबतची (Kartik Purnima at Kopeshwar Temple) पोस्ट गेल्या दोन
वर्षांत सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. स्वर्गमंडपामध्ये असलेल्या
गवाक्षातून कार्तिक पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आपल्याला पाहता येतो. वर्षातील
१२ पौर्णिमांपैकी ही एकच पौर्णिमा अशी आहे, की या स्वर्गमंडपाच्या
गवाक्षातून चंद्रप्रकाश खाली येतो आणि खाली असलेल्या १३ फूट व्यासाच्या
अखंड रंगशीलेवर प्रकाश टाकतो. हा सोहळा अनुभविण्यासाठी भाविक खिद्रापूरला
आवर्जून येतात.
खिद्रापूरला कसे जावे? (Kopeshwar Temple to Kolhapur Distance) कोल्हापूर
जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात अगदी पूर्वेला खिद्रापूर हे स्थान आहे. हे
पूर्वेचं टोक म्हणता येईल; कारण पुढे कर्नाटक सुरू होतं. कोल्हापूरपासून ते
साधारण ७० किलोमीटर अंतरावर आहे. इचलकरंजीमार्गे, हुपरीमार्गे जाता येते.
जयसिंगपूर–नृसिंहवाडीमार्गे येता येईल; तसेच मुंबई, पुण्याकडील लोकांना
सांगलीतून जयसिंगपूर, नृसिंहवाडीमार्गे १७ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.
(आवाज : सीमा देसाई आणि शशांक चोथे)
कुठेच बांधकाम न करता एकावर एक कोरीव दगड रचून हे अद्भुत शिल्प उभारलंय,एकदा गेलेलो बघायला,छतावरील नक्षीकाम तर अप्रतिमच !
या भागात ठिकठिकाणी प्राचीन मूर्तींचे अवशेष सुद्धा विखरून पडलेले
बघितले होते.या मंदिराला हेरीटेज दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
गणेशवाडी
: खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील प्राचीन कोपेश्वर मंदिराच्या
स्वर्गमंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार चंद्र आणि शिलेवरचा चंद्रप्रकाशाचा
नयनरम्य योगायोग रविवारी (दि.२६) रात्री हजारो पर्यटकांनी अनुभवला.
काहीवेळानंतर संपुर्ण मंदिर चंद्रप्रकाशाने उजळून निघाले होते.
शिलेला
व्यापणारा त्रिपुरारी पौर्णिमेचा शीतल चंद्र प्रकाशाचा उजेड रविवारी
रात्री ११ वाजून १३ मिनिटांनी अर्धगोलाकार भागात मध्यवर्ती ठिकाणी शिलेवर
पडला होता. मध्यभागी चंद्र आणि शिलेवरचा चंद्रप्रकाशाचा नयनरम्य योगायोग
अनुभवण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील पर्यटक आणि भक्तांनी
मोठी गर्दी केली होती.
मंदिरात आकर्षक रांगोळी रेखाटून त्याभोवती
दिवे लावण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून
दीपोत्सव साजरा करण्यात आला. स्वर्गमंडपाच्या मधोमध असणाऱ्या वर्तुळाकार
झरोक्याच्या बरोबर खाली जमिनीवर अगदी त्याच आकाराचा वर्तुळाकार दगड आहे
त्याला ‘चंद्रशिला’ असे म्हटले जाते.
स्वर्गमंडपाच्या वर्तुळाकार
झरोक्यामधून रात्री ११ वाजून १३ मिनिटांनी जमिनीवरील चंद्रशिलेवर
वर्तुळाकार कवडसा पडला होता. या चंद्रप्रकाशाचा वर्तुळाकार कवडसा,
जमिनीवरच्या चंद्रशिलेच्या दगडाशी जुळून आला होता. हे दृश्य डोळ्यांत
साठवण्यासाठी उपस्थितांनी गर्दी केली होती.
खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर
जिल्हा- कोल्हापूर (कोल्हापूर शहरापासून साधारण ६० किलोमीटरच्या अंतरावर)
आपण
घर बांधायचं ठरवलं की त्याचं स्वप्न बघण्यापासून ते प्रत्यक्षात
उतरेपर्यंत पूर्ण घराचा नक्षाच बदलून जातो. आपण काहीतरी मनात चित्र बनवतो.
घर असं असेल तसं असेल.
मग घरात इथं दरवाजा, तिथं खिडकी हवी असं एक
स्वप्न प्रत्येकानं बघितलेलं असतं. पण प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात
झाल्यावर गोष्टी खूप बदलतात.
कधी स्थापत्य शास्त्राच्या कक्षेत न
बसल्याने, तर कधी प्रत्यक्षात बांधताना आलेल्या बदलांमुळे आपलं घराचं
स्वप्नं प्रत्यक्षात काही वेगळ्याच पद्धतीने साकार होतं.
हे झालं साधं घराच्या बाबतीत; परन्तु आपल्या संस्कृतीची एक भव्यदिव्य कलाकृती उभी करायची असेल तर किती विचार करावा लागेल?
कलाकृती
उभारताना नुसती उभी न करता पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांना ती मार्गदर्शक
ठरेल आणि सगळ्या आक्रमणांना मग ती नैसर्गिक असो वा कृत्रिम त्यात टिकून
राहील हा सगळा विचार करावा लागतो. त्यामुळेच भारतीय संस्कृतीचं द्योतक
असलेली मंदिरं उभारताना अनेक गोष्टींचा अभ्यास केला गेला आहे.
कोणतंही
मंदिर उभारताना त्यात कला, स्थापत्यशास्त्र, भव्यता, संस्कृती आणि ज्या
देवाशी हे मंदिर निगडीत आहे त्याच्याशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टीला
त्यात प्राधान्य दिलं गेलं आहे.
अगदी नावापासून ते त्या देवतेच्या
शक्तीशी निगडीत सगळ्याच गोष्टींना त्यात गुंफलं गेलं आहे. हि मंदिरं
उभारताना त्यात वैज्ञानिक दृष्टीकोन मग तो तांत्रिक बाबतीत असो वा गणिती
बाबतीत, वापरला गेला आहे.
म्हणूनच आज १००० वर्षानंतर आजही ही मंदिरं अनेक आक्रमणांना पुरून उरत आहेत. असंच एक मंदिर आपल्या महाराष्ट्रात आहे.
त्या
मंदिराचं नाव आहे ‘कोपेश्वर मंदिर’ जे कृष्णा नदीच्या काठी खिद्रापूर इकडे
बनवलं गेलं आहे. हे मंदिर भगवान शंकराला वाहिलेलं आहे.
पण इथं
शंकराच्या मंदिरात नेहमी असणारा नंदी दिसत नाही. ह्याला कारण असून त्याची
एक कथा आहे. विष्णू म्हणजे सृष्टीचा चालक आणि शंकर म्हणजे सृष्टीचा विनाश
करून त्यातून पुन्हा निर्मिती करणारा ह्या दोघांना एकत्र इथे पूजलं जातं.
ह्या
मंदिराच्या निर्माणात पौराणिक कथेचा आधार घेऊन निर्मिती केली गेली आहे.
ह्या मंदिराची निर्मिती ‘शिलाहार’ राजवटीत १२ व्या शतकात झाली.
११०९
ते ११७८ ह्या काळात हे मंदिर बांधलं गेलं आहे. जवळपास ९०० वर्ष जुनं असलेलं
हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे.
‘कोपेश्वर’
मंदिर आजही मजबुतीने उभं आहे. ह्या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर
९५ हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेलं आहे असं भासवण्यात आलं आहे.
ह्यातील
प्रत्येक हत्तीची रचना वेगळी आहे. ह्या मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले
१०८ खांब आहेत. ह्या खाबांनी मंदिराचं पूर्ण छत तोललेलं आहे. मंदिराची रचना
ताऱ्यांच्या आकाराची असून ती ४ विभागात विभागलेली आहे.
१०८ खांब मंदिराच्या निर्मितीमध्ये निवडण्यामागेही गणित आहे. असं म्हटलं जातं की ह्या आकड्याला हिंदू धर्मात मोठं स्थान आहे.
ह्यामागे
एक कारण सांगितल जातं ते म्हणजे पृथ्वीच्या व्यासाच्या १०८ पट सूर्याचा
व्यास आहे तर सूर्य आणि पृथ्वी ह्यामधील अंतर १०८ पट सूर्याच्या व्यासाइतकं
आहे.
चंद्र आणि पृथ्वी ह्यामधील सरासरी अंतर हे चंद्राच्या व्यासाच्या १०८ पट आहे.
(मी
गणित करून बघितलं तर सूर्याचा व्यास आहे १३,९१,००० किमी. ह्याला १०८ ने
भागल्यास उत्तर येते १२,८७९ किमी. पृथ्वीचा व्यास आहे १२,७४२ किमी. सूर्य
आणि पृथ्वी ह्यातील अंतर आहे १४९.६ मिलियन किलोमीटर. जर सूर्याच्या
व्यासाला १०८ ने गुणल तर उत्तर येते १५० मिलियन किलोमीटर. चंद्राचा व्यास
आहे ३४७४ किमी. त्याला १०८ ने गुणल्यास उत्तर येते ३ लाख ७६ हजार किलोमीटर.
प्रत्यक्षात चंद्र आणि पृथ्वी ह्यामधील सरासरी अंतर आहे. ३ लाख ८४ हजार
किलोमीटर.)
ह्याशिवाय हिंदू धर्मात १०८ पुरण आहेत तर १०८ उपनिषदे
आहेत. संस्कृत भाषेत ५४ अक्षरे असून ती शिव आणि शक्ती रुपात लिहिता येतात,
दोन्ही मिळून संख्या होते १०८.
ह्या शिवाय इतर अनेक गोष्टी १०८ ह्या
संख्येचं हिंदू धर्मातील महत्त्व अधोरेखित करतात. आपल्या संस्कृतीत
महत्वाच्या असणाऱ्या संख्येला मानून त्यावरून एखाद्या मंदिराची पूर्ण रचना
करणे हे विज्ञान, तंत्रज्ञान ह्या शिवाय शक्यच नाही.
आपल्या संस्कृतीच्या कलेच्या आविष्कारात गणिताला स्थान देणे हे त्या प्रगत संस्कृतीचा एक दाखला नक्कीच आहे!
इथल्या शिल्पकलेवर एक वेगळा ग्रंथ होईल इतकी ती सुंदर आहे. नजाकत असणाऱ्या अनेक मूर्ती डोळ्याचं पारणं फेडतात.
पण
ह्या सगळ्यावर कडी म्हणजे इथला स्वर्ग मंडप! स्वर्ग मंडपाची रचना करताना
त्याला ४८ खाबांनी तोललेलं आहे. ह्यातील प्रत्येक खांब म्हणजे
तंत्रज्ञानाचा उच्च अविष्कार आहे.
प्रत्येक खांब आपल्या आकारात
वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे. ह्यात गणितात असणाऱ्या सगळ्या आकारांचा वापर
केला आहे. ( Round, Square, Hexagon, Octagon ) गोलाकार, चौकोनी, षट्कोन,
अष्टकोन अशा सगळे आकार आपण प्रत्येक खांबात बघू शकतो.
हे सगळे खांब बनवताना त्याची रचना अशी केली गेली आहे की आपण ते पहाताना मंत्रमुग्ध होतो.
स्वर्गमंडपात
वरच्या बाजूला १३ फूट गोलाकार छत नसून त्यातून आकाशाकडे बघताना स्वर्ग
बघितल्याचा भास होतो. ही रचना १२ नक्षीदार खांबांनी तोललेली आहे.
स्वर्ग
मंडपाच्या मुख्य खांबांच्या ३ वेगवेगळ्या रचना असून हा पूर्ण मंडप म्हणजे
विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र अश्या सगळ्या
गोष्टींचा अविष्कार आहे.
ह्या सगळ्या शाखा एकमेकात इतक्या सुंदरतेने मिसळलेल्या आहेत की आपण एकातून दुसरी बाजूला काढू शकत नाही.
स्वर्ग
मंडपाचा नुसता फोटो बघितला तरी विचार मनात येतो? हे खांब कसे बनवले असतील.
कारण त्यावर असलेल्या कलाकुसरीवरून ते छिन्नी आणि हातोड्याने बनवणं अशक्य
आहे असं वाटतं.
त्यावरील रचना एकमेकांशी मिळतीजुळती आहे. म्हणजेच
ह्याचं निर्माण हे एका मास प्रोडक्शन सिस्टीमचा भाग असलं पाहिजे. त्याशिवाय
अशी निर्मिती अशक्य आहे.
गणितात बघितले जाणारे सगळे आकार एकसंध
दगडाच्या शिळेवर असे निर्माण करणे म्हणजे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा
एक वेगळा अविष्कार आहे कारण प्रत्येक खांबाच्या शिळेचं वजन कित्येक टना
मध्ये आहे.
इतक्या वजनाच्या खांबाना गोलाकार फिरवून त्यातून टर्निंग पद्धतीने आकार देणं ह्यासाठी खूप मोठी यंत्रणा नक्कीच वापरली गेली आहे.
ह्या
सगळ्या खांबांची रचना आणि त्यावर शिल्पकलेची मांडणी करताना हे आकार कुठेच
विसंगत वाटत नाहीत. ९०० वर्ष उलटून गेल्यावर पण सगळ्या नैसर्गिक आपत्तींना
तोंड देऊन आजही तिकडे जाणाऱ्या प्रत्येकाला हे मंदिर मंत्रमुग्ध करत आहे.!
खिद्रापूर
इथे असलेलं कोपेश्वर मंदिर आपल्या हाकेच्या अंतरावर आहे. तिथं जाऊन त्या
शंकराच्या आणि विष्णूच्या मूर्तीला नमस्कार करत असतानाच त्या मंदिराच्या
शिल्पकारांच्या विज्ञान, गणित, स्थापत्यशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या
ज्ञानासमोर नतमस्तक होऊया !!
खिद्रापूरचा कोपेश्वर
‘संथ वाहते कृष्णामाई’ या गीताची अनुभूती कानासोबत नजरेलासुद्धा होते असे एक सुंदर स्थळ आहे.
‘संथ वाहते कृष्णामाई’ या गीताची अनुभूती
कानासोबत नजरेलासुद्धा होते असे एक सुंदर स्थळ आहे. कृष्णेच्या प्रवाहाचा
अर्धवर्तुळाकार वेढा, चहुबाजूला काळीभोर कसदार जमीन आणि त्यावर उसाचे मळे.
उन्हाळ्यात देखील सुखावणारी हिरवळ. हे ठिकाण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले
खिद्रापूर गाव. कोल्हापूरहून इचलकरंजी माग्रे अथवा सांगलीहून नरसोबाची
वाडी- कुरुंदवाड माग्रे खिद्रापूर गाठता येते. इथल्या महादेवाचे नाव
कोपेश्वर. अर्थातच रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने,
तिच्या विरहाने कोपलेला महादेव कोपेश्वर. मग साहजिकच त्याची समजूत काढण्यास
कुणीतरी हवे. ते काम श्री विष्णूनी केले त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या
गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच
धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्टय़ असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही.
महादेवाच्या आधी नंदीचे दर्शन येथे नाही. कदाचित कालौघात किंवा
आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. साधारणत: सातव्या शतकाच्या
आसपास चालुक्य राजवटीत याच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे ११-१२
व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या
यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. येथील
स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे. या
मंदिराचं खरे सौंदर्य दडलंय त्याच्या रचनेत. छोटय़ाशा दरवाजातून आपला
मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो आणि समोर उलगडत जातो कित्येक शतकांचा
इतिहास. समोर दिसतो ४८ खांबांवर तोललेला एक मंडप. आत जाऊन बघितल्यावर
लक्षात येते कीत्याला तर छतच नाही. पण नीट लक्षपूर्वक बघितले की कळते
संपूर्ण वर्तुळाकार रिकामी जागा मुद्दाम ठेवण्यात आली आहे. या मंडपाचा वापर
यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती
जागा आहे. पुढे सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार
जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर
आहेत. दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच-पाच द्वारपाल आहेत. मुख्य
सभामंडपही खूप सुंदर आहे. पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी
रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जरासे अंधारे आहे. परंतु
डोळे सरावल्यानंतर आतमध्येही सुंदर मूर्ती आहेत असे लक्षात येते. या सर्व
मूर्तीमध्ये त्यांचा आकार, प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात. केवळ आतूनच
नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे. संपूर्ण
प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव-रेखीव
मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व
बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक
नंदीवजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसले आहे असे लक्षात येते.
सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एक पुरातन शिलालेख आहे. अन्य
शिलालेखांप्रमाणे हासुद्धा पुरातत्त्व खात्याच्या ‘विशेष मर्जीतला’
असल्याने त्यालाही उन्हा-पावसाचा मनसोक्त आनंद लुटायला मिळतोय.
डॉ. आरती आढे-रोजेकर drmohi44@gmail.com
Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
Adwait Karajagi
15–19 minutes
Ancient Kopeshwar temple at Khidrapur is a fine example of the
impressive architecture and engineering skills of the artisans of the
12th century. The temple is dedicated to Lord Shiva and is renowned for
its stunning rock-cut architecture and intricate carvings. As I
approached the temple, I was struck by its grandeur and the intricate
details of the carvings on the walls and pillars. The temple is also
known for its impressive Svarga Mandapa which is a stunning piece of
engineering in itself. Join me as I take you on a virtual journey
through this awe-inspiring temple and explore the rich history and
culture of Khidrapur.
Swarga Mandap
Nrusinhawadi, commonly known as Narsoba-chi-Wadi, is a significant
pilgrimage spot for Shri Dattatreya devotees, located in the Kolhapur
district of Maharashtra. As per Gurucharitra, Nrusinha Saraswati, a
Purna-Avatara of Lord Dattatreya, lived and meditated here for twelve
years. Daily, thousands of devotees come here from all corners of India
to visit the temple, located at the confluence of two rivers, Krishna
and Panchaganga. During the Purnima and on auspicious occasions,
devotees flocking to this holy pilgrimage rises to hundreds of
thousands.
Devotees arrive here, and after taking a dip in crystal clear waters
of ever-flowing Krishna Mai, they have a Darshana of Lord Nrusinha Swami
and stay for evening prayers. Many of them decide to stay for a couple
of days to spend some peaceful time at this location. Very few choose to
explore the nearby villages. Those lucky and curious enough to explore
stumble upon one gem of ancient architecture, named Kopeshwar temple,
located in the town of Khidrapur, just 19 kilometers south of
Nrusinhawadi.
Khidrapur is a calm and peaceful agrarian village that lies on the
border of Maharashtra and Karnataka. In medieval times, it was known as
Koppam. Khidrapur has an ancient and rich past. The Krishna river,
flowing in the southeast direction, takes a sharp turn and starts
rushing towards the west for a few km. Our temple lies on that marvelous
river bend.
Pauranik Origins of Kopershwar:
Kpoeshwar Khidrapur
King Daksha had 16 daughters, and the youngest one was Sati. She
married Shiva by going against the will of her father. After passing a
few years, Yaksha decides to perform Yadnya, and he invites all the gods
from the heavens, except Shiva and Sati. When Sati knows about this
glorious ceremony, she decides to go there.
Shiva tries to make her understand that it’s not right to go to the
function if you are not invited, but Sati rejects Shiva, saying she
doesn’t need an invitation to go to her own home. Feeling inappropriate,
Shiva decides to stay back but sends his Ganas and Nandi accompanying
Sati (remember this point).
When Daksha sees his daughter with an army of Ganas, he gets annoyed
and starts cursing Shiva at the venue. Gods tried to shut him up, but he
continued to hurl mean insults toward Sati about her husband. Being
deeply devoted to her husband, Sati gets deeply offended and hurt and
jumps into the fire of Yadnya, killing herself.
Kopeshwar and Dhopeshwar
Few of the Ganas ran and narrated the story to Shiva. Shiva loses his
temper and gets angry. Being angry, he beats his dreadlocks on the
ground, creating an earthquake. Knowing the devastating effects of
Shiva’s anger, Vishnu arrives there to calm down Shiva. In Sanskrit,
anger means Kopa. From that day, the place where Shiva expressed his
anger was known as Kopeshwar. Here, you will see two Lingams beside each
other. One is called Dhopeshwar, representing Lord Vishnu, and another
is called Kopeshwar, representing Lord Shiva.
Historical Origins of Khidrapur Temple:
Khidrapur Inscriptions
If you can read old manuscripts, you are in a treat, as you will be
one of the few people who can read 12 inscriptions scattered across the
temple premises. From various inscriptions, we get to know the temple’s
history, which goes as follows.
The construction of Kopshwar begins during the reign of Chalukya King
Pulakeshi Second in the seventh century. Being a Hindu King, he gave
donations to Jains and Buddhist seekers for building their temples. The
Famous Meguti Jain temple, located on the hillock of Aihole, was built
by none other than Pulakeshi the second.
During his reign, he fought many battles, expanding his territories
from the western seas to the eastern seas. During these expansions,
while fighting a territorial war with Pallava King Narsimha Varman, this
generous King died on the battlefield. It was a devastating blow to the
Chalukya Kingdom, and trying to recover from this travesty; the temple
construction got delayed.
After that, a small village of Koppam saw many power transfers, from
Pallavas to Cholas to Shilaharas, when finally, Yadavas of Devagiri took
over the region. Yadava King Singhandeva defeated Shilahara King Bhoja
at the beginning of the 13th century. Miraj, Kolhapur, and Panhala fort,
along with Koppam, were added to the Yadava territory. In 1213, King
Singhandeva restored and completed the Kopeshwar temple construction.
You can see this inscription on the south entrance of the temple
Mandapa.
This inscription is written in Devanaari alphabets and the Sanskrit
language and is considered unique, as King Singhandev has added several
titles behind his name. Almost the upper half of the inscription states
the titles he had taken. It goes like follows:
“Shirmad Devagara Dhishtith, Samasta Bhuvanashraya, Shri
Pruthvivallabh, Maharajadhiraja Vishnu Vanshodbhava, Yadava Kulakamala
Kalika, Vikasabhaskar, Samasta Ariray Jagajampa, Ityamevadi Samasta
Rajavali Samalankrut Shrimat Pratapa Chakravarti, Shrimaharaj Shri
Singhandev.” (phew). And then, it states that the temple was
reconstructed on Monday, of Chaitra month, of the year Shaka 1136.
Further, it states, that King Singhandev has allotted the land,
trees, earnings of the village Kudal, and village Kudaladamavad
(Kurundwad?), located on the confluence of river Krishna, and Bhenasi to
the temple. Additionally, King has donated the land till confluence of
river Krishna and Kuveni along with villages Siriguppa and Jugul for the
Angabhoga and Rangabhoga (Puja, management and for other activities
like music) of the Lord Kopeshwar.
Kopeshwar Temple Architecture:
Nagarkhana:
Nagarkhana
Khidrapur temple was built in Dravida architecture. Located a few
hundred meters from the Krishna riverbed, the temple is surrounded by a
tall wall and an entrance like a fort. It may be called Nagarkhana,
where the drums used to play during the time of Aarti. Keeping Krisha
river at your back, when you cross the temple Nagar Khana, you stand in
front of one of this temple’s most unique and defining characteristics, a
Swargamandapa.
Swarga Mandapa:
Usually, temple have Mandapa, Upamandapa, Antaral, and Garbhagruha.
But here, the architect has added a circular Mandapa, called Swarga
Mandapa, and it’s the unique feature of this temple, just like the moon
roof of the car. There are 48 heavily ornate pillars of Swarga Mandapa,
with four entrances in each direction. This unique structure has no
ceiling. Blue sky peeks through a circular opening of 13 feet in
diameter, illuminating the Mandapa. Exactly below that opening, you will
find a circular platform, which is also called Rangashila, the same
size that of the space above.
Swarga Mandapa
In earlier days, while being on that platform, artists presented
their art by singing and dancing in front of the Kopeshwara while the
audience was sitting in the space surrounding the Swarga Mandapa.
Forty-eight pillars have been divided into three circles surrounding the
sky window. The first layer comprises 12 posts encircling the platform;
the second is 16, the third circle consists of 12, and the outermost
ring is made of eight pillars. Ashta Digpalas and other deities have
their consorts and vehicles on top of every post of the first layer
surrounding the Ranga Shila. If you stand in the middle of the circle,
you will see the blue sky while all the deities bless you.
Many believe, that the roof of the Swarga Madapa has been fallen. But
looking at the structure of the surrounding pillars, and the water
outlet given besides the Ranga Sheela, we can safely assume, that the
Swarga Mandapa has been open since the construction of this temple
begun.
Sabha Mandapa:
South Entrance to Mandapa
Entrance from Swarga Mandapa
Sabha Mandapa has three entrances, one from the Swarga Mandap and
two others from the North and south direction. Each entrance is more
beautiful than the other. Every entrance has been ornated with multiple
door brackets or, Dwarashakhas. Dwarpaals, both male and female, greet
you while you enter the temple Mandapa. The bottom layer of these door
brackets is adorned with Shardulas or Vyala animals.
Thirty-six ornated pillars hold over the Mandapa. I guarantee you
that you have not seen such beautiful carvings anywhere else in
Maharashtra. Here, you will encounter different scenes from Ramayana and
Vishnu Purana. Various styles of Keertimukha can be seen here. Looking upwards, you will see a full-blown lotus carved on the ceiling of the Mandapa.
Mandapa Pillars Mandapa Ceiling
As you cross the Mandapa, you shall reach the Antarala or the passage
between Sanctorum and Mandapa; here, two fierce-looking yet beautiful
Dwarpalas will greet you. Only one dwarpala is intact, and another is
kept outside the temple, near the south entrance. The doorkeeper is
wielding a mace, and the carvings on this sculpture are stunning. The
statue has managed to carve Rudraksha beads, snakes, rubies, and other
ornaments with exquisite delicacy.
As you pass the Antarala, you arrive at the temple’s sanctum
sanctorum and third unique characteristic of the temple. Usually, the
Sanctorum of the temple is plain and straightforward; you won’t see many
carvings in the Garbhagruha. But here, Lord Dhopeshwar (Vishnu) and
Lord Kopeshwar (Shiva) are surrounded by the 18 most beautiful girls
carrying Puja ingredients.
Outside the Kopeshwar temple:
Brocken Dwarpala
As the temple is built in Dravida-style architecture, you can see
the outer layers of the temple. The entire temple is built on a Jagati
or a platform. The bottom first layer of the temple is Gaja Thar or an
Elephant layer. Temple as the whole is held aloft on these three feet
tall, strong animals. This is another unique feature of this temple.
Usually, the bottom layer consists of just the animals, but here, the
animals have riders on them, and their riders are no ordinary riders, as
each one of them is a powerful deity.
Elephants of Khidrapur
Not to mention, each elephant is different from the other one. Each
of them is standing in a different pose, wearing various ornaments, and
even the Hauda or the elephant seat is unique. You will find 92 such
elephants surrounding and protecting the temple.
On top of the Gaja Thar, there comes the Nara Thar, or layer showing
humans living their ordinary life. This layer competes with the layer
below in beauty, creativity, and delicateness. On this layer, you will
meet beautiful women dancing, playing musical instruments, or even going
to the temple, carrying the Puja material along with them. Art reflects
contemporary life. On this layer, sculptures have immortalized the
social norms, clothing, musical instruments, and traditions. You will
find a few deities on that layer after a few mortals. The coating on top
of this is decorated with different sculptures of smaller-sized Gods
sitting in a cross-legged pose.
There are several temples in the nearby vicinity, which draw much
larger crowds. The stunning temples of Badami are just 150 km away from
the Khidrapur. So, what makes this temple so unique?
Its resilience. Elephants
are considered icons of a stable, protective, and nurturing regime.
There are 94 elephants on the outer walls, and invaders ensured that
none of them stayed intact. The trunk of every elephant has been put
under the hammers. The barbarians who arrived from dessert defaced each
divinity, riding on those elephants.
Instead of appreciating the marvelous beauty carved out from the most
robust stone, they decided to decimate it because it’s an honor to be
called Butshikan and Kufrashikan in their holy book. Waves after waves
of invaders came from the north and broke on the temple, yet it stood
firm for hundreds of years. You can just imagine how hard and
life-threatening it must be for the poor farmers living around the
temple to come there and pay their homage to their Lord under the reign
of the Sultans. But through the songs, ballads, stories, and traditions,
these poor peasants kept the memory of this fine temple and the
glorious past alive.
When you stand in the center of that marvelous Swarga Mandapa, do not
forget to pay homage to these unknown worriers who shed their blood to
defend this temple. Do not forget those grandmothers, who must have
painted the pictures through tales in front of her sleeping
grandchildren, how Daksha insulted Lord Bholenath and how Veera Bhadra
was born. Pay homage to those Brahmins, who must have reached the
sanctum Santorum of the temple stealthily and performed Abhisheka on
Kopeshwara and Dhopeshwara after clearing the dust, dried leaves, and
rubble fell on them. We owe it to all of these unsung warriors; thanks
to them, we can see this splendid legacy of our ancestors. Jai Kopeshwar, Jai Dhopeshwar.
Kopeshwar Dwarpalas
Kopeshwar is indeed an architectural marvel. But there is a lot to
this temple that meets the eye. There are lots of narrow corners that
are easy to miss. Every pillar is a testament to the ancient sculptor,
and hence it is imperative to understand every part of this
architectural gem. Do not forget to hire a guide as a local Guide
service is available on the temple premises. We met a gentleman named
Shashank Salunkhe, an MTDC-approved guide and a P.H.D. student is
working on his thesis on the temple Sura Sundari (beautiful ladies of
the temples).
Mr. Shashank Ramchandra Chothe 8888005889
Mr. Ramachandra Govind Chothe 9881258188
.
How to reach Kopeshwar Temple, Khidrapur:
🚗 By Car: Khidrapur is about 60 km from Kolhapur,
40 km from Sangli, and 30 km from Jaisingpur. It’s about 50 km away from
NH48 and just 20 km away from Narsoba Wadi.
🚌 By Bus: Sangli, Kolhapur, Jaisingpur, and Narsoba Wadi are well connected with MSRTC buses.
🚂 By Train: The nearest railway station is
Jaisingpur, about 30 km away from Khidrapur. Another railway station in
Sangli, where you will find more trains.
✈️ By Air: Kolhapur is the nearest airport;
however, there might not be many flights going to Kolhapur. Pune is the
nearest airport to Khidrapur temple.
🍽️ Places to eat at Khidrapur: Being a small
village, Khidrapur has no hotels, except couple of fast food carts
serving Pav Bhaji and Bhel Puri outside the temple. Mostly surrounded by
the lush green sugarcane fields, you can enjoy the freshly squeezed
sugarcane juice, the freshest you will ever have. Narsoba Wadi
is the better choice for food, not to mention world famous Basundi is
something that should not be missed at any cost. Best option will be
going to Kolhapur or Sangli for lunch or dinner.
🛏️ Places to Stay at Khidrapur: Khidrapur has no
place to stay. For basic accommodation, you can stay at Narsoba Wadi as
it has both hotels, and Dharmashalas as well. Sangli, Kolhapur or Miraj
will be the best choice if you decide to stay, as even five starred
hotels are available there to cater you.
Garbhagruha Kopeshwar Khidrapur
Kopeshwar
Vishnu On Garuda
Patra LekhikaFluter
PanchatantraRam Lakshman and MarutiHariharSurya
Mandovar
Agni on ram
Makara Pranal (Water outlet)
KirtimukhaLaksmi Narayan, and GarudaChandra (Moon)Surya (Sun)
त्रिपुरारी पौर्णिमा : खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर हजारो दिव्यांनी उजळले
Nilesh Potdar
~3 minutes
खिद्रापूर दीपोत्सव
कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : खिद्रापूर (ता.
शिरोळ) येथील प्राचिन कोपेश्वर मंदिरात त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त (सोमवार)
रात्री दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या
बरोबर मध्यभागी चंद्र आला होता. या शितल चंद्रप्रकाशाने मंदिराचा परिसर
उजळून निघाला होता. हा वर्षातून एकदा येणारा दुर्मिळ योगायोग पाहण्यासाठी
महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील पर्यटक आणि भक्तांनी मोठी गर्दी केली
होती.
Video Player is loading.
Current Time 0:04
Duration 10:20
Remaining Time 10:16
खिद्रापूर येथील रामगोंडा पाटील, डॉ.विद्यादेवी पाटील, श्री शैल्य
स्वामी, सौ महादेवी स्वामी या दांम्पत्याने सोमवारी पहाटे 3 वाजता
कोपेश्वराच्या पूजेचा मान स्वीकारुन यथायोग्य विधीवत पूजा केली. सायंकाळी
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव आणि त्रिपुरा प्रज्वलन तसेच महाआरती
करण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भजन किर्तनाचा
कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.
कोपेश्वर मंदिराचा परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला
होता. मंदिरात आकर्षक रांगोळ्या काढून त्याभोवती दिवे लावण्यात आले होते.
या कार्यक्रमास येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी
नागरिकांच्या हातून दिवे प्रज्वलीत करून दिपोत्सव साजरा करण्यात आला.
रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी स्वर्गमंडपाच्या मधोमध असणाऱ्या
वर्तुळाकार झरोक्याच्या बरोबर खाली जमिनीवर अगदी त्याच आकाराचा वर्तुळाकार
दगड आहे. त्याला चंद्रशीला असे म्हंटले जाते. स्वर्गमंडपाच्या वर्तुळाकार
झरोक्यामधून जमिनीवर चंद्रशिलेवर वर्तुळाकार कवडसा पडला होता. हा
चंद्रप्रकाशाचा वर्तुळाकार कवडसा, जमिनीवरच्या चंद्रशीलेच्या दगडाशी जुळून
आला होता. हे दृष्य डोळ्यात साठवण्यासाठी उपस्थितांनी गर्दी केली होती.
कोप्पम अर्थात खिद्रापूर ची ऐतिहासिक पार्श्वभूमी
कोप्पम अर्थात खिद्रापूर ची ऐतिहासिक पार्श्वभूमी :- खिद्रापूर
या गावाचे प्राचीन काळातील नाव कोप्पम असे होते.यास पुरावा म्हणून
सुप्रसिद्ध अश्या कोपेश्वर मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजाला लागूनच
असलेल्या भिंतीवरील शिलालेखात हे नाव आढळते. हा शिलालेख इ.स १२१३ मधील असून
यादव राजा सिंघणदेव द्वितीय याचा आहे.तसेच कर्नाटक राज्यातील गुलबर्गा
जिल्हा मध्ये येऊर येथील एका शिलालेखात सुद्धा कोप्पम हे नाव येते. हा
शिलालेख इ.स १०७७ चा असल्याने खिद्रापूर ची ऐतिहासिक पार्श्वभूमी ११ व्या
शतकापर्यंत मागे जाते.
कोपेश्वर मंदिराचे अस्तित्त्व : १०७७
मध्ये कोपेश्वर मंदिर छोटेखानी का होईना अस्तित्वात असावे याचे कारण येऊर
च्या शिलालेखात शंकर आर्य नावाच्या व्यक्तीने पुत्रप्राप्ती साठी कोप्पम
मधील कोप्प देवाची ( कोपेश्वर) ची अनेक व्रत करून पूजा केली.
कोपेश्वर : महाराष्ट्राचे कुरुक्षेत्र..!! महामहोपाध्याय
वा.वी.मिराशी यांनी खिद्रापूर परिसराला कुरुक्षेत्राची उपमा दिली आहे.ती
किती सार्थ आहे हे आपल्याला पुढील बाबीवरून समजते
महाराष्ट्र
मधील दक्षिणेकडील सर्वत शेवटचे गाव खिद्रापूर मधील कोपेश्वर मंदिर ल 1300
वर्षाचा इतिहास आहे. १७०२मधील औरंगझेब स्वतः इकडे येऊन मंदिर ल केलेल्या
विध्वंसक कहाणी आज ही तुटलेल्या मंदिर मध्ये स्पष्ट दिसते. खिद्रापूर हे
गाव 1400 वर्षापासून युद्धासाठी प्रसिध्द आहे.
प्राचीन
चोळ साम्राज्य आणि महाराष्ट्राचा संबंध आहे खिद्रापूर मुळे. खिद्रापूर
कोपेश्वर मंदिर तर सातव्या शतyकापासून बांधले जात होते पण पूर्ण झाले 11
व्यां शतकात. सातव्या शतकापासून याचे कळस निर्मिती 300 वर्ष थांबलेली पूर्ण
केली यादव साम्राज्यात.
इ.स.
११ वे शतक. महाराष्ट्रावर बहुतांशी चालुक्य व शिलाहारांचे राज्य
होते.राज्यविस्तारासाठीच्या संघर्षात चोळ आणि चालुक्यांमध्येअनेक लढाया
झाल्या. या अनेक दशके चाललेल्या संघर्षात कैक लढाया या आजच्या सांगली
बेळगाव कोल्हापूर जिल्ह्यात झाल्या. "कोप्पतीर्थम" ( खिद्रापूर) येथील
युद्धात चोळ साम्राज्याचा शक्तिशाली राजा "राजराजा चोळ" याचा नातू
राजाधिराज चोळ याने कोल्हापूरवर आक्रमण करताना तेथील श्रीमहालक्ष्मी
मंदिरही जाळण्याचा प्रयत्न केला होता. याच विरोध करताना तेथील मुथ्थय्या
नामक फूलविक्रेत्याने आपले प्राण गमावले, असे सांगणारा वीरगळ न्यू पॅलेसमध्ये आहे.सदर वीरगळाची भाषा व लिपी कन्नड आहे.
खिद्रापूर
ल त्याकाळात कोप्पाल म्हणून प्रसिद्ध होते.या लढाईचा खूप इतिहास
चेन्नईच्या एका उपनगरानजीक मणिमंगलम या गावात राजगोपाल-पेरुमाळ या नावाचे
एक मंदिर मधील शिलालेखांत आहे.त्यानुसार, कोल्हापूरचा उल्लेख "कोल्लिपक्कै"
असा येतो आणि तेथील लढाईत चोळांच्या हाती बरेच सोने, हत्ती, घोडे
लागले.ह्या लढाईत चोल जिंकले तरी त्यांचा राजा राजाधिराज चोल लढाईत मरण
पावला. पुढें 100 वर्षांनी इथे च आणि एक मोठे युद्ध झाले ते म्हणजे यादव
साम्राज्याचा सिंघम आणि शिलाहार राजा भोज द्वितीय. खिद्रापूर चे मंदिर
सातव्या शतकापासून बांधत असले तरी ते कैक शतके अपूर्ण च होतें. शिखर शिवाय
आणिवरील नृत्यमंडपाच्या वरील छत कोसळले आहे, त्यामुळं आकाश दिसते,
पौर्णिमेला वगैरे चंद्र पाहणे वगैरे. आता खूप पर्यटक येतात, फोटो काढतात
वगैरे पण कोणालाही किंवा फारसे कोणाला याच्या इतिहासात रस आहे असे दिसले
नाही,महाराष्ट्रातील हे मंदिरे नीट पाहायला, दोन दोन दिवस
लागतील.शिल्पकलेचा अलंकारिक नमुना.
नावारूपाला आलेली ठिकाणे प्रेक्षणीय स्थळे म्हणून पाहण्यास आपण कायमच उत्सुक असतो.गतवर्षाचा
शेवट किव्वा नववर्षाची सुरुवात साजरी करण्याच्या हेतूने अनेक जण अशा विविध ठिकाणांना
भेट देत असतातच.पण यंदा हा धोपट मार्ग सोडून थोडा वेगळा विचार डोक्यात आला.'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याच्या निमित्ताने ते शिवमंदिर पडद्यावर पाहण्याचा योग्य
आला आणि तेव्हाच इथे जाऊन यायचे पक्के झाले.सिनेमाचे छायाचित्रण झाल्याने हे मंदिर
देखील प्रकाशझोतात येईल असे वाटले होते पण वास्तविकता थोडी वेगळी आहे.
कोल्हापूर पासून साधारण साठ किलोमीटरवर खिद्रापूर नावाचे छोटेसे गाव आहे.अर्थात
हे गाव माहित असण्याचे तसे फारसे कारण नाहीये. पण पुढे येथेच असलेल्या प्राचीन शिव
मंदिरामुळे नक्की नावारूपास येईल याची खात्री आता बाळगायला हरकत नाही.तर प्रसिद्ध असलेल्या
नरसोबाच्या वाडीपासून जेमतेम वीस किलोमीटरवर स्थित असलेले हे खिद्रापूर गाव आणि त्यात
वसलेले हे शिव मंदिर.
रात्री कोल्हापूरला मुक्काम करून पहाटे पाच वाजता मंदिराकडे निघालो.डिसेंबर अखेर
असल्याने रस्त्यावरील दिवे वगळता मिट्ट काळोख होता.हायवे सोडल्यानंतर गावाकडे जाणारा
रस्ता तास साधारणच आहे पण व्यवस्थित आहे.दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही खिद्रापूर
गावात येऊन पोहोचलो.सूर्योदयाला अवकाशच होता पण गावाला तशी जाग आली होती.गुरं हाकणाऱ्या
बाईंना 'मावशी कोपेश्वर मंदिर कुठे आलं'
असे विचारल्यावर 'ते काय पलीकडे गावाच्या चावडी शेजारी'
असे सहज उत्तर मिळाले आणि मावशी निमूट चालत्या झाल्या.पुढे दुसऱ्याच
मिनिटाला मंदिराच्या जवळ येऊन पोहोचलो.गाडी लावली.फक्त आमचीच गाडी होती.तांबडं फुटायला
लागलं होतं.आम्ही मंदिराकडे निघालो.
एखाद्या जुन्या वाड्यात प्रवेश करावा तसे ते दोन फळकुटांचे दार होते.दार ढकलून
आत गेलो.सूर्याने डोकावले नव्हते पण फटफटल्याची चिन्ह स्पष्ट दिसत होती.उंबरा ओलांडून
आत प्रवेश केला आणि पहाटेचं धुकं आणि उजाडण्याच्या बेतात असलेला सूर्यप्रकाश यांच्या
मिश्रणाने तयार झालेल्या रंगात समोरच्या शिवमंदिराचे रूप पाहून आम्ही अचंबित झालो.दारामधून
प्रत्यक्ष मंदिर दृष्टीक्षेपात येत नाही पण पुढचे दोन तास आपण काय अनुभवणार आहोत याची
प्रचिती दुसऱ्या मिनिटाला आली होती.संपूर्ण सूर्योदय होण्यापूर्वी मंदिराला एक चक्कर
मारून घेतली आणि सूर्योदयाची वाट बघत कॅमेरा तयार करत बसलो.
काही मिनिटातच सूर्योदय झाला.मंदिराने आपले रूप स्पष्ट केले.इतके दिवस अशी कलाकृती
नावारूपाला येऊ शकली नाही याचे आश्चर्य वाटत होते.कॅमेरा लटकावून मंदिर बघायला सुरुवात
केली.
या आधी अनेक शिव मंदिरे पहिले आहेत पण बहुदा हे एकमेव शिवमंदिर असेल जिथे गाभाऱ्यामध्ये
विष्णूचे पिंडरूपी दर्शन आधी घडते आणि मग उत्तरमुखी कोपलेल्या शिवाचे दर्शन होते.येथे
अजून एक दुर्लभ गोष्ट पहायला मिळते ते म्हणजे शिवमंदिरात नंदीचे दर्शन हे अध्याहृतच
आहे.मात्र या मंदिरात कोठेही नंदी पहायला मिळत नाही.याचा पौराणिक खुलासा पुढे केलेलाच
आहे.
कोपेश्वर मंदिर सातव्या शतकात बांधले गेले आहे.चालुक्य राजांच्या अमलाखाली याची
उभारणी झाली.पुढे अकराव्या आणि बाराव्या शतकात सिलहारी राजे गंदरादित्य,विजयादित्य आणि राजा भोज यांच्या कारकिर्दीत मंदिराचे नूतनीकरण
करण्यात आले.दुर्दैवाने मुघल सरदारांच्या दक्षिण मोहिमेत मंदिराची मोठ्याप्रमाणात हानी
झाली.मंदिराचे स्थापत्य बऱ्यापैकी हळेबीड आणि बेलूर यांच्याशी मिळते जुळते आहे.
मंदिराला पौराणिक पार्श्वभूमी आहे.दक्ष राजाला सोळा मुली होत्या,त्यात सर्वात लहान मुलगी म्हणजे सती.दक्ष प्रजापती हे सतीचे
म्हणजेच शंकराच्या पत्नीचे वडील,शंकराचे सासरे.दक्ष राजा पुत्रकामेष्टी यज्ञ करतो त्यावेळेस
शंकर आणि दाक्षायणी ( सती ) लाआमंत्रित करीत
नाही.मात्र माहेरी जाण्याच्या हट्टापायी सती नंदीला घेऊन तिच्या वडिलांकडे यज्ञासाठी
जाते.शंकर मानी असल्याने आमंत्रणा शिवाय तिथे जात नाही.सती तिथे गेल्यावर दक्ष राजा
सर्वांसमोर तिचा अपमान करतो आणि तिला हाकलून लावतो.मात्र हा अपमान सहन न झाल्यामुळे
ती तिथल्याच अग्निकुंडात उडी घेते.हि माहिती समजल्यावर शंकराचा राग (कोप) अनावर होतो.त्यानंतर शंकर वीरभद्राला पुत्रकामेष्टी यज्ञाचा विध्वंस करण्याचे आवाहन करतो.हा राग शांत करण्यासाठी साक्षात विष्णू शिवाला घेऊन खिद्रापूरला येतात.शंकरानी
क्रोधाने आपल्या जटा भूमीवर आदळून इथे क्रोध प्रकट केला आणि म्हणूनच या मंदिराचे नाव
कोपेश्वर (चिडलेला देव) असे आहे.तसेच येथे विष्णूची पिंड देखील आहे.म्हणूनच कोपेश्वर
आणि धोपेश्वर ( विष्णू ) आणि सती वडिलांकडे जाताना सोबत नंदीला घेऊन जाते त्यामुळे
कोपेश्वर मंदिरात नंदी देखील नाहीये.
आता मंदिराविषयी थोडेसे,
मंदिर एकूण चार भागात विभागले गेले आहे.मात्र चारही भाग आतून जोडले गेलेले आहेत.हेच
मंदिराचे चार भाग म्हणजे स्वर्गमंडप,सभामंडप किव्वा रंगशीला,अंतरा (अंतराळ गृह ) आणि गाभारा.
मंदिराच्या मुख्य दारातून प्रवेश केल्यावर डोळ्यासमोर येतो तो म्हणजे स्वर्गमंडप.मंदिराला
एकूण एकशे सव्वीस खांब आहेत.त्यातील अट्ठेचाळीस खांब हे स्वर्गमंडपात आहेत.स्वर्गमंडप
हा अट्ठेचाळीस गोलाकार आणि कोरीव दगडी खांबांवर उभारलेला आहे.तीन समकेंद्री पण भिन्न
परिघाच्या वर्तुळावर हे खांब उभारले आहेत.त्यातील एका वर्तुळात बारा,दुसऱ्या वर्तुळात सोळा आणि तिसऱ्या वार्तिलावर बारा खांब उभे
केले आहेत.उरलेले आठ खांब हे स्वर्गमंडपाच्या चारही दारात उभारले आहेत.अट्ठेचाळीस खांबांमधील
प्रत्येक खांब हा वैविध्यतेने कोरलेला असून,खांबाचा आकार गोल,चौकोन,षट्कोनी किव्वा पंचकोन अशा विविध आकारात आहे.
स्वर्गमंडपाची अजून एक खासियत म्हणजे मंडपाचे छत हे गोलाकार असून त्यातील तेरा
फूट त्रिज्येचे वर्तुळ हे उघडेच आहे.ज्यातून थेट आकाश दिसते.आणि बरोबर त्या खाली तेरा
फूट त्रिज्येचा गोल दगड बसवण्यात आला आहे.जिथे यज्ञ किव्वा पूजा होत असत.खाली असलेल्या
दगडावर उभे राहून वर पहिले असता बरोबर मध्यभागी असलेल्या गोलाकार खिडकीतून थेट आकाश
दिसते.छताचा एकही भाग कोरीव कामाशिवाय सुटलेला नाही.वर्षातील ठराविक पौर्णिमेला चंद्र
बरोब्बर त्या वर्तुळाच्या मध्यभागी येतो आणि त्याचे प्रतिबिंब त्या दगडी वर्तुळावर
पडते हे दृश्य नक्कीच विलोभनीय असणार यात शंका नाही.
मंदिराचा दुसरा भाग म्हणजे सभामंडप किव्वा रंगशीला.सभामंडप हा आयताकृती आहे.हीच
भूमिती अबाधित ठेवण्यासाठी इथे असलेले सगळे साठ खांब हे त्याच आयतामध्ये व्यवस्थित
ओळीत उभारलेले आहेत.पहिल्या ओळीत बारा,दुसऱ्या ओळीत वीस आणि उरलेले खांब हे भिंतींशी संलग्न उभारलेले
आहेत.या मंडपातील सगळे खांब आयाताकृतीच आहेत.
प्रत्येक खांबावर विलक्षण कोरीव कामाचे नमुने आहेत.कुठल्याही खांबावर एकच चित्र
किव्वा नक्षी परत कोरलेली नाही.दक्षिणेचे अधिपती असलेले विष्णू,हरणावर स्वर झालेला वायू,बोकडावर बसलेला अग्नी,हत्तीवर बसलेले इंद्र,रेड्यावर बसलेला यम आणि मोरावर बसलेले कार्तिकेय यांची त्या
खांबांवर कोरलेली शिल्प लक्ष वेधून घेतात.मंदिराचे पूर्ण बांधकाम हे बेसॉल्ट खडकापासून
झालेले आहे.मंदिर उभारायची पद्धत भिन्न स्वरूपाची होती.खांब एकमेकांना दुव्यांनी जोडले
गेले त्यामध्ये नंतर माती भरली गेली आणि मग उभारणी पूर्ण झाल्यावर त्यातील माती काढून
टाकण्यात आली.अशा पद्धतीने संपूर्ण मंदिर उभारले गेले आहे.सभामंडपाच्या चारही बाजूंना असलेल्या खिडक्यांवर जरबेराची फुले
कोरलेली आहेत.खांबांवर असलेले चालुक्य राजांचे चिन्ह म्हणजे उलटा नाग आणि यादव साम्राज्याचे
चिन्ह म्हणजे व्याल या गोष्टी अतिशय कलात्मक पद्धतीने कोलेल्या आहेत. ‘Cloning
animal' या शास्त्राच्या
आधारावर तोंड बैलाचे आणि देह वेगळ्याच जनावराचा किंवा तोंड रेड्याचे आणि देह वेगळ्याच
प्राण्याचा असे संकरित प्राण्याची कोरीव शिल्प येथील खांबांवर बघायला मिळतात.
मुख्यदरवाजावर गणपतीचे शिल्प असून स्वर्ग मंडपाच्या दारात सरस्वतीचे शिल्प आहे.आतमध्ये
गजलक्षमीचे कोरीव शिल्प दारावर रेखाटलेले आहे.खांबांवर कलात्मक कोरलेले यक्ष आणि किन्नर
यांचे शिल्प लक्ष वेधून घेतात.मानवी कवटीपासून बनविलेले ( मानवी कवटीसारखे दिसणारे
)मुकुट परिधान केलेल्या द्वारपालांचे कोरलेले शिल्प अचंबित करायला लावते.शंकराच्या
द्वारपालांच्या मुकुटावर मानवी कवटीचे चित्र का या प्रश्नाचे उत्तर म्हणजे शंकर स्मशानात
असतो म्हणून द्वारपालाला कवटीचे मुकुट.हातामध्ये पळी घेऊन उभी राहिलेली अन्नपूर्णा,रुद्राक्ष घातलेले नाथ,सर्प नियंत्रण करणारा गारुडी आणि विविध मैथुन शिल्प यांनी रंगशिलेतील
सर्व खांब सजलेले आहेत.एका खांबावर बासरी वाजविणारा बाळकृष्ण,बलराम आणि पेंद्या या तिघांचा रेखीव मिलाप पहायला मिळतो.तसेच
गरुडावर आरूढ झालेला सपत्नीक विष्णू कमालीचा भासतो.मार्गक्रमण करणाऱ्या हंस पक्षांची
शिल्पे मन मोहित करतात.हरेराम हरेकृष्णच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या लोकांची मुद्रा
शिल्पाद्वारे खांबांवर रेखाटलेली आहे.रंगाशीलेच्या नर्तकीची मुद्रा देखील पाहावयास
मिळते.
खांबांवर आणि भिंतींवर रामायण आणि महाभारताच्या कथा कोरलेल्या आहेत.राम-रावणाच्या
युद्धात बाण लागून जखमी झालेल्या लक्ष्मणाला मांडीवर घेऊन हनुमानाला संजीवनी बुटी आणायला
पाठविण्याचा प्रसंग मोठ्या कल्पकतेने कोरलेला पहावयास मिळतो.बुद्धावतारातील मूर्ती,बालाजीची मूर्ती तसेच वाल्मिकी आणि कोदंडधारी रामाची सर्वांगसुंदर
शिल्प येथे कोरलेली आढळतात.स्त्रिया न्हायल्यानंतर आपले ओले केस एकाबाजूला घेऊन चालतात त्या रूपातील स्त्रीचे शिल्प
रेखाटलेले आहे.शंकर,पार्वती,ब्रह्मदेव आणि गंगा यांच्या कथांचे शिल्प देखील पहायला मिळते.
रामायण आणि महाभारताबरोबरच पंचतंत्रांच्या गोष्टी देखील कलात्मतेने कोरलेल्या आढळतात.मगर
आणि माकडाच्या मैत्रीची गोष्ट तसेच बगळ्यांच्या तोंडातून उडणाऱ्या कासवाची गोष्ट सुरेख
पद्धतीने कोरलेली आहे.तसेच सिहाच्या वधाचे शिल्प आकर्षित करून घेते.
याच बरोबर दुर्गा,कालीमाता,महिषासुरमर्दिनी यांसारख्या देवींची शिल्पे कोरलेली आढळतात.रंगशिलेमध्ये
गणपतीला कोनशीला बसवून पूजा केली गेली आणि तिथूनच मंदिराचे बांधकाम सुरु केले गेले
अशी माहिती सांगण्यात येते.रंगशाळेतील एका खांबाच्या पायाला गणपती बसविला आहे.
मंदिराचा तिसरा भाग म्हणजे अंतरा (अंतराळ) या मध्ये तसा बऱ्यापैकी काळोख आहे.छोटासा
चौकोनी आवारासारखी हि जागा असून याच्या संपूर्ण भिंतीवर विविध शिल्प साकारलेली आहेत.अंतराळगृहाच्या
प्रवेशद्वारापाशी आठ फूट उंचीचे द्वारपाल साकारले आहेत.द्वारपाल आभूषणांनी नखशिखान्त
नटलेले आहेत.
मंदिराचा शेवटचा आणि मुख्य भाग म्हणजे गाभारा.इथे विष्णू ची पिंड आणि शेजारी शिवलिंग
पहायला मिळते.मिणमिणता तेलाचा दिवा सोडल्यास प्रकाशाचा स्रोत येथे नाही.घुमणारा आवाज
आणि गाभाऱ्यात येणार ठराविक वास गंभीर वातावरणाची जाण करून देतो.गाभार्याच्या भोवताली
भिंतीलगतच्या खांबांना खेटून अठरा तरुणी पूजा साहित्य घेऊन उभ्या आहेत.पायाखालील फरशीवर
शंख व फुलवेलीची नक्षी आहे.भव्यतेने भरलेल्या या दरवाजातूनच प्रथम धोपेश्वर दिसतो व
नंतर त्यामागील कोपेश्वराचे दर्शन होते.कोपेश्वराच्या शाळुंखेला अंगभूत जानवे आहे.
मंदिराच्या बाहेरूल बाजूस डोळे दिपविणारी कलाकृती आहे.संपूर्ण मंदिर हे शहाण्णव
हत्तीवर उभे आहे.यातील प्रत्येक हत्तीच्या दागिन्यांची नक्षी वेगळी आहे.दुर्दैवाने
या हत्तीचे बरेचसे नुकसान झालेले आढळते.याचबरोबर मंदिराच्या बाह्यांगावर पठाणी व्यक्ती,कुबेराची शिल्पे,अगस्ती मुनी आणि आदिमानव इत्यादी प्रतिमा कोरलेल्या आहेत.हातात
चिपळ्या धरलेले किन्नर,विष्णू,गायत्री,तसेच वीरभद्राचे शिल्प असे नानाविध सुंदर शिल्प येथे कोरलेली
आढळतात.दक्षाच्या यज्ञाचा नायनाट करण्यासाठी गेलेल्या वीरभद्राने छाटलेले दक्षाचे मुंडके
घेऊन उभे राहिलेले शिल्प अत्यंत कोरीव आणि देखणे आहे.सहाव्या शतकात देखील पेशवेकालीन
पगडीतील कोरलेल्या व्यक्ती अचंबित करतात.
मंदिराला असलेल्या झरोक्याची फुले हि सगळी वेगळ्या जातीची असून प्रत्येक फुलाचे
कोरीवकाम विलोभनीय आहे.स्वर्गीय नर्तिकेचे कोरीव शिल्प पाहताना रंगशय्येतील नर्तकी
आठवते मात्र या दोन्ही कलाकृतींमध्ये भिन्नता आहे याची मी खात्री करून घेतली.मंदिराच्या
बाह्यभिंतीवर कोरलेल्या शिलालेखात मंदिर कोणी बांधले याचे काही अवशेष पहायला मिळतात.कुठल्याश्या
कार्यक्रमाची निघालेली वरात मोठ्या कल्पकतेने कोरलेली दिसते.लखूलीची मुद्रा कोरलेली
आहे.बौद्ध मुनी,गण,विषकन्या,टाळ वाजवणारे लोक यांची कोरलेली शिल्प चित्त खिळवून ठेवतात.भविष्य
सांगणारा ब्राह्मण,विष्णूचा वामन अवतार असलेले बटु,तल्लीन होऊन गाणारी स्त्री गायिका यांची शिल्पे आश्चर्यकारक
आहेत.त्या काळातही 'High heels' परिधान केलेल्या स्त्रियांचे शिल्प अनाकलनीय भासते.दुःशासन आणि
द्रौपदीचा भर दरबारातील प्रसंग मोठ्या शिताफीने कोरलेला आहे.राम लक्ष्मण आणि सीता यांचे
वनवासातील दृश्य,आळसावलेली स्त्री,गजारूढ इंद्र,एडक्यावर स्वार झालेला अग्नी हि शिल्पे भारतीय पौराणिक संस्कृतीचे
दर्शन घडवतात.धन्वंतरी,पुत्र वल्लरी आणि पुत्रवल्लव तसेच सुरसुंदरी यांची शिल्पे मंदिराच्या
बाह्य भिंतींवर रेखाटलेली आहेत.राजस्थानी बंजारन,नदीवरून निघालेली वरात,कीर्तिमुख आणि रेड्यावरचा यम यासारखंकोरीव शिल्प मन मोहून टाकतात.
हातात धनुष्य आणि भात्यात असलेले पाच बाण यावरून कामदेव आणि रती ओळखता येतात हे
मला त्या शिल्पाने शिकवले.स्त्रीची साडी ओढणारे माकड आणि त्याच पुढे स्त्रीची साडी
ओढणारा कुत्रा या दोन मर्कट लीलांचे शिल्प मोठ्या खुबीने साकारलेले आहे.शनी देव,तसेच अर्धा भाग शंकर आणि अर्धा देह पार्वती असे कोरीव शिल्प
पाहून नवल वाटते.एका हातात साप,मुंडके आणि कलश धरलेला भैरव,वरावतार,कूर्मावतार यांचे कोरीव काम बघून वेड लागते.
काही शिल्प हि इतक्या आतील बाजूस कोरलेली आहेत कि त्यांची मूळ लकाकी अजून बऱ्यापैकी
अबाधित आहे.ती बघून आपण पूर्वीच्या सौन्दर्याचा अंदाज नक्की लावू शकतो.खऱ्या अर्थाने
काळा बेसॉल्ट आपल्याला पहायला मिळतो.
मंदिराच्या उजव्या बाहेरील बाजूस पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे शिल्प,तसेच पत्राचे लिखाण मध्यंतरावर आलेले शिल्प आणि त्याच पत्राखाली
स्वाक्षरी करणारे शिल्प मोठ्या कलात्मक पद्धतीने कोरलेले आहे.या व्यतिरिक्त इराणी,चायनीज,अरेबिक लोकांची शिल्प लक्ष वेधून घेतात.त्यांच्या लांब दाढ्या
आणि पिळदार मिश्या अतिशय हुशारीने रेखाटल्या आहेत.
महाकालीचे शिल्प,तसेच मंदिराच्या डाव्या बाजूला असलेले मगरमुखातून येणारे पाणी,अश्वारूढ असलेले कल्की,दर्पसुंदरी आणि पृथ्वी वराह यासारखी शिल्पे अविश्वसनीय आहेत.रामाने
रावणाला शेवटचा बाण मारलात्यावेळची रामाची
मुद्रा खुबीने कोरलेली पाहण्यास मिळते.रामाने दिलेली अंगठी घेताना आणि ती सीतेपर्यंत
पोहोचवितानाचा प्रसंग आपल्याला थेट रामायणात घेऊन जातो.गजांतलक्ष्मी बरोबरच,हत्तीच्या पायी देण्याच्या शिक्षेची पद्धत मंदिराच्या उजव्या
बाजूला कोरलेली आढळून येते.भिकबाळी घालतानाच्या मुद्रेतील स्त्रीशिल्प तेव्हाच्या रसिकतेची
छाप सोडून जाते.शिव तांडवाचे शिल्प तसेच अर्धा देह शंकर आणि अर्धा विष्णू यांचे शिल्प
अवाक करून सोडणारे आहे.उजव्या बाजूने पुन्हा स्वर्गमंडपाकडे येतेना भिंतीवर बौद्ध भिक्षुक
कोरलेला आढळतो.
अशा नानाविध अवतारांचे,व्यक्तींचे,प्रसंगांचे,काल्पनिक,ऐतिहासिक पुरावे अतिशय साचेबद्ध पद्धतीने कोरलेले पहायला मिळतात.या
तासभराच्या प्रदक्षिणेच्या खूप गोष्टी नव्याने पहिल्या.खूप गोष्टी शिकलो.आणि आपली संस्कृती,आपला इतिहास,आपले वाङ्मय,आपले पुराण तसेच पंचतंत्र,महाभारत,रामायण या सर्वांना स्पर्शून जाणारी हि प्रभावी प्रदक्षिणा करताना
मंदिराच्या आवारातून हलूच नये असे वाटत होते.
एव्हाना सूर्य माथ्यावर येऊ पहात होता.पुन्हा एकदा एक धावती नजर संपूर्ण मंदिरावर
टाकली आणि मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो.कॅमेरा आवरून बॅग मध्ये भरला आणि उंबरा ओलांडून
रस्त्यावर आलो.
बऱ्याच वेळा प्रसिद्ध आणि नावाजलेल्या गोष्टी पाहण्याच्या नादात आपल्याच जवळ असलेले
आणि इतकी कलात्मक आणि वैविध्यपूर्ण वास्तू बघायची राहून जाते याची पुनःप्रचिती मला
येत होती.
इथून पुढे कधी कोल्हापूरचा पन्हाळा,रंकाळा,नरसोबाची वाडी किव्वा जवळपासच्या ठिकाणांना भेट देणार असाल तर
थोडी वाट वाकडी करून इथे नक्की डोकावून जा कारण दगडी कोरीव कामाचा अप्रतिम नमुना असणारे
हे कोपेश्वर मंदिर नक्कीच आपले गतवैभव अधोरेखित करणारी उत्तम कलाकृती आहे.
Hrishikesh, Kevel apratim, sadhya Milind prajaktakade Sunnyvale la aahot. Blog vachalyavar mandir pratakshya baghat asalyasarakhe vatale Tuze varnan shilpakale sarkhec h sundar! Shilpakam Paddakkal Ahihol sarkhe vatale. Hat's off to you for your minute observations and on top of it the way you presented
अप्रतिम. तू
केलेले सुंदर आणि सविस्तर वर्णन वाचून मंत्रमुग्ध झालो. त्यासाठी खास
धन्यवाद कारण स्वानुभव दुसऱ्याला समजावून सांगणे हे अवघड काम आहे. प्राचीन शिवमंदिर आणि कला/शिल्प/स्थापत्य हे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय असल्याने वाचताना आणखी रंगत आली. ह्या दोहोंचा इथे सुरेख संगम झालेला दिसतोय. जिवंत
माणसे जेव्हा दगडा सारखी वागतात तेव्हा पाषाणातून जिवंत वाटणाऱ्या कलाकृती
निर्माण करणाऱ्या अशा कलावंतांचे कौतुक आणि अप्रूप वाटते ! Photos बघून
एकूण मंदिराची संरचना, वास्तुशास्त्र आणि शिल्पकाम ह्यांची कल्पना आली पण
प्रत्यक्ष अनुभव करेपर्यंत उत्सुकता ताणून राहील.
कोपेश्वर - होयसलेश्वर (हळेबिडू) - ब्रिहडेश्वर (तंजावर) हे To Do list वर आहेतच. बघू कसं जमतेय ते. पुनःश्च धन्यवाद.
कोपेश्वर मंदिर खिद्रापुर – एक अद्भुत वास्तुकला - Inditales
Anuradha Goyal
21–27 minutes
महाराष्ट्र में कोल्हापुर के निकट, खिद्रापुर का कोपेश्वर मंदिर चालुक्य देवालय वास्तुकला की उत्कृष्ट कृति है। कोपेश्वर मंदिर, तंजावुर के चोला मंदिरों अथवा खजुराहो
के चंदेल मंदिरों की भान्ति प्रसिद्ध नहीं हो पाया है। कदाचित इस क्षेत्र
में इस वास्तुकला का एक ही मंदिर होना इसका मुख्य कारण हो सकता है। अथवा
इसके प्रसिद्धी प्राप्त करने का निर्धारित समय कदाचित अब आया हो।
कोपेश्वर महादेव मंदिर का प्रवेश द्वार
कोल्हापुर की यात्रा करने का मेरा प्रमुख उद्देश्य ही खिद्रापुर के
कोपेश्वर महादेव मंदिर का दर्शन था। अतः कोल्हापुर में अधिक समय व्यतीत ना
करते हुए, प्रातः ही हम कोल्हापुर से ७० की.मी. दूर स्थित खिद्रापुर की ओर
निकल पड़े। हमारा लक्ष्य था इस गरिमामयी मंदिर के भव्य दर्शन।
खिद्रापुर का कोपेश्वर मंदिर
दोनों ओर अपेक्षाकृत नवीन घरों के मध्य स्थित, इस मंदिर के पाषाणी द्वार
तथा उसकी चौखट ने हमारा स्वागत किया। द्वार की प्रथम विशेषता जिसने मेरा
ध्यान आकर्षित किया, वह थी उसकी चमक। और कुछ ही क्षणों में मुझे अचंभित
करने वाले थे, इससे भी अधिक चमक लिए, चिकनी सतह के स्तंभ एवं प्रतिमाएं!
इन्हें देख मेरे मष्तिष्क में बिहार की बराबर गुफओं में देखी चमक की स्मृतियाँ उभर आयी।
सूर्य की पहली किरणें स्वर्ग मंडप पर
भीतर प्रवेश करते ही मैंने सूर्यदेव की प्रातःकालीन किरणों में चमचमाते
मंदिर को देखा। मुझे अपनी ही आँखों पर विश्वास नहीं हो रहा था। मेरी आँखों
के समक्ष मंदिर का सर्वाधिक अनुपम वास्तुशिल्प, स्वर्ग मंडप खड़ा था। मैंने
तत्काल इसके भीतर प्रवेश किया। मैं पत्थर के विशाल गोलाकार मंच पर खड़ी थी
जिसके चारों ओर ४८ उत्कीर्णित स्तंभ थे तथा खुला नीला आकाश जिसकी छत थी। आप
कितने ही चित्र तथा विडियो देख लें, प्रत्यक्ष इस मंडप के भीतर खड़े होकर
इसका अनुभव करना अतुलनीय है।
एक वयोवृद्ध माताजी ने कहा कि मैं सर्वप्रथम कोपेश्वर महादेव के दर्शन
कर लूं। कदाचित वे ऐसे पर्यटकों से अभ्यस्त थीं जो मंदिर की शिल्पकारी में
खो जाते हैं तथा कुछ क्षण तक भगवान् के दर्शन करना ही भूल जाते हैं। मैंने
सभामंडप के भीतर प्रवेश किया। सभामंडप के अप्रतिम सौन्दर्य युक्त द्वार एवं
चौखट भी पत्थर के थे। मेरे समक्ष एक और गोलाकार पत्थर का मंच था जिसके
चारों ओर भी उसी प्रकार के कई स्तंभ थे। मैं कल्पना करने लगी, इस वास्तु ने
कितने ही गीत-संगीत एवं नृत्य के प्रत्यक्ष अनुभव किये होंगे।
मेरी दृष्टी अनेक कहानियां कहती इन गोलाकार स्तंभों पर से उठने के लिए
तैयार ही नहीं हो रही थी। कितने ही क्षणों पश्चात मैंने मंदिर की अन्य
विशेषताओं पर अपना लक्ष्य केन्द्रित किया। अंतराल अर्थात् अर्ध मंडप की ओर
जाते अंतराल द्वार के दायीं ओर द्वारपाल की एक इकलौती प्रतिमा थी। दूसरी ओर
का स्थान रिक्त था। वहां की द्वारपाल प्रतिमा निकाल ली गयी थी या द्वारपाल
मूर्ति स्थापित होने की प्रतीक्षा में थी, यह मैं नहीं जान पायी। सम्पूर्ण
अंतराल मदनिकाओं अथवा सुर सुंदरियों की प्रतिमाओं से भरा हुआ था। सुन्दर
आभूषणों से अलंकृत अप्रतिम सौन्दर्यपूर्ण स्त्रियों को मदनिका कहा जाता है
तथा उन्हें शुभ व मंगलकारी माना जाता है।
कोपेश्वर मंदिर की उत्कीर्णित भित्तियां
गर्भगृह के भीतर दो लिंग हैं। इससे जुड़ी एक मनोरंजक दंतकथा भी है जो मैं
आपको कुछ क्षण पश्चात बताउँगी। गर्भगृह की भित्तियों पर भी मदनिकाओं की
शिल्पकारी की गयी है। यह अत्यंत दुर्लभ है। वही वयोवृद्ध माताजी ने बाईं ओर
स्थित ध्यान गुफा की ओर हमारा ध्यान खींचा। वह स्थान पूर्णतः अँधेरे में
था। बैठकर कर ध्यान करने के लिए वह सर्वोत्तम स्थान था।
अब समय हो चुका था कि मैं मंदिर की बाहरी भित्तियों का अवलोकन करूँ।
बाहरी भित्तियों पर उत्कीर्णित ब्रम्हा, विष्णु, शिव तथा देवी की मूर्तियों
के साथ विभिन्न मुद्राओं में अनेक मदनिकाओं को देख मैं स्तब्ध रह गयी।
केवल कृष्ण की एक अप्रतिम एवं पूर्ण मूर्ति ने मष्तिष्क पर प्रबल छाप छोड़ी
थी। वह तो हमारा गाइड शशांक था जिसने एक घंटे से भी अधिक समय हमें दिया तथा
मंदिर की एक एक प्रतिमा के विषय में हमें जानकारी दी। इसके पश्चात तो मानो
एक एक मूर्ति हमसे अपनी कहानी कहने लगी। हमें कल्याणी चालुक्य राजकाल में
ले गयीं।
कोपेश्वर मंदिर का इतिहास
इस मंदिर की निर्माण तिथि के विषय में विभिन्न मत हैं। कुछ स्त्रोतों के
अनुसार इसकी स्थापना ७वी. सदी में कदाचित बदामी चालुक्य राजाओं ने की थी।
कुछ अन्य स्त्रोतों के अनुसार, इसका निर्माण कल्याणी चालुक्य के राज में
९वी.सदी में किया गया था। एक अन्य स्त्रोत इसे १२वी. सदी में शैलहार राजाओं
द्वारा निर्मित दर्शाता है जो एक समय चालुक्य राजाओं के सूबेदार थे।
कोपेश्वर मंदिर – खिद्रापुर
मेरे अनुमान से यह कदाचित ९वी. सदी का मंदिर है जिसमें शैलहार राजाओं ने
कालान्तर में वृद्धि की। इस मंदिर के कई स्थानों पर आपको अपूर्ण तत्व भी
दृष्टिगोचर होंगे। जैसे उत्तर व दक्षिण-मुख मंडप तथा स्तंभों पर अपूर्ण
शिल्पकारी दिखाई पड़ती है। कई स्थानों पर नक्काशी करने के लिए किये गए चिन्ह
दिखाई देते हैं। कहा जाता है ना, अपूर्ण संरचना आपको इसकी निर्मिती के
विषय में अमूल्य जानकारी प्रदान करती है। मंदिर का शिखर भी शेष संरचना से
मेल नहीं खाता। कदाचित कालान्तर में जोड़ा गया है| वैसे भी मंदिर निर्माण
साधारणतः एक ही समय पूर्ण नहीं होता| निर्माण प्रक्रिया लम्बे समय तक चलती
रहती है|
मंदिर में १२ शिलालेख हैं जिनमें ११ प्राचीन कन्नड़ भाषा में लिखित हैं तथा एक देवनागरी भाषा
में है। किन्तु इनमें से एक भी शिलालेख यह जानकारी प्रदान नहीं करता कि इस
मंदिर का निर्माण किसने एवं कब करवाया था। १२०४ ई. का एक शिलालेख यह अवश्य
कहता है कि देवगिरी के यादव राजाओं ने मंदिर का पुनरुद्धार किया था। इसका
तात्पर्य यह है कि यह मंदिर १२वी. सदी से पूर्व भी अस्तित्व में था।
१७०२ ई. में औरन्गजेब ने इस मंदिर पर आक्रमण किया था। इसके चिन्ह मंदिर
के खंडित भागों पर चारों ओर दृष्टिगोचर हैं। अधिकतर प्रतिमाओं के मुख एवं
हाथ भंगित हैं तथा अस्त्र-शस्त्र भी खंडित हैं। उसी प्रकार मंदिर जिस मंच
पर खड़ा है उस मंच को आधार देते कई हाथियों के सूंड भी छिन्न-भिन्न हैं।
कोपेश्वर महादेव की कथा
ऐसा कहा जाता है कि प्रत्येक किवदंती किसी ना किसी प्रकार से देवी सती
द्वारा दक्ष के यज्ञकुण्ड में प्राण देने की कथा से आरम्भ होती है।
कोपेश्वर महादेव इसी मूल कथा के एक क्षण को स्मरण करता है। सती द्वारा दक्ष
के यज्ञ कुण्ड में प्राण देने के पश्चात भगवान् शिव के क्रोध की सीमा नहीं
थी। वे सती के पार्थिव देह को उठाये क्रोध में तांडव नृत्य करने लगे थे।
चारों ओर हाहाकार मच गया था।
नंदी पे सवार शिव-पार्वती
तब भगवान् विष्णु को उनका क्रोध शांत करने आना पड़ा था। यह मंदिर इसी
क्षण का प्रतीक है। मानो इस मंदिर में वह क्षण सदैव के लिए थम गया हो।
क्रोधित अर्थात् कुपित शिव को कोपेश्वर कहा गया है। इसी कारण मंदिर में दो
लिंग हैं। एक लिंग भगवान् शिव का तथा दूसरा लिंग उनका क्रोध शांत करते
विष्णु का रूप है।
नंदी जो प्रत्येक शिव मंदिर का अभिन्न अंग होता है, इस मंदिर में
अनुपस्थित है। यह बिना कारण नहीं है। जिस समय की यह घटना है, नंदी सती के
साथ उनके पिता दक्ष के निवास स्थान गए थे। इसीलिए वे यहाँ उपस्थित नहीं थे।
ऐसी मान्यता है कि दक्ष का निवास स्थान हरिद्वार के कनखल में था, किन्तु
महाराष्ट्र के निवासियों का मानना है कि वह कृष्णा नदी से कुछ की.मी. दूर
यदुर गाँव में था। इस गाँव के वीरभद्र मंदिर के भीतर स्थित नंदी इस
कोपेश्वर मंदिर की ओर देखते हुए प्रतीत होते हैं। यद्यपि वीरभद्र मंदिर के
दर्शन मैंने अब तक नहीं किये हैं, कदाचित इसका अवसर मुझे शीघ्र प्राप्त
होगा।
मेरे मष्तिष्क में एक विचार कौंध रहा है, क्या यहाँ अनेक मदनिकाओं की
उपस्थिति, विशेषतः गर्भगृह के भीतर, कोपेश्वर महादेव का क्रोध शांत करने
हेतु है?
कोपेश्वर मंदिर का वास्तुशिल्प
शिल्प शास्त्र के आधार पर यह मंदिर कदाचित महाराष्ट्र का सर्वाधिक संपन्न मंदिर हो सकता है।
इस मंदिर के निर्माण में प्रयुक्त घनिष्ठ बसाल्ट शिलायें सह्याद्री
पर्वत श्रंखला से लाई गयी हैं जिसका यहाँ से निकटतम बिंदु लगभग ६० की.मी.
दूर है। अतः यह सर्वविदित है कि इन शिलाओं को पंचगंगा तथा कृष्णा नदियों को
पार कर के ही लाया गया होगा। इसके आधार पर हम कह सकते हैं कि एक समय हमारी
अधिकतर नदियों पर जल परिवहन के उत्तम साधन उपलब्ध थे।
आईये इस मनमोहक मंदिर की अप्रतिम वास्तुकला का विस्तृत अवलोकन करते हैं।
स्वर्ग मंडप
कोपेश्वर मंदिर खिद्रापुर स्वर्ग मंडप
गोलाकार खुली छत लिए इस स्वर्ग मंडप की उत्कृष्ट उत्कीर्णित संरचना इस
मंदिर की सर्वाधिक अनूठी विशेषता है। सम्पूर्ण भारत में मैंने ऐसा अद्भुत
शिल्प नहीं देखा। ना ही विश्व के किसी कोने में ऐसी संरचना उपस्थित होने के
विषय में सुना है।
स्वर्ग मंडप मंदिर का प्रथम भाग है जिस पर आपकी दृष्टी मंदिर के भीतर
प्रवेश करते से ही पड़ेगी। अत्यंत सूक्ष्म अंतर से यह मुख्य मंदिर से पृथक
है। मंडप की गोलाकार संरचना ४८ स्तंभों पर स्थिर है। प्रत्येक स्तंभ
सुन्दरता से उत्कीर्णित है। बाहर से देखने पर यह छत से लटके उल्टे कमल सा
प्रतीत होता है।
१२ स्तंभों पर विराजमान १२ देवतागण
छत से १२ आड़े दंड निकले हुए हैं जो संरचना के भीतर एवं बाहर दोनों ओर दृष्टिगोचर हैं।
दंडों के भीतरी सतह पर १२ देवों की प्रतिमाएं उत्कीर्णित हैं। इनमें ८
दिशाओं के ८ आराध्य, जिन्हें दिगपाल भी कहा जाता है, सम्बंधित दिशाओं में
स्थित हैं। शेष ४ प्रतिमाएं विष्णु, कार्तिक, सूर्य तथा शिव की हैं। सभी
देव अपनी शक्तियों के साथ, अपने अपने वाहनों पर आरूढ़ हैं। केवल कार्तिक की
एकल प्रतिमा है, क्योंकि ऐसा माना जाता है कि वे ब्रम्हचारी थे।
स्वर्ग मंडप कोपेश्वर मंदिर के स्तम्भ
इन प्रतिमाओं को गढने से पूर्व जिस प्रकार की कल्पना शिल्पकारों ने की
होगी, उसके विषय में विचार कर अचंभित होना स्वाभाविक है। इन प्रतिमाओं को
यदि सामने से निहारा जाय तो देव अकेले ही अपने वाहनों पर सवार प्रतीत होते
हैं। किन्तु यदि इन्हें एक ओर से निहारा जाय तो ये अपनी देवी समेत वाहन पर
सवार दृष्टिगोचर होते हैं। आप भी इन्हें देख शिल्पकारों की कल्पनाशक्ति एवं
कला पर मोहित हुए बिना नहीं रह सकते। आप अवश्य इस सोच में पड़ जायेंगे कि
ऐसी अद्भुत शिल्पकारी एवं कलाकौशल्य हमने कब, कहाँ व कैसे खो दी!
एक स्तम्भ के शिखर पर विष्णु और लक्ष्मी
छत पर बने गोलाकार छिद्र के ही माप का नीचे धरती पर गोलाकार पाषाणी पाट
है जिसे रंगशिला भी कहा जाता है। इसका व्यास लगभग १४ फीट का है। इसे अखंड
शिला से बनाया गया है। एक ही व्यास का पाट तथा उसके ठीक ऊपर उसी व्यास का
छिद्र, शिल्पकारों के गणितीय ज्ञान का अद्भुत उदाहरण है।
कोपेश्वर मंदिर पर एक विडियो
स्वर्ग मंडप के खुले भाग के चारों ओर स्थित ४८ स्तंभों पर ज्यामितीय
आकृतियाँ उत्कीर्णित हैं। उसकी घातुई चमक का अनुमान देखे बिना नहीं लगाया
जा सकता। इनमें से १२ स्तंभ रंगशिला को घेरे हुए हैं। इन स्तंभों के आधार
पर भिन्न भिन्न देवालय वास्तुकला से नक्काशी की गयी है। स्तंभ की गोलाई में
एक संकरी पट्टी है जिस पर विभिन्न पुष्प उत्कीर्णित हैं।
आपके मष्तिष्क में भी वही प्रश्न उभरा होगा जिसका उत्तर मैं भी जानना
चाहती थी! अंततः छत खुली क्यों है? एक तर्कसंगत उत्तर मुझे प्राप्त हुआ कि
इस स्थान पर यज्ञ व हवन किये जाते थे। अतः खुली छत की आवश्यकता थी। एक अन्य
उत्तर के अनुसार मंदिर के भीतर से आकाश निहारने के लिए छत खुली रखी गयी
थी। जैसा कि हम सब जानते हैं, सृष्टि की रचना में जिन पांच तत्वों का
प्रयोग हुआ है, इनमें आकाश एक है। स्वर्ग मंडप ने अपने नाम इसी खुली छत के
कारण प्राप्त किया है। जी हाँ, ऐसा माना जाता था कि इस खुली छत द्वारा आप
स्वर्ग देख सकते हैं।
मुक्त आकाश की वास्तुकला
मेरे तार्किक मष्तिष्क ने एक क्षण यह विचार अवश्य किया था कि छत ना होने
का कारण कदाचित अपूर्ण संरचना होगी अथवा किसी काल में छत गिर गयी होगी।
मेरी जिज्ञासा जल्दी ही शांत हो गयी जब मेरी दृष्टी एक सुगठित नलिका पर पड़ी
जिसके द्वारा मंदिर के भीतर से जल निकासी की जाती थी। अतः योजनाकारों ने
मंदिर की खुली छत की ही कल्पना की होगी।
इस स्थान का प्रयोग कदाचित सांस्कृतिक प्रदर्शनों के लिए किया जाता रहा
होगा क्योंकि आप यहाँ विभिन्न तलों पर प्राथमिक स्तर की बैठने की व्यवस्था
देख सकते हैं। यह एक छोटे रंगभूमि का आभास देते हैं। खुली छत का उपयोग
ध्वनी सुधारक के रूप में होता था या नहीं, यह ज्ञात करना शेष है।
स्वर्ग मंडप के रंगशिला के मध्य खड़े होकर, स्वर्ग मंडप की सुन्दरता तथा
विलक्षण वास्तुकला में स्वयं को सराबोर करने के पश्चात, मैंने मंदिर की ओर
दृष्टी घुमाई। मेरे अचरज की सीमा ना रही जब मैंने सनातन धर्म के
त्रिमूर्ति, ब्रम्हा, विष्णु व महेश, तीनों को एक ही चौखट में समाते देखा।
मंदिर के भीतर, अधिष्टाता देव के रूप में शिव हैं, मंदिर की बाईं भित्ति पर
ब्रम्हा विराजमान हैं तथा दायीं भित्ति पर विष्णु। अचरज की बात यह है कि
इस बिंदु से केवल ये तीन देव ही दृष्टिगोचर हैं, दूसरे नहीं!
सभा मंडप
कोपेश्वर मंदिर के सभा मंडप का प्रवेश द्वार
स्वर्ग मंडप से पृथक, यह सभा मंडप मुख्य मंदिर का एक भाग है। इसके
आकर्षक चौखट के ऊपर सरस्वती जी की मूर्ति तथा दोनों ओर पूर्ण कलश हैं।
द्वार के दोनों पलड़ों के निचले भाग पर १० द्वारपाल हैं। ५ द्वारपाल
प्रत्येक द्वार पर। प्रतिमायें पूर्णतः अलंकृत एवं सज्ज हैं। उनकी गदाएँ
भंगित होते हुए भी ये प्रतिमाएं अत्यंत मनभावन हैं। द्वार के नीचे पौराणिक
पशु व्याल की प्रतिमा है।
चालुक्य वास्तुकला के जालीदार गवाक्ष
जाली युक्त झरोखों के चौराहों पर पुष्पाकृति का शिल्प है जो चालुक्य
वास्तु का जीवंत उदाहरण है। द्वार के समक्ष एक अपूर्ण चंद्रशिला उत्कीर्णित
है।
सभा मंडप के भीतर स्वर्ग मंडप की ज्यामितीय आकृतियाँ दुहराई गयी हैं।
अंतर केवल छत का है। सभा मंडप छत से ढंका हुआ है। यहाँ तीन परिधियों में ६०
स्तंभ हैं। अंतिम परिधि भित्त में सन्निहित है। चार कोनों में स्थित स्तंभ
शेष स्तंभों से अपेक्षाकृत बड़े हैं।
सभा मंडप के स्तम्भ पर उत्कृष्ट कीर्तिमुख
प्रत्येक स्तंभ पर आप एक कीर्तिमुख देखेंगे। ध्यान से देखने पर आपको
ज्ञात होगा कि प्रत्येक कीर्तिमुख भिन्न शैली का है तथा उन पर आकृतियाँ भी
भिन्न हैं। आकृतियों में मोर, मगरमच्छ, नर्तक, गरुड़ जैसे वाहन, आराध्य जैसे
विष्णुजी व शिवजी , साधू, फल, पुष्प इत्यादि सम्मिलित हैं। काले बसाल्ट
पत्थर की चमक किसी आईने से कम नहीं थी।
स्तंभ
मकर, मयूर एवं पूर्ण कुम्भ – कोपेश्वर मंदिर में मंगल चिन्ह
कुछ स्तंभों पर मैंने सूक्ष्म प्रतिमाएं देखी। इतनी छोटी प्रतिमाओं को
भी पूर्ण दक्षता से उत्कीर्णित किया गया है। प्रत्येक प्रतिमा सम्पूर्ण है।
विष्णु एवं लक्ष्मी की भी सूक्ष्म प्रतिमा उत्कीर्णित की गयी थी। उन पर
सम्पूर्ण आभूषण एवं अन्य अलंकार विस्तृत रूप से उपस्थित हैं। प्रतिमाओं की
बारीकियाँ इतनी स्पष्ट रूप से दिखाई पड़ती हैं कि इन्हें हम सरलता से पहचान
सकते हैं।
पाषाण में गढ़ी जातक कथाएं
मैंने स्तंभों पर दो जातक कथाएं भी उत्कीर्णित देखीं। हम भी इन्हें
सरलता से पहचान जायेंगे। एक कथा है, मगर एवं बन्दर की तथा दूसरी है, बड़बोले
कछुए की। एक स्तंभ पर वसंत ऋतु का चित्रण था। नर्तकों एवं पशुओं के दर्पण
प्रतिबिम्ब भी थे। महाकाव्य रामायण के भी कुछ चित्रण थे जिनमें हनुमान को
राम एवं लक्ष्मण के साथ दर्शाया गया है। कुछ स्तंभों पर उत्कीर्णित
आकृतियाँ अपूर्ण हैं।
सभा मंडप के मध्य में भी एक गोलाकार रंगशिला है। गर्भगृह के भीतर स्थित
देव के सम्मान में कदाचित यहाँ कलाकार अपनी कला का प्रदर्शन करते थे अथवा
पूजा अर्पित करते थे।
एक कोने में एक एकल शिला पर सप्तमात्रिका की प्रतिमा है। एक आले पर स्थित भैरव की प्रतिमा अपेक्षाकृत नवीन प्रतीत होती है।
द्वारपाल
द्वारपाल की प्रतिमा पर उत्कृष्ट कलाकारी
सभा मंडप की सर्वाधिक उत्कृष्ट कृति है अंतराल के बाहर बनी द्वारपालों
की प्रतिमाएं। ये प्रतिमाएं विस्तृत रूप से अलंकृत हैं। आभूषणों की सूक्ष्म
शिल्पकारी उन्हें अत्यंत आकर्षक रूप प्रदान कर रही है। आभूषणों की यह शैली
हम आज भी कोल्हापुर के बाजारों में देख सकते हैं। शीर्ष पर मुंड-माँला की
पंक्ति है।
अंतराल
चौकोर अंतराल में भी सुन्दर आकृतियाँ उत्कीर्णित हैं। मंदिर के द्वार की
चौखट यहाँ से आप देख सकते हैं। अंतराल के दाहिने भित्त पर प्राचीन कन्नड़
भाषा में शिलालेख हैं।
गर्भगृह
गर्भगृह के भीतर प्रवेश करने के लिए हमने एक उत्कीर्णित चंद्रशिला को
पार किया। चंद्रशिला पर शंखों एवं मगरमच्छों की उत्कृष्ट शिल्पकारी की गयी
थी। चौखट के ऊपर लक्ष्मी की प्रतिमा थी। द्वार के चारों ओर की नक्काशी पर
जीवनचक्र का चित्रण था। इनके साथ पूर्ण कुंभ, मकर, घड़े, मगर एवं मोर जैसे
पवित्र चिन्ह भी उत्कीर्णित थे।
चंद्रशिला – कोपेह्स्वर महादेव मंदिर गर्भगृह
गर्भगृह की अनोखी विशेषता है उसके भित्तियों पर उत्कीर्णित मदनिकाओं की
प्रतिमाएं। आप इस गर्भगृह के भीतर इसकी भित्तियों पर अनेक मदनिकाएं
देखेंगे। दुर्भाग्यवश अधिकतर प्रतिमाएं खंडित हैं।
जिन दो लिंगों के विषय में मैंने पूर्व में लिखा है, वे शिव एवं विष्णु
के लिंग मंदिर के आधार तल पर स्थापित हैं। एक पुजारी नियमित इनकी पूजा
अर्चना करता है। इन्हें कोपेश्वर एवं धोपेश्वर लिंग कहा जाता है।
कोपेश्वर एवं धोपेश्वर लिंग
जैसा कि मैंने पूर्व में कहा है, गर्भगृह के भीतर दो लिंग हैं, प्रथम
लिंग शिवजी का स्वरूप कोपेश्वर है तथा दूसरा लिंग विष्णुजी का रूप धोपेश्वर
है। विष्णु लिंग धोपेश्वर यहाँ शिव के कोप नाशक एवं शान्ति प्रदायक के रूप
में है। यह मंदिर उस क्षण का आनंदोत्सव मनाता है जिस क्षण विष्णुजी ने
शिवजी के क्रोध को शांत किया था। इसीलिए शिव एवं विष्णु दोनों यहाँ लिंग
स्वरूप विराजमान हैं।
अनूठा तारक कुंड
हमने यहाँ कोपेश्वर शिवलिंग का एक अनोखा श्रृंगार देखा। दही-भात! जी हाँ
दही-भात से उनका अभिषेक किया गया था। इसका कारण भी आप समझ गए होंगे।
दही-भात शीतलता प्रदान करता है। ग्रीष्म ऋतू में महाशिवरात्री से आषाढ़
शुक्ल पंचमी तक प्रतिदिन कोपेश्वर लिंग का दही-भात द्वारा अभिषेक किया जाता
है। इसे कन्नड़ भाषा में भुक्ति अभिषेक तथा मराठी भाषा में दही-भात अभिषेक
कहते हैं।
मैंने इससे पूर्व किसी भी मंदिर में इतना मधुर अभिषेक नहीं देखा था।
प्रातःकाल, पुजारीजी ४ घंटे व्यतीत कर दही-भात से लिंग के ऊपर शिव की
प्रतिमा गड़ते हैं तथा उनके आसपास गणेश एवं नंदी की प्रतिमाएं बनाते हैं। इन
दो मासों में प्रतिदिन यह परंपरा निभाई जाती है। यदि आप कोपेश्वर लिंग के
सम्पूर्ण श्रृंगार का अवलोकन करना चाहते हैं तो आप इन दो मासकाल के भीतर
आईये तथा दोपहर से पूर्व लिंग के दर्शन करिये।
आसपास के विद्यालयों में पढ़ने वाले बालक-बालिकाएं, अपने श्वेत व गुलाबी
चारखानों की वर्दी धारण कर, प्रातः विद्यालय की ओर प्रस्थान करने से पूर्व
मंदिर में देव के दर्शन करने आ रहे थे। उनकी यह दिनचर्या देख मन अत्यंत
प्रसन्न हो उठा।
यद्यपि कोपेश्वर महादेव मंदिर का सर्वाधित महत्वपूर्ण एवं बड़ा उत्सव है
महाशिवरात्रि। तथापि प्रत्येक सोमवार के दिन भी मंदिर में शिव की उत्सव
मूर्ति की शोभायात्रा निकाली जाती है।
मंदिर की बाहरी भित्तियाँ
मंदिर की बाहरी भित्तियाँ मंदिर के सामान ही उत्कृष्ट एवं मनोहारी हैं।
गज पट्ट पर स्वर देवी देवता
हमारी दृष्टीस्तर पर, मंदिर की भित्तियों पर एक पट्टिका है जिस पर ९२ गज
प्रतिमाएं हैं जो मंदिर को चारों ओर से घेरे हुए हैं। इन्हें देख ऐसा
प्रतीत होता है मानो ये ९२ गज सम्पूर्ण मंदिर को अपनी पीठ पर उठाये हुए
हैं। ये इस मंदिर को विशेष आयाम प्रदान करते हैं। प्रत्येक गज की प्रतिमा
भिन्न है। उनके आभूषण भिन्न हैं। उन पर सवार देव-देवता भी भिन्न हैं।
यह अत्यंत दुर्भाग्यपूर्ण है कि आक्रमणकारियों ने अधिकतर गजों की सूंडे
भंगित कर दी है। कुछ प्रतिमाएं, जिनकी सूंड अब तक अखंडित है, उन्हें देख आप
अनुमान लगा सकते हैं कि किसी काल में, आम एवं गन्ने उठाये ये गज कितने
मनमोहक दिखाई दिए होंगे। ऐसी ही गज पट्टिका आप दिल्ली के अक्षरधाम मंदिर
में भी देख सकते हैं।
मरीचिका, बंसीधर कृष्ण एवं भुजंग त्रसित मंदिका
मंदिर की तीन भित्तियों पर शिव पार्वती की प्रतिमाएं है जिनके दोनों ओर
ब्रम्हा एवं विष्णु की प्रतिमाएं हैं। आपको देखकर अचरज होगा कि प्रत्येक
प्रतिमा की शैली भिन्न है। कहीं कोई समानता आपको नहीं दिखाई देगी। मगरमच्छ
के आकार का व्यालमुख अत्यंत सुन्दर है। इससे गिरता जल एक अनोखे सितारे के
आकार के कुण्ड में एकत्र होता है।
बाहरी भित्तियों पर उत्कीर्णित देवी-देवताओं की प्रतिमाएं
सभा मंडप के चारों कोनों पर प्रमुख देवी-देवताओं की मूर्तियाँ
उत्कीर्णित हैं। आप ब्रम्हा, विष्णु, गणपति, मुरलीधर रूपी कृष्ण, शिव,
देवी, भैरव, बाली, वामन, चन्द्र, सूर्य, अर्धनारीश्वर, मदन, रति, सरस्वती,
गंगा, महिषासुरमर्दिनी, नटराज इत्यादि को विभिन्न मुद्राओं में देख सकते
हैं।
रामायण एवं महाभारत के भी कई दृश्य दर्शाए गए हैं, जैसे हनुमान के संग
राम, अंगूठी पकड़ी हुई सीता, भीम, द्रौपदी इत्यादि। अधिकतर देवी देवताओं को
गजारूढ़ दर्शाया गया है, केवल शिव व पार्वती सदैव अपने वाहन नंदी पर आरूढ़
हैं।
सभा मंडप के प्रत्येक द्वार के दोनों ओर ५-५ द्वारपाल हैं। दक्षिणी
द्वार पर स्थित द्वितीय द्वारपाल की मूर्ति भंगित है। यहाँ १० द्वारपालों
में से ७ द्वारपाल स्त्रियाँ हैं।
द्वार के समीप देवनागरी लिपि में संस्कृत के शिलालेख हैं जो बताते हैं
कि यादव वंश के सघन देव ने १२१४ ई. में इस मंदिर का पुनरुद्धार किया था। इस
शिलालेख के ऊपर सूर्य एवं चन्द्र की आकृतियाँ उत्कीर्णित हैं। शिलालेख के
नीचे दर्शाए दृश्य में एक पुरोहत एक शिवलिंग का अभिषेक कर रहे हैं। साथ में
गौमाता एवं तलवार भी हैं। बाईं ओर एक शंख है जो यादवों का राजचिंह है।
जैसा कि आप जानते हैं, यादव, विष्णु अवतार, कृष्ण के वंशज हैं।
सभा मंडप के उत्तरी एवं दक्षिणी, दोनों द्वारों पर आप अपूर्ण संरचना
देखेंगे। उन्हें देख ऐसा प्रतीत होता है कि इनकी योजना बनायी गयी थी किन्तु
इन्हें कभी पूर्ण नहीं किया गया। क्या इन्हें हम अब अर्थात् २१वी. सदी में
पूर्ण कर सकते हैं? अवश्य। आवश्यक है अद्भुत शिल्पकला में निपुण उस जैसे
हाथों की जिन्होंने इन शिलाओं को सुन्दरता से तराशा है।
मदनिकाएं
विषकन्या, मृदंग वादिनी एवं पत्रलेखा मदनिकाएं
खिद्रापुर के कोपेश्वर महादेव मंदिर की अति सुन्दर रचना है ये मदनिकाएं।
कुछ मदनिकाएं जो मेरे ध्यान में अब भी हैं, वह इस प्रकार हैं:
• मृदंगवादिनी – मृदंग बजाती मदनिका, जिन्हें मर्दला भी कहते हैं।
• विषकन्या – हाथों एवं पैरों पर सर्प धारण की हुई मदनिका।
• शुक सारिका – तोते के साथ मदनिका।
• पत्रलेखा – पत्र लिखती हुई मदनिका। इस मंदिर में इस प्रकार की तीन
मदनिकाएं उत्कीर्णित हैं जो क्रमशः पत्र का आरम्भ, मध्य भाग एवं अंतिम भाग
लिख रही हैं।
• मरीचिका – हाथों में धनुष धारण किये हुए मदनिका।
• मदनिका जिसके वस्त्र एक वानर खींच रहा है।
• चामरवाहिनी – हाथों में चामर पकड़ी मदनिका।
• नर्तकी – विभिन्न नृत्य मुद्राओं में मदनिकाएं।
• वीणावाहिनी – वीणा पकड़ी हुई मदनिका।
• शालभंजिका – वृक्ष की शाखा पकड़ी हुई मदनिका।
• भुजंग त्रासिता – सर्प से भयभीत मदनिका।
• कंदुक क्रीड़ा मगन – कंदुक खेलने में मग्न मदनिकाएं।
• पिचकारी से होली खेलती मदनिकाएं।
यदि आप ध्यानपूर्वक इन मदनिकाओं को देखेंगे तो आपको प्रत्येक काल के
वस्त्रालंकार एवं आभूषण शैली दृष्टिगोचर होंगी। कुछ घुंघराले व कुछ सीधे
केश, विभिन्न केश सज्जा शैली,नख कला, नीची व ऊंची एड़ी के चप्पल, श्रृंगार
सामग्री, आभूषण, कमरबंद, वस्त्रों पर शीशे का कार्य, नाना प्रकार के अलंकार
इत्यादि आप इन मदनिकाओं की प्रतिमाओं पर देख सकते हैं।
मंदिर की भीतरी भित्तियों पर जहां सूर्य व वर्षा का दुष्प्रभाव नहीं पड़ा
है, वहां की मूर्तियों की सतह इतनी चमकदार है मानो इन्हें कल ही चमकाया
गया हो। आप कल्पना कर सकते हैं, जब यह मंदिर नवीन था तब सब प्रतिमाओं की
चमक कितनी अद्भुत रही होगी।
मदनिकाओं की प्रतिमाओं के मध्य अचानक आप कुछ विदेशी जोड़ों की प्रतिमा
देखेंगे। उनकी निराली दाड़ी से वे अरबी तथा चीनी प्रतीत होते हैं। कदाचित ये
प्रतिमाएं पूर्वी तथा पश्चिमी देशों से हमारे व्यापार सम्बन्ध दर्शाते हुए
हमारे शिल्पों में सदा से ही बसे हुए हैं।
शिखर
जब आप मंदिर के एक ओर खड़े होकर सम्पूर्ण मंदिर पर दृष्टी डालेंगे तब
मंदिर एवं उसके शिखर की शिल्प शैली में विशाल अंतर आपके ध्यान में अवश्य
आएगा। कदाचित मंदिर का शिखर बाद में जोड़ा गया है। कदाचित मंदिर सम्पूर्ण
करने की शीघ्रता में वास्तु शैली की भिन्नता पर ध्यान नहीं दिया गया हो।
कई बार मंदिर के भीतर-बाहर आते-जाते मैंने सम्पूर्ण मंदिर को अपने कैमरे
में लेने का अथक प्रयास किया। एक एक बारीकियों पर कई छायाचित्र एवं
चलचित्र लिए। अब यहाँ से विदा होने का समय हो चला था। किन्तु यहाँ से जाने
से पूर्व मैंने इस मंदिर को भारत के अत्यंत दर्शनीय मंदिरों की सूची में
अवश्य सम्मिलित कर लिया था।
खिद्रापुर के जैन मंदिर
कोपेश्वर महादेव मन्दिर से २०० मीटर दूर एक छोटा जैन मंदिर है। इसकी
वास्तु शैली भी कोपेश्वर मंदिर के सामान है, किन्तु आकार में यह अत्यंत
छोटा है। यह मंदिर जैन धर्म के प्रथम तीर्थंकर, आदिनाथ को समर्पित है।
इस मंदिर के शिखर पर रंग-रोगन किया हुआ है तथा उस पर जैन मूर्तियाँ हैं।
किन्तु मुख्य मंदिर पत्थर से निर्मित है तथा उस पर भी सुन्दर मदनिकाएं
उत्कीर्णित हैं।
मंदिर के समक्ष एक ऊंचा नंदी दीप है।
कोपेश्वर मंदिर कैसे पहुंचे?
खिद्रापुर अपने निकटतम नगर कोल्हापुर से लगभग ७० की.मी. की दूरी पर है। आप यहाँ कर्नाटक के बेलगावी नगर से भी आ सकते हैं।
कोल्हापुर से सड़क मार्ग द्वारा आप २ घंटे में पहुँच सकते हैं। हम प्रातः
शीघ्र ही खिद्रापुर के लिए निकले थे। अतः हमें केवल ९० मिनटों का समय लगा।
कोपेश्वर मंदिर के दर्शन के साथ आप पंच गंगा एवं कृष्णा नदी के संगम पर
स्थित नरसिंहवाडी एवं जयसिंगपुर के नवीन गणेश मंदिर के भी दर्शन कर सकते
हैं। समीप स्थित जैन मंदिर भी अवश्य देखिये।
मैंने कोपेश्वर मंदिर में ६-७ घंटे का समय व्यतीत किया था क्योंकि मैं
इस पर मुग्ध हो गयी थी तथा इसका ध्यानपूर्वक अवलोकन करना चाहती थी।
साधारणतः आपको इस मंदिर के दर्शन के लिए २ घंटे पर्याप्त होंगे।
मेरी सलाह है कि आप कोपेश्वर मंदिर दर्शन के लिए महाराष्ट्र पर्यटन
विकास निगम MTDC अनुमोदित गाइड श्री. शशांक छोटे की सहायता अवश्य लें। आप
shashank5889@gmail.com अथवा 88880 05889 पर उनसे संपर्क कर सकते हैं।
यूँ तो मंदिर सूर्योदय से सूर्यास्त तक खुला रहता है। चूंकि यह एक खुला मंदिर है। आप किसी भी समय इसके दर्शन कर सकते हैं।
स्वर्ग मंदिर के भीतर छायाचित्रण की अनुमति है। मंदिर के बाहर सभी स्थान
पर आप छायाचित्रण कर सकते हैं। मंदिर के भीतर चित्र खींचने के लिए आप
मंदिर के पुजारी अथवा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग से पूर्व-अनुमति
प्राप्त कर लें।
सुरेख १०८ खांब असलेलं कोल्हापूर जिल्हातलं खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर
Vinit Vartak
6–7 minutes
खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर
जिल्हा- कोल्हापूर (कोल्हापूर शहरापासून साधारण ६० किलोमीटरच्या अंतरावर)
आपण
घर बांधायचं ठरवलं की त्याचं स्वप्न बघण्यापासून ते प्रत्यक्षात
उतरेपर्यंत पूर्ण घराचा नक्षाच बदलून जातो. आपण काहीतरी मनात चित्र बनवतो.
घर असं असेल तसं असेल.
मग घरात इथं दरवाजा, तिथं खिडकी हवी असं एक
स्वप्न प्रत्येकानं बघितलेलं असतं. पण प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात
झाल्यावर गोष्टी खूप बदलतात.
कधी स्थापत्य शास्त्राच्या कक्षेत न
बसल्याने, तर कधी प्रत्यक्षात बांधताना आलेल्या बदलांमुळे आपलं घराचं
स्वप्नं प्रत्यक्षात काही वेगळ्याच पद्धतीने साकार होतं.
हे झालं साधं घराच्या बाबतीत; परन्तु आपल्या संस्कृतीची एक भव्यदिव्य कलाकृती उभी करायची असेल तर किती विचार करावा लागेल?
कलाकृती
उभारताना नुसती उभी न करता पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांना ती मार्गदर्शक
ठरेल आणि सगळ्या आक्रमणांना मग ती नैसर्गिक असो वा कृत्रिम त्यात टिकून
राहील हा सगळा विचार करावा लागतो. त्यामुळेच भारतीय संस्कृतीचं द्योतक
असलेली मंदिरं उभारताना अनेक गोष्टींचा अभ्यास केला गेला आहे.
कोणतंही
मंदिर उभारताना त्यात कला, स्थापत्यशास्त्र, भव्यता, संस्कृती आणि ज्या
देवाशी हे मंदिर निगडीत आहे त्याच्याशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टीला
त्यात प्राधान्य दिलं गेलं आहे.
अगदी नावापासून ते त्या देवतेच्या
शक्तीशी निगडीत सगळ्याच गोष्टींना त्यात गुंफलं गेलं आहे. हि मंदिरं
उभारताना त्यात वैज्ञानिक दृष्टीकोन मग तो तांत्रिक बाबतीत असो वा गणिती
बाबतीत, वापरला गेला आहे.
म्हणूनच आज १००० वर्षानंतर आजही ही मंदिरं अनेक आक्रमणांना पुरून उरत आहेत. असंच एक मंदिर आपल्या महाराष्ट्रात आहे.
त्या
मंदिराचं नाव आहे ‘कोपेश्वर मंदिर’ जे कृष्णा नदीच्या काठी खिद्रापूर इकडे
बनवलं गेलं आहे. हे मंदिर भगवान शंकराला वाहिलेलं आहे.
पण इथं
शंकराच्या मंदिरात नेहमी असणारा नंदी दिसत नाही. ह्याला कारण असून त्याची
एक कथा आहे. विष्णू म्हणजे सृष्टीचा चालक आणि शंकर म्हणजे सृष्टीचा विनाश
करून त्यातून पुन्हा निर्मिती करणारा ह्या दोघांना एकत्र इथे पूजलं जातं.
ह्या
मंदिराच्या निर्माणात पौराणिक कथेचा आधार घेऊन निर्मिती केली गेली आहे.
ह्या मंदिराची निर्मिती ‘शिलाहार’ राजवटीत १२ व्या शतकात झाली.
११०९
ते ११७८ ह्या काळात हे मंदिर बांधलं गेलं आहे. जवळपास ९०० वर्ष जुनं असलेलं
हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे.
‘कोपेश्वर’
मंदिर आजही मजबुतीने उभं आहे. ह्या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर
९५ हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेलं आहे असं भासवण्यात आलं आहे.
ह्यातील
प्रत्येक हत्तीची रचना वेगळी आहे. ह्या मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले
१०८ खांब आहेत. ह्या खाबांनी मंदिराचं पूर्ण छत तोललेलं आहे. मंदिराची रचना
ताऱ्यांच्या आकाराची असून ती ४ विभागात विभागलेली आहे.
१०८ खांब मंदिराच्या निर्मितीमध्ये निवडण्यामागेही गणित आहे. असं म्हटलं जातं की ह्या आकड्याला हिंदू धर्मात मोठं स्थान आहे.
ह्यामागे
एक कारण सांगितल जातं ते म्हणजे पृथ्वीच्या व्यासाच्या १०८ पट सूर्याचा
व्यास आहे तर सूर्य आणि पृथ्वी ह्यामधील अंतर १०८ पट सूर्याच्या व्यासाइतकं
आहे.
चंद्र आणि पृथ्वी ह्यामधील सरासरी अंतर हे चंद्राच्या व्यासाच्या १०८ पट आहे.
(मी
गणित करून बघितलं तर सूर्याचा व्यास आहे १३,९१,००० किमी. ह्याला १०८ ने
भागल्यास उत्तर येते १२,८७९ किमी. पृथ्वीचा व्यास आहे १२,७४२ किमी. सूर्य
आणि पृथ्वी ह्यातील अंतर आहे १४९.६ मिलियन किलोमीटर. जर सूर्याच्या
व्यासाला १०८ ने गुणल तर उत्तर येते १५० मिलियन किलोमीटर. चंद्राचा व्यास
आहे ३४७४ किमी. त्याला १०८ ने गुणल्यास उत्तर येते ३ लाख ७६ हजार किलोमीटर.
प्रत्यक्षात चंद्र आणि पृथ्वी ह्यामधील सरासरी अंतर आहे. ३ लाख ८४ हजार
किलोमीटर.)
ह्याशिवाय हिंदू धर्मात १०८ पुरण आहेत तर १०८ उपनिषदे
आहेत. संस्कृत भाषेत ५४ अक्षरे असून ती शिव आणि शक्ती रुपात लिहिता येतात,
दोन्ही मिळून संख्या होते १०८.
ह्या शिवाय इतर अनेक गोष्टी १०८ ह्या
संख्येचं हिंदू धर्मातील महत्त्व अधोरेखित करतात. आपल्या संस्कृतीत
महत्वाच्या असणाऱ्या संख्येला मानून त्यावरून एखाद्या मंदिराची पूर्ण रचना
करणे हे विज्ञान, तंत्रज्ञान ह्या शिवाय शक्यच नाही.
आपल्या संस्कृतीच्या कलेच्या आविष्कारात गणिताला स्थान देणे हे त्या प्रगत संस्कृतीचा एक दाखला नक्कीच आहे!
इथल्या शिल्पकलेवर एक वेगळा ग्रंथ होईल इतकी ती सुंदर आहे. नजाकत असणाऱ्या अनेक मूर्ती डोळ्याचं पारणं फेडतात.
पण
ह्या सगळ्यावर कडी म्हणजे इथला स्वर्ग मंडप! स्वर्ग मंडपाची रचना करताना
त्याला ४८ खाबांनी तोललेलं आहे. ह्यातील प्रत्येक खांब म्हणजे
तंत्रज्ञानाचा उच्च अविष्कार आहे.
प्रत्येक खांब आपल्या आकारात
वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे. ह्यात गणितात असणाऱ्या सगळ्या आकारांचा वापर
केला आहे. ( Round, Square, Hexagon, Octagon ) गोलाकार, चौकोनी, षट्कोन,
अष्टकोन अशा सगळे आकार आपण प्रत्येक खांबात बघू शकतो.
हे सगळे खांब बनवताना त्याची रचना अशी केली गेली आहे की आपण ते पहाताना मंत्रमुग्ध होतो.
स्वर्गमंडपात
वरच्या बाजूला १३ फूट गोलाकार छत नसून त्यातून आकाशाकडे बघताना स्वर्ग
बघितल्याचा भास होतो. ही रचना १२ नक्षीदार खांबांनी तोललेली आहे.
स्वर्ग
मंडपाच्या मुख्य खांबांच्या ३ वेगवेगळ्या रचना असून हा पूर्ण मंडप म्हणजे
विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र अश्या सगळ्या
गोष्टींचा अविष्कार आहे.
ह्या सगळ्या शाखा एकमेकात इतक्या सुंदरतेने मिसळलेल्या आहेत की आपण एकातून दुसरी बाजूला काढू शकत नाही.
स्वर्ग
मंडपाचा नुसता फोटो बघितला तरी विचार मनात येतो? हे खांब कसे बनवले असतील.
कारण त्यावर असलेल्या कलाकुसरीवरून ते छिन्नी आणि हातोड्याने बनवणं अशक्य
आहे असं वाटतं.
त्यावरील रचना एकमेकांशी मिळतीजुळती आहे. म्हणजेच
ह्याचं निर्माण हे एका मास प्रोडक्शन सिस्टीमचा भाग असलं पाहिजे. त्याशिवाय
अशी निर्मिती अशक्य आहे.
गणितात बघितले जाणारे सगळे आकार एकसंध
दगडाच्या शिळेवर असे निर्माण करणे म्हणजे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा
एक वेगळा अविष्कार आहे कारण प्रत्येक खांबाच्या शिळेचं वजन कित्येक टना
मध्ये आहे.
इतक्या वजनाच्या खांबाना गोलाकार फिरवून त्यातून टर्निंग पद्धतीने आकार देणं ह्यासाठी खूप मोठी यंत्रणा नक्कीच वापरली गेली आहे.
ह्या
सगळ्या खांबांची रचना आणि त्यावर शिल्पकलेची मांडणी करताना हे आकार कुठेच
विसंगत वाटत नाहीत. ९०० वर्ष उलटून गेल्यावर पण सगळ्या नैसर्गिक आपत्तींना
तोंड देऊन आजही तिकडे जाणाऱ्या प्रत्येकाला हे मंदिर मंत्रमुग्ध करत आहे.!
खिद्रापूर
इथे असलेलं कोपेश्वर मंदिर आपल्या हाकेच्या अंतरावर आहे. तिथं जाऊन त्या
शंकराच्या आणि विष्णूच्या मूर्तीला नमस्कार करत असतानाच त्या मंदिराच्या
शिल्पकारांच्या विज्ञान, गणित, स्थापत्यशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या
ज्ञानासमोर नतमस्तक होऊया !!
कोपेश्वर मंदिर (Kopeshwar Temple)
Yoglakshmi
9–12 minutes
महाराष्ट्र
के कोल्हापुर जिले में सांगली के निकट खिद्रपुर गांव जो पञ्चगंगा और
कृष्णा नदी के सुन्दर तीर पर स्थित है में प्राचीन और कलात्मक हिन्दू
मंदिर, जिसे कोपेश्वर मंदिर (Kopeshwar Temple) के नाम से प्रसिद्धि
प्राप्त स्थित है। जिसके अलंकरण भगवान शिव व भगवान विष्णु है। मंदिर की
सबसे प्रमुख विशेषता वहां स्थित दो शिवलिंग है। पहला शिवलिंग क्रोधित भगवान
शिव ( क्रोध अर्थात कोप ) के कारण कोपेश्वर तथा दूसरा शिवलिंग शान्त और धीर भगवान विष्णु के धोपेश्वर
स्वरुप में स्थित होना है। इस प्रकार का पूरे भारत में यह एक मात्र मंदिर
है जिसमें पालनकर्त्ता व संहारकर्त्ता एक ही रुप में स्थित हैं।
कोपेश्वर मंदिर (Kopeshwar Temple) Image Source Google Images https://hinducosmos.tumblr.com
कोपेश्वर मंदिर से जुडी पौराणिक कथा (Mythology Related To Kopeshwar Temple)
कोपेश्वर और गोपेश्वर शिवलिंग Image Source - Google Image
धार्मिक
पुराणों में वर्णित कथा के अनुसार, एक बार दक्ष प्रजापति ने यज्ञ का आयोजन
किया। जिसमें उन्होंने समस्त देवगणों, ॠषि मुनियों और देव गन्धर्वों सभी
को आमन्त्रित किया। परन्तु अपने जमाता त्रिपुण्डधारी श्मशानवासी महादेव को
इसमें आमंत्रित नहीं किया। जब इस यज्ञ के आयोजन की सूचना देवी सती को हुई।
तब उन्होंने भगवान शिव से भी उस यज्ञ में चलने की विनती की परन्तु शिव जी
ने बिना निमन्त्रण न जाने को कहां। जिस पर सती ने पिता के घर जाने की जिद
करनी प्रारम्भ कर दी। तब शिव जी ने उन्हें पुनः समझाने का प्रयास किया,
परन्तु देवी सती नहीं मानी। तब शिव जी ने उन्हें नन्दी व अन्य गणों के साथ
उन्हें अपने पिता के यहाँ जाने की आज्ञा दे दी। जब सती अपने पिता के घर
पहुंची तो यज्ञस्थल पर ही उनके पिता ने उनका व उनके पति का अपमान सबके
सामने करने लगे। जिसे सहन न कर पाने के कारण उन्होंने यज्ञ की अग्नि में
स्वयं का आत्मदाह कर लिया। जब भगवान शिव को इस घटना की जानकारी हुई तो
उन्होंने क्रोध में प्रजापति दक्ष का शीश उनके धड़ से अलग कर दिया। तब
क्रोधित भगवान शिव को भगवान विष्णु उस यज्ञस्थल से लेकर कृष्णा नदी के तट
पर आ गये। जहां उन्होंने व देवताओं ने क्रोधित भगवान शिव को शान्त करने का
प्रयास किया। तब भगवान शिव ने कृष्णा नदी के इस सुन्दर प्रदेश में शिवलिंग
रुप में निवास करना पसंद किया। जहां उन्हें एक असमान्य सा नाम कोपेश्वर
प्राप्त हुआ। जिसका शाब्दिक अर्थ हैं - क्रोधित देवता। भगवान शिव से इसी
रुप के कारण इस मंदिर का नाम कोपेश्वर मंदिर पड़ा।
कोपेश्वर मंदिर की रचनात्मक सौंदर्य (Creative Beauty Of Kopeshwar Temple)
कोपेश्वर
मंदिर का निर्माण रहस्यात्मक है, कुछ इतिहासकार इसे बादामी चालक्युओं
द्वारा ७वीं ईस्वी में निर्मित बताते है, तो कुछ कल्याणी चालक्युओं
द्वारा ९वीं ईस्वी में निर्मित बताते है। परन्तु स्रोतों की जाँच के आधार
पर इसे १२वीं में शिलाहर शासकों द्वारा निर्मित माना जाता है। मंदिर में
उपस्थित १२ शिलालेख, जिसमें ११ तो प्राचीन कन्नड़ लिपि में है तथा एक
शिलालेख देवनागरी लिपि में है। परन्तु उनमे भी किसी भी प्रकार की निर्माण
तिथि व किसने मंदिर के निर्माण में अपना योगदान किया, का वर्णन नहीं है।
परन्तु एक शिलालेख ऐसा भी है जो मंदिर के १२०४ में देवगिरि के यादव शासकों
के अधीन किये गए जीर्णोद्धार को वर्णित करता है। इससे सिद्ध होता है मंदिर
का अस्तिव १२वीं के पूर्व का है।
कोपेश्वर मंदिर का प्रवेश द्वार
कोपेश्वर मंदिर की संरचना ४ भागों में बँटी हुई है - १. स्वर्ग मण्डप २. सभा मण्डप ३. अंतराल कक्ष ४. गर्भगृह
बाहर
से प्रवेश द्वार को देख किसी अविस्मरणीय दुनिया में प्रवेश की कल्पना कर
पाना भी असंभव है। परन्तु पत्थर की कठोर बेसाल्ट चट्टाने जो सह्याद्रि
पर्वत माला में मिलती है को उस समय में इतनी दूर यहाँ तक लाना एक अद्भुत
यातायात तंत्र के होने का जीवंत प्रमाण प्रस्तुत करता है। मंदिर में प्रवेश
के लिए पूर्व, उत्तर और दक्षिण में प्रवेश द्वार है। प्रवेश द्वार से भीतर
प्रवेश करते ही ऐसा लगता है, जैसे किसी जन्नत में प्रवेश किया हो।
स्वर्गमण्डप
प्रवेश
करते ही पहली संरचना, स्वर्ग मण्डप एक गोलाकार संरचना है। जो ४८
नक्काशीदार गोल ऊँचे स्तम्भों पर टिकी हुई है। स्वर्गमण्डप को बाहर से
देखने पर लगता है। जैसे कोई उल्टा कमल का पुष्प हो। स्वर्ग मण्डप में
प्रवेश के लिए चार प्रवेश द्वार है। स्वर्ग मण्डप के गोलाकार घेरे की
संरचना स्तम्भों की तीन पंक्तियों पर स्थित है। जिसमें पहले आंतरिक घेरे
में १२ स्तम्भ, दूसरे धेरे में १६ स्तम्भ तथा तीसरे घेरे में १२ स्तम्भ जो
पैराफीट शिला पर स्थित है। इसके अतिरिक्त दो-दो स्तम्भों का सेट जो चारों
द्वारों पर स्थित है। इन ४८ स्तम्भों पर अलग अलग ऊंचाई पर ऊपर से नीचे अलग
अलग आकार गोल, वर्गाकार और षटकोण में सुन्दर नक्काशी की गयी है। छत का मध्य
भाग जो की १३ फीट व्यास का है, आकाश की तरफ खुला हुआ है। जहां से सीधा
आकाश (स्वर्ग) का अद्भुत दृश्य दिखाई देता है। इसलिए इसे स्वर्ग मण्डप कहा
जाना अनुचित नहीं है। छत के नीचे काले पत्थर की पट्टी है जिसे रंग शिला
कहा जाता है। स्वर्ग मण्डप की परिधि में भगवान गणेश, यमराज, कार्तिकेय,
कुबेर , इन्द्र आदि देवताओं की सुन्दर नक्काशीदार मुर्तिया, जिसने इस मंदिर
की सुंदरता को एक अद्भुत रुप प्रदान करती है।
सभा मण्डप मुख्य प्रवेश द्वार
सभा
मण्डप जिसमें प्रवेश के लिए तीन मुख्य द्वार है। पहला मुख्य प्रवेश द्वार
पूर्व दिशा में स्वर्ग मण्डप से तथा अन्य दो उत्तर तथा दक्षिण दिशा में
स्थित है। द्वार के शीर्ष पर देवी सरस्वती तथा दोनों ऊपरी किनारों पर पूर्ण
कलश की नक्काशी की गयी है। इसके अतिरिक्त द्वार के दोनों तरफ ५ द्वारपाल
की पंक्ति जो बड़ी ही सुन्दरता से सुशोभित है। इनकी गदा टूट जाने पर भी उनकी
सुंदरता में किसी भी प्रकार की कमी नहीं आयी हैं। सभा मण्डप में भी,
स्वर्ग मण्डप जैसी डिजाइन का अनुसरण किया गया है। ६० स्तम्भों को ३ परतों
में अलंकृत किया गया है। सभा मण्डप का मध्य भाग वर्गाकार आकृति का है। साथ
ही साथ इस कक्ष की चारो कोनों के मुख्य स्तम्भ अन्य स्तम्भों से आकर में
कुछ बड़े है। प्रत्येक स्तम्भ नीचे से चौकोर आकृति के है तथा उनमे सुन्दर
नक्काशीदार मूर्ति जिन्हें कीर्तिमुख कहाँ जाता है से सुशोभित है। स्तम्भों
पर सुन्दर नक्काशीदार छवियों के माध्यम से प्राचीन कथाओं को भी दर्शाया
गया है।
कीर्तिमुख
सभा
मण्डप में भी स्वर्ग मण्डप की ही भांति एक सुन्दर रंगशिला है। तथा कोने
में सप्त मातृकाओं तथा भैरव की सुन्दर अलंकृत छवियाँ हैं।
सभा मण्डप तथा गर्भगृह के मध्य के भाग को अंतराल कक्ष कहा जाता है। जहां लोग गृभगृह में प्रवेश के पूर्व एकत्र होते है।
मन्दिर
के गर्भगृह में प्रवेश करने के लिए नक्काशीदार चन्द्रशिला जिस पर मगर व
शंख की नक्काशी है को पार करना पड़ता है। द्वार के शीर्ष पर देवी आदिलक्ष्मी
तथा चारों ओर पूर्ण कुम्भ, मयूर, मगर तथा जीवन को चित्रित करती नक्काशी
है। यह एक दुर्भाग्य है कि उनमे से अधिकतर अब टूट चुकी है। गर्भगृह में दो
शिवलिंग स्थापित है। जिनमें से एक भगवान चंद्रमौली के क्रोधित स्वरुप -
कोपेश्वर तथा दूसरा भगवान विष्णु के शान्तिकर्त्ता घोपेश्वर रूप को
प्रदर्शित करता है। जो की पूरे भारत में एक ही मंदिर में देखने को मिलता
है।
कोपेश्वर एवं गोपेश्वर शिवलिंग
मंदिर
का बाह्य भाग भी आंतरिक की भांति बड़ा ही अनोखा है। ९२ हाथियों वाला एक
पैनल जिसे देख कर एहसास होता है कि मंदिर इन हाथियों द्वारा कही ले जाया जा
रहा है। इस हाथियों में से प्रत्येक को एक अलग ही तरह से तराशा गया है तथा
प्रत्येक पर एक अलग ही देवता सवार है। इस पैनल का ही अनुकरण दिल्ली के
अक्षरधाम मंदिर में किया गया है। इसके अतिरिक्त सभा मण्डप की बाह्य दीवारें
ब्रह्मा, विष्णु, गणपति, यदुवंशी भगवान कृष्ण, शिव, देवियों, भैरव, बामन ,
चन्द्र-सूर्य, महिषासुर मर्दिनी, रामायण तथा महाभारत के अतुलनीय छवियों से
सुसज्जीत है।
कोपेश्वर मंदिर का समय व मनाये जाने वाले पर्व (Timing & Festivals Of Kopeshwar Temple)
मंदिर
के द्वार भक्तों के प्रिय देवता भगवान कोपेश्वर और घोपेश्वर के दर्शन हेतु
प्रातः ७:०० बजे से रात्रि ८ बजे तक खुले रहते है। मंदिर में सोमवार,
प्रत्येक एकादशी, त्रयोदशी व द्वादशी भगवान के प्रिय दिवस बड़ी ही धूमधाम से
मनाये जाते है।
वार्षिक पर्व के रूप में श्रावण मास व
महाशिवरात्रि का एक अलग ही दर्शनीय आनन्द है। जिसमें जैसा की दही और चावल
की विशेषता है की यह दोनों ही शीतल होते है, अतः भगवान कोपेश्वर का अभिषेक
भी पुजारियों द्वारा दोनों के मिश्रण से ही किया जाता है। इस प्रकार का
अभिषेक भी मंदिर की ही तरह अनोखा है। यह दही-भात का अभिषेक महाशिवरात्रि
के दिन से प्रारम्भ होकर आषाढ़ शुक्ल पंचमी तक प्रतिदिन पुजारियों के
द्वारा किया जाता है। इसमें दही-भात से शिवलिंग पर भगवान शिव की आकृति, एक
नन्दी और प्रथम पूज्य भगवान गणेश का निर्माण किया जाता है, जिसमें ४ घण्टे
का समय लगता है। इस अभिषेक का दर्शन करने के लिए मंदिर में भक्तों का ताँता
लगा रहता है।
कोपेश्वर मंदिर को विशेष बनाने वाले क्षण (Moments That Makes Kopeshwar Temple Special)
कोपेश्वर
मंदिर का एक खगोलीय महत्व है जिसे नजरअंदाज करना असंभव है, स्वर्ग मण्डप
जिसकी छत आकाश की ओर खुली हुई है का निर्माण कुछ इस प्रकार किया गया है कि
त्रिपुरी पूर्णिमा की ठीक मध्य रात्रि को चन्द्रमा ठीक मण्डप के केंद्र में
आ जाता है। इतने वर्ष पूर्व किये गए इस निर्माण में उस काल के ज्योतिष तथा
वास्तुकला की उत्कृष्टता का ज्ञान मिलता है की आज भी ठीक त्रिपुरी
पूर्णिमा की मध्य रात्रि जो पूरे वर्ष में सिर्फ एक बार ही आती है को
चन्द्रमा एक बिंदु पर कैसे निर्धारित होगा। इसका सटीक ज्ञान उस काल में
लोगो द्वारा कैसे किया गया।
कोपेश्वर मंदिर में जाने से पहले यात्री युक्तियाँ (Travelers Tips Before Visiting Kopeshwar Temple)
खिद्रपुर चूँकि एक गर्म स्थल है अतः मंदिर में जाने के सबसे अनुकूल समय सर्दियों का है।
अपने साथ पानी की उचित मात्रा रखे।
मंदिर
में भारतीय वेशभूषा को धारण कर ही दर्शन प्राप्त करें तथा मंदिर की
मर्यादा का ध्यान रखते हुए मंदिर के अंदर निषेद्ध स्थलों पर फोटोग्राफी न
करें।
मंदिर एक खुला मंदिर है अतः समुचित समय के साथ मंदिर की सुन्दर नक्काशी का आनंद ले।
कोपेश्वर मंदिर में होना (How To Reach Kopeshwar Temple)
कोपेश्वर
मंदिर खिद्रपुर में स्थित है जो महाराष्ट्र और कर्नाटक का सीमाक्षेत्र है
अतः खिद्रपुर पहुंचने के लिए हवाई मार्ग के विकल्प में कर्नाटक का बीजापुर
हवाई अड्डा सबसे निकटतम हवाई अड्डा है जहां से खिद्रपुर लगभग ३५
किमी दूर है। मंदिर के लिए हवाई अड्डे से निजी टैक्सियां आसानी से उपलब्ध
है। यदि आप रेल मार्ग का चुनाव करते है तो कोल्हापुर सबसे निकटवर्ती रेलवे
स्टेशन है। जहां से मंदिर की दूरी लगभग ६० किमी है। सड़क मार्ग से जाने के
लिए कोल्हापुर से नरसिंघवाड़ी बस अड्डा जहां से मंदिर लगभग २५ किमी तथा
कर्नाटक के बेलगाम से ७५ किमी हैं। कोल्हापुर और बेलगाम बस अड्डों से
प्रतिदिन निर्धारित समय पर खिद्रपुर के लिए समुचित बस व्यवस्था उपलब्ध है।
शेकडो
वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वास्तुंची भव्यता, व्यापकता पाहिली तर
त्यामागील काही रहस्ये, तथ्ये ऐकली, तर केवळ अचंबित व्हायला होते….
महाराष्ट्रातही
अजिंठा-वेरुळ लेण्यांपासून ते कान्हेरी गुंफापर्यंत अनेक प्राचीन, पुरातन
आणि स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना असलेल्या अनेक वास्तू आपणास पाहायला
मिळतात. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील
कोपेश्वर मंदिरही स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे.
चित्रस्रोत : मटा
कोल्हापूर
जिल्ह्यातील खिद्रापूर गावात असलेले कोपेश्वर मंदिर कृष्णा नदीच्या काठी
वसलेले आहे. महादेव शिवशंकर आणि श्रीविष्णू या दोघांचे पूजन येथे केले
जाते. खिद्रापुर हे अवघ्या ३००० वस्तीचे गाव ३०६ हेक्टर जागेवर वसलेले
कर्नाटकच्या सीमेवर वसलेले एक लहान खेडेगाव आहे. हे गाव मंदिरांच्या
सेवकांना इनाम दिले आहे. यात वाजंत्री गुरव यांचा पण समावेश आहे.
कोपेश्वर
मंदिर बांधताना पौराणिक कथेचा आधार घेऊन निर्मिती केल्याचे आढळून येते. या
मंदिराचे बांधकाम ७ व्या शतकात सुरू झाले आणि तब्बल ५०० वर्षानंतर
'शिलाहार' राजवटीत १२ व्या शतकात पुर्ण झाले. ११०९ ते ११७८ या काळात हे
मंदिर पुर्णत्वास आले. जवळपास ९०० वर्ष जुने असलेले हे मंदिर म्हणजे भारतीय
संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे. या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर
९५ हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेले आहे, असे दर्शवण्यात आल्याचे
आढळून येते. भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला दिनांक २
जानेवारी १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित
केले आहे.
चित्रस्रोत : गुगल
कोपेश्वर
मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले १०८ खांब आहेत. मंदिराची रचना
ताऱ्यांच्या आकाराची असून ती ४ विभागात विभागलेली आहे. मात्र, या सगळ्यावर
कळस म्हणजे इथला स्वर्गमंडप स्वर्ग मंडप ४८ खाबांवर उभा आहे. मंदिराची
स्थापत्य शैली दक्षिणेकडील बेलूर , हळेबिडशी साम्य दर्शविणारी आहे. या
मंडपाला छत नाही. होम हवणासाठी एक वर्तुळाकार जागा रिकामी ठेवण्यात आली
आहे.
यातील
प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अतुच्च अविष्कारच म्हणावा लागेल.
प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे. गोलाकार,
चौकोनी, षट्कोन, अष्टकोन असे सगळे आकार आपण प्रत्येक खांबात पाहू शकतो.
स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबांच्या ३ वेगवेगळ्या रचना असून, हा संपूर्ण मंडप
म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र यांचा
उत्तम संगम असल्याचे पाहायला मिळते.
आख्यायिका :-
येथील
महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला.
दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर.
मग त्यांची समजूत काढण्यास काम श्रीहरि विष्णूंनी केले. त्यांचे नाव
धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा
त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर
मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे
स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून १२ किलोमीटर दूर नैर्ऋत्य
दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे केवळ नंदीचे मंदिर आहे. नंदीचे
स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील
कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे. आणि यडूर येथील नंदीच्या
मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.
कट्यार
काळजात घुसली या चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याचे चित्रिकरण या
मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता
पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.
चित्रस्रोत : गुगल - पुरातन शिलालेख
आतूनच
नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे.
संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या
आखीव-रेखीव मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या
पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही
बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसले आहे
असे लक्षात येते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एक पुरातन शिलालेख आहे.
ऊन-पावसाचा मारा खात हा शिलालेख अजून शिल्लक आहे.
आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध राजसत्तांनी विविध काळामध्ये राज्य केले या काळात महाराष्ट्रात विविध कालखंडामध्ये विविध लेणी, मंदिरे उभारली गेली याच लेणी, मंदिरांनी विविध गावांचा देखील विकास केला आणि या लेणी मंदिरांच्यामुळे गावांना ऐतिहासिक, राजकीय, आणि सांस्कृतिक महत्व प्राप्त झाले. असेच एक सुंदर गाव म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेले खिद्रापूर. चला तर मग या मालिकेमधून आपण खिद्रापूरच्या कोपेश्वरबद्दल जाणून घेऊयात.
कृष्णा आणि कुवेणी या नद्यांच्या संगमावर वसलेले कोप्पम हे गाव प्राचीन काळात अत्यंत महत्वाचे असावे असे दिसते. आज जरी हे गाव लहान दिसत असले तरी या गावाने काही महत्वाचे ऐतिहासिक क्षण देखील पाहिले आहेत. नद्यांच्या संगमामुळे या गावाला अत्यंत पावित्र्य लाभले असून आणि त्याला तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देखील मिळाली.
कृष्णा आणि कुवेणी यांच्या संगमाच्या काठावरच्या भागाने विविध राजसत्ता अनुभवल्या आहेत तसेच येथे झालेल्या तुंबळ लढाया यामुळे याला रणक्षेत्राचे रूपही देखील आलेले आपल्याला दिसते. इतिहासातील काही पुराव्यांच्या साक्षीने येथे एक महत्वाची लढाई झाली ती इ.स. १०५८ मध्ये. ही लढाई अहवमल्ल चालुक्य आणि राजेंद्र चोल यांच्यातली ही महत्वाची लढाई अत्यंत महत्वाचा दुवा आहे असे म्हणावी लागेलं याचे मुख्य कारण म्हणजे या लढाईमध्ये पराक्रमी चोलांचा राजा येथे धारातीर्थी पडल्यावर तेथेच दुसऱ्या राजाचा रणांगणावरच राज्याभिषेक झाल्याचे येथील शिलालेखात नमूद केलेले आहे.
असे हे महत्वाचे खिद्रापूरचे मंदिर किती महत्वाचे क्षेत्र त्याकाळात असावे असे यावरून लक्षात येते. तसेच हा परिसर देखील तत्कालीन राजसत्तांच्या दृष्टीने महत्वाचा भूभाग होता हे समजण्यास आपल्याला मदत होते.
*(क्रमशः)*
अश्या या ऐतिहासिक खिद्रापूर मंदिराची वारसा अभ्यास सहल फिरस्ती या संस्थेतर्फे दिनांक २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली असून या वारसा अभ्यास सहलीला जे कोणी येण्यास इच्छुक असतील त्यांनी ८३०८८१०१९४ किंवा ७०२०४०२४४६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
[17/01, 9:18 am] +91 83088 10194: *गोष्ट खिद्रापूरची भाग २*
काल आपण पाहिले ते म्हणजे खिद्रापूरचे मंदिर हे तीर्थक्षेत्र म्हणून तर प्रसिद्ध आहेच परंतु येथे मोठ्या आणि महत्वाच्या लढाया देखील झालेल्या दिसतात त्यापैकी आपण काल पहिली लढाई पाहिली आज दुसरी लढाई कोणामध्ये झाली हे देखील जाणून घेऊ.
खिद्रापूर येथे दुसरी लढाई मोठी झाली ती म्हणजे शिलाहारांचा राजा द्वितीय भोज आणि देवगिरीच्या यादवांचा राजा सिंघण यांच्या बलाढ्य सैन्यात. या तुंबळ लढाईत शिलाहारांचा पराभव झालेला आपल्याला दिसतो.
खिद्रापूरचंग कोप्पेश्वर मंदिरातील एका लेखानुसार 'बन्नेस' हा या लढाईमध्ये मारला गेला. हा शक्यतो शिलाहारांचा सेनापती असावा असे वाटते. तसेच शिलाहार राजा भोज हा यादवांच्या सैन्याच्या तावडीत सापडला.
या भोज राजाला राजकैदी म्हणून पन्हाळगडावर बंदोबस्तात ठेवले गेले होते. ही सर्व घटना कोप्पेश्वर मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळील सिंघणाच्या इ.स. १२१३ च्या शिलालेखात नमूद केलेली असून या घटनेनंतर शिलाहारांच्या कोल्हापूर शाखेचा अस्त झाला असे आपल्याला दिसते.
असे हे महत्वाचे खिद्रापूरचे मंदिर किती महत्वाचे क्षेत्र त्याकाळात असावे असे यावरून लक्षात येते. तसेच हा परिसर देखील तत्कालीन राजसत्तांच्या दृष्टीने महत्वाचा भूभाग होता हे समजण्यास आपल्याला मदत होते.
*(क्रमशः)*
अश्या या ऐतिहासिक खिद्रापूर मंदिराची वारसा अभ्यास सहल फिरस्ती या संस्थेतर्फे दिनांक २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली असून या वारसा अभ्यास सहलीला जे कोणी येण्यास इच्छुक असतील त्यांनी ८३०८८१०१९४ किंवा ७०२०४०२४४६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
[18/01, 9:05 am] +91 83088 10194: *गोष्ट खिद्रापूरची भाग ३*
मागच्या दोन भागांमध्ये आपण पाहिले की प्राचीन काळापासून खिद्रापूर हे अत्यंत महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे याचे मुख्य कारण म्हणजे दोन नद्यांचा संगम तसेच याठिकाणी झालेल्या दोन ऐतिहासिक लढायांचे उल्लेख हे तेथील शिलालेखामधून मिळतात.
आपल्या महाराष्ट्रात सध्या जी काही प्राचीन मंदिरे उभी आहेत त्यामध्ये सुंदर आणि देखण्या मंदिरांपैकी एक मंदिर आहे ते म्हणजे खिद्रापूर येथील कोप्पेश्वराचे मंदिर.
तसे पाहायला गेले तर ल महाराष्ट्रातील सर्व मंदिरापेक्षा सुंदर आणि त्यातल्या त्यात जास्त सुस्थितीत असे हे मंदिर आहे. एका विस्तीर्ण परिसरात हे उभे असून याला ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील मोठी आहे. तसेच या सुंदर मंदिराचे स्थापत्य हे वेगळे आहे, याच्या अंगाखांद्यावरील शिल्पे बोलकी आहेत तसेच येथील देवदेवतांच्या प्रतिमा देखील लक्षवेधक आहेत.
रामायण- महाभारत आणि पुराण यांतील प्रसंग भावणारे आहेत. ही सर्व शिल्पे न्याहाळताना आपण भारावून तर जातोच, पण वेगळ्या अशा विश्वात वावरतो आहोत असे आपल्याला वाटते. असे हे खिद्रापूरचे कलाविश्व नक्कीच पाहण्यासारखे आहे.
कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
खिद्रापूर
कोल्हापूर जिल्ह्याला भेट देणारे पर्यटक दक्षिण काशी कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मंदीर, महाराष्ट्नचे लोकदैवत श्री जोतिबा, निसर्गरम्य पन्हाळा विशाळगड, दाजीपूरचे अभयारण्य इत्यादी प्रसिध्द पावलेल्या स्थळांना भेटी देत असतात. आणखी काही पाहण्यासारखे राहून जात असेल अशी पुसटशी शंकाही त्यांना येत नाही, पण असे एक अप्रसिध्द पण वास्तुशिल्पाचा मति गुंग करणारा खजिना असलेले ठिकाण आहे; ते म्हणजे खिद्रापूर आणि तेथील कोपेश्वराचे प्राचीन मंदिर, इतिहासाच्या अभ्यासकांना हे अप्रतिम वास्तुशिल्प परिचित असले तरी इतर पर्यटकांच्या दृष्टीने मात्र हे भांडार अप्रसिध्द असल्याने अपरिचित राहिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या भेटीवर येणाऱ्या पर्यटकांनी या प्राचीन आणि प्रगल्भ वास्तुशिल्पाचा आनंद लुटण्यासाठी थोडीशी वाकडी वाट करून खिद्रापूरला भेट दिलीच पाहिचे असे आवर्जून सांगावेसे वाटते. पुस्तकांतून दिलेले साचेबंद पर्यटन करण्यापेक्षा थोडी आजूबाजूला नजर टाकली तर अशा कितीतरी निर्भेळ आनंदाच्या खजिन्यांचा शोध घेता येईल. खिद्रापूरच्या कोपेश्वराचे मंदीर तर इतके अप्रतिम आहे की, हे मंदीर पाहिल्यानंतर इतके संुदर शिल्प उपेक्षित रहावे याची खंत वाटल्यावाचून राहात नाही.
खिद्रापूर हे भूतपूर्व कोल्हापूर संस्थानातील शिरोळ तालुक्यातील पूर्वेकडील शेवटचे गाव. येथे कृष्णा नदी उत्तर दक्षिण वाहिनी असून या नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर गावाच्या पूर्वेस हे कलापूर्ण कोपेश्वर देवालय आहे. खिद्रापूरला जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. सांगली - खिद्रापूर या मार्गे यावे. सुमारे ३ हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या खिद्रापूरचे ' कोपेश्वर ' हे ग्रामदैवत आहे.
चि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
तळटीप : वॉट
आख्यायिका
येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूनी केले.[३] त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून १२ किलोमीटर दूर नैर्ऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे. असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे. आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.[ संदर्भ हवा ]
इतिहास
साधारणत: सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी.[४] पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे.[५] येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे.
मंदिराचे सौंदर्य
देवळाबाहेर ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आहे.या मंडपाला पूर्ण छत नाही. एक वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे. या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे.[३]
मंदिराची रचना
मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे. गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे. अंतराळ आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही. मंडपापासून काहीसा विलग असलेला खुल्या मंडपाला स्वर्गमंडप म्हणून ओळखले जाते, त्या[३] ला कधीच छत नव्हते. कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून सर्वात पुढच्या बाजूस मुखमंडपाऐवजी त्रिरथ तलविन्यासाचा पूर्णमंडप आहे. मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून तिच्याभोवती अपूर्ण घुमटाकार छताला पेलणारे बारा स्तंभ आहेत. या स्तंभांच्या आतील भागावर कार्तिकेय आणि अष्टदिक्पाल वाहनांसह दाखविलेले आहेत. या बारा स्तंभांच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत.
स्वर्गमंडपाच्या आत सभामंडप आहे. या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत. सभामंडपाच्या मधल्या बारा स्तंभांभोवती वीस चौकोनाकृती स्तंभ आहेत. या स्तंभांच्या रांगांपलीकडे सभामंडपाच्या भिंती आहेत. या सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. मंडपातून अंतराळात जाताना प्रवेशमार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपालाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे द्वार पंचशाख प्रकारचे आहे. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत.
सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत. दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच-पाच द्वारपाल आहेत. मुख्य सभामंडपही खूप सुंदर आहे. पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जरासे अंधारे आहे. परंतु डोळे सरावल्यानंतर आतमध्येही सुंदर मूर्ती आहेत असे लक्षात येते. या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार, प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात.
शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना
केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव-रेखीव मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसले आहे असे लक्षात येते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एक पुरातन शिलालेख आहे. ऊन-पावसाचा मारा खात हा शिलालेख अजून शिल्लक आहे.
कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूच्या जंघाभाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर वेगवेगळी आकृतिशिल्पे आहेत. या मंदिरावरील सुरसुंदरी शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत.[६] गजथरावर मोठ्या आकाराचे हत्ती असून या हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देवदेवतांची शिल्पे आहेत. भद्रावरील देवकोष्ठात बैल असून त्यावर शक्तीसह शिव आरूढ झाला आहे. मंडोवरावर नायिका, विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत. या मंदिराच्या परिसरात काही वीरगळ देखील पहायला मिळतात.[७]
सर्पाचे वेटोळे अंगाभोवती असणारी विषकन्या यांचा वापर राजाला दगाफटका करण्यासाठी केला जायचा
केसाचा अंबाडा बांधताना गप्पा मारणारी महिला
यक्षिणी
केशरचना
दगडांच्या सापटीमधून दिसणारी अप्सरा
राम लक्ष्मण सीता
पत्र लेखिका पत्राच्या सुरुवातीला
विषकन्या तिच्या अंगाची तकाकी पहा
नंदीवर बसलेले शंकर आणि त्यांचे कुटुंबीय
प्रियकरासाठी शृंगार करणारी अभिसारिका
नर्तकी
आळसावलेली सुरसुन्दरी
सूरसुंदरीचे जवळून दर्शन
धनुष्यबाण घेतलेली अभिसारिका
दगडांच्या सापटीमध्ये सुद्धा इतकी सुंदर शिल्पे
अर्धे पत्र लिहून झालय तिचे
बौद्ध भिक्षु एका हिंदू मंदिरामध्ये
दाढी आणि केशरचना पाहता हा चीनी प्रवासी वाटतो
ओठ आणि चेहऱ्याची ठेवण पाहता हा आफ्रिकन वंशाचा माणूस वाटतो.
चामुंडा, मृत्यूची देवता. तिचे शरीर म्हणजे हाडांचा सापळाच जसा.
बासरीवादक
पूजेचे निर्माल्य आणि तीर्थ जमा करण्याचे कुंड
कोपेश्वर मंदिराची पाठीमागील बाजू
हा हातात कमळ घेतलेला बोधीसत्वांचा पुतळा आहे का?
आपले पत्र संपवताना अभिसारिका
या सुरसुन्दरीला कोण त्रास देते आहे?
साज शृंगार करणारी अभिसारिका
नर्तिका, दगडावरील चमक पहा
दरबारी सुंदरी
राजस्थानी पगडी घातलेला साधू
चेंडू खेळणारी सुंदरी
ब्रह्माणी - ब्रह्मयाचे स्त्रीरुपातील स्वरूप
सुरसुन्दरी
बुद्ध मूर्ती
दरवाजावरील सुरेख चौकट
खांब आणि छताचे सुरेख दृश्य
सभा मंडप
जय विजय मधील एकाचा अवषेशावरील सुरेख नक्षीकाम
कोपेश्वर मंदिराचे बाजूने पाहिलेले दृश्य
मंदिराच्या जोत्यावरील हत्ती आणि देवता जणू या सर्वांनी हे मंदिर तोलून धरले आहे
वादक
हत्ती
मंदिराचे प्रवेशद्वार
कोपेश्वर मंदिर
संदर्भ आणि नों
कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरही स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. चला, तर मग मराठी मातीतील कोपेश्वर मंदिराविषयीची काही रंजक तथ्ये जाणून घेऊया...
भारत देश हा वैविध्याने नटलेला आहे. विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृती, परंपरा या अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत अव्याहतपणे सुरू आहेत. भारतीय संस्कृती जितकी कर्मठ आहे, तितकीच लवचिकही आहे. भारतात स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी हजारो वर्षांपूर्वीचे बांधकाम असलेल्या लेण्या, मंदिरे आजही डौलाने उभी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अनेक गड-किल्ले आजच्या काळातही तितकेच मजबूत असल्याचे दिसते. मात्र, काही वर्षांपूर्वी केलेल्या डागडुजीची पडझड झाल्याचे पाहायला मिळते. पुरातन वारसा लाभलेल्या वास्तू स्थापत्यशास्त्राचा अद्भूत नमुना म्हणावा अशाच आहेत. शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वास्तुंची भव्यता, व्यापकता पाहिली, त्यामागील काही रहस्ये, तथ्ये ऐकली, तर केवळ अचंबित व्हायला होते. महाराष्ट्रातही अजिंठा-वेरुळ लेण्यांपासून ते कान्हेरी गुंफापर्यंत अनेक प्राचीन, पुरातन आणि स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना असलेल्या अनेक वास्तू आपणास पाहायला मिळतात. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरही स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. चला, तर मग मराठी मातीतील कोपेश्वर मंदिराविषयीची काही रंजक तथ्ये जाणून घेऊया...
अद्भूत स्थापत्यशास्त्र आणि भव्यता
कोणतेही मंदिर उभारताना त्यात कला, स्थापत्यशास्त्र, भव्यता, संस्कृती आणि ज्या देवाशी हे मंदिर निगडीत आहे, त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यात प्राधान्य दिले जाते. अगदी नावापासून ते त्या देवतेच्या शक्तीशी निगडीत सगळ्याच गोष्टींना त्यात गुंफले गेले आहे. ही मंदिरे उभारताना त्यात वैज्ञानिक दृष्टीकोन, तांत्रिक बाबी, गणित याचा सखोल अभ्यास केलेला आढळतो. म्हणूनच हजार वर्षांनंतरही मंदिरे अनेक आक्रमणांना पुरून उरलेली आपल्याला दिसतात. असेच एक मंदिर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावात असलेले कोपेश्वर मंदिर. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे. महादेव शिवशंकर आणि श्रीविष्णू या दोघांचे पूजन येथे केले जाते.
कोपेश्वर मंदिराचा इतिहास
कोपेश्वर मंदिर बांधताना पौराणिक कथेचा आधार घेऊन निर्मिती केल्याचे आढळून येते. या मंदिराची निर्मिती 'शिलाहार' राजवटीत १२ व्या शतकात झाली असावी. ११०९ ते ११७८ या काळात हे मंदिर बांधले गेले आहे. जवळपास ९०० वर्ष जुने असलेले हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे. या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर ९५ हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेले आहे, असे दर्शवण्यात आल्याचे आढळून येते. भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला दिनांक २ जानेवारी १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
१०८ खांबांचे वैशिष्ट्य
कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले १०८ खांब आहेत. मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती ४ विभागात विभागलेली आहे. मात्र, या सगळ्यावर कळस म्हणजे इथला स्वर्गमंडप स्वर्ग मंडप ४८ खाबांवर उभा आहे. यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अतुच्च अविष्कारच म्हणावा लागेल. प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे. गोलाकार, चौकोनी, षट्कोन, अष्टकोन असे सगळे आकार आपण प्रत्येक खांबात पाहू शकतो. स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबांच्या ३ वेगवेगळ्या रचना असून, हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र यांचा उत्तम संगम असल्याचे पाहायला मिळते.
नंदीचे स्वतंत्र मंदिर!
येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्यांची समजूत काढण्यास काम श्रीहरि विष्णूंनी केले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून १२ किलोमीटर दूर नैर्ऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे केवळ नंदीचे मंदिर आहे. नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे. आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.
'कट्यार काळजात घुसली'मधील शिव भोला भंडारी
कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याचे चित्रिकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत. केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे. मंडोवरावर नायिका, विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील हे गाव. नरसोबावाडीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर. या गावी कोपेश्वर मंदिर आहे. बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारे शिलाहार शिल्प-स्थापत्य शैलीचे दगडी मंदिर. इ.स. 1109-1178 दरम्यान गांधारादित्य, विक्रमादित्य व भोज-2 या शिलाहार राजांच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधण्यात आले. कोप्पम या गावचा देव तो कोप्पेश्वर, असे म्हणता येईल. पण येथे 'कोप्पेश्वर' या नावामागे रंजक पौराणिक कथा आहे.
शिवाने सती बरोबर विवाह केला हे तिच्या पित्याला, दक्ष राजाला आवडले नाही. एका यज्ञात दक्षाने शंकराचा अपमान केला. हे सहन न झाल्याने सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले, तेव्हा क्रोधित होऊन शंकराने, वीरभद्रास दक्षाचे डोके उडवण्यास सांगितले. सतीच्या विरहाने कोपलेला तो महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यासाठी श्री विष्णू येथे आले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोप्पेश्वर व दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. शिव व विष्णू दोघेही येथे शाळुंका रुपातच आहेत, हे महत्त्वाचे. शैव आणि वैष्णव या दोघांनी मानलेल्या मोजक्या ठिकाणांपैकी एक असे हे स्थान.
दुसरे एक वैशिष्ट्य असे की, येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. सतीसंगे तो तिच्या माहेरी गेला होता. तो परतलाच नाही. हा नंदी खिद्रापूरपासून बारा किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे. खिद्रापूर येथील कोप्पेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.
कोप्पमचे खिद्रापूर कसे झाले, याची एक आख्यायिका आहे. आपण कोप्पेश्वर मंदिरात प्रवेश करतो, तो मंडप स्वर्गमंडप म्हणून ओळखला जातो. मुख्य मंडपापासून काहीसा विलग. खुला. या मंडपाला छत नाही. अठ्ठेचाळीस खांबांवर तोललेल्या या मंडपाला छताच्या जागी मधोमध वर्तुळाकार मोकळी जागा. या आकाशगवाक्षाच्या नेमकी खाली गुळगुळीत काळ्या दगडाची रंगशिळा आहे. एका मोठया, अखंड शिळेवर अठ्ठेचाळीस खांबांच्या आधाराने स्वर्गमंडपाचे गोल छत उभे केले आहे. अशी दुसरी स्थापत्यरचना माझ्या ऐकण्यात नाही. या मंडपातील दगडाची चकाकी, गुळगुळीतपण लगेच लक्षात येते. येथील प्रत्येक खांबावरील कोरीव काम पाहात राहावे असे आहे. खांबांवरील कामात सुबकता आहेच, पण एका साच्यातून काढावेत इतकी एकसंधता या कामात आहे. अष्टदिक्पालांची दंपती मंडपात कोरून काढलेली आहे. छताखाली नऊ ग्रहांची मांडणी केली आहे.
म्हणतात, स्वर्गमंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. या मंडपाला यज्ञमंडप असेही म्हणतात. होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठी छत गोलाकार मोकळे सोडले असावे, असे सांगितले जाते. पण यज्ञयागाच्या अन्य कोणत्याही खुणा येथे दिसल्या नाहीत. या मंडपात रंगशिळा आहे, म्हणून एक वेगळा विचार मनात येतो. पूर्वी गाभाऱ्यातील देवाला सन्मुख असा रंगभोग चाले. रंगभोग म्हणजे प्रवचन, कीर्तन, नर्तन, गायन अशा प्रकारची सेवा. या रंगभोगासाठीच हा मंडप खुल्या आकाशासह तयार केला गेला असावा. आपण या मोकळ्या छतातून दिसणाऱ्या आकाशाची गंमत लुटायला, येथील स्थापत्य पाहायला जायला हवे. आणि हो, स्वर्गमंडपाच्या या छिद्रामुळेच या गावाचे नाव छिद्रापूर पडले आणि त्याचा अपभ्रंश खिद्रापूर झाला, असे म्हणतात.
मंदिराचे अवयव कसे असावेत, हे अग्निपुराणात सांगितले आहे. मनुष्यदेहाशी मंदिराचे साम्य दाखवण्यात आले आहे. म्हणजे की, ग्रीवा म्हणजे मान, डोके म्हणजे आमलक, कळस म्हणजे केस. गर्भाशय आणि गर्भगृह यात साम्य मानले आहे. गर्भाशयात काळोख असतो म्हणून गर्भगृहही फार प्रकाशमान असणार नाही, याची काळजी घेतली जाते. गर्भाशयात गर्भ तशी गर्भगृहात मूर्ती. गर्भात आत्मा, तसा गाभाऱ्यातील मूर्तीत सृष्टीचा आत्मा. असे काही. कोपेश्वराच्या मंदिराचा गाभाराही अंधाराच आहे. मंद तेवत्या समईंच्या प्रकाशात कोपेश्वर व धोपेश्वर दिसतात. दक्षिणाभिमुखी आडवे विभूती लेपन केलेला कोपेश्वर आणि त्याच्यापुढे समजूत घालायला आलेला उभा गंध लावलेला धोपेश्वर. डोळे अंधाराला सरावले की भिंतीवर कोरलेल्या शिवलीलामृतातील कथाही दिसतील.
मंदिराच्या प्रत्येक भागामागे एक उद्देश असतो. त्यानुसारच मुखमंडप, सभामंडप, अंतराळकक्ष आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना असते. खिद्रापूरच्या मंदिराला मुखमंडप नाही. त्याऐवजी मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला स्वर्गमंडप आहे. त्यानंतर सभामंडप, अंतराळकक्ष आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे.
आपण स्वर्गमंडपाच्या आकाशगवाक्षाने भारलेले असतो. पण आतील सभामंडपही खूप सुंदर आहे. सभामंडपात मधोमध असणार्या चार खांबांमध्ये जमिनीवर रंगशिला आहे. येथेही रंगभोग म्हणजे देवाची कलेच्या माध्यमातून सेवाउपासना केली जाते. येथे भक्तगण उपासनेला, कीर्तन-प्रवचन ऐकायला बसलेले असतात. त्यांना सहज आतबाहेर करता यावे यासाठी या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत. एक व्यालशिल्प आवारात पडलेले दिसले. पण यापेक्षा मंदिरातील शिल्प अधिक सुबक आहे. सर्वच व्याल मागच्या पायावर उभ्या, पुढचे पाय वर उचललेल्या अशा अवस्थेत आहेत. मंदिरावर भिंतींना जेथे जोड येतो तेथे व्याल कोरलेला असतो. हा काल्पनिक प्राणी मंदिर स्थापत्याचा एक हवाहवासा वाटणारा, आकर्षक आणि आवश्यक भाग झाला होता, असे लक्षात येते. सभामंडपाच्या मधे बारा स्तंभ आहेत. त्यांच्याभोवती वीस स्तंभ आहेत. या स्तंभांच्यापलीकडे मंडपाची भिंत आहे. मंडपाला प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. तसेच हवा खेळती राहावी यासाठी जालवातायनेही आहेत.
या मंडपातून अंतराळकक्षात जाताना प्रवेशमार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. अंतराळकक्षातही सुरेख कोरीव स्तंभ आहेत. इथल्या प्रत्येक खांबावर रामायणातील कथा कोरलेल्या आहेत. नरसिंह अवतार, भक्त प्रल्हाद, गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा आढळतात. पंचतंत्रामधील माकड आणि मगरीची कथा, दोन पक्ष्यांनी काठीच्या आधारे कासवाला वाचवण्याची केलेली धडपड या कथा कोरलेल्या दिसतात. गर्भगृहात जाताना उंबरठ्यापाशी सुंदर रांगोळीसारखी सुघड नक्षी कोरलेली दिसते. कोप्पेश्वर मंदिर ही अंतर्बाह्य सुंदर, सुघड कलाकृती आहे. हे मंदिर जेवढे आतून सुंदर आहे, तेवढेच बाहेरूनही. कितीही वेळ निरखावे, डोळे निवत नाहीत.
मंदिराच्या दक्षिण-उत्तर अंगाला ऋषभ जोडलेले रथ आहेत. रथात दंपती. शिव-पार्वती वाटत नाहीत, पण तीच अपेक्षित असतील का? विवाहानंतरची नवथरता चेहऱ्यावर दिसते. दक्षाघरी यज्ञाला जाण्याआधीची शिव-पार्वती असतील का ही? मंदिराच्या मागे भिंतीवर नंदीवर आरुढ शिव-पार्वती शिल्पित आहेत. या शिल्पाच्या एका बाजूला ब्रह्मा आणि दुसऱ्या बाजूला विष्णूही आहेत. मंदिराच्या समोर नंदी नसला तरी, भद्रावरील देवकोष्ठात नंदीचे दर्शन होते, तेही शिव-शक्तीसह. नंदी हा शिलाद ऋषींचा मुलगा. त्यांना शेत नांगरताना मिळालेला. नंदीने शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करुन घेतले. शंकरांने त्याला आपले वाहन केले आणि आपल्या गणांचे नायकही बनवले. शंकराचा निस्सीम भक्त, देवाची सर्व कामे करणारा निष्ठावंत सेवक. शिवसहस्त्र नामांमध्ये नंदी हे शंकराचेच एक नाव सांगितले आहे. नंदीश, नंदीश्वर, नंदीकेश्वर अशा नामांनी त्याची ओळख आहे.
एक स्मरण.. कोपेश्वर मंदिराच्या बाहेरील बाजूच्या जंघाभाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर असलेल्या वेगवेगळ्या शिल्पांवर जैन शिल्पकलेचा प्रभाव आहेच. मंदिराच्या शिल्पपट्टीत महावीरांचे एक शिल्पही आढळते. मंदिराच्या प्राकारात एक दिगंबर तीर्थंकरांचे ध्वस्त शिल्प आहे. साहजिकच या मंदिरात गौतम बौद्ध व महावीर यांची शिल्पे आढळतात.
गजवैभव व मंदिरशिल्प ही भारतभऱ जाणवणारी जुळणी आहे. येथील गजथरातील पंच्याण्णव मोठ्या हत्तींवर वेगवेगळ्या देवदेवता आरुढ आहेत. मंडोवरावरील विष्णू अवतार, गणपती, चामुंडा, दुर्गा यांची शिल्पेही सुंदर आहेत. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर अनेक अन्य शिल्पेही लक्ष वेधून घेतात. बाळाला खेळवणारी माता, विविध केशरचना करणाऱ्या ललना मला पाहता आल्या. सगळ्याच शिल्पांची रेखणी आखीव आहे. शिल्पांमध्ये आखीव ऱेखणी करणे अवघड असते, पण येथे ते सुघड झाले आहे. ही शिल्पे पाहायला वेळ कमी पडतो. ज्येष्ठ चित्रकार मित्रवर्य चंद्रमोहन कुलकर्णी यांचा फोन आलाच, शिल्पपट्टीतील गुजराती-राजस्थानी भारतीय व्यापारी, अरब व्यापारी, माल वाहून नेणारे हबशी यांची शिल्पे पाहिलीस का रे? नाही, अजून खूप पाहायचे राहिले आहे. पुढच्यावेळी एक छोटी दुर्बीणही सोबत नेईन, जरा नजरेच्या वरच्या पट्ट्यातील शिल्पे निरखायला.
म्हणतात, औरंगजेबाच्या कन्येने कोप्पेश्वराचे मंदिर पाहिले आणि ती येथील शिल्पांच्या प्रेमात पडली. ती येथेच राहिली. अनेक प्रकारे तिच्या मिनतवाऱ्या करण्यात आल्या, पण ती खिद्रापूर सोडेना. अखेर, या मंदिराला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचणार नाही, असे औरंगजेबाने वचन दिल्यावर ती माघारी परतली. या मंदिराच्या रक्षणासाठी खैदरखान याची नेमणूक करण्यात आली.
म्हणतात, खैदरखानलाही हे मंदिर, हा परिसर खूप आवडला. त्याने आपल्या नावावरून कोप्पमचे खिद्रापूर केले. म्हणतात, खैदरखानने या मंदिराच्या बाह्यभागावरच्या शिल्पांची नासधूस केली. अनेक कहाण्या या मंदिराच्या प्राकारात विखरून पडल्या आहेत ध्वस्त शिल्पासारख्याच. या मंदिराच्या उभारणीनंतर एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे. देवगिरीचा यादवसम्राट सिंहाण देव याने खिद्रापूरच्या लढाईत मोठा विजय मिळवल्यावर या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिराच्या खर्चासाठी दान दिले होते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाज्याबाहेरच्या शिलालेखात तसा उल्लेख आहे. जे उरले आहे तेही विलक्षण आहे.
कोप्पेश्वर मंदिराच्या प्राकारात सोळा प्रकारची कीर्तीमुखे पाहायला मिळतात. शिवालयांच्या प्रवेशद्वारापाशी राक्षसाच्या मुखासारखे एक शिल्प कोरलेले दिसते, तेच कीर्तीमुख. येथील या शिल्पांतील कलाकुसरीला तोड नाही. प्रत्येक कीर्तीमुखाची ठेवण वेगळी आहे. नक्षीकाम वेगळे. शिल्पकाराने शिव-पार्वतीलाही कीर्तीमुखात बद्ध केलेले दिसते. कीर्तीमुखाची एक कहाणी आहे. कीर्तीमुख नावाचा असूर शिवभक्त होता. त्याने तहान-भूक विसरून घोर तपश्चर्या केली. महादेव त्याला प्रसन्न झाले. वर माग म्हणाले. तेंव्हा प्रचंड भुकेची जाणीव झालेल्या त्या असूराने महादेवांकडे अन्नाची मागणी केली. महादेव म्हणाले, स्वत:चेच शरीर पायापासून खा. त्या असुराने तसे केले. तरीही त्याची भूक भागली नाही. त्यावर उपाय म्हणून महादेव म्हणाले, आजपासून तू माझ्या दारात येऊन बस आणि येणार्या जाणार्या सर्व भाविकांची पापे खा. तुला ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हापासून कीर्तीमुखाचे शिल्प शिवालयाच्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली.
या मंदिरावरील सुरसुंदरींची शिल्पे देखणी आहेत. सुरसुंदरी म्हणजे देवांगना. सुरसुंदरी म्हणजे अप्सरा अथवा पर्या असाही समज आहे. समुद्रमंथनातून त्या बाहेर आल्या असेही अनेकजण मानतात. या सुरसुंदरी मंदिराच्या भिंतीवर आवर्जून कोरण्यात येतात. आपल्याला शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध या विषयांनी ग्रासलेले असते. या विषयांत मन न गुंतवता, मंदिरात जातांना सावध चित्त असावे, असे या सुरसुंदरी सुचवतात. तसेच, यातील काही जणी देवदर्शनाला जातांना देवाला काय अर्पण करावे, देवदर्शनाला कसे जायचे असते याचेही मार्गदर्शन करतात. रिक्त हस्ते देवाला जाऊ नये. पाने, फळे, फुले असे काहीच जवळ नसेल तर मनोभावे केवळ जलही अर्पण केले तरी चालते. या सुरसुंदरी देखण्या तर असाव्या लागतात, परंतु त्यांच्यात मानवी भावभावना आणि कार्यमग्नताही असावी लागते. भक्तजनांमध्ये नीतीमूल्ये निर्माण करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असते. नृत्यांगना, वादनमग्न सुरसुंदरी देवतांचे मनोरंजन करणार. अप्सरा भक्तांना मंदिराकडे आकर्षित करणार. आपल्या लक्षणांनी गुणांनी सुरसुंदरी भक्तांना इच्छा, वासना, मोह, विकार यापासून परावृत्त करणार आणि त्यानेच भक्तांचा उद्धार होईल, या भावनेने मंदिरासारख्या सांस्कृतिक केंद्रात सुरसुंदरींची योजना मध्ययुगात करण्यात आली होती. या सुरसुंदरींविषयी डॉ. गो. ब. देगलूरकर (सुरसुंदरी, भारतीय विद्याभवन, पुणे केंद्र) यांनी विस्ताराने लिहिले आहे.
प्राचीन काळापासून लोकश्रद्धेत स्थान मिळवून बसलेल्या यक्ष-यक्षींची योजना भारतीय शिल्पकारांनी वास्तुकामात निरनिराळ्या ठिकाणी आणि निरनिराळ्या कामांसाठी केलेली पाहायला मिळते. मंदिरशिल्पात यक्ष-यक्षीला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. पौराणिक कथांमधून यक्ष-यक्षी ही अतिमानवी परंतु देवांपेक्षा कनिष्ठ प्रकारची योनी दिलेली दिसते. यक्षीयोनी ही शांत, उपकारक अशा स्वभावाची रंगवण्यात आलेली आहे. स्वाभविकपणे त्यांची शिल्पे मंदिरावर कोरण्यात आली. या मंदिरावरही ती दिसेल. एका यक्षाला भक्तांकडून हळद-कुंकू वाहिलेलेही दिसते.
दक्षिण भारतात नाग अनंताची पूजा मंदिराच्या प्राकारात केलेली आढळते. या मंदिराच्या प्राकारातही बाहेर एका वृक्षातळी भंगलेले शिल्प आढळते. नाग हे काळाचे प्रतीक आहे. नाग हा अतिशय वेगाने सरपटत जातो, वेगाने पुढे सरकणाऱ्या काळासारखा. तो केंव्हा सुरु झाला आणि कोठवर जाणार हे सांगता येत नाही. काळाला अंत नाही म्हणून तो अनंत. म्हणूनच नागालाही अनंत म्हणतात. हा नागपुरूष सर्वांवर कृपाक्ष ठेवून असतो. तोच विष्णूसाठी शय्या होतो आणि शिवाच्या गळ्यात डोलतो.
काळ वेगाने सरकतो आहे. ऊन-वारा-पावसाच्या माऱ्यातही ही शिल्पे आपल्याला आनंद देण्यासाठी उभी आहेत. आक्रमकांचे हातोडे झेलूनही ती उभी आहेत. कोण होता हा आक्रमक? खैदरखानचे नाव घेतले जाते, पण त्याच्याविषयीच्या अन्य कहाण्या ऐकल्यावर त्याचे हे कृत्य असेल हे तेवढेसे पटत नाही. म्हणतात, स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानाने वाटेतील मंदिरे ध्वस्त केली, त्यात खिद्रापूरचे हे शिवालयही होते. विजापूरकडून वाईकडे येण्याच्या वाटेत खिद्रापूर आहे. त्यामुळे मला तरी हेच पटते.
जाल कसे? सांगली किंवा कोल्हापूर या दोन्हीकडून नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी) येथे जायचे. तेथून कुरूंदवाड मार्गे खिद्रापूर. नरसोबाच्या वाडीपासून 25 किलोमीटरवर.
कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ तालुक्यातील शेवटचे गाव ‘खिद्रापूर’ होय. कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम इथे आहे. सर्व प्रदेश हिरवागार करणाऱ्या ह्या संगमानंतर पूर्वेकडे येणारी हे जीवनदायी नदी गावास वळसा घालून परत पश्चिमेकडे फिरते. खिद्रापूर म्हणजे आहे, महाराष्ट्र-कर्नाटक प्रदेशांची सीमारेषा.
शिरोळ हा तसा वैशिष्टयपूर्ण तालुका. जीवनाला सर्व दिशांनी स्पर्श करणारा असा हा प्रदेश. त्यात नरसोबावाडीचे दत्त मंदिर, शाहु महाराजांनी वसविलेले व्यापारी केंद्र जयसिंगपूर, ‘कुरुदंवाडकर’ सरकारचे राजवाडे, शिरोळचा साखर कारखाना, घरातील एक तरी व्यक्ती भारतीय सेनेत असलेली… ‘सैनिक टाकळी’ हे खिद्रापूरचं वैशिष्टयं. आवर्जून उल्लेख करण्यासारख्या आणखी दोन गोष्टी म्हणजे, खिद्रापूरचे ‘कोपेश्वर मंदिर’ आणि ‘जैन मंदिर’ होय. या मंदिरांच्या सौदंर्यानं व शिल्पकलेनं भल्याभल्या वास्तुविशारदांना तोंडात बोटं घालायला लावली आहेत.
खिद्रापूरचा प्रवास ३०६ हेक्टर जमीन असलेले, खिद्रापूर हे गाव ३००० लोकवस्तीचे छोटेसे गाव. हे गाव देवळांच्या सेवकांना इनाम म्हणून दिलेले. यामध्ये वाजंत्री, गुरव आदी आले. एक धर्मनिरपेक्ष गाव म्हणून तालुक्यात प्रसिध्द.
उत्सव विशालतीर्थ यात्रा भरते यावेळी हजारो भाविक कृष्णा नदीच्या पात्रात स्नान करून दर्शन घेऊन जातात. गावातील सर्व पंथाचे लोक ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवितात व आपली मनोकामना पूर्ण करण्याची विनवणी करतात.
कुरुंदवाड मार्गे खिद्रापुराला जाता येतं. दुतर्फा हिरवीगार ऊस शेती, केळीच्या बागा, मध्येच लागणारी नारळाची झाडे, आणि पुष्कळ झुळझुळ पाणी. संपूर्ण प्रवासभर आनंदच आनंद जाणवत राहतो.
खिद्रापूर मंदिराविषयी बस स्थानकावर उतरल्यावर पूर्वेस भव्य कृष्णेचे पात्र आणि पश्चिमेस एक अद्वितीय मंदिर दिसल्यावर नजरेचं पारणं फिटतं. मंदिराचं आवार सुरू झाल्यावर एक फलक आहे. त्यात आपल्याला वाचायला मिळते की हे प्राचीन मंदिर केंद्र शासनाच्या पुरातन संरक्षक विभागाकडे ‘संरक्षित’ घोषित करण्यात आले आहे.
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर हे हेमाडपंथी शैलीचे एक अजोड शिल्प मंदिर आहे. इ.स. १००० ते १३५० हा यादवांच्या कारकिर्दीचा वैभवशाली कालखंङ यादवांचा मुख्य प्रधान म्हणजे, ‘हेमाडपंत’. हे एक विद्वान वास्तूविशारद होते. हेमाडपंथी शैलीची मंदिरे आपल्याला जंगलात किंवा पठारावर कुठेही आढळतात. नदीकाठी दोन दगडांच्यामध्ये आधार म्हणून खोबणी आणि कंगोरे यांचा वापर करुन, इतर कुठलाही आधार न घेता, दगडांची कलात्मक रचना करुन मंदिर बांधण्याची कला या वास्तु-विशारदाने प्रचलीत केली. खिद्रापुरचे कोपेश्वर मंदिर हे हेमाडपंथी शैलीचा एक अजोड नमूना आहे.
मुख्य प्रवेशद्वारानंतर नगारखाना लागतो. प्रवेश-भिंतीवरील दोन हत्ती आपले स्वागत करत आहेत असं वाटतं. एका वेळी एकच व्यक्ति प्रवेश द्वारातून जाऊ शकेल इतकं ते अरूंद आहे. एके काळी ह्या देवळाचा आसमंत सनईच्या मधुर स्वरांनी जिवंत होत असे. नगा-याच्या नादाने दुमदुमत असे.
स्थापत्य रचनेचा एक उत्कृष्ट नमूना असलेले हे मंदिर तारकाकृती आहे. मध्यवर्ती स्वर्गमंडपालाच यज्ञमंडप असेही नाव आहे. एका मोठया, अखंड शिलेवर अट्ठेचाळीस खांबांच्या आधाराने गोल छत उभे आहे. यज्ञमंडपाच्या गोलाकार छताखाली नऊ ग्रहांच्या नऊ कलाकृती विलोभनीय आहेत. प्रत्येक खांबामधील कोरीव काम बघत राहावं असं वाटतं. एकाच साच्यातून काढल्याप्रमाणे या कोरीव कामामध्ये एकसंधता, सुबकता आहे. दगडाची चकाकी व मऊपणा त्या खांबांवर आपले प्रतिबिंब उठावे अशी पारदर्शकता पाहून मन थक्क होऊन जातं. या स्वर्गमंडपाचे उघडे छत हे होम-हवनाच्या समिधांचे धूर जाण्यासाठी ठेवले आहे. आणि छिद्रांमुळेच या गावाचे नाव छिद्रापूर… ते खिद्रापूर असे पडले.
स्वर्गमंडपाच्या नंतर येतो तो सभामंडप. सभामंडप हा सुध्दा दगडी खांबांवर उभा आहे. वरच्या बाजूला खोबणी कांगारीच्या साह्याने संधी साधलेले कलात्मक छत आहे. या दालनाला सहा खिडक्या, तीन दरवाजे आहेत. या सभामंडपाच्या मध्यभागी गोलाकार शिळा आहे. त्यावर उभे राहून वर पाहिले की, कमळाच्या आकाराचे सुंदर नक्षीकाम पर्यटकांच्या मनाला भुरळ पाडते. या मंडपाच्या खांबावर रामायण, महाभारत, पंचतंत्र त्याचप्रमाणे प्रचलित कथांवर सुंदर दगडी कोरीव काम आहे. पाने, फुले, नर्तकी यांच्या कलाकुसरींनी नटलेले हे दालन खरोखरच अप्रतिम आहे.
या नंतरचा मुख्य भाग म्हणजे, गर्भगृह. जय-विजय या दोन द्वारपालांनी गर्भगृहाचा दर्शनी भाग सजला आहे. सध्या मात्र त्यातील एकच द्वारपाल शिल्लक राहीला आहे. मोठया दरवाजाच्या पायथ्याशी कासव व बाजूला भितीवर यक्ष यक्षिणीचे दर्शन होत आपली नजर खिळते ते दक्षिणाभिमुख असणाऱ्या गाभाऱ्यातील शिवलिंगावर. हे शिवलिंग किंचिंत तांबूस रंगाचे असून शाळुंखा रंगाने काळी कुळकुळीत आहे. गाभाऱ्यात भरपूर गारवा जाणवतो. गर्भमंडपाच्या दालनात तीन लहान कमानी आहेत, परंतु तेथील सिंहासनांवर मूर्ती मात्र नाहीत.
शिवलिंग व कोपेश्वराचे दर्शन घेऊन ज्यावेळी सभामंडपात येतो त्यावेळी उजव्या बाजूला मंदिर पाहण्यास बाहेर पडल्यावर एक शिलालेख आढळतो. प्राचीन भाषेतील हा शिलालेख अनाकलनीय आहे. वाटाडयांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव सम्राट सिंहाण देव याने खिद्रापूरच्या लढाईत मोठा विजय मिळवून या मंदिराचा जीर्णोध्दार केला आणि मंदिराच्या खर्चासाठी ‘कुडलदामवाड’ नावाचे दान दिल्याचा या शिलालेखात उल्लेख असल्याचे सांगितलं जातं. बाहेरुन मंदिराचे निरीक्षण करताना वेरुळच्या लेण्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण मंदिर एकशे आठ गजपीठांवर विराजमान आहे. हत्तींच्या वरच्या रांगेमध्ये कोरलेल्या देव, यक्ष, यक्षिणी यांची रूपे फार मोहक आहेत. पण खालील हत्तीची ओळ अखंड अशी मिळत नाही. या तळातील गजरुपानंतर साधारणपणे ८ ते ९ फुटावर अनेक नर्तकी, नर्तक, वादक आणि शस्त्रधारी शिल्पांची मुक्त उधळण शिल्पकाराने येथे केली आहे. त्यावेळच्या बांधकामांची रचना, धार्मिक, सांस्कृतिक परंपरा व या परिसरातील तत्कालीन राजांचा वैभवशाली कालखंड, त्याचं कलाप्रेम खिद्रापूरमुळे मनात अधोरेखित केलं जातं.
जैन मंदिर हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर, खिद्रापूर मंदिराच्या समकालीन आहे. जैन मंदिर गावाच्या पश्चिमेस आहे. खिद्रापूरपेक्षा थोडे छोटे आहे. पण आपले स्वतंत्र अस्तित्व आणि परंपरा जपणारे आहे. मंदिराला तीन प्रशस्त दालने, आणि पायापासून छताची उंची साधारणत: २० फूट आहे. या मंदिरात साडे-सहा ते सात फूट उंचींचे आदिनाथांचे भव्य शिल्प आहे. या मूर्तीच्या सौदंर्याने अनेक मुनी, पर्यटक, श्रमण आकर्षित होतात आणि थोडे दिवस येथे तप करुन जातात. असे ही म्हटलं जातं की, या मूर्तीच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ‘दक्षिण भारत जैन इतिहास’ या पुस्तकातून डॉ. विलास संघवे यांच्या टिपणावरून मिळणारा या मंदिराचा इतिहास असा आहे की, शिलाहार राजे गंडरादित्य यांचा महासामंत (सेनापती) निंबदेवरस यानं हे जैन मंदिर बांधलं. सामंत निंबदेवरस हा जैन धर्मीय सामंत होय. तो नाकीरस व चंपाबिकाचा द्वितीय पुत्र होय. याला भिल्लरस व काबरस नावाचे दोन कर्तबगार भाऊ होते. निंबदेवरस याला एक बहिण होती. तिचे नाव कर्णादेवी. हीच कर्णादेवी गंडरादित्याला दिली होती. राजाची राजमाता नागलादेवी ही सुध्दा धार्मिक होती. याचकाळी शिलाहार राजवंशजांनी १०८ जैन मंदिरे बांधली. त्यापैकी कोल्हापूर परिसरातील हे जैन मंदिर. इ.स. ११०५ ते इ.स. ११४० पर्यंत शिलाहारांची राजवट होती. त्या काळात भरभराटीस आलेली ही शिल्पकला, जशी जतन झाली पाहिजे तशी आज जतन होत नाही, याचेच फार दु:ख वाटते.
१. जागतिक संदर्भात, खिद्रापूर हे आकर्षक स्थळ असूनही ‘पर्यटन स्थळ’ म्हणून त्याचा विकास नाही. २. कागदोपत्री हजारो रुपयांचा परिसर विकास खर्च तेवढा दाखविला आहे. ३. महाराष्ट्र पर्यटन मंडळाची कोल्हापूर दर्शन बस इकडे फिरकत नाही. ४. राजकीय वर्चस्व असलेला तालुका, पण परिसर विकास करण्यात मात्र कुचकामी ठरलेला.
समारोप कितीही प्रसिध्दीच्या अंधारात असले तरी बरेच शिल्प-प्रेमी, देशी व परदेशी पर्यटक उन्हाळयात या जागेस भेट देतात. अनेक शाळांच्या सहली येथे येतात. कला शाळांच्या कार्यशाळा, वर्षातून एखादा तरी साप्ताहिक शिक्षण वर्ग येथे भरतो. येथील शिल्प सौदर्याने अनेक पर्यटक मोहीत होतात. आपलं एक सांस्कृतिक शक्तिपीठ व धर्मपीठ असलेलं हे अतिशय सुंदर स्मारक जतन कसं होणार हाच भेडसावणारा प्रश्न आहे.
‘संथ वाहते कृष्णामाई’ या गीताची अनुभूती कानासोबत नजरेलासुद्धा होते असे एक सुंदर स्थळ आहे. कृष्णेच्या प्रवाहाचा अर्धवर्तुळाकार वेढा, चहुबाजूला काळीभोर कसदार जमीन आणि त्यावर उसाचे मळे. उन्हाळ्यात देखील सुखावणारी हिरवळ. हे ठिकाण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले खिद्रापूर गाव. कोल्हापूरहून इचलकरंजी माग्रे अथवा सांगलीहून नरसोबाची वाडी- कुरुंदवाड माग्रे खिद्रापूर गाठता येते. इथल्या महादेवाचे नाव कोपेश्वर. अर्थातच रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला महादेव कोपेश्वर. मग साहजिकच त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे. ते काम श्री विष्णूनी केले त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्टय़ असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. महादेवाच्या आधी नंदीचे दर्शन येथे नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. साधारणत: सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत याच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे. या मंदिराचं खरे सौंदर्य दडलंय त्याच्या रचनेत. छोटय़ाशा दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो आणि समोर उलगडत जातो कित्येक शतकांचा इतिहास. समोर दिसतो ४८ खांबांवर तोललेला एक मंडप. आत जाऊन बघितल्यावर लक्षात येते कीत्याला तर छतच नाही. पण नीट लक्षपूर्वक बघितले की कळते संपूर्ण वर्तुळाकार रिकामी जागा मुद्दाम ठेवण्यात आली आहे. या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे. पुढे सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत. दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच-पाच द्वारपाल आहेत. मुख्य सभामंडपही खूप सुंदर आहे. पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जरासे अंधारे आहे. परंतु डोळे सरावल्यानंतर आतमध्येही सुंदर मूर्ती आहेत असे लक्षात येते. या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार, प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात. केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव-रेखीव मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसले आहे असे लक्षात येते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एक पुरातन शिलालेख आहे. अन्य शिलालेखांप्रमाणे हासुद्धा पुरातत्त्व खात्याच्या ‘विशेष मर्जीतला’ असल्याने त्यालाही उन्हा-पावसाचा मनसोक्त आनंद लुटायला मिळतोय.
डॉ. आरती आढे-रोजेकर
आड-वळणावरील स्वर्ग – कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
३० एप्रिल २०१७ हा दिवस खास होता. अंबाबाईच्या दर्शनासाठी दरवर्षी प्रमाणे कोल्हापूरला गेलो आणि यावेळी मनांत मात्र काहीतरी नवीन बघायचे म्हणून खिद्रापुरातील कोपेश्वर मंदिर बसले होते. जे पाहायचे नक्की केले होते. ऐतिहासिक वास्तूचे नाव माझ्या मुखातून जेव्हा निघते, त्यावेळी माझ्या घरातील लोक लगेच तिथे जाण्यासाठी तयार होतात. हेच इतिहासाच्या बाबतीत माझ्यासाठी खूप महत्वाचे प्रोत्साहन ठरते. कोल्हापुरातून ६० किमी अंतरावर, कृष्णेच्या काठावर वसलेले आणि कर्नाटक सीमेवर असलेले हे खिद्रापूर कोणे एकेकाळी “कोप्पद किंवा कोप्पम” या नावाने प्रसिद्ध होते. खिदरखानाने स्वारी केली आणि त्याने या गावाचे नाव खिद्रापूर केले. या गावाची ओळख म्हणजे तिथे असलेले अतिप्राचीन कोपेश्वर आणि जैन मंदिर ! फार कमी लोकांना परिचित असलेले हे ठिकाण नरसोबाच्या वाडीपासून अवघे ११ किमी आहे पण फार कमी लोक तिथं पर्यंत जातात. बहुतेक लोकांना माहितसुद्धा नाही. नरसोबाच्यावाडीला असलेले फाईव्ह स्टार भक्त निवास इथे नाहीत पण फाईव्ह स्टार कलाकृतीला लाजवेल अशी शिल्प मात्र तिथे हजारो आहेत. कृष्णेच्या काठावर आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेले हे टुमदार गाव निसर्गसंपन्न आहे. या गावातील दोन्ही मंदिरे आज पुरातत्व खात्याच्या अंतर्गत असून महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. इ.स. ७ व्या शतकात चालुक्यांमधील पुलकेशी द्वितीय राजाने सुरु केलेले हे बलाढ्य बांधकाम १३ व्या शतकातील यादव सम्राट श्रीसिंघणदेव राजाने जीर्णोद्धार करून पूर्णत्वाकडे नेले. मंदिर उभारणी ते जीर्णोद्धार या मध्ये ६०० वर्षांचे अंतर आहे. या वरून या मंदिरावर किती शिल्प असतील आणि त्याच्या सौंदर्याची प्रचिती येते. या मंदिराची स्थापत्यशैली दक्षिणेकडील हळेबीडुशी साम्य दर्शवणारी आहे. खुरशिलेच्या वरती गज आणि विविध व्याल शिल्पांनी सजलेली संपूर्ण मंदिराच्या जोत्यावर असलेली शिल्पपट्टी, त्यामध्ये प्रत्येक हत्तीवर आपल्या देवदेवता आरूढ आहेत. समोर उभा असलेला होममंडप, पुढे सभामंडप आणि शेवटी गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. आतील सर्व स्तंभरचना पाहून, हे कसे रचले असतील ह्या विचाराने थक्क व्हायला होते. आपल्या महाराष्ट्रातील हे शंकराचे मंदिर जरी असले तरी इथे कुठेही नंदी दिसत नाही. शिवलिंगाच्या बाजूला फक्त उभा शाळीग्राम असून त्याला धोपेश्वर म्हणतात. गर्भगृहात कमनीय बांधा असलेले १८ सौंदर्य लतिका पूजेचे साहित्य घेऊन उभ्या आहेत, पण दुर्दैवाने आज त्यांचे चेहरे व हात भग्नवस्थेत जरी असले तरी सुद्धा त्यातील शिल्पकला मनाला भावते. बेसॉल्टमध्ये असलेल्या या लतिका (खालील फोटोत) पाहून कठीण दगडातसुद्धा सौंदर्याचा साक्षात्कार होतो. इतकी प्रगल्भता ह्या मंदिरावरील शिल्पांत आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस पायथ्यापासून कळसापर्यंत संपूर्णतः शिल्प कोरलेली आहेत. पत्रलेखिका, शुकसारिका, दर्पणसुंदरा, विषकन्या, नागशिल्प, मैथुनशिल्प, स्त्रीवादक, भोंगळा वादक, देवकोष्ठ, नारपट्ट खुरशिला आणि मर्कट त्रास देताना त्याला हात उगारून मारण्यासाठी असलेले शिल्प निव्वळ अप्रतिम आहेत. हे सर्व पाहत असताना हि प्रगल्भ शिल्पकला मनात घर करून राहते. हे मंदिर उभारण्याचे काम सुरु असताना विविध देशातील राजांनी बलाढ्य पुलकेशी राजाला नजराणा पाठवून मैत्रीचे नाते घट्ट केले होते. पुलकेशी राजाबद्दल सामर्थ्य आणि सद्गुणाचे गौरवोद्गार त्याकाळी आलेला चिनी प्रवासी युवन श्वांगने काढले, जे त्यावेळी लिहून ठेवले आहेत. इराणचा राजा खुश्रो दुसरा याने सुद्धा पुलकेशी राजाला नजराणे पाठवले होते. नेमके त्याचवेळी कोपेश्वर मंदिर बांधणारा स्थापत्य विशारद तेव्हा दरबारात हजर होता आणि म्हणूनच या प्रसंगाची आठवण म्हणून इराण आणि आखातातील व्यक्तीशिल्प तिथे कोरलेली आढळतात. मनापासून केलेली मेहनतीत सौंदर्य खुलते, त्याचा साक्षात्कार इथे होतो. जीव ओतून तयार केलेली हि शिल्प जिवंत असल्याचा भास होतो. नगारखान्यातून आत गेल्यानंतर मंदिराचा होममंडप पूर्णतः गोलाकार आहे. (वरील फोटोत पाहू शकता.) विविध स्तंभांची रचना आणि त्यावर गोलाकार ठेवलेल्या शिळा लक्ष वेधून घेतात. होम-हवन केल्यानंतर धूर जाण्यासाठी वरती मोकळे ठेवले आहे. त्यातून आकाश पाहणे म्हणजे स्वर्गप्राप्ती आहे आणि म्हणूनच या दगडी मंडपाला स्वर्गमंडपससुद्धा म्हणतात. हे मंदिर एकदा पाहून मन भरण्यासारखे नाही. या शिल्पांचा व मंदिराचा इतिहास आपल्याला माहित असेल तर पूर्ण दिवस सुद्धा कमी पडेल, असे हे मंदिर आहे. शिवलिंगावरील अभिषेक केलेले पाणी बाहेर जाण्यासाठी जसे आपल्या सर्व मंदिरांना गोमुख असते त्याच प्रमाणे इथे मात्र पूर्ण मगर कोरलेली असून तिच्या मुखातून हे पाणी तारकाकुंडमध्ये पडते. ह्या कुंडाची रचना चांदणी सारखी आहे. इथे असलेली एकूण एक शिळा तिचे वेगळे अस्तित्व मांडते. येथील दगड हा फक्त दगड नसून देवत्व प्राप्त झालेला, झुंजलेला आणि स्फूर्ती देणारा अखंड स्रोत आहे. आज मगरीचे मुख भग्न झाले आहे. तारकाकुंड मात्र तुम्ही खालील फोटोत पाहू शकता. निसर्गाने सुद्धा इथे भरभरून दिले आहे. विस्तीर्ण अशी बरीच वडाची झाडे या मंदिराभोवती असून त्यावर येणाऱ्या फळांचा क्रम सुद्धा ठरलेला आहे. जेव्हा एका झाडाला फळे येतात तेव्हा बाकी झाडे रिकामी असतात. एकाचा बहर ओसरला कि, दुसऱ्याचा चालू होतो. त्यामुळे इथे बारा महिने वडाला फळ येत असतात म्हणूनच वटवाघळे आणि पक्ष्यांना हे हक्काचे ठिकाण आहे. पालवीचे सुद्धा तसेच आहे. क्रमाक्रमाने येथील वडाच्या झाडांना पालवी येत असते, आहे कि नाही निसर्गाचा आविष्कार ! ह्या मंदिराच्या जवळच कृष्णा नदी वाहते, तिच्या पलीकडे दक्षिण मोहिमेवर असलेल्या औरंगजेबाची छावणी पडली होती म्हणून त्या गावाला शहापूर म्हणतात. त्याचवेळी या मंदिराला उपद्रव झाला आणि या सौंदर्याने भरलेले हे मंदिर या इस्लामी वावटळीत सापडले आणि जे काही वाचले ते आज आपल्या समोर आहे. असे हे मंदिर फक्त मंदिर नाही तर विविध शिल्पांनी नटलेले, झुंजलेल्या पराक्रमाची साक्ष देणारे स्फूर्तीचे ठिकाण आहे. कधीतरी नक्की पहावी, अशी हि मुकं वास्तू आहे. कधी कोल्हापुरात गेलात तर नक्की इकडे पावले वळवा कारण पृथ्वीवरील स्वर्ग ह्यापेक्षा दुसरा असू शकत नाही. काही फोटो इथे देत आहे, जेणे करून अजून काही गोष्टी व्यवस्थित समजतील. १) अफगाण राजाने पाठवलेल्या नजराण्याची आठवण म्हणून हे अफगाण राजाचे शिल्प खालील फोटोत ! २) इराणचा राजा खुश्रो दुसरा याने पुलकेशी राजाला नजराणे पाठवले होते. त्या प्रसंगाची आठवण म्हणून व्यक्तीशिल्प तिथे कोरलेले आहे. खालील फोटोत ते पाहू शकता. ३) देवकोष्टी ४) पत्रलेखिका ५) विषकन्या ह्याच गावात अशाच प्रकारचे समकालीन असलेले जैन मंदिरसुद्धा आहे, त्याचा विस्तार जरी छोटा असला तरी कोरीव शिल्प मात्र डोळ्यांचे पारणे फेडतात तर अशी हि भन्नाट लोकांची भन्नाट शिल्पकलेला नक्की भेट द्या.
खिद्रापूरचं मंदिर हे कोपेश्वराचं म्हणजे शंकराचं मंदिर मानलं जातं, पण ते एकटय़ा शंकराचं आहे का? त्याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. मी पाहिलेलं हे एक अपवादात्मक असं मंदिर आहे, जिथे मुख्य गाभाऱयात दोन देवांचं अस्तित्व आहे- शंकर आणि विष्णू. विष्णू म्हणजे धोपेश्वर. त्यामुळे हे मंदिर तसं कोपेश्वर आणि धोपेश्वराचं आहे. तुम्ही गाभाऱयात प्रवेश केला की, एका छोट्या दगडी उभट शिळेवर लक्ष जातं. त्या शिळेवर चक्क जानवं कोरलंय. तो आहे धोपेश्वर आणि शंकराची पिंडीसुद्धा आहे.
असं काही एखाद्या मंदिरात दिसलं की, त्यातून दंतकथा निर्माण होतात. दंतकथा पसरवणाऱया लेखकाच्या कल्पनेच्या भराऱया मला नेहमीच आवडतात. तर ऐका हे कल्पनेचं उड्डाण. शंकर हा वर देण्याच्या बाबतीत तसा भोळा आणि उदार देव होता. त्याच्यावर प्रेम करणाऱयांना, खर तरं त्याची भक्ती करणाऱयांना तो चांगले वर देत असे. त्याच्या उदार वराचे दुष्परिणाम वाढले की, मग विष्णूला ते सर्व निस्तरावं लागे. शिवभक्त रावणाने शंकराकडून वर घेतला आणि मग विष्णूला राम होऊन रामायण घडवावं लागलं. इथे त्या मानाने विष्णूचं काम सोपं होतं. शंकराने आपल्या भक्तांना जाहीर केलं की, शंखनाथ (संकेश्वर), बकनाथ (रायबाग) आणि कोपनाथ (खिद्रापूर) या तीन ठिकाणाच्या शिवलिंगांचं दर्शन जो भक्त एका दिवसात करील त्याला स्वर्गात प्रवेश मिळेल. अर्थात ज्या काळात ही योजना जाहीर केली, त्या काळात सायकल, गाडी, ट्रेन वगैरे वाहनं उपलब्ध नव्हती. प्रवास जिकरीचा होता, पण स्वर्ग मिळणार यासाठी अनेकांनी हा अट्टहास केला. त्याचा परिणाम असा झाला की, स्वर्गाची लोकसंख्या वाढायला लागली. त्यामुळे स्वर्गातले जे मूळचे रहिवासी देव, ते वैतागले. शंकराचे भक्त झाले म्हणून काय झालं? किती ‘उपरे’ सहन करायचे?
शंकराच्या सीएएविरोधात प्रतिसीएएवाल्यांनी निदर्शनं केली. त्यामुळे मूळ रहिवासी विष्णूला शरण गेले. विष्णूने काय केले असेल? तो कोपनाथात आला आणि राहिला. त्याने कोपेश्वराच्या मंदिरात आपलं अस्तित्व शिवलिंगापेक्षा अंमळ जास्त असेल असं पाहिलं. त्यामुळे देवळात शिरल्यावर पहिली नजर विष्णूकडे जाते आणि मग शंकराकडे. त्यामुळे वर भंग होतो. स्वर्गात येणारे ‘उपरे’ थांबले.
या मंदिराची अनेक वैशिष्टय़े आहेत. त्यात आहे तिथला स्वर्गमंडप. मी स्वर्गमंडप ही कन्सेप्ट असलेली देवळं फारशी पाहिलेली नाहीत. सर्वसाधारणपणे देवळात गाभारा असतो. त्याला लागून सभामंडप असतो. इथे सभामंडपाला लागून स्वर्गमंडप आहे. हा स्वर्गमंडप अठ्ठेचाळीस खांबांवर उभा आहे आणि चार दिशांना चार प्रवेशद्वार आहेत. त्यातली विस्मयकारक गोष्ट म्हणजे छताला चक्क तेरा फूट व्यासाचं गवाक्ष आहे. गवाक्ष म्हणजे सोप्या मराठीत सांगायचं तर भोक. त्यातून थेट वरचं निळं आकाश दिसतं आणि बरोबर त्याच्या खाली 13 फूट व्यासाची गुळगुळीत मशीनने पॉलिश केलीय असं वाटावी अशी शिळा आहे. तिचा व्यासही बरोब्बर 13 फूट! मोठय़ा पांढऱया कागदावर एक तेरा फुटांचं वर्तुळ काढून ते बरोबर कापून तेरा फुटांचं वर्तुळ बाहेर काढणं मला कदाचित जड जाईल. इथे काताळात वर्तुळ कापलंय. एखाद्या भाविक माणसाला ते वर्तुळ कापणारे हात दैवी वाटले तर आश्चर्य वाटू नये. त्या गोल शिळेभोवती बारा गोलाकार खांब आहेत, पण त्याला गोलाकार तरी कसं म्हणायचं? कारण ते खांब कधी अष्टकोनी, कधी षटकोनी, कधी चौकोनी, कधी गोल वाटतात. याच खांबाने थेट आसमंत दाखवणारं गवाक्ष तोललंय. ‘‘खांब नुसता उभा केला तर चाबकाचे फटके मिळतील’’ असं फर्मान पुलकेशीने काढलंय असं वाटावं इतके ते सजवलेले आहेत किंवा उत्कृष्ट सजावटीला सोन्याच्या मोहरांचं बक्षीस असावं इतकं नक्षिकाम कोरीव आहे.
या खांबाच्या खालच्या भागात शिखरांचे विविध प्रकार दाखवले आहेत. वर फुलं, पान, वेली, पक्षी यांचं नक्षीकाम आहे. हे सर्व पाहताना एक गोष्ट सातत्याने डोक्यात ठेवावी की, हे दगडाला पाझर फोडून तयार केलंय, दीड हजार वर्षांपूर्वी. या देवळाच्या गवाक्षाचं आणखी एक विस्मयकारी दर्शन त्रिपुरा पौर्णिमेला होतं असं तिथे भेटलेला आणि अनधिकृत गाईड म्हणून आमच्याबरोबर फिरणारा संदीप सांगत होता. तो पौर्णिमेचा चंद्र थेट त्या शिळेच्या मध्यभागी येतो असं सांगत होता. अशा गोष्टी ‘व्हॉट्सऍप युनिव्हर्सिटी’च्या मॅगझिनमध्ये छापून येतात. त्यामुळे त्यावर मी सध्या विश्वास टाकत नाही, पण अरविंद परांजपेंनी (संचालक, नेहरू प्लॅनेटोरियम, नेहरू सेंटर) स्वतः सर्व गणिती आकडेमोड करून त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र त्या गवाक्षाखालच्या शिळेवर विसावतो याचा कयास बांधला आणि आपला कयास किती बरोबर आहे हे त्यांनी स्वतः जाऊन पाहिलं. त्यांच्या गणिती आज्ञेचा मान ठेवून चंद्र त्या शिळेवर क्षणभर विसावला. ज्यावेळी हे मंदिर बांधलं त्यावेळी कुणी हा गणिती उपद्व्याप केला होता का? की हे वर्षानुवर्षांच्या अनुभवातून आलेलं शहाणपण होतं? की केवळं हे अपघाताने घडलं याचं अचूक उत्तर देणं कठीण असेल, पण कितीतरी अशा विस्मयचकीत करणाऱया गोष्टी आपल्याला प्राचीन हिंदुस्थानात सापडतात. मग हे शास्त्र, ही कला गेली कुठे? ती व्यक्तिगत किंवा सामूहिक प्रॉपर्टी राहिली काय?
या मंदिराचं वैभव स्वर्गमंडपातच संपत नाही. उलट ते तिथून सुरू होतं. पुढचं वैभव हे पुढच्या वेळी.
देवत्वाचा स्पर्श- खिद्रापूरची शिल्पकला
सामना ऑनलाईन
>> द्वारकानाथ संझगिरी
खिद्रापूरच्या मंदिरावरचा हा तिसरा आणि शेवटचा लेख. या लेखात तिथल्या शिल्पकलेतलं मला उमगलेलं सौंदर्य उलगडून दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे. हे एकमेव मंदिर आहे, ज्याला मंदिराच्या बाहेरच्या बाजूला गजपट्ट आहे. तो मला इतर कुठल्याही देवळात पाहिलेला चटकन आठवत नाही. हत्तीवर बसलेल्या देव-देवतांचा पट्टा म्हणजे गजपट्ट. तो एका नक्षीदार पट्टय़ावर उभा आहे. त्या मंदिरात ‘नक्षी’ नसलेलं काही नाही. साध्या दगडाला थाराच नाही. हा गजपट्ट बरोबर आपल्या नजरेच्या पातळीवर येतो. त्यामुळे त्याचं सौंदर्य जवळून न्याहाळता येतं. ती शिल्पं तयार करणं कारागिरांना शारीरिकदृष्टय़ा इतर शिल्पांपेक्षा सोपं झालं असावं म्हणून कदाचित त्या शिल्पांत बारकावे जास्त पाहायला मिळतात. हत्तीवर बसलेल्या देवतांचे अलंकार, त्यांचे पोषाख, त्यांच्या हातातली शस्त्र अगदी ठळकपणे दिसतात. काळय़ा कातळात ती कोरताना किती कष्ट पडले असतील आणि किती काळजी घ्यावी लागली असेल! कारण तिथे चुकीला दुरुस्ती नाही. एक गोष्ट जाणवते की, हत्तींनासुद्धा योद्धय़ाप्रमाणे नटवलं जाई. त्यामुळे हत्तीच्या गळय़ात अलंकार दिसतात. हत्तीच्या गंडस्थळासाठी आणि सोंडेसाठीही अलंकार होते हे जाणवलं. हत्तीवरच्या बैठकासुद्धा कलाकुसरीने समृद्ध असत. त्या काळातल्या श्रीमंतीचं दर्शन जेवढं या शिल्पांतून होतं, तेवढंच दागिने तयार करण्याच्या कलेचं आणि रसिकतेचंही होतं. दीड हजार वर्षांपूर्वीचं हे समाजजीवन आहे. हिंदुस्थानातून सोन्याचा धूर वगैरे निघायचा म्हणतात तो हाच असावा.
या गजपट्टीवर नरपट्ट आहे. तो पाहण्यासाठी तुम्ही नरपट्टवर उभं राहू शकता. त्यातून स्त्री-पुरुषांच्या शरीरसौष्ठवाची किंवा त्यातल्या आदर्शाची कल्पना येते. ते फारसे बदललेले नाहीत. अलीकडे झीरो फिगरचं कौतुक बरंच झालं, पण वेताच्या छडीत सौंदर्य पाहणाऱयांपैकी मी नाही. त्या शिल्पातल्या ललनांमध्ये पूजेसाठी जाणाऱया ललना आहेत, नर्तकी आहेत. मुख्य म्हणजे नर्तकींच्या वेगवेगळय़ा मुद्रा आहेत. ती नर्तकी जिवंत होऊन बाहेर आली असती तर तारुण्यातल्या हेमा मालिनीलाही कॉम्प्लेक्स दिला असता. स्त्रियांशिवाय तेथे ध्यानस्थ मुनी दिसतो. अरब देशांतून आले असावेत असे ढगळ कपडय़ांतले पुरुष दिसतात, पण आपले डोळे विस्फारतात, जेव्हा आपण बासरी वाजवणारे ओठ पाहतो. ती टोकदार ठेवण हुबेहूब दगडात चितारलीय, तर भोंगाळा वाजवताना फुगलेल्या गालांची गोलाईसुद्धा पाहताना नजर हटत नाही. धनुष्यावर चढवलेल्या बाणाचा धनुर्धराने नेम धरलाय हे त्याच्या मिटलेल्या डोळय़ामुळे कळतं तेव्हा मी शहारलो. हे मंदिर पाहताना आणखी एक त्या काळातली सामाजिक जाणीव झाली, ती म्हणजे स्त्री ही फक्त घरात कोंडलेली पुरुषाची छाया नव्हती. ती पुढे मध्ययुगात झाली. ती या मंदिरात द्वारपालाच्या भूमिकेतही दिसते. काही युवतींच्या मांडीला वेटोळे घातलेल्या भुजंगाची शिल्पे आहेत. त्यांच्या हातात कालसर्प आहेत. काहींच्या खांद्यावर जहरी नाग आहेत. अशा युवती अर्थातच कमनीय आहेत. खिद्रापूर मंदिराचं संशोधन करणाऱया डॉ. रामचंद्र गोविंद चोथे आणि त्यांचे चिरंजीव शशांक यांचं मत असं आहे की, त्या युवती ‘विषया’चा (म्हणजेच कामवासनेचा) अतिरेक नको असं दर्शवतात. कामवासनेत लडबडलेला पुरुष सापांच्या म्हणजे मृत्यूच्या जबडय़ात असतो असं त्यांना सुचवायचंय. हे मला पटलं. काही शिल्पांतून तरुणींच्या अंगावरची वस्त्र ढळली आहेत, त्यांचे डोळे मिटलेले आहेत, हात लज्जारक्षणासाठी छातीकडे गेलाय आणि पायाशी असलेलं माकड अंगावर राहिलेलं वस्त्र ओढतंय. म्हटलं तर पुरुषाची ही मर्कटचेष्टा वाटू शकते, जसं ‘खिद्रापूरची मंदिरं’ पुस्तकाच्या लेखकद्वयीला वाटतंय. त्या स्त्रीला ती चेष्टा आवडतेय असे भाव तिच्या चेहऱयावर आहेत. देशभरातल्या अनेक देवळांत जिथे अशी शिल्पं आहेत, तिथे काही प्रमाणात स्त्री-पुरुषांच्या रोमॅण्टिक जोडय़ांची शिल्पं दिसतातच. त्यात लाजण्यासारखं किंवा कमीपणाचं वाटण्यासारखं काहीच नाही. ही नैसर्गिक गोष्ट आहे.
किंबहुना, अशी शिल्पं दाखवतात की, त्यावेळी स्त्री-पुरुष संबंधांच्या बाबतीत हिंदुस्थानी समाज हा मध्ययुगाप्रमाणे बंदिस्त समाज नव्हता. त्यावेळच्या अलिखित समाज जीवनाचं चित्र काही शिल्पांत दिसलं. प्रवासी कोरताना त्याच्या खांद्यावर एक काठी आहे. काठीला एका बाजूला त्रिशूलासारखं शस्त्र आहे, तर दुसऱया बाजूला त्याचं सामान आहे. त्यावेळी अरण्यामधून प्रवास असल्यामुळे प्रवासात शस्त्र आवश्यक असे. जाता जाता एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. मंदिर प्रामुख्याने शंकराचं, पण मंदिरात नंदी नाही. का, तर त्यालाही एक कथा जोडलेली. प्रजापती दक्षाच्या सोळा कन्यांपैकी सती ही सर्वात लहान होती. तिने सर्वांचा विरोध डावलून शंकराशी लग्न केलं. दक्षाला शंकरावर राग होता. त्यामुळे त्याने केलेल्या अश्वमेघ यज्ञात शंकराला बोलावलं नाही, पण सतीने माहेरी जाण्याचा आग्रह धरला. शंकराने तिला नंदीबरोबर पाठवून दिलं म्हणून म्हणे नंदी नाही. सती माहेरी गेल्यावर तिच्या पतीची निर्भर्त्सना केली गेली. त्यामुळे सतीने यज्ञकुंडात उडी घेतली. शंकराला कळताच त्याने वीरभद्राला दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करायला पाठवलं आणि रागाने आपल्या जटा जमिनीवर आपटल्या. म्हणून तो कोपेश्वर!
…आणि म्हणून हे मंदिर कोपेश्वराचं. तुम्ही आस्तिक असा, नास्तिक असा, पण हिंदुस्थानी संस्कृतीचा हा मौल्यवान वारसा पाहायला विसरू नका. तुम्ही दगडातला देव माना किंवा मानू नका, पण त्या मंदिराच्या स्थापत्य आणि शिल्पकलेला देवत्वाचा स्पर्श आहे हे नक्की.
dsanzgiri@hotmail.com
शिल्पसौंदर्याचा आविष्कार : खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराची दक्षिण बाजू
‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या काही भागांत आपण कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेत आहोत. कोल्हापूरच्या समारोपाच्या भागात आज माहिती घेऊ या शिल्पसौंदर्याचा अनोखा आविष्कार असलेल्या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराची....
.............
गेले काही दिवस आपण या सदरातून कोल्हापूरमधील पर्यटनस्थळांची माहिती घेतो आहोत. आज कोल्हापूरच्या समारोपाच्या भागात असे पर्यटनस्थळ पाहू या, की जे सप्तसुरांतील जणू वरच्या ‘सा’प्रमाणेच आहे. खिद्रापूरला मी तीन वेळा जाऊन आलो. पहिल्यांदा गेलो होतो १९९२ आणि नंतर २००४मध्ये. दोन्ही वेळी मार्गदर्शक सोबत नसल्याने बारकावे समजू शकले नाहीत. आताची भेट मात्र कुतूहल शमविणारी ठरली.
सभामंडप
डॉ. रामचंद्र चोथे यांचा या संदर्भातील शोधनिबंध प्रसिद्ध झाल्याचे कळले. ‘खिद्रापूरची मंदिरे : भारतीयांची प्राचीन ठेव’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्यांनी १९९०पासून मंदिराचा अभ्यास सुरू केला आणि अगदी बारकाईने अभ्यास करून प्रत्येक मूर्तीचे वैशिष्ट्य शोधून काढले. त्यांनी खिद्रापूरच्या आसपासचे अनेक शिलालेख, ताम्रपट यांचा अभ्यास करून माहिती काढली आहे. पेशाने पशुवैद्य असलेल्या डॉ. चोथे यांनी खिद्रापूरच्या मंदिराची शिल्पगाथा पुस्तकातून सुंदरपणाने पर्यटकांसमोर आणली आहे. सुदैवाने डॉ. चोथे यांचे चिरंजीव शशांक यांच्याशी संपर्क झाला. त्यांनीही त्यांच्या वडिलांना या कामी मदत केली असल्याने त्यांची भेट खूपच उपयुक्त ठरली. त्यांच्याशी वेळ ठरवून खिद्रापूरच्या ‘अलिबाबाच्या गुहे’शी जाऊन उभा राहिलो. शशांक माझे फेसबुक मित्र असल्याने अनेक वर्षांची ओळख असल्यासारखे भेटलो. त्यानंतर आतुरता होती ‘गुहे’तील खजिन्यात असलेल्या संपत्तीच्या मूल्याची.
नगारखान्यातून दिसणारा स्वर्गमंडप
प्राचीन काळी खिद्रापूरचे नाव कोप्पम किंवा कोप्पद होते. कोप्पम नावाचे आणखी एक गाव कर्नाटकातील बदामीच्या जवळ आहे. विजापूरजवळील येलूर येथील शिलालेखात कोपेश्वराचा उल्लेख आहे. हा शिलालेख सन १०७७मधील आहे. यादव राजा सिंधणदेव याचा, मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख असलेला शिलालेख १२५४मधील असून, तो मंदिराच्या दक्षिणद्वारजवळ आहे. काही लोकांच्या मते या मंदिराच्या स्वर्गमंडपातील आकाशदर्शन देणाऱ्या छिद्रामुळे खिद्रापूर असे नाव पडले आहे; पण ते गोल छिद्र म्हणण्याएवढे छोटे नाही, तर चांगले १३ फूट व्यासाचे आहे.
खिद्रापूर स्थलदर्शक नकाशा
खिदरखान नावाच्या सरदाराने या गावावर कब्जा केल्याने खिद्रापूर हे नाव पडले असावे, हे सयुक्तिक वाटते. त्याचे वंशज आजही येथे आहेत. खिद्रापूर भागात सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, चोल, यादव, बहामनी, मराठे आणि शेवटी इंग्रज अशी सत्तांतरे होत राहिली. चालुक्य राजांच्या काळात दुसऱ्या पुलकेशीच्या कालखंडात राज्य वैभवाच्या शिखरावर होते. या काळातच येथील मंदिराची मुहूर्तमेढ झाली; पण पुलकेशीच्या मृत्यूनंतर हे काम बंद पडले. हे मंदिर चालुक्यांनी बांधले की शिलाहारांनी बांधले, यावर तज्ज्ञांमध्ये व इतिहासकारांमध्ये नेहमीप्रमाणे एकमत नाही; पण एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की बदामी, वेरूळ, भुलेश्वर, हळेबिडू, बेलूर येथील शिल्पे वेगळी आहेत. प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य आहे; पण खिद्रापूरच्या शिल्पात जो नाजूकपणा आहे, तो दुसरीकडे कोठेही नाही. बेलूर, हळेबिडू येथील मंदिरे मृदू खडकातील आहेत, तर येथील मंदिरे सह्याद्रीच्या कातळातील आहेत. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील स्तंभ व खिद्रापूरमधील स्तंभ थोडे सारखे वाटले, तरी शिल्पे मात्र खूप वेगळी आहेत. एक इंच उंचीपासून आठ फूट उंचीपर्यंतची शिल्पे येथे आहेत.
स्वर्गमंडप - खांब
मंदिराचे दार इतके साधे आहे, की येथे आत काही बघण्यासारखे आहे असे वाटतच नाही. आत आलो, की नगारखाना लागतो. तो ओलांडून पुढे गेल्यावर मंदिराचा भव्य परिसर दिसू लागतो. महादेवाचे मंदिर असल्याने प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे, म्हणून इकडे-तिकडे पाहू लागलो. शशांक म्हणाले, ‘नंदी शोधत आहात का?’ मी होय म्हणालो. त्यावर उत्तर मिळाले, की या मंदिरात नंदी नाही व भारतातील हे एकमेव मंदिर असे आहे, की जिथे नंदीशिवाय महादेव आहे. मागील वेळीही हाच प्रश्न होता; पण या वेळी उत्तर कारणासहित मिळाले. याची कथा अशी आहे. प्रजापती दक्षाने एका यज्ञ समारंभाला शंकर-पार्वतीला (सतीला) बोलावले नव्हते. तरीही सती हट्टाने खिद्रापूरच्या दक्षिणेस असलेल्या येडूर येथे दक्षाच्या घरी गेली. महादेवाने तिच्याबरोबर नंदीला पाठविले. तेथे गेल्यावर सतीचा दक्षाने अपमान केला. त्यामुळे क्रोधित होऊन तिने यज्ञात स्वतःची आहुती दिली. हे शंकराला समजताच शंकर कोपला आणि त्याने जटा आपटल्या. तेव्हापासून या स्थानाला कोपेश्वर हे नाव पडले. पार्वतीबरोबर गेलेला नंदी येडूर येथेच राहिला. त्याचे तोंड खिद्रापूरच्या दिशेने उत्तरेस आहे.
स्वर्गमंडप रंगशिला
मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करण्याआधी नंदीमंडप किंवा स्वागत मंडप असतो. येथे मात्र आपण स्वर्ग मंडप किंवा यज्ञमंडपामध्ये प्रवेश करतो. याची सुंदर रचना आश्चर्यकारक आहे. मधोमध वरती १३ फूट व्यासाची, आकाशदर्शन देणारी गोलाकार, मोकळी जागा आहे. म्हणून याला स्वर्गमंडप असेही म्हणतात. काहींच्या मते ही यज्ञ करण्याची जागा असावी. त्याचा धूर जाण्यासाठी वर मोकळी जागा असावी, म्हणून हा यज्ञमंडप असावा.
याची रचना वर्तुळाकार तीन रांगांत ४८ खांबांवर आधारित आहे. मध्यभागी गोलाकार रंगशिळा आहे. काहींच्या मते ती छतावर ठेवण्यासाठी केली असावी आणि राहून गेली असावी; पण जर ती झरोक्याच्या वर ठेवावयाची असती, तर ती आत ठेवली नसती. बाहेरून ती वर ठेवणे सोपे असते. सभामंडपाची शोभा वाढविण्यासाठीच त्याची रचना केली असावी. आकाशातून पडणारे पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी वेगळी व्यवस्थाही येथे केलेली दिसून येते. रंगशिळेचा मधला गोलाकार भाग १२ खांबांवर आधारलेला आहे. सर्व खांब खालपासून वरपर्यंत नक्षीकामाने ओतप्रोत भरले आहेत. तसेच खांबांना वेगवेगळ्या उंचीवर गोलाकार, चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी आकार दिले आहेत. त्याच्या मागील बाजूस दुसरी ओळ असून, ती १६ खांबांची आहे. त्यामागे तिसऱ्या मालिकेत १२ खांब कठडावजा पॅराफिट भिंतीवर ठेवले आहेत आणि सहा खांब तीन प्रवेशद्वारांवर आहेत.
गजपट्ट व नरपट्ट (दक्षिण बाजू)
१२ खांबांपैकी चार खांबांवर छताखाली असलेली शिल्पे नष्ट झाली आहेत. आठ दिशारक्षक आणि चार देवतांची अशी रचना येथे होती. त्यापैकी राहिलेल्या शिल्पांमध्ये प्रत्येक देवता ही जोडीने (पतिपत्नी) आपल्या वाहनावर बसलेली दाखविली आहे. स्कूटरवर बसलेल्या जोडप्याप्रमाणे पुढे पती व मागे दोन्ही बाजूला पाय टाकून खेटून बसलेली पत्नी असे अलीकडे आपल्याला नेहमी पाहायला मिळणारे दृश्य येथे शिल्पात पाहायला मिळते. मंडप सर्व बाजूंनी मोकळा असल्याने आणखीच सुंदर दिसतो.
येथून आपण आत मुख्य सभामंडपात जातो. येथे ६० खांबांच्या साह्याने सभामंडपाच्या छताला आधार दिला आहे. येथील खांबही नक्षीकामाने ओतप्रोत भरले आहेत. कीर्तिमुख असलेले चार खांब सभामंडपाच्या चौकोनी उंचवट्यावर आहेत. येथे स्वर्गमंडपापेक्षा छोटी रंगशिळा आहे. प्रत्येक कीर्तिमुखामध्ये वेगवेगळी नक्षी पाहायला मिळते. या ठिकाणी देव-देवतांबरोबर मदनिका, नर्तिका, नर्तक, वाद्यवृंद, प्राणी-पक्षीही पाहायला मिळतात. तसेच महाभारत, रामायण, पंचतंत्रातील काही कथाही येथे दाखविल्या आहेत. गौतम बुद्धांचे पद्मासनातील शिल्प एका खांबावर आहे.
देवकोष्ठ
सभागृह आणि गाभारा याच्या मधील भागाला अंतराळ म्हणतात. अंतराळात प्रवेश करताना आठ फूट उंचीच्या द्वारपाळाच्या प्रमाणबद्ध मूर्ती दिसतात. त्यातील एक मंदिराच्या दक्षिणद्वाराबाहेर भग्नवस्थेत पडला आहे. हे द्वारपाळ गदाधारी असून, आभूषणयुक्त आहेत. शरीरयष्टी व आभूषणे प्रमाणबद्ध आणि बघतच राहावीत अशी आहेत. दागिन्यांची आवड फक्त महिलांनाच असते असे नाही. हे पुरुषाचे शिल्पही नखशिखान्त नाजूक दागिन्यांनी नटलेले आहे. कोणत्याही शिल्पामधील प्रमाणबद्धता त्याचे सौंदर्य वाढविते, हे येथे अनुभवायला मिळते. अंतराळात प्रवेश केल्यावर समोर गाभाऱ्याच्या चौकटीवर असलेली गजलक्ष्मी लक्ष वेधून घेते. विशेष म्हणजे चौकटीच्या दोन्ही बाजूंना कामासाठी वापरलेली छिन्नी अडकवलेली आहे. तसेच चौकटीखाली नक्षीकाम असलेली चंद्रशिळा आहे. चंद्रशिळेचे वैशिष्ट्य म्हणजे हिची झीज फारच कमी असते.
श्री कोपेश्वर - श्री धोपेश्वर
या मंदिराच्या गाभाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णू आणि शंकर यांचे येथे एकाच वेळी दर्शन होते. गाभाऱ्यात दोन लिंगे आहेत. एक धोपेश्वराचे (विष्णूचे रूप), तर दुसरे लिंग कोपेश्वराचे (शंकराचे ) आहे. पिंडीवरील अभिषेकाचे पाणी उत्तर बाजूला जाण्याची व्यवस्था आहे. गाभाऱ्याच्या भिंतीला लागून १८ नवयौवना पूजेचे साहित्य घेऊन उभ्या असल्याचे शिल्पही येथे आहे.
मंदिराचे बाह्य सौंदर्य :
स्वर्गमंडपाच्या गजपट्टावरील २४ पैकी ११ हत्ती शिल्लक आहेत. कोपेश्वर मंदिराची सुलतानी आक्रमणात मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे. तरीही त्याचे सौंदर्य कमी झालेले नाही, मग नासधूस झालेली नसताना मंदिर कितीसुंदर असेल, याचा विचार पाहताना मनात येतो. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाचे काही चित्रीकरण येथे झाले. त्यामुळे त्यामुळे आता लोकांची पावले येथे वळत आहेत. पुरातत्त्व विभागानेही थोडीफार दखल घेतली आहे. एक मात्र नक्की, कोणी कितीही वर्णन केले, तरी तेथील गाइडशिवाय मंदिर बघू नये. कारण त्यातील बारकावे नुसते बघून लक्षात येत नाहीत. येथे रात्री विद्युत दिव्यांचे झोत टाकण्याची व्यवस्था केली, तर हे मंदिर आणखी खुलून दिसेल.
दक्षिण बाजूकडील गजपट्ट
गजपट्टावरील हत्ती
बाह्य बाजू मुख्यत्वेकरून खूरशिळा, गजपट्ट, नरपट्ट व त्यावर असलेले नक्षीकाम, त्यावर छत अशी विभागली गेलेली दिसते. गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूच्या भिंतीमध्ये उत्तर, पश्चिम व दक्षिण बाजूला देवकोष्ठ व त्यावर छोटे शिखर दाखविले आहे. गजपट्टामध्ये ९२ हत्ती असून, प्रत्येक हत्तीचे शिल्प बारकाईने पाहिले असता वेगवेगळे असल्याचे दिसून येते. तसेच हत्तीच्या पाठीवर वेगवेगळ्या देवदेवता दर्शविल्या आहेत. नरपट्टावरही अनेक सुंदर शिल्पे आहेत. त्यात सुंदर नर्तिका, मदनिका, नर्तक, भुजंगपीडिता, अरब देशातील पाहुणे खुबीने दर्शविले आहेत. त्यामध्ये तत्कालीन कपडे, पादत्राणे, दागिने, सौंदर्यप्रसाधने दर्शविली आहेत. त्यावरून तत्कालीन जीवनमान नक्कीच सुधारलेले व सुसंस्कृत असावे, हे नक्की दिसते. नरपट्टावरील विविध शिल्पांच्या चेहऱ्यावर असलेले भावही दिसून येतात. त्यावरील देवकोष्ठामध्ये विविध नक्षीकाम दिसून येते. छतावरील बांधकाम मंदिराबरोबर झालेले दिसत नाही. बहुधा ते यादवकाळात झाले असावे. मंदिरातील खांबांची जाडी लक्षात घेतली, तर वरचा भाग आणखी सुशोभित व उंच करण्याची योजना असावी असे वाटते.
कीर्तिमुख
स्वर्गमंडपाच्या दक्षिण बाजूने पश्चिमेकडे जाताना सभागृहाच्या मध्यभागी दक्षिणद्वार आहे. येथे द्वारपालाची भंग पावलेली मूर्ती दिसून येते. येथे दाराजवळ सप्तमातृका दिसून येतात व या चालुक्यांच्या कुलस्वामिनी असल्याने हे मंदिर चालुक्यांनीच बांधल्याचा एक दाखला मिळतो. दारापुढे मुखमंडप बांधण्याची कल्पना असावी. त्यासाठी तोंडी गुंफण्यासाठी लोहपट्ट्यांचा वापरही केला आहे; पण हे काम अर्धवट सोडलेले दिसते. तसेच उत्तरद्वाराचेही काम असेच अर्धवट सोडलेले आहे. तेथेही मुखमंडप बांधण्याची योजना असावी.
मंदिराच्या पश्चिमेस एक सुंदर जैन मंदिर आहे. यामध्ये मिथुन शिल्पे असल्याने याला छोटे खजुराहो म्हणतात; पण मंदिरशैली चालुक्यांचीच आहे. मंदिरात भगवान आदिनाथ यांची चार फूट उंचीची सुंदर शांतिस्वरूप मूर्ती आहे. येथेही देव-देवता, मदनिकांची शिल्पे आहेत.
पंचतंत्रातील कासव आणि पक्षी कथा
यादव राजा सिंधणदेव याचा शिलालेख
कृष्णेच्या काठावरील हा भाग गाळाने भरलेला आहे. आपण शाळेत भूगोलात शिकल्याप्रमाणे येथे मैदानी प्रदेशात नदी नागमोडी वळणे घेते, त्याचे येथे प्रत्यंतर येते. नरसोबाच्या वाडीवरून दक्षिणेकडे अलसा गावापासून पुन्हा पूर्वेकडे, देवळाला वळसा घालून पुन्हा पश्चिमेकडे असा तिचा प्रवास चालू असतो. येथे तिन्ही बाजूंना कृष्णा नदी आहे. पावसाळ्यात सैनिक टाकळीच्या अलीकडे एक ओता (प्रवाह) आहे. नदीला पूर आल्यावर त्यातून आलसा गावापासून कृष्णेच्या दक्षिणेला रामतीर्थापर्यंत पाणी वाहू लागते. त्यामुळे पावसाळ्यात खिद्रापूर एक बेट असल्यासारखे होते; मात्र आता त्यावर पूल झाला आहे. या ओतामुळे खिद्रापूरच्या भागाचे पुरापासून संरक्षण झाले आहे. अन्यथा नदी अशा ठिकाणी आपला प्रवाह बदलत असते.
लॉकिंग सिस्टीम
आता एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे, हे मंदिर बांधले कसे? येथे मंदिरात वापरलेला दगड आसपासचा नाही. तो खिद्रापूरच्या पश्चिमेला कोल्हापूरच्याही पुढे असलेल्या सह्याद्री पर्वतातून तराफ्यांच्या साह्याने पंचगंगेतून येथे आणला गेला. नदीवरून हत्तींच्या साहाय्याने तो ओढत आणला गेला. त्यावर वेगवेगळ्या आकाराच्या शिळा घडवून ‘लॉकिंग सिस्टीम’मध्ये (खालच्या शिळेमध्ये वरच्या बाजूला खोबणी करून त्यामध्ये वरील शिळेच्या खालच्या बाजूला खालच्या खोबणीत बसेल अशी जीभ कोरून अडकवायचे, अशा प्रकारचे हे बांधकाम असते). जमिनीत सुरुवातीला मोठा खड्डा करून त्यात ‘डबर सोलिंग’ करून वर मंदिर उभारले गेले.
वायुविजनासाठी झरोके
चंद्रशिळा
खिद्रापूरच्या उत्तरेला १० किलोमीटरवर नरसोबाच्या वाडीजवळ पंचगंगा कृष्णेस मिळते, तर दक्षिणेला साधारण तेवढ्याच अंतरावर दानवाडपुढे दूधगंगा कृष्णेस मिळते. दूधगंगेच्या दक्षिणेस व कृष्णेच्या पूर्वेस कर्नाटक राज्य चालू होते.
कसे जायचे खिद्रापूरला?
पुण्याहून सातारा-इस्लामपूर-सांगली-जयसिंगपूर-कुरुंदवाडमार्गे खिद्रापूरला जाता येते. तसेच सातारा-पेठवडगाव-हातकणंगले-इचलकरंजी-अकिवाट-खिद्रापूर असेही जाता येते. बेळगावहून कागलमार्गेही जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन जयसिंगपूर - ३२ किलोमीटर. जवळचा विमानतळ - कोल्हापूर ६० किलोमीटर. जयसिंगपूर, नरसोबाची वाडी, सांगली येथे राहण्याची, भोजनाची उत्तम सोय होऊ शकते. साधारण पावसाळा सोडून येथे कधीही जाता येते. कोल्हापूर, नरसोबाची वाडी, सांगली ट्रिपमध्ये या ठिकाणाचा समावेश करावा.
(या लेखातील माहितीसाठी शशांक चोथे यांचे सहकार्य झाले. त्यांनी चांगली छायाचित्रेही उपलब्ध करून दिली. तसेच मंदिर स्वतः फिरून दाखविले. त्यामुळे सविस्तर माहिती देता आली.)
- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com
(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
वाद्यवृंदातील रमणी
स्वर्गमंडपातील दिशारक्षक पत्नीसह..
मदनिका
वाहनावर बसलेले दाम्पत्य
पर्शियन पाहुणा
भुजंगपीडिता
खिद्रापूरचा कोप्पेश्वर:
या दरवाजातून आत पाऊल टाका आणि हे बघा..........कोप्पेश्वरचे मंदीर.
शिलाहार राजे दोन गोष्टींसाठी बरेच प्रसिद्ध होते एक म्हणजे त्यांनी त्या काळात बरेच किल्ले बांधले. त्यातील काही समुद्री किल्लेही होते म्हणजेच समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण त्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते. का महत्वाचे होते याचे कारण समजण्यासारखे आहे. त्यांचा व्यापार त्या मार्गाने चालत असणार व त्याबाजुनेही त्याआधी जमिनीवर आक्रमण झाले असणार. माझे हे मत अर्थातच तपासून बघावे लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी बांधलेली देवळे. या राजांचा ओढा जैन धर्माकडे होता पण त्यांनी हिंदूधर्माची कास सोडली नव्हती. त्यांनी अनेक जैन देवळे बांधली त्याचप्रमाणे शंकराच्या देवळांचीही काळजी अत्यंत उत्तम प्रकारे वाहिली. महाराष्ट्रात त्या काळात जैन धर्म व हिंदू धर्म हे एकाच घरातील दोन भावंडे म्हणून नांदावीत तशी नांदत होते
खिद्रापूरचे जैन मंदीर:
आज आपण ज्या खिद्रापूरच्या देवळाचा थोडाफार अभ्यास करणार आहोत त्याविषयी मी पूर्वी एकदा येथे लिहिले आहे पण ते एका भटकंतीचे वर्णन म्हणून. आज आपण जरा त्याचा थोडा अभ्यासही करणार आहोत. तो करताना काहींना कंटाळा येण्याचा संभव नाकारता येत नाही पण मग त्यांच्यासाठी मी काढलेली छायचित्रे आहेत. ती बघून त्यांनी बाकीचे सोडून द्यावे.
हे देऊळ शिलाहार राजांनी बांधले म्हणून त्यांच्याबद्दल जर लिहिले नाही तर हा लेख अपूर्ण वाटेल. हे देऊळ त्याच वंशाच्या राजांनी बांधले आहे याचा भक्कम पुरावा असल्यामुळे त्यात संशय घेण्यास काही जागा उरत नाही. यांना काही ठिकाणी सिलार, शियलार व सेळार या नावानेही ओळखले जाते. (मराठी शेलार हे आडनाव व यांचा काय संबंध आहे हे एकदा अभ्यासले पाहिजे) या घराण्याच्या तीन शाखा होत्या व यांचा मूळपुरुष होता जीमूतवाहन. या घराण्याची वंशावळ एका ताम्रपटावर सापडली त्यात एका शूर योद्ध्याने परशूरामाच्या बाणांपासून पश्चिम समुद्राचे रक्षण केले तो शिलाहारांचा मूळपुरुष असा स्पष्ट उल्लेख सापडतो. महाराष्ट्रात शिलाहारांची राज्ये ठाणे, कुलाबा येथे एक शाखा, गोवा, रत्नागिरी इ. येथे दुसरी शाखा व तिसरी सांगली कोल्हापूर, सातारा, बेळगाव...इ. येथे राज्य करत होती. शिलाहारांची मुख्य राजधानी होती मराठवाड्यातील तगर (तेर) येथे. हे सर्व राजे मुख्यत: कन्नड भाषिक होते असे मानले जाते आणि ते बरोबरही असावे कारण त्यांचे बरेच शिलालेख या भाषेत आहेत व त्यांनी बांधलेल्या देवळांची छाप हंपीवरही आहे.
कोल्हापूरच्या शिलाहार राजांचा मूळपुरुष पहिला जतिग हा गोमंथ किल्ल्याचा किल्लेदार ग्ंगनृपती पेर्मानडी याचा मामा होता. हा किल्ला शिमोगा जिल्ह्यात आहे यावरुन असे म्हणता येईल की हे राजे काही काळ कर्नाटकातही राज्य करत होते. शिलाहारांनी दक्षिण महाराष्ट्रावर जवळ जवळ २०० वर्षे राज्य केले. जतिग, नायिवर्मा व चंद्र हे पहिले तीन राजे शूर होते परंतू बहुदा राष्ट्रकुटांचे मांडलिक असावेत. यानंतरच्या मारसिंह राजाचा १०५८ साली मिरज येथे दिलेला एक ताम्रपट सापडतो. हे अर्थातच दानपत्र आहे. याची राजधानी किल्ले पन्हाळा येथे होती. मारसिंहानंतर आला गुवल व त्यानंतर आला बल्लाळ. बल्लाळनंतर आलेल्या राजामधे आपल्याला जास्त रस आहे कारण हा बऱ्यापैकी सार्वभौम होता व त्याचे नाव होते गंडरादित्य. या राजाचे १११० पासून ११३५ पर्यंत खोदलेले अनेक शिलालेख सापडले आहेत.
गंडरादित्य राजाचा ताम्रपटावरील शिक्का.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराची पायाभरणी यानेच केली. एका शिलालेखात त्याने स्वत:चा उल्लेख मिरिज देश, सात खोल्ल ( मला वाटते घरातील ‘खोली’ हा शब्द यातूनच निर्माण झाला असावा) व कोंकण देशाचे आधिपती आहोत असे जाहीर केले आहे. त्याच्या राणीचे नाव होते कर्णावती. या राजाराणीचा ओढा जैन धर्माकडे होता परंतु तो महालक्ष्मीला शिलाहारांची कुलदेवता मानत असे.
शिलाहारांची कुलदेवता:महालक्ष्मी.......
गंडरादितत्याचा मुलगा विजयादित्य हा ११४० साली गादीवर आला व त्यानंतर त्याचा मुलगा दुसरा भोज हा गादीवर आला. हा इतिहासात बराच प्रसिद्ध झाला व तो सार्वभौम राजा होता हे त्याच्या काही शिलालेखातून समजते. १२१२ मधे यादवांनी शिलाहारांवर स्वारी करुन शिलाहार भोजाचा पराभव केला व त्याला त्याच्या राजधानीतच म्हणजे पन्हाळ्यावर कैदेत टाकले. या राजाच्या मृत्युनंतर शिलाहार घराण्याचे राज्य खालसा झाले असे म्हणायला हरकत नाही. यादवांनी मात्र ज्या मंदीरांची बांधकामं शिलाहारांनी चालू केली होती ती बंद पडू न देता त्यांची चांगली व्यवस्था लावून दिली.
राजा भोज दुसरा याची राजधानी पन्हाळा:
गंडरादितत्याने अनेक शिवमंदिरे बांधली व जैन मंदिरेही बांधली. त्याने मिरजच्या आसपास एक तलावही बांधला व त्याला गंडसमुद्र असे नाव दिले होते. शिलाहारांच्या लेखात शिव, ब्रह्मा, महालक्ष्मी, जोगेश्वरी, भगवती अशा अनेक देवदेवतांचा उल्लेख होतो. ब्रह्माचे एक देऊळ कोल्हापूरात आहे तर दुसरे गोव्यात करमळी येथे आहे. शिलाहारांनी आदित्याची मंदिरेही बांधली. त्याने बांधलेली काही जैन देवळे म्हणजे आजुरिका यथे बांधलेले जिनालय त्रिभुवनतिलक, कोल्हापूरातील रुपनारायण व खिद्रापूरातही एक मंदीर आजही दिसते. नांदगिरी किल्ल्यावरही एक जैन स्थान आहे तेही याच काळातील असावे.
खिद्रापूर हे गाव कृष्णेच्या किनारी वसलेले आहे. हे ठिकाण त्याकाळी अत्यंत निसर्गरम्य असणार याबद्दल आमच्या मनात कसलीही शंका नाही. या ठिकाणी कृष्णानदी आपली वाहण्याची दिशा बदलते. पूर्वेकडे वाहणारी कृष्णा येथे पश्चिम दिशेला वाहू लागते. गंडरादित्याने चालू केलेले हे मंदीर उभारणीचे काम त्याच्या काळात पूर्ण होणे शक्यच नव्हते. ते पूर्ण झाले त्याचा नातू दुसरा भोज याच्या काळात. अर्थात हे मंदीर त्याला फारसे लाभलेले दिसत नाही. सिंघण यादवाने त्याला कैदेत टाकले तरीही त्याने सुरु केलेल्या सर्व बांधकामांची चांगली व्यवस्था लावून दिली हे आपण बघितलेच आहे. त्या काळात हे राजे एकाच धर्माचे असल्यामुळे ते एकमेकांची राज्ये जिंकत, शत्रूची संपत्ती बळकावत पण परमेश्वराच्या निवासस्थानास ते बोट लावत नसत. बहुतेक वेळा एखादे राज्य जिंकल्यावर त्या राज्यातील देवळांना या नवीन राजांकडून चांगल्या देणग्याही मिळत. या प्रकाराने ही देवळे चांगली श्रीमंत असत व स्वत:चा कारभार हाकण्यास समर्थ असत. आजही या कोपेश्वर देवस्थानाची २००/३०० एकर जमीन आहे असे म्हणतात. अर्थात हे सगळे बदलले मुसलमानांची आक्रमणे झाल्यावर. या देवळाचीही मुसलमानांनी अशीच वाट लावली. आता जी काही कल्पना करायची ती त्या भग्न अवशेषांवरुनच.
खिद्रापूर गुगलवर:
कृष्णेच्या या तिरावर आहे शिरोळ तालुका व त्या तिरावर आहे कर्नाटकातील अथणी तालूका. अर्थात त्या काळात तसे काही नव्हते. त्यामुळे हे देऊळ कृष्णेकाठी होते असे म्हटले तरी चालेल. आज जर आपण तेथे गेलात तर आपल्याला आढळलेल की कृष्णा त्या काळी अशी बंदीस्त वहात नसणार व तिचे पाणी देवळाच्या पायऱ्यांना स्पर्ष करत असणार. काही वर्षापर्यंत पावसाळ्यात या भागाचे बेट होत होते व उर्वरीत जगाशी त्यांचा संबंध तुटत असे. आता एका पूलामुळे ती भीती राहिली नाही.
कोपेश्वरच्या दक्षिण दरवाजाच्या उजवीकडे जो अभिलेख कोरलेला आहे तो यादवांचा राजा सिंघणदेव, ज्याने शिलाहारांना संपविले त्याने या देवळाची काय सोय लाऊन दिली हे सांगतो. या शिलालेखाची लिपी देवनागरी आहे तर भाषा संकृत. या शिलालेखाबरोबर देवळाच्या अनेक शिल्पांच्या खाली अनेक शिलालेख आढळतात. ते आजही आपल्याला दिसतील. या देवळातील अनेक शिलालेखात शिलाहार विजयादित्यचा दंडनायक ‘बोपण्णा‘ याच्या पराक्रमाचे पोवाडे गाईले आहेत. ११३८ साली विजयादित्य गादीवर बसला. त्याने चालूक्यांच्या विरुद्ध बरीच कटकारस्थाने केली. बिज्जलाला या राजामुळेच स्वातंत्र्य मिळाले. बिज्जलाने विजयादित्यला त्याच्या दरबारात बोलविले असता विजयादित्याने त्या आमंत्रणाकडे दुर्लक्ष केले. ते सहन न हो़ऊन त्याने विजयादत्यावर आक्रमण केले. (अर्थात हे तात्कालिक कारण असणार. खरे कारण कमकुवत झालेल्या राजाचा प्रदेश लुबाडणे हाच असावा) हे युद्ध कोपेश्वरच्या प्रदेशात झाले ज्यात बिज्जलाचा दारुण पराभव झाला. बोपण्णा हा मला वाटते एक महत्वाचा सेनाधिकारी हो़ऊन गेला असावा. हे देऊळ मंदीर शास्त्राप्रमाणे चार भागात बांधले गेले आहे. गर्भगृह, अंतराळ, गुढमंडप ( बंद असलेला सभामंडप म्हणून त्याला म्हणत गुढमंडप) व रंगमंडप. या रंगमंडपातच बोपण्णाबद्दल अनेक लेख कोरलेले आहेत. असाच एक एका मूर्तीखाली कोरलेला शिलालेख:
हे मंदीर १२३६ साली पूर्ण झाले हे आपल्याला सिंहण यादवाच्या शिलालेखातून कळते. म्हणजे जेव्हा या मंदीराचे बांधकाम चालू झाले तेव्हा मुसलमान व ख्रिश्चन या धर्मांमधे जेरुसलेमच्या ताब्यासाठी धर्मयुद्धे चालू झाली होती. व ते पूर्ण झाले तेव्हा १०/१२ वर्षापूर्वीच चंगेज़ खानाचा मृत्यु झाला होता. (१००० साली मुसलमानांची आक्रमण झाले ते पानिपतच्या युद्धापर्यंत अंदाजे १००० लाख हिंदूंचे शिरकाण करण्यात आले.- प्रो. के एस लाल. मला वाटते जगातील हा सगळ्यात मोठा वंशसंहार असेल. ज्यूंचा होलोकास्ट यापुढे काहीच नाही ). असो हे थोडे विषयांतर झाले खरे पण प्रत्येक भंगलेली मूर्ती बघताना या विषयावरचे विचार मनात गर्दी करतात हेही खरे आहे.
मंदीर पूर्वाभिमुख असून लांबीला अंदाजे १०३ फूट, रुंदीला ६५ फूट व उंचीला ५२ फूट आहे. बहुतेकवेळा देवळांचे अंतराळ हे आकाराने छोटे असते मात्र या देवळाचे अंतराळ आकाराने इतर भागापेक्षा मोठे आहे. गाभाऱ्यात शिराण्याआधी आपल्याला द्वारपाल जय-विजय भेटतात. पण त्यातील जय गायब आहे. पुढे जाण्याआधी हे चार भाग काय आहेत ते बघून घेऊयात –
नकाशा -
गर्भगृह: यात ज्या देवतेचे देऊळ आहे त्याची मुर्ती असते. अर्थातच ही जागा सगळ्यात छोटी व अत्यंत शांत व कमी उजेड असणारी असते. हे असे का ? तर ध्यान करताना त्या देवतेशी एकात्म पावण्यासाठी हे वातावरण उपयूक्त ठरत असावे. या ठिकाणी निवडक माणसांना प्रवेश असावा. म्हणजे ही जागा त्या देवतेची खास जागा असते.
कोप्पेश्वरचे गर्भगृहः
अंतराळ: दोन मंडपांना जोडणाऱ्या भागाला अंतराळ म्हणतात. म्हणजे एका जगातून दुसऱ्या जगात जायची जागा. गुढमंडप : हा विभाग बंद करता येतो. म्हणजे याला बाहेर जाण्यासाठी तीन बाजूला दरवाजे असतात व ते बंद केल्यावर त्याचे एक बंदीस्त छोटे सभागृह करता येत असे. या देवळाच्या गुढमंडपात खांबाच्या दोन रांगा चौकोनी आकारात उभ्या आहेत. बाहेरच्या रांगेत २० खांब आहेत तर आतल्या चौकोनात १२. हे खांब अत्यंत सुंदर आहेत. हे खांब खाली चौकोनी असून त्यानंतर त्याचा आकार अष्टकोनी होतो व शेवटी तो गोलाकार तून छत पेलतो. या खांबांवर सुंदर नक्षीकाम केलेले आढळते. गुढमंडपानंतर बहुतेक ठिकाणी द्वारमंडप असतो पण या ठिकाणी मोढेराच्या सूर्यमंदीराप्रमाणे अजून एक अष्टकोनी मंडप जोडलेला आहे. हाच तो स्वर्गमंडप.
गुढमंडपातील आकर्षक स्तंभ:
रंग मंडप : यात कार्यक्रम चालत असावेत. या देवळाचा हा मंडप इतका सुंदर आहे की त्याला स्वर्गमंडप असेही म्हणतात. या मंडपाला कठडा आहे व तो गुढमंडपाप्रमाणे खांबांवर उभा आहेत मात्र याच्या ओळी चौकोनात नसून वर्तूळाकारात आहेत. अशी दोन वर्तूळे आहेत. बाहेरच्या वर्तूळात ३६ खांब आहेत तर आतल्या वर्तूळात १२ खांब आहेत. या मंडपाचे बांधकाम अर्धवट राहिल्यामुळे याच्यावर छ्त नाही. पण एखाद्या कर्कटकनी रेखावा असे वर्तूळ त्यामुळे रिकामे पडले आहे ज्यातून आकाशाचा गोल तुकडा आपल्या नजरेस पडतो. खरोखरच असे वाटते, स्वर्गारोहणासाठी तर हे वर्तूळ मोकळे सोडले नसेल ना ? पण त्याखाली सगळे नक्षिकाम नजरेस पडल्यावर हाच स्वर्ग आहे याची खात्री पटते. स्वर्ग खाली आणि आकाश वर असा प्रसंग बहुदा येथेच नजरेस पडावा.
स्वर्ग मंडपाचे खांब:
या लेखात जो नकाशा दिला आहे तो बघितल्यावर या विविध भागाच्या उपयुक्ततेची कल्पना यावी. देवळाच्या प्रांगणात एक विरगळ पडला आहे तो शिलाहार दुसरा भोजाचा सेनापती बाणेशा याच्या स्मृतीप्रित्यर्थ उभा केलेला असावा. हा सेनापती सिंहण यादवाविरुद्ध लढताना धारातिर्थी पडला असा उल्लेख एका शिलालेखात आहे. या विरगळावर सगळ्यात खाली लढाई नंतर मधे बाणेशाला अप्सरा स्वर्गात घेऊन चालल्या आहेत व शेवटी शंकराची पूजा दाखविली आहे.
वीरगळ.......
आपण जेव्हा शहर सोडून गावी जातो तेव्हा आपल्याला असे वीरगळ प्रत्येक गावाच्या वेशीवर नेहमी आढळतील. हे त्या गावाच्या रक्षणासाठी हौताम्य पत्करलेल्या वीरांचे स्मृतीस्तंभच आहेत म्हणाना. शक्य झाल्यास मातीतून/कचऱ्यातून काढून त्याची पुनर्स्थापना करावी. काही वीरगळांवर लेखही लिहिलेले असतात. ( काही गळ शाप देण्यासाठीही असतात त्याच्या आणि याच्यात फरक आहे हे लक्षात ठेवायला लागेल) हे वीरगळ फार जूने असतात.
याच सिंघण यादवाच्या शिलालेखाची शिळा गुढमंडपाच्या दक्षिण द्वाराबाहेर लावलेली आहे. या शिलालेखाचे भाषांतर श्री. मिराशी यांनी केलेले आहे ते ही पटकन बघून टाकू – श्री—नमस्तुगशिरश्चुबिचंद्रचमरचारवे—त्रैलोक्य- नगरारभमूलस्तभाय शभवे ।..धर्म सुस्थिरतामु- पैतु जगतामानददायी सदा वृद्धि चाभिनवातरेण भजता कोप्पेश्वरस्याभित । स्थानस्वोचितमूर्जित च वहुना कालेन लब्ध्वाधुना श्रीमद्धीमदुदारसारचतुरायुष्मन्म - हापूरुषान् ।। भूदेवाशीरमृतात्मवृष्टयाप्यायितोयमनवरत (तम्)। अकुरतात्पल्लवतात्कुसुमतु फलतात्सुधर्मकल्पतरु ३।। स्वस्ति—श्रीशकवर्षे ११३६ श्रीमुखसवत्सरे सूर्यपर्वणि सोमदिने श्रीमद्देवगिरावधिष्ठित समस्तभुवनाश्रय श्रीपृथ्वीवल्लभ महाराजाधिराज परमेश्वर द्वारवतीपुरवराधिश्वर विष्णुवशोद्भव यादवकुलकलिकाविकासभास्कर समस्तअ रि- रायतगजप इत्येवमादिसमस्तराजावलीसमलकृत श्रीम- त्प्रतापचक्रवर्तिश्रीमहाराजश्रीसिघणदेव शासनपत्र प्रयच्छति । यथा । कूडलकृष्णवेणीभेणसी नद्यो सगमे मिरिजिदेशमध्ये च तिष्ठमान कूडलदामवाडग्राम सवृक्षमालाकुल क्षेत्रस्थ लवाटसहित नवनिधानसयुक्त चतुराघाटोपेत स्वसीमापर्यंत श्रीमत्कृष्णवेणीकुवेणीनदीसगमात् श्रीमदाद्दस्वयभुवे श्रीकोप्पेश्वरदेवाय मकलागभोगरगभोगपरिमलरिपु- रणार्थ अष्टविधार्चननिमित्त शासनोदकेन प्रदत्तवान् ।। अस्य ग्रामस्योत्पन द्रवेण सकलागस्थानपतिभि श्रीमद्देवकायं सर्वमपि अगभोगपूजादिप्रभृतिक करणीयम् । अन्यच्च जुगुलसिरिगुप्पग्रामेद्धये यत्पूर्वेण विद्दते तदेव जीर्णो- द्वारीकृत्य श्री सिंघणदेव श्रीकोप्पेश्वरदेवाय प्रदत्तवान् ।। आनंदामृतसागरस्य भरणेय पूर्णचंद्रायते य कार्पण्यमस्ततेश्च हरणे मार्तंडता ढौकते । यश्चाय ह्रदये निवेशितहरि क्षीराब्धिना स्पर्धते तस्य श्रीभुजवल्लरी विजयते सिंहा- ह्रपृथीपते ४।। रिपुभूमिपालभालस्थलनिहित क्षालयन्रेणेषु चकास्ति । गल्लगलितमदाबुप्रवाहतोसौ जगयी सिंहनृप ।। मंगलम ।।
यातील काही (४ ते ५) शब्द श्री मिराशींनी दुरुस्त केले आहेत. ते केल्यावर या शिलालेखाचा अर्थ खालीलप्रमाणे. भाषांतर अर्थातच श्री मिराशींनी केलेले आहे इंग्रजीमधे. ते मी मराठीत केले आहे. मी एकंदरीत अर्थावर जास्त भर दिला आहे. ‘‘हे त्रैलोक्य ज्याने निर्माण केले व जो त्याचा पाया आहे अशा शंकराला वंदन असो. ज्याच्या मस्तकावर खुद्द चंद्र चौऱ्या ढाळतो आहे व ज्यामुळे ज्याचा शिरोभाग चमकत आहे अशा शंकराला नमन असो. नवीन राजाधिप्त्याखाली श्री कोप्पेश्वराच्या प्रदेशात धर्माचे अधिष्ठान असो, ज्याने त्रैलोक्याला सदासर्वदा आनंद मिळो कारण आता कोप्पेश्वराला यादवांसारख्या शूर, बुद्धिमान, वैभवशाली, शक्तिशाली व दिर्घायुष्य लाभलेल्या राजाचे राज्य वसतिस्थान म्हणून मिळाले आहे. ज्याला ब्राह्मणांचा आशिर्वाद लाभलेला आहे असा हा धर्माचा कल्पतरु असाच फोफावणार आहे व त्याला इच्छापूर्तीची फळेही लागोत. नमन असो ! शके ११३६ श्रीमुख वर्षाच्या चैत्रात सूर्यग्रहणाच्या पवित्र मुहुर्तावर सोमवारी प्रतापचक्रवर्ति, महाराज सिंघणदेव ज्याला महाराजाधिराज, परमेश्वर असे ओळखले जाते, जो द्वारावती सारख्या सुंदर शहराचा मालक आहे, जो प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे, ज्याच्या कुळाची काळजी खुद्द सूर्य वाहतो, जो त्याच्या शत्रूवर नेहमी विजय मिळवतो व जो देवगिरीला वसतो, आज खालील दान करत आहे – त्याने उदक सोडून मिरिंजिदेशातील कुडलदामवाड जे कुडलकृष्णावेणी व भेणसी याच्या संगमावर वसले आहे ही गावे त्यांच्या हद्दीतील झाडांसकट, शेतीसकट, सर्व ठिकाणे, बागा व नऊ खजिनने व चतु:सिमांसह श्री कोप्पेश्वर देवस्थानाला, जे कृष्णावेणी व कुवेणी नद्द्यांच्या संगमावर वसलेले आहे त्या देवस्थानाला दान दिले आहे. हे दान देवाची अष्टपूजा बांधण्यासाथी करण्यात आलेले आहे. या दान दिलेल्या गावाच्या उत्पन्नातून गावाच्या अधिकाऱ्यांने प्रसाद, करमणूक व सुगंधी उटण्याचा खर्च भागवावा. याच बरोबर सिंघणदेवाने जी जुगुल व सिरिगुप्प नावाची गावे कोप्पेश्वराला दान मिळालेली होती तीही मंदीराच्या दुरुस्तीसाठी पुनर्दान केली आहेत. या पृथ्वीचा स्वामी सिंघण, ज्याच्या कर्तृत्वाने आनंदसमुद्रालाही पोर्णिमेच्या चंद्रामुळे येते तशी भरती येते, ज्याच्या तेजाने सूर्याप्रमाणे अज्ञानाचा अंध:कार नष्ट होतो, त्याचा विजय असो ! युद्धात ज्या सिंघणाच्या हत्तीच्या मस्तकातून वाहणाऱ्या मदामधे भल्या भल्या राजांच्या ललाटी लिहिले गेलेले भविष्य पुसले जाते त्या सिंघणाचा विजय असो ! या पृथ्वीवर सगळीकडे आनंद नांदो...........’’ आता जरा देवळाकडे वळूयात..........
क्रमश:............ जयंत कुलकर्णी
बिज्ज्वल म्हणजे कोण ?
बिज्जलाला या राजामुळेच स्वातंत्र्य मिळाले. बिज्जलाने विजयादित्यला त्याच्या दरबारात बोलविले असता विजयादित्याने त्या आमंत्रणाकडे दुर्लक्ष केले. ते सहन न हो़ऊन त्याने विजयादत्यावर आक्रमण केले. हे युद्ध कोपेश्वरच्या प्रदेशात झाले ज्यात बिज्जलाचा दारुण पराभव झाला.
आणि द्वारावती नगरी म्हणजे सध्याची कोणती ? देवगिरी का? नसेल तर ही नगरी कोठे होती ..याची जास्त माहिती मिळाली तर आनंद होइल
द्वारावती म्हणजे देवगिरी. देवगिरीचा किल्ला आपण पाहिलेला असेलच.
द्वारावती म्हणजे द्वारकाच असावी. सिंघणाने गुजरातच्या परमारांचा पराभव करून आपले साम्राज्य नर्मदेपर्यंत विस्तारले होते. कदाचित द्वारका नगरी त्याच्या ताब्यात आली असावी. तर देवगिरीला यादव सुरगिरी असेही म्हणत. पाचवा भिल्लम त्याच्या एका ताम्रपटात 'सुरगिरिं स्वदुर्गं व्यधात' असे म्हणवतो,
सिंघणाच्या ताब्यात द्वारका आली असण्याची शक्यता फार कमी आहे. नाहीतर त्याचा उदोउदो कित्येक ताम्रपटात झाला असता. कदाचित दुसरे एखादे शहर असू शकते. किंवा असेलही. माझ्या दृष्टीने मला ते एवढे महत्वाचे वाटत नाही.
सिंघण यादवाने देवेगिरीला गेल्यावर शिलाहारांचे राज्य आपल्या राज्याला जोडले. सिंघण यादवांच्या काही शिलालेखात सर्परुपी भोजाला गरुडाने म्हणजे सिंघणाने पकडले असा उल्लेख आहे. त्याने कोपेश्वरच्या देवळाच्या चरितार्थाची सोय लावली मात्र ते पूर्ण करण्यास आर्थिक मदत केली नाही व ते बांधकाम अर्धवट पडले. नंतरच्या काळात केव्हातरी स्थानिक जनतेने देवळावर शिखर उभे केले पण ते मूळ देवळाशी अत्यंत विसंगत दिसते. पण एवढे काही वाईट नाही. नाशिकचे त्रंबकेश्वरचे मंदीर जर आपण बघितलेत तर आपल्याला समजेल की अशी देवळे एका जागतीवर (Platform) उभी असतात. उदाहरणार्थ खालचे गोंदेश्वरचे मंदीर बघा.
गोंदेश्वरचे मंदीर.
ही जागती अजून एका मोठ्या कट्ट्यावर उभी असते त्याला म्हणतात अधिस्थान. यापासून देवळाचे पवित्र अस्तित्व चालू होते असे म्हणायला हरकत नाही. या जागतीवर भक्त मंडळी आख्या देवळाला प्रदक्षिणा घालू शकतात. या देवळाचे अधिस्थान व जागती गाडले गेलेले असणार. जर शेजारी नदी व घाट असेल तर हे निश्चितच तेथे असणार. या देवळाचा नकाशा बघितलात तर आपल्या असे लक्षात ये़ईल की गर्भगृह, अंतराळ व गुढमंडप या तिन्ही मंडपाची आकार बाहेरुन एखाद्या चांदणी सारखे आहेत. या देवळाच्या बाह्य भिंती नखशिकांत मूर्तींनी मढविलेल्या आहेत. सगळ्यात खालच्या पट्टयावर (गजपट) ९२ हत्तींनी हे देवळाचे वजन पेलल्याचा आपल्याला भास होतो. याच हत्तींवरुन असंख्य इंद्र, ब्रह्मा, विष्णू इ. देव येथे अवतिर्ण झालेले दिसतात. गर्भगृहाच्या पश्चिम, उत्तर व दक्षिण भिंतींवर शिव-पार्वतीच्या मूर्ती, नंदीसकट आपल्याला दिसतात. एकूण ९५ मूर्ती आपापल्या वाहनांवरुन येथे आलेल्या आपल्याला दिसतात. दुर्दैवाने यातील जवळजवळ सगळ्या मूर्तीसंहाराला बळी पडलेल्या आहेत.
गर्भगृहात काळ्या रंगाच्या तुळतुळीत दगडाचे शिवलिंग विराजमान झालेले आहे. गर्भगृह व गुढमंडप चांदणीच्या आकाराच्या पायावर उभे असल्यामुळे जेव्हा आपण बाहेरुन या भिंती बघतो तेव्हा आपल्याला एक मूर्ती समोरुन दिसते तर एक मूर्ती बाजूने दिसते. (प्रकाश चित्रे बघताना हे अधिक स्पष्ट व्हावे) त्यांच्या सावल्यांचा खेळ फारच मजेदार दिसतो.
हे देऊळ प्रकाशाच्या वेगवेगळ्या योजनांमधे बघायलाच पाहिजे. म्हणजे सकाळी, दुपारी व संध्याकाळी सूर्य मावळताना. भिंतींवर अनेक सुरसुंदरींची शिल्पे मोठ्या डौलाने उभी आहेत. त्यांच्याकडे बघताना काही तर स्वर्गातील अप्सरा तर येथे अवतरल्या नाहीत ना असा भास होणे असंभव नाही. यातील काही वाद्ये वाजवत आहेत तर काही नृत्य करत आहेत. त्यातील काही शिल्पांचे रसग्रहण आपण पुढे करणारच आहोत. दक्षिण भिंतीवर गणपती आहे तर उत्तरेच्या भिंतीवर सरस्वती. याच भिंतींवर महिषासुरमर्दिनी, भैरव, विष्णू, ब्रह्मा इ. देवतांच्या मूर्ती आहेतच.
सरस्वती: ही मूर्ती जराशी उंचावर असल्यामुळे मूर्तीभंजकांच्या तावडीतून सुटली असावी. भारतीय मूर्तीशस्त्रात सरस्वतीची एकंदरीत बारा रुपे पहायला मिळतात. त्याप्रकारात तिच्या हातात असलेली आयुधांवरुन तिची नावे पडलेली आहेत. उदा. महाविद्या सरस्वती : हिच्या हातात अक्षमाला, पद्म, वीणा व पुस्तक असते. पण सर्व प्रकारात मला वाटते पुस्तक असतेच. ही मूर्ती पद्मासनात बसलेली असून तिच्या मस्तकावर तिने मुकुट धारण केलेला दिसतो. एका हातात अक्षमाला असून दुसऱ्या हातात एक पोथी दिसते. (इथे दिसत नाहे) एका हातात पाश आहे तर दुसऱ्या हातात अंकुश आहे. गळ्यात सुंदर दागिने घातलेले असून पायातही दागिने घातलेले दिसतात. महाराष्ट्र व कर्नाटकात वीणाधारी सरस्वतीचे शिल्प फार दुर्मिळ असते. एका राजपुत्राचे शिल्पही उल्लेख करण्याजोगे आहे. राजपुत्र ‘ या मूर्तीचा मुकुट बघण्यासारखा आहे. शिलाहार शिल्पकलेचा हा एक चांगला नमुना म्हणावा लागेल. काही हलकीफुलकी शिल्पही दिसतात. उदा येथे एक नाचणाऱ्या स्त्री-पुरुषाचे शिल्प कोरलेले आहे. हे शिल्प एका कोपऱ्यावर कोरलेले असल्यामुळे एका भिंतीवर एक व दुसऱ्यावर एक अशी रचना असली तरीही ते एकच वाटते. शंकराचे देऊळ असले तेरीही शिल्पकाराला इतर देवतांचे विशेषत: विष्ष्णूचे वावडे दिसत नाही. ब्रह्मा, विष्णू, महावीरांच्याही मूर्ती देवळाच्या भिंतींवर विराजमान आहेत. गुढमंडपाच्या दक्षिण द्वारावर एक महावराहावताराची मूर्ती आहे. तर आत एक उभा असलेला जय अजुनही बराच शाबूत आहे तर विजय गायब आहे. जय:
आतील नाहिसा झालेला विजय: ही खालचा व वरचा भाग तोडलेली मूर्ती एकसंध असताना खरोखरच सुंदर असणार हे त्याच्या दागिन्याच्या नक्षिकामामुळे कळून येते. त्याचे एका जवळून काढलेले छायाचित्र:
गुढमंडपातील खांबांवर अनेक कथा कोरलेल्या आहेत त्यात पंचतंत्रातील गोष्टीही आहेत. एका खांबावर दोन बगळे काठीला लोंबकाळणाऱ्या कासवाला घेऊन जातात ही गोष्ट स्पष्ट दिसते तर एकावर मगर व माकडाच्या गोष्टीतील एक चित्र कोरलेले आहे. या देवळाच्या बाहेर जेवढी उठावदार शिल्पकला आहे तेवढी आत नाही. सभामंडपात एका कोपऱ्यात सप्तमातृकांच्या मूर्ती ठेवलेल्या दिसतील पण त्या अत्यंत वाईट अवस्थेत आहेत व अंधारात असल्यामुळे छायाचित्र काढता आलेले नाही. अनेक देवळात आपल्याला सप्तमातृकांच्या मूर्ती दिसतात. उदाहरणार्थ वल्लीने टाकलेले वेरुळमधील सप्तमातृकेची शिल्पे. कोण असतात त्या ? या सप्तमातृका म्हणजे स्त्रीशक्तीची रुपे आहेत. यातील सर्व मातांच्या जन्माच्या कथा आहेत व बहुतेक मातांचा जन्म हा राक्षसांचा वध करण्यासाठी झालेला दिसतो. उदा. अन्धकासुर कथेत त्याच्या जमिनीवर पडणाऱ्या रक्तापासून नवीन राक्षस तयार हो़ऊ नयेत म्हणून या देवांनी उत्पन्न केल्या अशी कथा आहे तर एका कथेत नैर्ऋताचा वध करण्यासाठी ब्रह्मदेवांनी यांना उत्पन्न केले असे म्हटले आहे. त्या काळी या मातृकांना बरेच महत्व असले तरीही यांचे वेगळे मंदीर माझ्यातरी पाहण्यात नाही. यांना अनेक देवळात जागा मात्र दिलेली असते. बदामीचे राजे त्यांचे राज्य हे सप्तमातृकांच्या कृपेने मिळाले असे म्हणतात. यांना नावेही आहेत, ती अशी – ब्रह्माणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्रणी व चामुंडा. सप्तमातृकांचे एक शिल्प मला जयपूरच्या अल्बर्ट म्युझियममधे दिसले त्याचे छायाचित्र आपल्याला कल्पना यावी म्हणून खाली देत आहे. सप्तमातृका.
जेथे गुढमंडपातून आपण बाहेर येतो तेथे दरवाजावर खालच्या बाजूला काही शिल्पे आहेत मला वाटते ही शिलाहारांच्या राजा-राणीची असवीत.....त्याचे छायाचित्र खाली देत आहे.
स्वर्गमंडपाची रचना आपण जर नीट बघितलीत तर लक्षात ये़ईल की त्याचा वरचा भाग अत्यंत वैषिष्ठ्यपूर्ण आहे. याचे वर्णन करणे मला तरी अशक्य आहे म्हणून खाली एक छायाचित्र देत आहे.
खांबांवर दगडी तुळया व त्याच्या वर जे वर्तुळाकार आकार दिसत आहेत त्याला काय म्हणावे हे मला कळत नाही. प्रत्येक खांबावर पुढे आलेल्या भागावर अष्टदिक्पालांच्या व इतर देवतांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती वरुन खाली चाललेले कार्यक्रम बघत आहेत अशी कल्पना असावी. दिकपालांची कल्पना थोडक्यात समजून घेऊया..... आठ दिशांचे स्वामी म्हणून इंद, अग्नि, यम, निर्ऋति, वरुण, वायु, कुबेर आणि इशान यांना ओलखले जाते. काही उपदिशांची नावे यांच्यावरुनच पडली आहेत उदा. आग्नेय, वायव्य, इशान्य इ.इ...सुर्य पूर्वेस उगवतो व सुर्यामुळेच हे प्राणिमात्र जिवंत आहे म्हणून पूर्व दिशा ही देवांची म्हणून ओळखली जाते. व इंद्राला त्याची देवता/पालक म्हणून मान्यता मिळालेली आहे. याच्या विरुद्ध असलेली दक्षिण ही त्यामुळे मृत्युची, अंताची दिशा म्हणून यमाला त्याची देवता/पालक म्हणून मान्यता मिळालेलेली आहे. भारतवर्षाची पश्र्चिम सीमा समुद्राने अधोरेखित केली आहे असे मानल्यामुळे पाण्याच्या देवतेला म्हणजे वरुणाला त्या दिशेचे पालकत्व मिळाले आहे. यक्ष इ. मंडळी उत्तरेला राहतात म्हणून कुबेर उत्तरेचा पालक झाला. तर या सर्व दिशांच्या पालकांनी ब्रह्मा, विष्णू इत्यादि देवांबरोबर स्वर्गमंडपातील कार्यक्रमाला हजेरी लावली आहे व स्वर्गातून ते खाली बघत आहे अशी कल्पना असावी. त्यातील इंद्राचे छायाचित्र खाली देत आहे. स्वर्गातून खाली बघणारी इंद्रदेवता.- स्वर्गमंडपातून बाहेर येण्यासाठी तीन बाजुला तीन दरवाजे असून त्याला पायऱ्या आहेत या पायऱ्यांनाही हत्तींनी आधार दिला आहे असे दाखिवले आहे व त्यावर नक्षीकामही केलेले आहेत. अर्थात यातील बराचसा भाग आता गाडला गेल्या असल्यामुळे जे उरले आहे त्याचे छायाचित्र देण्यावाचून गंत्यंतर नाही. पायऱ्या-
स्वर्गमंडपाचे काही खांब व त्यावरील नक्षीकाम -
गुढमंडपातून बाहेर येताना राजाराणीच्या शिल्पाशेजारी जी गवाक्षे आहेत ती पहायला विसरु नका. त्याचे सौंदर्य भन्नाट आहे. त्यातील प्रत्येक नक्षीकाम वेगळे आहे. ही हवा जाण्यासाठी केलेली असवीत कारण उजेडासाठी याचा विशेष उपयोग असावा असे वाटत नाही. गवाक्ष:
मधल्या ओळीततील कमळात शिल्पकाराने केलेली चूक बघितली का ? पण अर्थातच ती डिझाईनवाल्याची चूक आहे व ती शिळेची चुकीची मोजमापे घेतल्यामुळे झाली असवी.
बाहेर गजपटाच्या आड अनेक मूर्ती दडलेल्या आहेत. त्यांची छायाचित्रे घेण्याचाही प्रयत्न मी केला. ती छायाचित्रे पुढच्या भागात दे़ईनच. पण त्या अगोदर सुरसुंदरीविषयी लिहायलाच पाहिजे....आता काम आहे...हेही पुढच्या भागात टाकेन...
क्रमशः जयंत कुलकर्णी
कोप्पेश्वराच्या सभामंडपात उजव्या व डाव्या अशा दोन्ही कोपर्यांत सप्तमातृकांचे दोन शिल्पपट आहेत. दोन्ही अगदी सारखेच आहेत.
डाव्या बाजूला वीरभद्र शिव, मध्यभागी सप्तमातृका आणि उजवीकडे गणेश. ह्या सर्व मूर्तींखाली त्यांची वाहनेसुद्धा कोरलेली आहेत.
अनेक वर्षे म्हणजे जवळजवळ ९०० वर्षे झाली हे देऊळ निसर्गाशी संघर्ष करत उभे आहे. उन, पाऊस, वारा, तापमानाचे चढउतार या सगळ्याशी टक्कर देत या देवळाचा गाभा (स्ट्रक्चर) अजुनही सुस्थितीत आहे. त्याचे आरेखन ज्या वास्तुविशारदाने केले आहे आहे त्याला मानावेच लागेल. ९०० वर्षात हे देऊळ गळत नाही ना कृष्णेच्या पाण्याने याला काही झाले. त्याकाळी वास्तुविशारदांनी देऊळ उभारले आणि मग ते नशिबावर हवाला ठेऊन बघत बसले असे नव्हते. त्यांचे नशीब ते देऊळ टिकले असे नसून त्यांनी प्रत्येक गोष्टींचा पूर्ण विचार केला असणार हे निश्चित. या देवळाचे आरेखन करताना एक एक तुकड्याचा विचार करताना या वास्तूविशारदांनी त्यांचा व्यापक दृष्टीकोन सोडला नव्हता हे लक्षात येते. सगळे बांधकाम वजनदार दगडाचे आहे हे लक्षात घेता सगळ्या वास्तूचा समतोल राखण्यासाठी त्यांना काय काय करावे लागले असेल याची आपण कल्पना करु शकतो. हे काम किती अवघड असेल हे कळण्यासाठी फक्त तुम्हाला हे देऊळ बांधायचे आहे तर सुरवात कुठून कराल असा विचार करायला घेतलात की बस्स ! मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे आज आपण देवळातील मूर्तींकडे वळू. येथे जी स्त्रियांची शिल्पे आहेत त्यांना सुरसुंदरी अशी उपाधी आहे. या स्त्रिया वाद्ये वाजवताना दिसतात, नटताना दिसतात, नृत्य करताना दिसतात तर काही पत्र लिहितानाही दिसतात. काही स्त्रियांची शिल्प बघू.
पत्र लेखिका. पत्र लेखिकांची एकूण पाच शिल्पे आहेत. कदाचित पत्र लिहायला सुरवात आणि त्याचा शेवट असा क्रम असावा. त्यातील काही शिल्पांची छायाचित्रे खाली देतो. या स्त्रिया कागदाच्या भेंडोळ्यांवर लिहित असताना दाखविलेल्या आहेत. म्हणजे आपण जुन्या सिनेमात जे खलिते पहातो त्या प्रकारच्या कागदावर. मला वाटते त्या काळात कागदाचे ताव भेंडोळ्यांच्या स्वरुपातच उपलब्ध होत असावेत. त्यांनी अत्यंत नाजुकपणे हातात लेखणी धरलेली आहे. पहिल्या दोन बोटात लेखणी धरल्यावर उरलेली बोटे अत्यंत मोहकरित्या विलग झालेली दाखविलेली आहेत. मानवी आकृत्या काढताना किंवा घडवितांना गुडघ्याची ठेवण (वरून दिसणारी) किंवा कोपराचा बाक व ठेवण काढणे किंवा कोरणे अत्यंत अवघड. विशेषत: कोपराचे टोक ज्याप्रमाणे दिसते तसे आले नाही तर साऱ्या प्रतिमेची रयाच जाते. चित्र किंवा शिल्प मग बेढब दिसू लागते. किंवा ‘फ्लॅट’ होते. असे येथे ही अनेक शिल्पाच्या बाबतीत झाले आहे पण शिल्पकारांनी सुरसुंदरींच्या बाबतीत असे होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली आहे. हे आपल्याला वरील छायाचित्रात दिसुन येते. तिन्ही शिल्पात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे परिधान केलेली दिसतात. फॅशन डिझायनरला हे देऊळ म्हणजे कल्पनांचा एक उत्तम स्त्रोत आहे. शेवटच्या शिल्पातील शॉर्ट स्कर्टसारखे दिसणारे वस्त्र आजही लोकप्रिय हो़ऊ शकते ( तो शॉर्टस्कर्ट नाही हे मला माहीत आहे). किंवा ती वस्त्रे व त्याला शोभतील असे दागिने असा एक उत्तम पोषाख हो़ऊ शकतो. असो.
वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिपुरुषांची शिल्पे. वरील स्त्रीने तिचे केस अंबाडा घालून खाली सोडले आहेत. तसेच तिने केसातही दागिने घातलेले दिसतात. तिच्या हातात एक छोटे मृदूंग दिसत आहे. कोपराजवळ एक दागिना आहे किंवा ती वाकी असावी पण ती दंडावर न घालता बरीच खाली घातलेली दिसते. व खांद्यावरही एक दागिना आहे. असे दागिने मी तरी बघितले नाहीत. शेजारील शिल्पात एक पुरुष मृदूंग वाजवताना दिसत आहे तर त्याच्या शेजारील माणसाची टोपी वेगळीच दिसते.
खालील शिल्पात ही स्त्री जे वाजवते आहे ते साधे मृदूंग नाही. याच्या वर चामड्याला ताण देण्याच्या दोऱ्यांखाली सरकत्या खुट्या असतात. एका हाताने हे वाद्य वाजवायचे व त्याचवेळेस त्या खुट्ट्या सरकवून वेगळा ध्वनी निर्माण करायचा असा हा अवघड प्रकार असतो. या प्रकारचे वाद्य दक्षिणेत वाजवत असत पण बहुदा आता कोणी वाजवत नाहीत.
खालील चित्रात एक स्त्री विणेसारखे एक वाद्य वाजवताना दाखविले आहे. ती वीणा निश्चितच नाही पण दोन भोपळ्याच्या वाद्यासारखे काहीतरी दिसत आहे. शेजारीच काटकोनातील भिंतीवर एक सुंदर स्त्री नृत्य करताना दिसते. मी मागे म्हटले ते येथे स्पष्ट व्हावे.समजा ती नृत्य स्त्री समोरुन बघितली तर वाद्य वाजविणारी स्त्री बाजूने दिसते. जर ती समोरुन बघितली तर नृत्य करणारी बाजूने दिसते.
खालील शिल्पात शेवटी एक नागकन्या दाखविलेली आहे. ती संपूर्ण नग्न असून तिच्या मांडीला सर्पांनी विळखा घातलेला दिसतो व तिने तिचे हातही नागाच्या फण्यासारखे वर पसरलेले दिसत आहेत.
हे शिल्प चक्क एका धनुर्धारी स्त्रीचे आहे. एका हाताने तिने तिचे धनुष्य तोलले आहे तर दुसरा हात भात्याकडे वळलेला दिसतोय. या मूर्तीचे परस्पेक्टीव्ह जरा चुकलेले दिसते....
माझी अत्यंत आवडती दोन शिल्पे.. या दोन शिल्पांवर पडणारा प्रकाश हा केवळ अद्वितीय आहे. याचीही मोडतोड झाली आहे नाहीतर या सुंदरींच्या लावण्याची किर्ती दुरवर पसरली असती.
वरील अर्धे छायाचित्र हे पहिल्या शिल्पाचेच आहे. आता ही दोन शिल्पे बघण्याची मजा समोरुन नाही हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. समोरुन ही शिल्पे साधी मान वळवलेल्या स्त्रियांची वाटतात पण मी हे छायचित्र ज्या कोनातून काढले आहे त्या कोनातून बघा मग तुम्हाला त्याचे खरे सौंदर्य समजून ये़ईल. दुसऱ्या चित्रात ती स्त्री अचानक मागे वळून बघते आहे व तेही इतक्या मोहकपणे, तिच्या चेहऱ्यावरचे भावही बघण्यासारखे आहेत.
ही अजून एक सुंदर स्त्री. यात तिचा कमनीय बांधा आपल्याला मोहवून टाकतो. दुसरे शिल्प एका नग्न स्त्रीचे दिसते.
अजून काही छायाचित्रे.......
श्रीकृष्णाला वंदन करुन या छायाचित्रांबरोबर ही लेखमाला संपली असे..............(कारण इतकी छायाचित्रे आहेत की तुम्हाला आता कंटाळा येईल.)
जयंत कुलकर्णी. परत केव्हातरी आता हंपी संपवतो........:-)
हे शिल्प चक्क एका धनुर्धारी स्त्रीचे आहे
ते शिल्प धनु राशीचे आहे. अशीच इतरही ११ राशींची शिल्पे इथल्या बाह्य भिंतींवर आहेत.
वल्ली मला दिसली नाहीत पण तुझ्याकडे त्याचे फोटो असतील तर टाक म्हणजे पुढच्यावेळेस जाईन तेव्हा त्याचे फोटो काढेन. मी पूर्ण देवळाचे फोटो बाहेरुन काढले पण मला काही ती ११ शिल्प सापडली नाहीत. त्याचे रुप आपण बघतो त्या राशींच्या चित्रांपेक्षा वेगळी आहेत का ?
वेगवेग़ळ्या स्वरूपात आहेत. काही शिल्पे स्त्रीरूपांत आहेत तर काही मेष, वृषभ इत्यादी प्राण्यांच्या रूपाने कोरलेली आहेत. पैकी कुंभ राशीचे शिल्प मला ठळकपणे घेता आले. इतर शिल्पे उंचावर असल्याने व्यवस्थित घेता आली नाहीत.
कुंभ रास
मेष रास ( हे शिल्प अग्नीचे आहे का मेष राशीचे याबद्दल मला संभ्रम आहे. पण या भिंतीवर इतर दिक्पाल दिसत नाहीत)
डोक्यावर माळ बांधलेली व गळ्यात उपरण्यासारखे वस्त्र असलेला माणूस पर्थियन असावा. कारण त्यावेळे त्यांची बरीच येजा होत होती.
हे अरबी / इराणी म्हणजेच पार्थियन व्यापारी लोक असावेत. शिलाहारांनी त्यांना मशिदी बांधण्यासाठी अनुमती देऊन त्यासाठी दाने सुद्धा दिली होती. तर दक्षिण कोकणच्या अवसर (तिसरा) याने दोन व्यापार्यांना १०० दिनारांची वृत्ती दिली होती असा उल्लेख त्याच्या एका ताम्रपटात आहे.
याच परदेशी माणसाच्या शेजारीच एका मंगोलियन माणसाचे शिल्प कोरलेले आहे.
Temples of Khidrapur: Adinath Jain Digambar Temple
Unknown
1-2 minutes
Temples of Khidrapur: Adinath Jain Digambar Temple
Where: Khidrapur (Around 60 KMs from Kolhapur) How to reach: Best way is to travel to Kurdunwad and the proceed to Khidrapur. Time of visit: May 2011
Few meters away from Kopeshwar, in the heart of the village is a Jain temple, which is much smaller in size. The outer wall of the shrine being in the star-shaped Hemadpanti plan.
The building is of black stone. The carvings on outer wall are less in number but the beautiful women in various poses are strikingly similar to kopeshwar.
Most of statues have very calm, peaceful glowing look.
It is said that Adinath Bhagwan idol looks of different colour in Morning, afternoon & evening.
The pillars of the hall are richly carved.
There are some very fine carvings on left hand wall at the entrance.
Where: Khidrapur (Around 60 KMs from Kolhapur) How to reach: Best way is to travel to Kurdunwad and the proceed to Khidrapur. Time of visit: May 2011
Since I was approaching from Kothali I had to take Sadalga-dattawad-takli-Kidhrapur road. Most of it was interior road road and was not in a good condition. Best wasy to approach is from Kolhapur-Sangli highway and then proceed via Kurdunwad. You can do Narsobachi wadi on the way too.
This is ancient temple believed to be built in 11th century during satvanah period. Often described as the Khajuraho of Maharashtra, the Khidrapur temple complex is a distinct piece of art and architecture.
The mythological story behind the name ‘Kopeshwar’ is – Devi Sati (daughter of King Daksha) was married to lord Shiva. Daksha didn’t like in son-in-law at all. He was about to perform some yagna (hindu ritual performed along with holy fire) and he didn’t invite Sati & Shiva. Devi Sati felt sad and went to meet her father asking the reason behind not inviting her husband. In turn, King Daksha insulted Shiva and it was unbearable for Sati to tolerate her husband’s insult. She jumped in the yajna. Hearing this news, Shiva was furious and he punished Daksha by cutting his head. Later on, due to request of other deities, Shiva took back the curse and granted him life with goat’s head. It is believed that angry Shiva was brought to this place (temple) to cool his anger. Hence the temple got its name i.e. ‘Kop’ means anger and ‘Eshwar’ means lord Shiva.
The temple is built as if resting on aga japeeth, a platform on the backs of many carved elephants.
The most Fascinating is Swargmandap complete with 48 Carved pillars.
The astounding carvings on the celiengs are worth dekko.
The main Mandap, has a huge circular open to sky portion called Akashdarshan supported by 12 superbly carved pillars. Beneath is is a beautiful round black stone slab of same size called the ‘rangshila’. It is an amazing experience to sit on the centre of the stone round open ‘akaash gavaksh’ on the ceiling and look towards the dark inner sanctum of the grabha griha
Temple stand firm with all its glory of stone carvings of 92 elephants and 108 pillars and hundreds of sculptures depicting scenes about from the Mahabharata, Ramayana, Shiva, the twelve astrological signs and flowers, trees, birds, human figures.
It is said that all ‘adhyaaya‘ (parts) of ‘Shivlilamrut‘ are carved on the walls of the temple. Nandi is missing in this temple. Next comes Sabhamandap, Antaral-kaksha and Garbhagriha. The Garbhagriha is more cold and dark. The shiva linga, burning lamps make the atmosphere peaceful and divine.
The outer walls of the shrine are broken at oblique angles as in the Nilanga Hemadpanti temple. By the south door of the temple is a Devgiri Yadav inscription of Sinhadev in Devnagari dated sak 1135 (A.D. 1213) granting the village of Khandalesvar in Miraj for, the worship of Kopeshvar.
The whole of temple has beautiful carvings specifically of women in various poses that depict various joyful emotions.
There is huge yaksh-dwarpal which is now broken.
Flower Pattern Details on 6 windows are worth watching.
Unfortunately the destruction believed to be done by Aurangzeb is widely seen but fortunately the mystic intricate carvings and the beauty still prevails.
We were fortunate to locate a person who guided us throughout this marvellous breath-taking temple. We then proceed to another historic Jain Digamber temple built on similar lines.
कोपेश्वर मंदिर भारत के महाराष्ट्र में कोल्हापुर जिले के शिरोल तालुक के खिद्रपुर गांव में स्थित भगवान शिव को समर्पित एक हिंदू मंदिर है। मंदिर को महाराष्ट्र का खजुराहो कहा जाता है। यह मंदिर कृष्णा नदी के तट पर स्थित है। यह मंदिर महाराष्ट्र और कर्नाटक की सीमा पर स्थित है। मंदिर को भारतीय पुरातत्व सर्वेक्षण द्वारा राष्ट्रीय महत्व के स्मारकों के रूप में संरक्षित किया गया है।
दंतकथाएं
संक्षिप्त विवरण के लिए, कृपया नीचे दिए गए लिंक को देखें;
इस मंदिर में हर साल माघ (जनवरी-फरवरी) के महीने में जात्रा का आयोजन किया जाता है। महा शिवरात्रि और सोमवार को यहां बहुत धूमधाम से मनाया जाता है।
कनेक्टिविटी
यह मंदिर सैनिक तकली बस स्टॉप से लगभग 7 किलोमीटर, सैनिक तकली से 7.5 किलोमीटर, शिरोल से 26 किलोमीटर, जयसिंहपुर रेलवे स्टेशन से 33 किलोमीटर, चिकोडी से 30 किलोमीटर, कोल्हापुर हवाई अड्डे से 53 किलोमीटर, कोल्हापुर रेलवे स्टेशन से 58 किलोमीटर और कोल्हापुर रेलवे स्टेशन से 58 किलोमीटर की दूरी पर स्थित है। कोल्हापुर से 59 किमी. यह मंदिर शिरोल से चिकोड़ी मार्ग पर कृष्णा नदी की ओर सैनिक तकली के पूर्व में लगभग 7.5 किलोमीटर की दूरी पर स्थित है।
Pandya ekdum mast lihile ahes and snaps tar ekdum apratim....cheers
Reply