Friday, January 19, 2024

विठ्ठल मंदीर, ओंकारेश्वर मंदीर, कोल्हापुर

 कपिलेश्वर मंदिर :-

 महालक्ष्मी समूहाच्या नैऋत्येस कपिलश्वराचे मंदिर स्थित आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. कपिलेश्वरला 'आद्यग्राम दैवत' असा कोल्हापुरात मान आहे. करवीर महात्म्यात कपिलेश्वराचा उल्लेख अनेक वेळा आलेला आहे. करवीरमहात्म्यानुसार कपिल मुनीनी आराधलेला व स्थापलेल्या म्हणून या लिंग देवतेस 'कपिलेश्वर' असे नामाभिधान आहे. येथील जुन्या पिढीकडून असे ऐकायला मिळते की या कपिलेश्वराच्या समोरच एक कुंड वा तीर्थ होते ज्याला कपिल तीर्थ असे संबोधन होते. आता हे कपिल तीर्थ अस्तित्वात नाही. या जागी आता बाजार ( कपिलतीर्थ मार्केट ) भरतो. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी खाली उतरावे लागते.मंदिर रचनेस अनुसरून प्रथम मुखमंडप लागतो. या मुख मंडपाच्या दोन्ही बाजूस महालक्ष्मी मंदिराच्या मुख मंडपासारखेच बसण्यासाठी कट्टे अथवा कक्षासने आहेत. मुखमंडपा नंतरच सभामंडप लागतो.  कपिलेश्वराचा सभामंडप फार मोठा नाही, पण संपूर्ण मंदिर रचनेशी तुलना केल्यास तो विस्तृत असल्याचे जाणवते. सभा मंडपाच्या प्रवेशद्वाराचे तोरण हे वेसर शिखरांच्या मालिकेने सुशोभित आहे. उंबर्याशी नागर शाळेतील एकच शिखर कोरलेले आहे. उंबर्याशी सहसा कीर्तीमुख कोरण्यात येते किंवा किर्तिमुख नसल्यास कमळदळ कोरण्यात येते. पण इथे शिखराची प्रतिकृती कोरण्यात आलेली आहे.
  सभा मंडपाच्या मध्यवर्ती रंगमंडप किंवा मोगमंडप स्थित आहे. या मंडपाच्या मध्ये वर्तुळाकृती शिळा बसवण्याचे आढळते. अशा प्रकारचे मंडप प्राचीन मंदिरामध्ये सर्रास आढळतात. सभा मंडपाच्या भिंतीमध्ये दोन्ही बाजूस कोनाडे आहेत. जे सध्या रिकामे आहेत. सभा मंडपातून पुढे गेल्यावर अंतराळ लागते. इथे अंतराळाला सभामंडप व अंतराळाच्या मध्ये भिंत घालून स्वतंत्र खोली दिली आहे. अंतराळात दोन्ही बाजूस छोट्या देवळ्या असून त्यातील एकीमध्ये उमा महेश्वराचा विग्रह स्थापित आहे. तिथून पुढे लागते गर्भगृह जिथे कपिलेश्वराचे लिंग प्रतिष्ठापित आहे
      गर्भगृहाची रचना साधी चौकोनी असून प्रत्येक कोपऱ्यामध्ये संधीच्या जागी स्तंभ उभा केलेला आढळतो. मंदिराच्या प्रत्येक प्रभागाचे छत हे चौकटीत कोरलेल्यात्मक कमळदळाने सुशोभित केलेले आहे.

 




   कपिलेश्वराच्या गर्भगृहा बाहेर यादवकालीन शिलालेख असून त्या कपिलेश्वर देवाला दान दिल्याचा उल्लेख आलेला आहे. ( ) या मंदिरासमोर जे कपिल तीर्थ होते तिथेच जवळपास शिवलिंगावर कोरलेले श्री चक्र सापडले होते. सध्या ते टाऊन हॉल म्युझियम मध्ये पाहायला मिळते. कोल्हापुरातील श्री चक्र पूजनाचा हा एक महत्त्वाचा प्राचीन पुरावा आहे.
 कपिलश्वराचे मंदिर हे दोन व स्वतंत्र गर्भगृहानी युक्त आहे. कपिलेश्वर मंदिरातच पण मागच्या बाजूस आणखीन एक मंदिर आहे. त्याचे प्रवेशद्वार स्वतंत्र आहे. प्राथमिकता ही मंदिरे वेगळी व एकमेकांनाजीक असावीत. कपिलेश्वर मंदिराची सद्यस्थिती पाहता ते जमिनीत गाडले गेल्याचे निदर्शनास येते. मंदिराची जगती कोठेही दृष्टीस पडत नाही. मंदिराच्या भिंती प्रक्षेपणाने युक्त आहेत. या प्रक्षेपणाचे आडवे विभाग पडलेले दिसत नाहीत. फक्त भिंतीच्या मध्ये असणारे एकच आडवी पट्टी संपूर्ण भिंत व्यापून आहे. मंदिराची शिखरे प्राचीन नाहीत पण प्राचीन शिखर शैलीच्या प्रभावाखाली त्याचे बांधकाम झाल्याचे निदर्शनास येते. मंदिराचे छत हे बसक्या पिरॅमिडच्या आकाराचे आहे. मंदिराच्या उत्तरेस असणाऱ्या पूर्वेस तोंड करून असणाऱ्या भिंतीमध्ये एका अंधार्या देवळीत महालक्ष्मीची लहान प्रतिमा आढळते. कोल्हापुरातील इतर मंदिराप्रमाणे हे मंदिर देखील अनेक कायमस्वरूपी बदलांमधून गेलेले आहे.

पंचगंगा घाटावरील मंदिरे

   महालक्ष्मी मंदिर समोरच्या वायव्येस पंचगंगा नदीचा प्रवाह आहे. कोल्हापूर जवळ ही नदी अर्धचंद्र वा धनुष्याकृती आकार धारण करते. असा आकार धारण करणाऱ्या पंचगंगेचे महात्म्य वर्णन करवीरमहात्म्यात आढळते. करवीरमहात्म्यात पंचगंगेची तुलना भागीरथी वा गंगेची केलेली आहे. पंचगंगा ही पाच प्रवाहाच्या संगमापासून बनलेली आहे. हे सर्व प्रवाह कोल्हापूर जवळ एकत्रित होतात, तेव्हा हा एकत्र प्रवाह पंचगंगा असे नाव धारण करतो. करवीरमहात्म्यात पंचगंगेच्या काठावर नृसिंहवाडी जवळ कृष्णशी संगम पावते तिथेपर्यंत अनेक शिवलिंगे स्थापित आहेत असा उल्लेख आहे. करवीर महात्म्यातील या विधानाला पुष्टी मिळेल अशी खरोखरीच अनेक शिवलिंगे पंचगंगेच्या काठावर आढळतात.
  शहरातील मंदिरापेक्षा स्थापतदृष्ट्या पंचगंगेच्या घाटावरील मंदिर ही वेगळ्या प्रकारात मोडतात. बरीचशी मंदिरे ही समाधी मंदिरे आहेत परंतु त्या मंदिरात वापरण्यात आलेले स्तंभ हे मात्र प्राचीन मंदिरांचे आहेत हे अगदी स्पष्ट दिसते. आणि म्हणूनच या समाधी मंदिरांना प्राचीन मंदिरे म्हणण्याचा मोह पडतो. परंतु कालौघात ही मंदिरे समाधी मंदिरे आहेत हे स्पष्ट झाले. असे असले तरी इथे प्राचीन शिवालय होते त्याचा निर्वाळा समाधी मंदिराना वापरण्यात आलेले प्राचीन स्तंभ आणि करवीर महात्म्य हा ग्रंथ देतो.





शंकराचार्यांची समाधी


 पंचगंगेच्या अनुषंगाने ब्रह्मपुरीचा विषय उगानेच आला. १९४६ साली ब्रह्मपुरी येथील उत्खनाने कोल्हापूरच्या प्राथमिक इतिहासावर प्रकाश टाकला आणि एक वेगळेच कोल्हापूरचे चित्र उभे राहिले. ब्रह्मपुरी संदर्भात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा ब्रह्माशी आणि त्या अनुषंगाने ब्राह्मण वस्तीशी असलेल्या संबंध. करवीर महात्म्यामध्ये पंचगंगा नदीजवळ दशाश्वमेघ तीर्थ आणि ब्रह्माच्या मूर्तीचा उल्लेख येतो. काही वर्षांपूर्वी नदीचे पाणी उतरल्यावर एका देवळीवजा जागेत ब्रह्माची मूर्ती सापडल्याचे प्रसिद्ध झाले
      पुढे त्याला करवीर महात्माच्या आख्यायिकेची पृष्टीही देण्यात आली होती. शिलाहार गंडरादित्याच्या इस ११२६ च्या ताम्रपटाने ( मिराशी वा. वि १९७४ शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख पृष्ठ २७१ २७६ ) या ताम्रपटामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती सापडते ब्रह्मपुरीमध्ये असणाऱ्या आदित्य मंदिराला त्रिकूटप्रसादाचे स्वरूप देऊन त्यांमध्ये ब्रम्हा आणि विष्णू स्थापित करून तेथील बारा ब्राह्मणांना दान दिल्याचा विषय या ताम्रपटामध्ये आहे. या माहितीची पंचगंगा घाटावरील मंदिराची तुलना करून पहाता पूर्ण विसंगती जाणवते. एक तर ब्रह्मपुरी हि टेकडावर आहे आणि त्यामुळे सर्व वस्ती हे टेकड्यावरच झाली. याला उत्खनन पुष्टी देते दुसरी बाब म्हणजे ब्रह्माची मूर्ती हे ब्रह्मपुरी मधील त्रिकूटप्रसादामध्ये स्थापन केले गेली. या त्रिकूटप्रसादाचे लवलेशही विद्यमान तथाकथित ब्रह्माच्या मंदिरात दिसत नाहीत. परंतु शिलाहारकालीन स्तंभावशेष ब्रह्मपुरी उत्खनात सापडले होते. यावरून ब्रह्माच्या मंदिराचे मूळ ठिकाण कळाले आणि सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे ब्रह्माची मूर्ती. शिल्पा शास्त्राचा आधार घेता असे लक्षात येते की सध्याचे ब्रह्माची मूर्ती ही अर्वाचीन आहे प्राचीन नाही. प्राचीन मूर्तीमध्ये ब्रह्माच्या चौथे मुख दाखवले जात नाही. शिवाय तो सौष्ठवपूर्ण असतो. विद्यमान मूर्तीमध्ये ब्रह्माचे चारही शिर दाखवली असून प्राचीन शिल्पीय सौष्ठवाचा पत्ताच नाही. तस्मात विद्यमान ब्रह्माचे मंदिर व मूर्ती हे आधुनिक असून त्यांची स्थापना पारंपारिक माहितीनुसार केली गेली असावी. त्यामुळे करवीर महात्म्यात येणारा संदर्भ हा ही मूर्ती स्थापन केल्यानंतरचा असावा अशी शंका उत्पन्न होते.
      तात्पर्य पंचगंगा घाटावरील मंदिरे ही समाधी मंदिरे आणि प्राचीन देवता यांची सरमिसळ आहे. समाधी मंदिरांना देखील वापरण्यात आलेले प्राचीन स्तंभ नव्या अभ्यासकाला हमखास गोंधळात टाकतात इतके मात्र खरे. हा परिसर प्राचीन काळापासून जागता राहिला आहे दुर्दैवाने या परिसरात १९४६ नंतर कोणते उत्कलन न झालेले अधिक अनेक प्राचीन पुरावे अजूनही अंधारातच असतील .

संध्यामठ

हे मंदिर कोल्हापुरातील सुप्रसिद्ध रंकाळा तलावात स्थित आहे. या मंदिराला संध्या मठ हे नाव कसे मिळाले याबद्दल अशी माहिती सांगितली जाते की पूर्वीच्या काळी ब्राह्मण लोक या मंदिराजवळ संध्योपासना करायचे आणि म्हणूनच या मंदिराला संध्या मठ असे नाव पडले. या मंदिराला ज्या देवतेच्या नावे ओळखायचे ती देवता आज मंदिरात अस्तित्वात नाही. फक्त या मंदिराच्या मंडपात एक लिंगदेवता व गणेश मूर्ती आहे. पण या प्रमुख देवतां नव्हेत हे चटकन लक्षात येण्यासारखे आहे. मुलत: हे मंदिर रंकाळा तलावाच्या काठी होते पण तलावाच्या मर्यादा वाढून आता हे मंदिर नेहमी पाण्यात असते. फक्त कडक उन्हाळ्याच्या काही दिवसात पाणी आटले की मग मात्र मंदिर आणि त्यापर्यंत जायची वाट मोकळी होते.
       अभ्यासाअंती एक गोष्ट प्रकर्शाने जाणवते ती म्हणजे हे मंदिर करवीर क्षेत्र पालक रंकभैरवासाठी बांधण्यात आले होते. याच रंकभैरवाच्या नावे रंकालय व कालांतराने रंकाळा अशी नावे या तलावाला मिळाली. करवीर महात्म्यात रंकभैरव हा महालक्ष्मीच्या काही प्रिय देवतांपैकी एक आहे. ( कात्यायनी, त्र्यंबोली, केदार किंवा ज्योतिबा ) इत्यादी असे विधान आहे. इथे एक लक्षणीय बाब नोंदवावीशी वाटते. ती म्हणजे सध्या जे रंकोबाचे मंदिर आहे ते तलावास तलावापासून तसे बरेच दूर आहे, पण प्राचीन काळे देवता व तिच्या नावे असलेले कुंड एकमेका नजीक असायचे. उद्देश हाच की कुंड व तलावात स्नान झाले की लगेच तस संबंधित देवतेचे दर्शन पूजन करता यावे. असे ऐकण्यात आहे की रंकभैरवाची मूर्ती संध्या मठातून उचलून सध्याच्या मंदिरात हलवण्यात आली. ती केव्हा, का व कशी यासंदर्भात काहीच सध्या हाती लागलेले नाही. रंकभैरव कापलीक शैवांचा ( त्याचबरोबर काळामुखांचाही ) आराध्य असावा असा अंदाज आहे.
       संध्या मठाचे बांधकाम सध्या दिसताना अपूर्ण दिसत असते तरी ते कोणी एकेकाळी पूर्ण रूपाने उभे असावे. मंदिराचे गर्भगृह आज दिसत नाही. ते कसे होते ? याचा कोणताही दृश्य पुरावा उपलब्ध नाही. तरीसुद्धा जे काही मंदिर अवशेष शिल्लक आहेत ते अजूनही सुस्थितीत आहेत. संध्या मठ पूर्वाभिमुख आहे असे एकंदरीत त्याच्या बांधणीवरून कळते.





      संध्या मठाचे मंदिर रचनेचे पुढील अवयव शिल्लक आहेत. १) मुख मंडप २) सभामंडप. मुखमंडपाला तिन्ही बाजूने प्रवेश करायची सोय आहे. दोन बाजूस दोन व समोरच्या बाजूने एक. पूर्ण मंदिराची फरशी घासून गुळगुळीत केल्याचे जाणवते. त्याचप्रमाणे भिंती देखील आतल्या बाजूने घासून गुळगुळीत केलेल्या आहेत.
 सभा मंडपाच्या दक्षिण दिशेस एक प्रवेशद्वार आहे असेच प्रवेशद्वार उत्तर देशात असण्याची दाट शक्यता आहे. कारण तिथे प्रवेशद्वाराची चौकट नसली तरीही द्वार बसवण्यासाठी मोकळी जागा आहे म्हणजेच सभामंडपाला देखील दोन बाजूंनी दोन प्रवेशद्वारे होती हे सिद्ध होते. मुखमंडप व सभा मंडपाच्या मधील अंतराळ भागात रंगशिळेवर एका मंडपात ( चतुष्की ) शिवलिंग विराजित आहे. मुखमंडप व सभामंडप एकाच रुंदीचे आहेत व फक्त मधल्या चतुष्कीमुळे त्यांच्यातील फरक सांगता येतो. पश्चिम दिशेस गर्भगृह होते. मंदिराच्या पश्चिमेच्या टोकाकडे गेल्यास असे जाणवते की गर्भगृह हे भूपातळीपेक्षा किंवा मंदिर पातळीपेक्षा खाली बनवायची योजना होती. कारण तिथे खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची योजना आहे.
      या मंदिराची फक्त एकच बाजू भींत आहे. मंदिरची भिंत ही आतून गुळगुळीत बाहेरून खडबडीत आहे. जर मंदिर भिंतीचे निरीक्षण केले तर असे निदर्शनास येते की मोठ मोठ्या शिळा एकमेकावर नुसत्या अंतर अडक पद्धतीने रचून भिंत उभी केली आहे. कोणतेही संधी द्रव्य अथवा मसाला दोन दगडांमध्ये येथे वापरलेला नाही. मंदिरातील स्तंभ अतिशय सुंदररित्या घडविले आहेत. या मंदिराचे छत फक्त मुख मंडप व काही अंशी सभामंडपापर्यन्त मर्यादित आहे. लांब दगडी तुळ्याची एकमेकालगत ठेवून केलेली आडवी रचना दृष्टीस पडते. मुखमंडपाचा दक्षिणेकडील प्रवेशद्वाराच्या पायाशी चंद्रशिळा कोरलेली आहे. फक्त पूर्णपणे पाणी बाजूला गेल्यावरच ती दिसते.
 या मंदिरावर कोणताही कोरीव लेख नसल्याने त्याच्या अभ्यासाला खूप मर्यादा येतात. सध्या अस्तित्वात असलेल्या रचनेवरून आपण कल्पना करू शकतो की जर आजही मंदिर पूर्ण सरीत उभे असते तर रंकाळ्यामुळे या मंदिराची शोभा व यामुळे रंकाळ्याचे शोभा कितीतरी वाढली असती.

 प्रत्यंगिरा ( फिरंगाई ) मंदिर :-

 महालक्ष्मी मंदिर समोरच्या नैऋत्येला पेटाळा भागात प्रत्यंगिरा मंदिरा स्थित आहे. शाक्तपंथामध्ये प्रत्यंगिरेचे महत्त्व आहे. महाकाली खालोखाल उग्रदेवतांमध्ये प्रत्यंगिरेचे नाव घेतले जाते. अथर्ववेदामध्ये ही प्रत्यंगिरेला अस्त्र, शस्त्र, मंत्र, तंत्र विज्ञानाची देवता मानली जाते. प्रंत्यगिरेच्या ध्यानामध्ये तिचे वर्णन सिंहमुखी, सिंहवाहिनी, नागधारणी, अंकुशधारणी असून ही गळ्यात लिंबाची माळा धारण करते असे सांगितले आहे. पण करवीर क्षेत्रात म्हणजेच कोल्हापुरात प्रत्यंगिरा ही अनगड तांदळ्याच्या स्वरूपात आढळते. इथे सुमुख यक्ष, उग्रभैरव व इतर तांदळात स्वरूपातील देवता प्रत्यंगिरेच्या साथीला आहेत. मंदिरासमोर एक कुंड होते. यातील तीर्थाचे वैशिष्ट्य असे की याच्यात स्नान केल्याने त्वचा रोग बरे होत असत.
  अभ्यासाच्या दृष्टीने प्रंत्यगिरा मंदिर अतिशय आगळे व लक्षणीय आहे. हे मंदिर जगतीवर आधारित असून सध्या या जगतीला फरशा घालून नवीन स्वरूप आणलेले आहे. हे मंदिर देखील अनेक बदलातून गेल्याचे जाणवते. या बदलामुळे मंदिराची मूळ रचना समजून घेण्यास अडथळे येतात. प्राथमिक स्वरूपात ही देवता मंडपात ( चतुष्की ) विराजमान होती याची साक्ष म्हणून आजही गर्भगृहात ही देवता मंडपामध्ये उपस्थित आहे.
      कदाचित कालौघात या देवतेला महत्त्व प्राप्त झाल्यावर तिच्या भोवती मंदिर बांधण्यात आले असावे. इथेही हीच लक्षणीय बाब आहे की हे मंदिर देखील अपूर्ण आहे. मंदिराच्या बाह्यभिंती म्हणजेच नुसती मोठ्या छोट्या शिळांची रचना आहे. मंदिराच्या भिंती सर्वतोभद्र किंवा तारकाकृती नसून साध्या सरळ आहेत. (आता या भिंतीची मूळ रचना दिसणे अशक्य कारण सध्या या मंदिराचे नूतनीकरण झाले आहे ) मंदिराचे अवयव पुढीलप्रमाणे १) लहानसा सोपा २) सभा मंडप व ३) गर्भगृह. मंदिराची रचना अतिशय वेगळी आहे व ती शास्त्राला अनुसरून असावी असे वाटत नाही या मंदिरात शिखर नसून त्या ऐवजी पिरॅमिड दृश्य भाग आहे या मंदिराचा सभामंडळ प्रवेशद्वाराच्या तोरणावर ब्रह्मा विष्णू शंकर यांच्या छोट्या मूर्ती आहेत. जर हे तोरण याच मंदिराचे असेल तर या देवतांचे तोरणावरील अस्तित्व हेच सांगते की तात्कालीन समाजात प्रत्यंगिरेचे स्थान महत्त्वपूर्ण होते. पण असे असते तर या देवतेचा उल्लेख करवीर महात्म्यात फक्त एकदाच ४१ व्या अध्यायात प्रियांगी या नावाने येतो. त्यानुसार ही प्रियांगी क्षेत्ररक्षक देवता मानली आहे. सभामंडपाच्या उंबर्याशी वेसर शैलीतील शिखरांची मालिका आहे. मंदिराच्या बाहेर बळी पीठ आहे. सध्या हे बळीपिठ आहे याची कोणासही गंधवार्ता नाही. या बळीपिठावर देवतेच्या पादुका व त्याभोवती बळी देण्यात दिला जाणाऱ्या पशूंची मुंडकी कोरली आहेत. मंदिराबाहेर बळीपीठ असल्याने एक गोष्ट स्पष्टच प्रतीत होते ती म्हणजे कोणे एके काळी या देवतेला मनुष्य व पशु बळी दिला जात असे. या बळी पिठा व्यतिरिक्त येथे भग्नावस्थेतील वीरशीळा व स्तंभाचे काही भाग आहेत. शिवाय प्राचीन दीपमाळाही अजून सुस्थितीत आहे.

  गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर  घंटासंवरण शिखराची प्रतिकृती आहे. या शिखराच्या खाली ललाटबिंबावर गणेशाची आकृती कोरलेली आहे.
 प्रत्यंगिरेच्या तांदळ्यामागे प्रभावळ कोरली असून त्यावर दोन शार्दुल विरुद्ध दिशांना तोंड करून उभे असलेले दर्शविले आहेत. शिवाय प्रभावळीच्या मध्ये, वरच्या बाजूला नागबंध आहे. सभामंडप, गर्भगृह व प्रत्यंगिरेचा तांदळा असलेला मंडप या सर्वांच्या छतावर चौकटीत  कोरलेले त्रिवलयात्मक कमळ उत्तीर्ण आहे.प्रत्यंगिरेच्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी सभामंडपाच्या बाहेर एक मंदारक शिळा पाहायला मिळते. यावर दोन शृंगारीत स्त्रिया देवतेच्या सेवेत सज्ज असल्याचे शिल्पांकित केले आहे. थोडक्यात यातून हे निदर्शनास येते की कोणी एकेकाळी हे मंदिर स्त्रियांच्या ताब्यात होते व कदाचित प्राचीन कळी जी स्त्री परंपरा अस्तित्वात होती त्याचे साक्षीदार होते म्हणूनच की काय पण आज ही मंदिराचा कारभार गुरुविणीच पाहतात. अर्थात हा फक्त प्राथमिक अंदाज आहे परंतु हा संशोधनाचा एक स्वतंत्र विषय ठरू शकतो

https://kolhapurexplorer.com/chakreshwarwadi-mahadev-temple/

https://devdutt.com/how-shiva-first-appeared-in-mumbai/

चक्रेश्वर मंदिर :-

   निसर्गाने मुक्तहस्ताने ज्याचेवर सौंदर्याची उधळण केली, औदार्य दाखवलेला निसर्गाच्या संपन्नतेने नटलेला सुंदर मनोहारी अशी ओळख असणारा कोल्हापुर जिल्हा. कोल्हापुरच्या दक्षिणेस कोकणात फ़ोंडा घाटातुन जातानाच्या हमरस्त्यात राजर्षिंच्या दुरदृष्टीकोनातुन उभारलेल्या राधानगरी धरण परिसरापासुन सहा (६) कि. मी अंतरावर  सह्याद्रीच्या कुशीत चक्रेश्वरवाडी हे निवांत शांत टुमदार गाव डोंगरमाथ्यावर वसलेले आहे.  चक्रेश्वरवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील भोगावती साखर कारखान्यानजीकचे एक छोटे व दुर्लक्षित खेडेगाव. आज या गावात अश्मयुगीन संस्कृती, इ.पू. पहिले शतक ते इ.स. ८ वे शतक आणि १२ व्या ते १४ व्या शतकातील यादव काळ अशा मानवी इतिहासातील तीन महत्वपूर्ण टप्प्यांतील अवशेष आढळल्याने प्रसिध्दीस येत आहे. येथे पूजेसाठी वापरल्या जाणार्‍या शिवलिंगाच्या उत्क्रांतीतील सुरुवातीचे सयोनी शिवलिंग, मानुषलिंगयुक्त शिवलिंग, मुखलिंग असे सर्व प्रकार तसेच पंचसुत्री, त्रिसुत्री आणि सर्वतोभद्र असे परंपरेनुसार दिसणारे प्रकार आढळले आहेत. त्यामुळे हा परिसर म्हणजे तंत्रमार्गी शैव सांप्रदाय कापालीक काळातील असावा असे मत अभ्यासकांनी मांडले आहे.
   चक्रेश्वरवाडी गाव, येथील शिलावतरुळाची टेकडी आणि तपसा हे क्षेत्र असा दोन अडीच कि.मी.चा परिसर म्हणजे अभ्यासकांसाठी आणि जिज्ञासू पर्यटकांसाठी मोठा खजिना आहे. शिला वतरुळाच्या टेकडीवर पश्चिम बाजूच्या परिसरात विशिष्ट टप्प्यावर शिलावतरुळे असलेले असंख्य पाषाण आहेत. टेकडीवरील शिलावतरुळे किंवा क्षितीजवतरुळ म्हणजे अश्मयुगीन सामुहिक दफनभूमी असण्याची शक्यता आहे. या शिलावतरुळातून अवकाशाच्या अद्भूत आणि विराट दर्शनाची अनुभूती घेण्यासारखीच आहे.
करवीर क्षेत्राच्या दक्षिणेस असणारा हा चक्रेश्वर अष्टमहालिंगापैकी एक असून दक्षिण दिशेचा रक्षक आहे.या माहितीच्या पलीकडे करवीर महात्म्यात या देवतेची काहीच नोंद केलेली नाही. कोल्हापूर राधानगरी या रस्त्यावर कोल्हापूर पासून ३५ किलोमीटर अंतरावर ठीकपुर्ली नजीक डोंगरावर हा चक्रेश्वर  विराजमान आहे.
    चक्रेश्वराला भेट दिल्यानंतर अनेक अशा महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात ज्या करवीरमहात्मकर्त्याला नोंद करावी अशा वाटल्या नाहीत. अथवा हेतू परस्पर त्याची दखल घेतली नसावी. येथे उपलब्ध असलेल्या पुराव्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली होती ती म्हणजे हे मंदिर अगामिक शैवांचे बहुदा काळामुखांचे केंद्र होते. संपूर्ण मंदिर परिसरात विविध प्रकारचे अनेक शिवलिंगी पहावयास मिळतात. मुख्य मंदिरात व्यतिरीक्त येथे चार छोटी मंदिरे आहेत त्यापैकी दोन मूळ मंदिराच्या मागील बाजूस असून त्यामध्ये शिवलिंग कोरलेली आहेत. तिसरे मंदिर चक्रेश्वर मंदिराच्या पुढील बाजूस दक्षिणेकडे आहे आणि चौथे मंदिर चक्रेश्वर समोर रस्त्यापलीकडे आहे. आधी उल्लेख केलेल्या मंदिरांपैकी तिसऱ्या मंदिरामध्ये अनेक मूर्ती आहेत. त्यात संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा एकूण तीन मूर्ती आहेत, त्या म्हणजे महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती. याव्यतिरिक्त येथे मातृकापट उग्रभैरवी शिल्प आहेत. हेही शिल्पशास्त्र दृष्ट्या महत्त्वाचे आहे. इतर काही शिल्पाकृती आहेत ज्यांची ओळख पटणे कठीण जाते.
 गावाच्या मध्यावर रस्त्याच्या डावीकडे चक्रेश्वराचे मंदिर लागते. गावालगतच्या टेकडीवरील चक्राकार शिळांवरुनही या गावाचे नामकरण चक्रेश्वरवाडी झाले असावे. गावाच्या मुख्यरस्तावरुन येणारा रस्ता थेट मंदिरात पोहोचतो.
 





  येथील मंदिर रचना मुखमंडप, सभामंडप,अंतराळ व गर्भगृह अशी असुन ते त्रिदल पुर्वाभिमुखी आहे. मंदिरासमोर सुबक अष्टकोनी हत्ती व घोड्याच्या मुखांनी अलंकृत गणेशाची मुर्ती असणारी दिपमाळ आहे.प्रतिवर्षी चार – पाच मे रोजी कोवळे सुर्यकिरण शिवलिंगास स्पर्श करते. याच दिवशी शुन्य सावलीचा अनुभव दुपारी १२.३० वाजता दिपमाळेशेजारी घेता येतो.
    चक्रेश्वर मंदिराचा तलविन्यास पुढीलप्रमाणे १) मुखमंडप २) सभामंडप ३) अंतराळ ४) गर्भगृह. मंदिराच्या बाह्य भिंती या काही अंशी भद्राकृती असून प्रत्येक बाजूकडून एक मोठे भित्तिका प्रक्षेपण बाहेर आहेत. हे मंदिर निरंधार पद्धतीचे ( म्हणजे मंदीराला प्रदक्षिणापथ नाही ) आहे. जेव्हा आपण मुख्मंडपात उतरतो तेव्हा मंडपाच्या मध्येच आणखी एक मंड्प दिसतो यात दिपमाळेकडे मुख असणारी सिद्धिविनायकाची मुर्ती विराजमान असुन त्याचे दर्शन आपण मंदिरात प्रवेश करताना होते. तर त्यामागे चक्रेश्वराकडे तोंड करून तीन नंदी आहेत. या मंडपापासून पुढे जाताना उजव्या हातात भिंतीमध्ये कार्तिकेय, विष्णू ,रुद्रशिव यांच्या मुर्ती आहेत. पूर्वीच्या काळी कदाचित त्यांची शास्त्रशुद्ध स्थापना केली असावी पण कालौघात त्यांना सध्याच्या जागी भिंतीमध्ये स्थान मिळालेले आहे. यांच्या मुर्ती अतिशय सुबक नसल्या तरी दृष्टीला सुखावणार्या आहेत.मंदिराच्या स्थापनेच्या काळात मुखमंडप खुला असावा कालांतराने त्याचे बाजुस भिंत घातल्याचे दिसुन येते. या मुखमंडपातील व्दाराजवळील अस्पष्ट शिलालेखावरुन मंदिराचा जिर्णोद्धार वा बांधणी इ. स. १४९९ मध्ये झाली असण्याची शक्यता आहे,
 सभामंडपातून पुढे अंतराळात प्रवेश करताना उजव्या हाताला महिषासुरमर्दिनीची अतिशय सुबक मूर्ती आहे. तिच्याच बाजुला लक्ष्मी नरसिंह शिल्प दिसते. गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी खाली उतरावे लागते.गर्भगृहात रेखीव पिंड आहे. 


 
 
 या मंदिराचे गर्भगृह, सभामंडळ, मुखमंडप यांची छते चौकटीत कोरलेल्या कमळाने सुशोभित आहेत. या मंदिराचा आराखडा संध्या मठाच्या आराखड्याशी मिळताजुळता आहे मंदिराला खाली पायरीवजा जगती आहे. ही जगती प्रदक्षिणा घालण्याइतपत मोठी नाही. इथे तिचे प्रयोजन फक्त नाममात्र आधार देणे एवढेच आहे.मंदिराला पिरॅमिड आकाराचे शिखर असून अनेक लहानपट्टीमध्ये हे विभागले आहे. यावर अनेक नासी आढळून येतात. शिवाय शुकनासी देखील दृष्टीस पडते. एकंदरीत पाहता शिखराचे काम अपुरे असल्याचे जाणवते. शिखराचा आकार पाहता ते फासणा पद्धतीने बांधायचे होते असे जाणवते. नासीवर कोणतेच कोरीवकाम नसून फक्त प्राथमिक शिखराचा आकार देण्याइतकेच त्याचे काम झाले आहे. जसे कोल्हापूर शहरातील काशीविश्वेश्वर मंदीराचे शिखर मूळ बांधणीतील आहे तसेच शहराच्या बाहेर चक्रेश्वर शिखर देखील मूळ बांधणीतील परंतु अपुरे म्हणावे लागेल. 
 
 
 
 
मंदिराच्या डाव्या बाजुस वीरगळ, विविध पिंडी, जुना शिलालेख तसेच गधेगळ आहेत. तसेच उजवीकडे वीरगळ, नागशिळा आहे.पश्चिम महाराष्टातील प्रत्येक गावात वीरगळी, नागशिळा, सतीशिळा आढळतात. कोल्हापुरच्या बीड व त्याच्या शेजारील गावात मोठ्या प्रमाणात वीरगळी आहेत. गधेगळी या मात्र कोकण परिसरात आढळुन येतात. त्यांचा कालखंड शिलहार राजवटीचा मानला जातॊ. जो शिळेवरील विहीत केलेला नियम हुकुम यांचे पालन करणार नाही त्यांना दगडावर चित्रीत केलेप्रमाणे अभद्र शापवाणी (स्त्रीगध मैथुन शिक्षा) वचने कोरली आहेत.अशा दोन गधेगळी या मंदिराच्या परिसरात आहेत. मंदिराच्या उजवीकडे चौकोनी पुष्यकरणी असुन ती बारामहिने पाण्याने भरलेली असते तीच गंगाबाब. तेथुन पुढे भुंगिरा आहे (भुंगीरा म्हणजे जमीनी खालील गुहा)त्याचे उत्खनन झालेनंतर एतिहासिक पुराव्यात भर पडेल. या मंदिराच्या डावीकडे अदिलशाही शैलीतील दर्गा आहे. 

पुढे गावातील ग्रामपंचायतीसमोरील मैदानात दगडी गुंड्या आहेत (गोलाकार गोळ्यसारखे मोठे दगड) या होळी, गावातील जत्रा तसेच रंगपंचमी दिवशी गावातील लोक पाच सात अशा विषम संख्येत प्रत्येकी एका बोटावर उचलण्याचा प्रघात बरीच वर्षांपासुन चालत आलेला आहे. त्यामागेही काही खास कारण असण्याची शक्यता आहे, जे आज कालौघात विस्मृतीत गेले आहे.
   हे मंदिर पंचायतन आहे. वाकोबा. विठठल-रुक्मीणी, महालक्ष्मी अशा देवतांची मंदिरे शेजारी आहेत. येथे महालक्ष्मी मंदिरात महासरस्वती, वीरभद्र, महाकाली सोबत सप्तमातृका असुन त्या वाहनांवर विराजित आहेत.    चक्रेश्वर येथील महाकाली व महासरस्वतीच्या मुर्ती या महालक्ष्मी मंदिर समूहातील महासरस्वतीच्या मुर्तीपेक्षा वेगळ्या दिसतात. महालक्ष्मी मुर्ती मात्र या दोन्ही ठिकाणी लक्षणदृष्ट्या जवळ जवळ एक सारख्याच आहेत. चक्रेश्वर येथील महासरस्वती अक्षमाला अमृतकुंभ, विणा व पुस्तकधारणी आहे तर महालक्ष्मी मंदिर समुहातील महासरस्वतीच्या मुर्तीच्या हातात पाशांकुश धरला आहे आणि तिचे पुढचे दोन हात भग्न आहेत. चक्रेश्वर येथील महाकाली प्रेतासना, खडग, पात्र, त्रिशूल, डमरू धारण करून आहे तर महालक्ष्मी मंदिरातील महाकाली ही महिषासुरमर्दिनी स्वरूपातील आहे. मागे उल्लेख केल्याप्रमाणे महालक्ष्मी मंदिर समुहातील महाकाली गर्भगृहाच्या ललाटबिंबावर चक्रेश्वर येथील महाकाली प्रमाणेच बिंब कोरलेले आहे. जर आपण असे गृहित धरले की चक्रेश्वर येथील त्रिमातांच्या मुर्ती या महालक्ष्मी मंदिर समुहातील मुर्तीच्या प्रतिकृती आहेत तर मग एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे महालक्ष्मी मंदिर समूहातील महाकाली व महासरस्वतीच्या मूर्ती या मूळ मूर्ती नव्हते. करवीरमहात्म्यात चक्रेश्वर असे फारसा उल्लेख नसला तरी खुद्द चक्रेश्वराचा परिसरात हेच जाणवते की कोणी एकेकाळी हे काळामुख शैवाचे मोठे केंद्र होते. मंदिराच्या दक्षिणेस एक भुयारी मार्ग असून तो चक्रेश्वराच्या मागे असलेल्या दरीमध्ये उघडतो. खाली दरीमध्ये साधकांच्या गुहा आहेत या गुहामध्ये देखील अनेक योगी व साधकांची शिल्पे आहेत. तसेच तेथे विविध प्रकारची शिवलिंग देखील पहावयास मिळतात. कोणी एकेकाळी या गुहा साधनेच्या मोठे केंद्र असाव्यात.
 




 

  तेथुन पुढे गावाच्या उत्तरेस साधारणपणे दिड कि. मी अंतरावर तपस्या गुहा आहे, स्थानिक बोलीभाषेत ती 'तपशाची गुहा' अशी तीची ओळख आहे.  तपस्या महायान लेणी समुह या समुहात सुरवातीच्या लेण्यात शिवलिंग असुन पुढील लेणी समुहात सुरुवातीस तीन ध्यान मग्न बुद्ध मुर्ती शेजारी एका राजाची (सम्राट अशोक) यांची मुर्ती, शेवटच्या लेण्यात बुध्द मुर्ती आहे ती सुस्थितीत आहे. तेथील उभी बुद्ध मुर्ती मात्र झिजलेली असल्याने ओळखता येत नाही. लेणी समुहाच्या समोर स्तुप सादृश्य रचना आहे. उजवीकडे शंकराचे मंदिर आहे ही जागा गंगासागर महाराज यांचे मालकिची असुन त्यांची ही सातवी पिढी आहे. तपस्या लेणी समुह ही पोहाळे प्रमाणे बौध्दकालीन असावी. या लेणी समुहात तपस्येकरिता खास दालन असुन तेथे वायुविजनाची सोय आहे. मात्र या दालनात दोन्ही बाजुने येणारा प्रकाश आत येत नसल्याने ही ध्यान साधनेकरिताचे असावी. तेथुन पुर्वेस असणा-या टेकडीवर शिळावर्तुळ पाहण्यास जाउ शकतो.

 


      
     टेकडी चढुन खालुन दिसणा-या झाडाच्या खाली असणा-या मंदिराजवळ येऊन पोहोचतॊ. यास छत नाही हे ठिकाण शिवालय म्हणुन ओळखले जाते. येथे दोन वर्तुळाकार दगड असुन त्यावर मेगलिथिक बांधकाम शैलीप्रमाणे  दगडी रचना त्यावर वर्तुळ, कंकाळ, प्राणी मनुष्याकृती कोरल्या आहेत. तेथेच पुढे कोडबाव आहे, गावकर्यांच्या मते हे ज्वालामुखी मुख असावे गावातील प्रचलित दंतकथेनुसार या ठिकाणी पुर्वी ज्वालामुखी वाहत होती. पुर्वजांनी येथे कपडे घालुन ती बंद केली. कदाचित प्राचिन काळी ज्वालामुखी बाबत योग्य माहिती ज्ञात नसल्याने ज्वालामुखी थंड झालेनंतर ही कथा प्रचलित झाली असावी. पुढे या टेकडीवरील सर्वात उंच ठिकाणी शिलावर्तुळ आहे. वास्तविक हि दोन महापाषाणीय संस्कृती शिलादफने आहेत. दुर्दैवाने त्यातील एक उकरून नष्ट करण्यात आले आहे तर दुसरे सुरक्षित आहे. या सुरक्षित शिलावर्तुळाचा व्यास पाच मीटर इतका आहे. तिथेच शिलावर्तुळाकडे जाताना वाटेत जमिनीमध्ये पुरलेला एक दगड दिसतो. ज्याच्यावर एक वर्तुळ कोरलेले आहे. आज तो दगड पूजा जातो परंतु या दगडाचा संबंध महा पाषाणीय दफनाशीच आहे. एकंदर या सर्व माहितीवरून लक्षात येते की हा परिसर बराच प्राचीन असून इसवी सन पूर्व ६०० पासून इथे मानवी वस्ती होती.
   अवकाश संशोधनाकरता ही जागा उपयुक्त असल्याचे अनेक खगोल शास्त्रज्ञांचे मत असुन त्याबाबत अभ्यास सुरु आहे. येथुन सुर्योदय, सुर्यास्त अनुभवणे ही एक पर्वणीच आहे. शिलावर्तुळे म्हणजे दगड गोलाकार रचनेत मांडले जातात. अशी शिलावर्तुळे नागपुर, माहुरझरी इथे आढळली आहेत. तेथे झालेल्या संशोधनानुसार ती अश्मयुगीन दफ़नभुमी असावी. मृत व्यक्ती पुरल्यानंतर तेथे गोलाकार दगडरुपी स्मारक उभारले जायचे. हेही शिलावर्तुळ अश्मयुगीन स्मारक असावे.
अशाप्रकारे अश्मयुग, मोर्यकाळ, यादवकाळ ते आजअखेरीच्या इतिहासाचे चक्रेश्वरवाडी साक्षीदार आहे. तसेच चक्रेश्वरवाडी दुधगंगा व भोगावती नदीच्या मध्ये असुन येथुन कोकणात जाताना नदी पार करण्याची गरज नसल्याने हा जुना व्यापारी मार्ग असल्याचे वरील पुराव्यांनी अधोरेखित केले आहे. एकमात्र नक्की काळोघात प्रत्येक ठिकाणाचा वापर बदलत गेला. असा आहे अश्मयुग ते आजअखेरच्या काळाचा मुकसाक्षीदार !
 
 
 राम सीतेची एकत्रित दुर्मिळ मूर्ती फक्त कोल्हापुरात
कोल्हापूर : निखिल गोखले
एकवचनी, एकपत्नी या विशेषणाला अनुरूप प्रभु राम आणि सितेच्या प्रेमाचे प्रतीक असलेले अनोखे मंदिर मिरजकर तिकटी परिसरातील मंदिर रांगामध्ये आहे. श्री रामाच्या मांडीवर विराजमान झालेल्या सितामातेची मूर्ती या मंदिरात असून महाराष्ट्रात हे एकमेव मंदिर आहे. शुक्ल कुटूंबियांमार्फत या मंदिराची व्यवस्था पाहिली जात असून मंदिराला अनेक वर्षाची धार्मिक परंपरा लाभली आहे.
शहराच्या मध्यवर्ती नुतन मराठी विद्यालय जवळील विठ्ठल मंदिर परिसरात शेकडो वर्षापुर्वीचे श्रीरामाचे मंदिर आहे. हे मंदिर राम-सिता मूर्तीसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. कोणतेही राम मंदिर म्हटले की ते राम पंचायतन मंदिर असते. म्हणजे त्या मंदिरामध्ये राम, लक्ष्मण, सिता, हनुमंत या मूर्ती एकत्रीत असतात. या मंदिरामध्ये राम सितेच्या अनोख्या प्रेमाचे दर्शन घडते. यात प्रभु राम सिंहासनावर बसला असून त्याच्या मांडीवर माता सिता विराजमान झाली आहे. हे एकात्मक रुप प्रभु राम आणि सितेचे एकमेकांवरील प्रेम दर्शवते. प्राचीन वास्तूकलेचा नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. मंदिराचे मुख्य वहिवाटदार विठ्ठल शुक्ल आहेत, तर दररोजची नित्य पुजा-अर्चा वैभव मिरजकर यांच्यामार्फत केली जाते. येत्या २२ जानेवारी रोजी श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंदिरात वाठारकर बुवा यांचे प्रवचन होणार आहे. तर परिसरातील तरुण मंडळातर्फे महाआरती, प्रसाद वाटप होणार आहे.
* मूर्तीचे वैशिष्ट
या मंदिरातील राम सितेची मूर्ती ही ३५० वर्ष जुनी असल्याचे मूर्ती अभ्यासकांचे मत आहे. रामाच्या मांडीवर सिता बसली असून ती रामाकडे प्रेमळ भावनेने पहात आहे. मुख्य मंदिर पुर्वी दगडाचे व पत्र्याच्या छताचे होते. पण कालांतराने मंदिराची डागडुजी केली आहे. गाभाऱ्यामध्ये मात्र जुने सिहांसन, बाजुने लाकडी खांब आहेत. मुख्य मूर्तीजवळ हनुमंत आणि अन्नपुर्णा (पार्वती) यांच्या मूर्ती आहेत.
 
 




 
वळीवडे कॅम्प आणि रेशीमबंधानं बांधले गेलेले पोलिश निर्वासित आणि त्यांची पुढची पिढी
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीनं पोलंडवर हल्ला चढवला तेव्हा हजारो पोलिश नागरीक ( विशेषतः महिला व मुलं ) पोलंड सोडून आश्रयासाठी इथं तिथं गेली. सागरी प्रवास करतांना कुणी त्यांना आसरा देईना.भारताच्या किनाऱ्यावर जुनागढच्या महाराजांनी त्यांना आश्रय दिला.पाच हजार निर्वासितांना आपल्या कनवाळू महाराजांनी कोल्हापूरजवळच्या वळिवडे या ठिकाणी निवारा दिला. 250 एकर जागेत 30 ब्लॉक्स् बांधले होते.स्वयंपाकघर , शेजघर आणि हॉल अशा घरात 300-400 कुटुंबं रहात.त्यांच्या साठी घरं बांधून दिली. हिंदुस्थान कंस्ट्रक्शन कंपनीनं केवळ 3 महिन्यात ही वसाहत उभी केली होती. पंचगंगेचं पन्नास हजार गॅलन पाणी रोज वसाहतीत पुरवलं जाई. प्रत्येक कुटुंबाला कोळशाची शेगडी , पलंग , डायनिंग टेबल - खुर्च्या पुरवल्या होत्या. प्रत्येक कुटुंबाला 52 रुपये भत्ता दिला जाई. शिवप्रसाद परदेशी,दादासाहेब महागावकर, आबासाहेब शिंदे , रामराव इंगळे , बाबासाहेब नेसरीकर , खंडेराव गायकवाड आदी व्यापाऱ्यांनी किराणा , बेकरी , रॉकेलची दुकानं उघडली होती. सोळंकी , गवळी ही मंडळी सायकलवरुन सोडा विकायला येत. भांबुरे टेलर्स येऊन कोट वगैरे कपडे शिवून देत. याशिवाय एक जनरल स्टोअर सुरु करण्यात आलं होतं. तिथं मॅनेजर म्हणून काम करणारे श्यामराव गायकवाड तर सरावानं पोलिश भाषासुध्दा शिकले होते. शामराव गायकवाड दुभाषाचं कखम करायचे. असे स्नेहबंध जुळले होते की 2000 पर्यंत त्यांना पोलंडला परतलेल्या मंडळींची पत्रं येत. पोलीश निर्वासित काही दिवसात मोडकं तोडकं मराठी शिकले तरी गायकवाड यांचं दुभाष्याचं काम मोठं दिलासादायक व उपयुक्त होतं.आराधनेकरता चर्च बांधलं.पत्रव्यवहार करता यावा म्हणून पोस्ट ऑफिस उघडलं. अग्निशमन दल होतं. चार प्राथमिक शाळा उघडल्या होत्या. खेळायला मैदान होतं. औषधोपचारासाठी दवाखाना सुरू केला. मनोरंजनाची सोय केली. इतकंच काय ओपल हॉटेल समोरच्या बाजूला ( सध्याच्या फ्रेंडस् कॉलनीजवळ ) दफनभूमीसाठी त्यांना स्वतंत्र जागासुद्धा दिली. दरम्यानच्या काळात आपल्या मातृभूमीसाठी दूर शेवटचा श्वास घेतलेली मंडळी इथल्या मातीत कायमची विसावली.
१९४३ ते १९४६ दरम्यान ही निर्वासित मंडळी इथं रहात होती. काही जण अंदाजे आठ वर्षाच्या काळासाठी इथं राहिले. युध्द परिस्थिती निवळल्यावर ही मंडळी आपल्या मायदेशी परतली. साधारण पाच हजार माणसं इथं रहात होती. या भारतातून परतलेल्या मंडळींनी पुढं " पोलिश इन इंडिया " ही संस्था स्थापन केली.
२०१९ मध्ये त्यापैकी काही जणांनी पुन्हा कोल्हापूरला भेट दिली.जातांना लहान तीनचार वर्षांची असलेली मुलं एव्हाना सत्तरीच्या पल्याड पोहोचली होती.तरी मराठी भाषेचा विसर त्यांना पडलेला नव्हता. एका आजीबाईंना "वंदे मातरम्" पाठ होतं. हातातलं सोन्याचं कडं आईनं कोल्हापुरात खरिदल्याची आठवण तिला होती.
कोल्हापूरमधल्या वास्तव्याची आठवण म्हणून एक स्तंभ त्यांनी उभारलेला आहे.
त्या स्तंभावर
" OSIEDLE
UCHODZCTWA
POLSKIEGO
VALIVADE"
" VALIVADE
KOLHAPUR
MEMORIAL MUSEUM
SPREADING FRAGRANCE
OF ETERNAL FRIENDSHIP BETWEEN
INDIA AND POLAND"
अशी अक्षरं कोरलेली आहेत.
अशा या वळिवडेच्या निर्वासित कॅम्पातले रहिवासी 1949 च्या मार्च मध्ये काहीजण आपल्या मायदेशी तर काहीजण अन्य देशांत गेले. दोन पोलिश युवती मात्र कायमच्या कोल्हापूरकर बनून इथंच राहिल्या. कोण होत्या त्या ? जाणून घ्यायचंय ?
या निर्वासित वसाहतीत एक त्या कठीण काळातही एक अलवार प्रेमकहाणी फुलली होती , हे किती जणांना ठाऊक आहे ?
" एक दुजे के लिए "
पोलंड ची Wanda Niwocka आणि कोल्हापूरचे वसंतराव बळवंतराव काशीकर या कॅम्पातच सर्व प्रथम एकमेकांना भेटले. या Wanda ची कहाणी अत्यंत ह्रदयद्रावक. जेमतेम 9 - 10 वर्षाचं वय असतांना पोलंडच्या ( सध्याच्या युक्रेनच्या भागात ) या परिवाराला सैबेरियात हलवण्यात आलं. एकेकदा अन्नाविना हालात जगावं लागलं. गुलामासारखं लाकूड तोडण्याच्या कामाला जुंपण्यात आलं. या हालअपेष्टात Wanda चे वडील वारले. तिथून ते कुटुंब इराणला पोहोचलं. नंतर पुढं कराचीला. कुठंच थारा मिळत नव्हता. या पोलिश नागरिकांपैकी काही जणं जुनागडच्या कॅम्पात पोहोचले , तर काही जण कोल्हापूरात वळिवड्याला आले . पुढं Wanda यांच्या आई एका मुलासह पोलंडला परतल्या. त्यांचे दोन भाऊ पोलंड आर्मीत गेले होते.
वसंतराव काशीकर हे गंगावेशीत रहाणार्या एका कर्मठ ब्राह्मण कुटुंबातील मेडिकलचे विद्यार्थी. या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना कॅम्पमधल्या रहिवाशांना मेडिकल मदत देण्यासाठी पाठवलं जाई. Wanda याना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नर्सिंग प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली होती. स्वाभाविकपणे वैद्यकीय मदत देण्यासाठी आलेल्या वसंतरावांच्या सान्निध्यात Wanda आल्या.रुग्णांवर उपचार करता करता हे दोघे मात्र प्रेमरोगानं पछाडले. 1945-46 ची गोष्ट असेल ही. तत्कालीन सनातनी समाज. कोल्हापूरातलं वातावरण , या सगळ्याची नुसती कल्पना करून बघा. किती विरोध झाला असेल त्यांच्या प्रेमाला आणि विवाहाला ?
धर्म , भाषा, संस्कृती सगळंच भिन्न. कोल्हापूरी आतिथ्यशीलतेला साजेसा पाहुणचार केला असला पोलिश निर्वासितांचा , तरी त्यांच्यातली वेगळ्या धर्माची एक तरुणी सून म्हणून स्वीकारायला सहजासहजी कोण तयार होणार ? इथंही अपेक्षेप्रमाणेच घडलं. काशीकर कुटुंबानं ही कॅथलिक ख्रिश्चन मुलगी म्हणून स्वीकारायला कडवा विरोध केला. मात्र लग्नाच्या आणाभाका घेतलेल्या या दोघांनी त्या विरोधाला न जुमानता लग्नाच्या गाठी बांधल्याच. लग्नात Wanda नं आपला धर्म बदलला. नाव बदललं. Wanda ची मालती झाली. दोघांनी भाड्याची एक खोली घेऊन आपला संसार थाटला. चिक्कोडीच्या मुंदरगी परिवारानं ( मुंदरगी हे वसंतरावांचं आजोळ) बरीच मदत केली त्या काळात. पुढं एक मुलगा झाल्यावर घरच्यांचा विरोध मावळला आणि त्यांना सर्वांनी घरात सामावून घेतलं. गंगावेशीतल्या वाड्यात Wanda ( आता ती मालती झाली होती.) एखादी मराठी ब्राह्मण मुलगी काय नांदेल अशी समरस होऊन गेली. ती इथल्यासारखी पातळं नेसायची. सासर्यांसमोर डोक्यावर पदर घ्यायची. शेणानं जमीन सारवायची. आपल्या पोलिश ॲक्सेंटमध्ये जमेल तसं मराठी बोलायची. पुढं पुढं त्या अस्खलित मराठी बोलत अगदी कोल्हापूरी शब्द सढळपणे वापरत. ( वसंतरावही पोलिश भाषा शिकले होते.) पुरणावरणाचा साग्रसंगीत स्वयंपाक , लोणचीसुध्दा करायच्या. मुलं नातवंडं त्यांना "ममा" म्हणायची. मालतीबाईंचा स्वभाव जरासा कडक , घरात मुलानातवंडांवर त्यांचा वचक असे. त्यांना स्वच्छतेचं अतोनात वेड. ( किंबहुना सगळेच पोलंडवासी स्वच्छतेचे आग्रही.)
मालतीबाईनी जन्मात कधी घरात कामाला बाई ठेवली नाही. भांडी- धुणं सारं काही त्या स्वतः करत.
फ्रान्समध्ये रहाणारी त्यांची भाची नेहमी मावशीच्या भेटीला यायची , तेव्हा इथं न मिळणारे काळे मशरूम्स , पास्ता इ. अपूर्वाईचे पदार्थ मावशीसाठी घेऊन येई.
वसंतरावांचे मेडिकल शिक्षण अपूरं राहिल्यानं पुढं त्यांनी एस्.टी. महामंडळात मॅनेजर म्हणून नोकरी केली. त्यांच्या बदल्या होत. औरंगाबाद , मुंबईत काही वर्ष राहिले. अखेरच्या काळात दोघं कोल्हापूरात होते. दोघांनी एकमेकांसाठी अनेक तडजोडी केल्या. कधी एकमेकांना सोडून कुठंच गेले नाहीत.
मालतीबाईचा एक भाऊ आईसह पोलंडमध्ये होता. दोघे पोलंड आर्मीत भरती झाले होते. आईशी पुन्हा त्यांची कधी भेट होऊ शकली नाही. पण बरेचदा वसंतराव मालतीबाईंना भावंडांच्या भेटीसाठी तिथं घेऊन गेले होते. एकदा तर मालतीबाईचा भाऊ परत भारतात जाऊच नकोस म्हणत होता. पण मालतीबाई पतीला सोडून रहायला तयार झाल्या नाहीत.
वसंतरावांच्या निधनानंतर मालतीबाई पाच मुलगे असून एकट्याच स्वतंत्र फ्लॅटमध्ये रहात. नव्वदीनंतरही त्या एकट्या व स्वावलंबी राहिल्या होत्या. मुलांपैकी मोठे रमेश बी. एस. एफ मध्ये होते.दुसरे कै. प्रकाश सिने दिग्दर्शक होते.तिसर्या अनिल यांचा व पाचवे अशोक यांचा व्यवसाय होता.चौथे उमेश बॅन्केत नोकरी करत. दीर्घायुष्य लाभलेल्या मालतीबाईंनी पाचही मुलांचे सुखी संसार बघितले. 15 नातवंडं खेळवली. पतवंडं बघण्याचं भाग्यही त्यांना लाभलं. काशीकरांच्या घरात हिंदू सणवारांबरोबर नाताळची साजरा केला जाई.
मालतीबाईच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्यावर ख्रिश्चन धर्मानुसार अंत्यविधी करण्यात आले. पोलंडमध्ये 1-2 नोव्हेंबर रोजी पूर्वजांचं स्मरण करण्याची परंपरा आहे. मालतीबाईची नातवंडं अजूनही पोलिश दफनभूमीला भेट देऊन त्यांना आदरांजली वाहतात.
मालतीबाईची नात सौ.अपेक्षा मुंदरगी घराण्यात गेली. ती गुरु सुचेता चापेकर यांची शिष्या - अलंकार झालेली भरतनाट्यम् नृत्यांगना आहे. पोलंड मधल्या
" Poland House " या अनाथ भारतीय मूलांसाठी काम करणार्या संस्थेची Cultural Ambassador म्हणून ती कार्यरत असून नृत्यांजली ही नृत्यशाळा गेली 19 वर्षे चालवते आहे. निधी संकलनासाठी इटली , कॅनडा, श्रीलंका , थायलंड, जर्मनीत ती कार्यक्रम करते. पोलंडमध्ये तिनं आजवर 15 कार्यक्रम केले असून त्यावेळी ती आजीचा स्लाईड शो दाखवून आजीची जीवनकहाणी सांगते. आजीच्या आठवणी जपण्याचा आणि भारत पोलंड स्नेह धागे कायम दृढ ठेवण्याचा तिचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
धर्म, देश , भाषा , संस्कृतीच्या भिंती ओलांडून सुखी संसार अनुभवलेल्या या प्रेमिकांची कहाणी साठी उत्तरी सुफळ संपूर्ण!
* (असंच आणखी एक वळिवडे कॅम्पात प्रेम जुळून प्रेमविवाह केलेलं दाम्पत्य कोल्हापूरात होतं पण त्यांची खात्रीशीर माहिती मिळू शकली नाही. कुणाला असल्यास मला कृपया व्हॉटसअपवर नाव व संपर्क नंबर कळवावा.)
ऋणनिर्देश -
सौ. अपेक्षा निरंजन मुंदरगी
नवी मुंबई.
सर्वात आधी ही कहाणी मला कै. रप्पूकाका
( कै कॅप्टन खानोलकर यांनी सांगितली होती.
नंतर मालतीबाई माझ्याकडं सोयरीक मध्ये 2000 सालाच्या आसपास येऊन गेल्या होत्या.)
6 जानेवारी 2024
अनुराधा अनिल तेंडुलकर
कोल्हापूर
9881204950
 
 
 
 
ओंकारेश्वर मंदिर
 कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठेत एक मंदिर संकुल असून त्यात एक लहान आणि तीन मोठे मंदिरे आहेत. महालक्ष्मी मंदिर संकुलाप्रमाणे इथेही मंदिर संकुल होते आणि आपण आपल्या सोयीसाठी या संकुलास ओंकारेश्वर संकुल अशी संज्ञा देऊ. मंदिर संकुलात प्रवेश करतेवेळी एक भग्नावस्थेतील प्राचीन तोरण कमान आढळते. ही कमान उत्तराभिमुख असून सध्या नव्याने बांधलेली आहे.संकुलात ओंकारेश्वर मंदिरा व्यतिरिक्त विठोबा मंदिर नृसिंह मंदिर दत्त मंदिर आणि छोट्या शिवालय अशी लहान मोठी मंदिरे आहेत. सध्या विठ्ठलाचे म्हणून ओळखले जाणारे मंदिर विष्णू मंदिर आणि ओंकारेश्वर मंदिर ही या संकुलातील मोठी मंदिरे असून ती एकमेकांना लागून आहेत. इथे या संकुलात समाविष्ट होणारे आणखीन एक मंदिर आहे जे सध्या आधुनिक इमारतीमध्ये लपले गेले आहे. सध्या या मंदिरात विष्णू मूर्ती विराजमान आहे पण या सर्व संकुलामध्ये फक्त ओंकारेश्वर मंदिर हे शिल्पदृष्ट्या व स्थापत्य दृष्ट्या उत्तम आहे. त्याच परिसरात नरसिंहाचे छोटे मंदिर आहे. नरसिंह मंदिरातील नरसिंहाच्या मूर्ती खालील कट्टा, ओंकारेश्वर मंदिराच्या मुखमंडपाच्या चार स्तंभावरील तुला पट्टा वर असलेल्या उभ्या तीर्थंकरांची शिल्पे, त्याच मुखमंडपाच्या घुमटाकार छताच्या पायालगतच्या भागात आढळणारे जैन शिल्पपट्ट, मंडपाच्या मंडोवरावर असलेल्या जैन यक्ष आणि लक्ष्मीच्या शिल्पाकृती या सर्व बाबी ही दोन्ही मंदिरे मुळात जैन मंदिरे असल्याची साक्ष देतात. नरसिंह मंदिराची दक्षिणाभिमुखता तर ते मंदिर जैन असल्याचा पक्का दाखला देते.

  महालक्ष्मी मंदिर समोरच्या आग्नेयस ओंकारेश्वर मंदिर स्थित आहे. हे मंदिर सुंदर शिल्प आणि सुशोभित आहे .ओंकारेश्वर मंदिर निरंधार पद्धतीचे आहे. ओंकारेश्वर मंदिर उत्तराभिमुख असून अर्धखुला मुखमंडप अंतराळ आणि गर्भगृह असा त्याचा तलविण्यास आहे. आता खुल्या मंडपाला वामन भिंती असून त्यात त्यांच्या वेदिका भागावर सिमेंटच्या बांधकामाचा थर आहे. हे बांधकाम अर्थातच आधुनिक काळातील आहे. मुखमंडपात जाण्यासाठी तीन प्रवेश मार्ग आहेत. वामन भिंतीवर कक्षासने होती हे दाखवण्याइतपत पुरावा देणारे अवशेष मुखमंडपाच्या मध्यभागी चतुष्की असून या चतुष्टीच्या स्तंभावर वरच्या घुमटाकार छताला आधार देणारे नागबंध हस्त आहेत.   मुख्य मंडपाचे छत हे शेषशायी मंदिराच्या मुखमंडपासारखे क्षिप्तोक्षिप्त तथा करोटक प्रकारचे आहे. फक्त फरक इतकाच की शेषशायी मंदिराच्या मुख्य मंडपाच्या छतावर जिथून छत सुरू होते तेथे आतील बाजूस तीर्थंकर कोरलेले आहेत. तसेच तीर्थंकर ओंकारेश्वर मंदिराच्या मुख्य मंडपाच्या छतावर बाहेरच्या बाजूस कोरलेले आढळतात. तुला पट्टाच्या चारही अंतर्भागात अर्ध उठावा होऊन अधिक उठावात असलेले कथापरपट्ट आहेत. हे पटही जैन धर्माशी संबंधित आहेत. तसेच पट तुला पट्टाच्या बाह्यांगावर ही आहेत. घुमटाच्या अंलकृत पट्टामध्ये उभे तीर्थंकर दाखवलेले आहेत. त्यावर उत्तरोत्तर कमी आकार होत जाणारे वर्तुळाकार थर येतात. त्यातील दोन थरांवर गजतालु प्रयोजन येतात. छताच्या वरच्या भागात शिळेवर तारकाकृती नक्षी असून खाली कमलकलिकेची नक्षी आहे.


 मंडपाचे द्वार सहा शाखांचे असून त्यावर अनुक्रमे १) व्यालावर स्वार झालेली योद्धे २) वादक ३) पद्मपट  ४) स्तंभाची नक्षी  ५) वादक  व ६) लोलकांनी युक्त असलेला रत्नपट अशी शिल्पे आहेत. ही शाखांवरील प्रयोजने द्वारपाल ज्या पातळीवर येतात त्या पातळीतून उद्भवल्यासारखी येतात. द्वारस्तंभांच्या खालच्या भागावर ती वरून उद्भवल्यासारखी  दाखवली आहेत. दरवाज्याच्या वरील भागात आडव्यात तुळळीवर ही प्रयोजने ललाटबिंबातून बाहेर येऊन दोन विरुद्ध दिशांनी जात आहेत असे दाखवले आहे. या रचनेमुळे ललाटबिंबावर मूर्ती करिता जागा राहिली आहे आणि या सर्व नक्षीत वज्राची बाह्यआकृती  किंवा रेखाचित्र कोरले आहे. आधीच नमूद केल्याप्रमाणे शिलाहारांच्या राज्यातील मंदिरामध्ये हे वैशिष्ट्यपूर्ण प्रयोजन आढळते. एरवी प्रशस्त पण अंधारलेल्या मंडपात उजेड यावा याकरिता मुख्य मंडपाच्या मागील भिंतीत जालवातायने आहेत. मंडपाच्या मध्यभागी आहे एसपैस रंगशीला असून तिच्या चारही कोपऱ्यात प्रत्येकी एक चतुष्की आहे. या चतुष्कांची रचनाच अशी आहे की प्रत्येक चतुष्केतील मंडपाच्या सर्वाधिक मधल्या भागातील स्तंभ रंग शिळेवरील घुमठाकार छत पेलतील. चतुष्कीच्या बाकीच्या स्तंभावर सपाट किंवा कललेले छत आहे. अंतराळाच्या मागील भिंतीत गर्भगृहात जाण्याचे द्वार मंडपाच्या प्रवेशद्वाराच्या तुलनेत कमी अलंकृत आहे. या द्वारालाही सहाच शाखा आहेत. पण या शाखांच्या खालच्या भागात प्रतिहार दाखवलेले आहेत. स्तंभ शाखांवरील प्रतिहार सोडले तर बाकीच्या सर्व प्रतीहारांच्या डोक्यावर नागफणी आहेत. स्तंभ शाखांवरील मूर्तीच्या हातात गदा आणि त्यामुळेच या मूर्ती द्वारापालांच्या आहेत हे ओळखता येते. इतर शाखांवरील प्रतीहारांच्या हातात कमळे आहेत तर द्वारापालांच्या हातात मात्र महाळुंगाची फळे आहेत. पुढच्या दरवाजाप्रमाणेच याही दरवाजावरील मूळचे ललाटबिंब काढून त्या गणेश कोरला आहे. उत्तर अंगावरील रथिकांमध्ये एकेकाळी मूर्ती होत्या पण त्या खरडून टाकण्यात आल्या आहेत. या पाच प्रतिकांपैकी मधल्या तीन रथिकांवर नागर प्रकारची तर टोकाच्या दोन रथिकांवर वेसर प्रकारची शिखरे आहेत. रथिकांच्या शिखरांच्या मधील भागात कीर्तीमुखांचे अलंकरण आहे.

 सभा मंडपाच्या प्रवेशद्वाराची चौकट अतिशय सुंदररित्या कोरली आहे. या द्वारे शाखेत सिंह,व्याल, देवांगना, गण यांच्या छोट्या आकृती एकमेकात गुंफण पद्धतीने सुंदररित्या कोरल्या आहेत. याच आकृतीबंधाने संपूर्ण द्वारशाखा बनवली गेली आहे. मंदिर स्थापत्यच्या प्रगत काळातच अशा प्रकारचे कोरीव काम घडले. ही द्वारा शाखा पंच शाखा प्रकारात मोडते ज्यामध्ये अनुक्रमे रत्न शाखा, गंधर्व शाखा, स्तंभ पद्म शाखा, व्याल शाखा असे भाग आहेत. सभा मंडपाच्या परिसराच्या दोन्ही बाजूस गण व इतर  उपदेवतांची शिल्पे कोरली आहेत. याच परिसराचे तोरण वेसर शैलीतील लहान शिखरांच्या मालिकेने सुशोभित आहे. ओंकारेश्वर मंदिराचा सभामंडप हा प्रशस्त असून स्तंभाच्या मालिकेने त्याला आधार दिलेला आहे. अंतराळ व सभा मंडपाच्या मध्ये भिंत नसून याचे अंतराळ अतिशय सुंदर आहे. ओमकारेश्वराच्या गर्भगृहाचे तोरण वेसर व नागर श्रेणीतील शिखरांच्या गुंफणाने सुशोभित आहे याच तोरणाच्या खाली दोन बाजूस दोन यक्षांच्या आकृती कोरलेल्या असून हे यक्ष हातात पुष्पमाला घेऊन अंतरिक्ष स्थित आहेत असा आभास निर्माण केला गेला आहे. गर्भगृहाच्या उंबर्याशी चंद्रशिळेवर मयूरपिच्छाची आकृती कोरली आहे. शिल्पप्रकाश या कलिंग शैलीविषयक ग्रंथांमध्ये मयूर पिच्छ आकृतीला चंद्रिका असे संबोधन असल्याचे आढळते.
 मंदिराच्या जंगाची रचना सर्वतोभद्र आधारित असल्याचे प्रतीत होते. मंदिराची जंगा अतिशय सुंदरता कोरल्या आहेत हे मंदिर शिवालय असले तरी मंदिराच्या आत बाहेर असलेल्या जीनांच्या मूर्ती या मंदिराचा जैन मताशी संबंध ठेवतात प्रत्येक जंगेला प्रक्षेपणाच्या मधील भागात म्हणजे सलीलांतरात नागरशैलीच्या शिखर युक्त कूटस्तंभ कोरलेला आढळतो. महालक्ष्मी मंदिराप्रमाणेच या मंदिर जंगवरील शिल्पे ही रथिकामध्ये न बसवता जंगेवर उच्च स्वरूपात अथवा बसवली आहेत प्रत्येक शिल्पाकृती ही स्तंभाने सीमित डोक्यावर किर्तीमुख तोरणाने सुशोभित आहे
  ओंकारेश्वर मंदिर जगतील आधारित आहे. दुर्दैवाने ही जगती कित्येक दशके जमिनीखाली काढली गेली आहे. त्यामुळे मूळ मंदीराचा विस्तार जाणून घेण्यास अडचण येते. मंदिराच्या पूर्वेकडील भिंतीमध्ये प्रमुख प्रक्षेपित जंघेमध्ये हळेकन्नडमध्ये कोरीव लेख आहे. याचे वाचन ग. ह. खरे यांनी महाराष्ट्राची दैवते या पुस्तकात केले आहे. त्यानुसार हे मंदिर दुष्काळाच्या वेळी बांधले गेले असावे. या मंदिरात देखील मूळ बांधणीतील शिखर नाही परंतु मुलत: ते शिखर शेखरी प्रकाराचे असावे. मंदिराच्या रचनेमध्ये कालौघात फेरफार करण्यात आले त्यामुळे मंदिराचे मूळ रचना सहज लक्षात येत नाही. सध्या हे मंदिर इमारतीने परिवृष्टीत आहे.
 
 
 
















 
 
  आपल्या कोल्हापूर मधील मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ येथील सुप्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिर..!!
या मूर्तीचं वैशिष्ठय असं की, या मूर्तीच्या पायाखाली वीट नाही. याचे कारण की श्री विठ्ठल पंढरपूरहुन येथे निवास करण्यासाठी आले तेव्हा ते करवीर निवासिनी श्री अंबाबाई च्या आज्ञेची, परवानगीची वाट पहात काही काळ थांबले होते. पण श्री अंबाबाई नी त्यांना श्री क्षेत्र नंदवाळ येथे जाण्याची आज्ञा दिली. आणि श्री विठ्ठल नंदवाळ येथे स्थानापन्न झाले ... म्हणून श्री क्षेत्र नंदवाळ ला प्रति पंढरपूर म्हणतात.

संकलन :- उदयराज कुलकर्णी_*







 
 


 
Where is Nagoba Mandir located?
Nagoba Mandir is located at 2320, B Ward, Mangalwar Peth, C Ward, Kolhapur, Maharashtra 416002, India.
What is the nearest railway station from Nagoba Mandir?
Kolnur railway station is the nearest railway station to Nagoba Mandir. It is nearly 1.57 kilometers away from it.
 





 मानस स्तंभ बसती :-
 शुक्रवार पेठमध्ये असणारे हे जिनालय आहे आज रूपनारायण मंदिर म्हणून ओळखले जाते. परंतु रूपनारायण मंदिर हे आदिनाथांसाठी बांधले गेले होते आणि विद्यमान मंदिरांमध्ये पार्श्वनाथ तीर्थंकर आहेत. त्यामुळे हे पार्श्वनाथ मंदिर रूपनारायण मंदिर नसावे. या मंदिरा बाहेर दोन शिलालेख असून दोन्ही सुस्थितीत आहेत. एकामध्ये पार्श्वनाथ मंदिर असलेल्या कवडेगोळ्ळ येथील बाजारातील रूपनारायण मंदिराच्या आचार्य श्रुतकीर्ती यांना उल्लेख दिल्याचे आढळते ( मिराशी वा.वि. 1974 शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख पृष्ठ 277 - 284 ) तर दुसऱ्या मध्ये विजयादित्याच्या कामदेव सामंताच्या तांबूल वाहकाने बांधून घेतलेल्या  पार्श्वनाथ जिनालयाचा उल्लेख येतो.( मिराशी वा. वि. 1974 शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख पृष्ठ 300- 306) आता यातील कोणता शिलालेख आपण विचारात घेणार घेत असलेल्या पार्श्वनाथ बसदीशी संबंधित आहे हे शोधणे गरजेचे आहे. पण ते रुपनारायण मंदिर नव्हे हे निश्चित, कारण ज्या आदिनाथांच्या नावे रुपनरायण बस्ती बांधली त्या आदि तीर्थंकरांचा गोमुख यक्ष हा शेषशायी देवालयाच्या तोरणावर आहे.यातील दुसर्या लेखात उल्लेखलेले क्षुल्लकपूर हे कदाचित याच पार्श्वनाथ अथवा मानस्तंभ बस्ती जवळ किंवा त्याच्याभोवती असावी.
      आता आपण मंदिर स्थापत्यचा विचार करू. मंदिर उंच गतीवर उभे असून त्यावर खूर, जाडंभ आणि छाद्य हे थर आहेत.मुख्य मंडपाच्या मुख भागात वामन भिंत आणि कक्षासने असून दोन स्तंभ आणि कोपऱ्यातील दोन अर्धस्तंभ यावर मुख मंडपाचे छत पेललेले आहे. मंडपाचे व गर्भगृहाचे द्वार पंचशाखा पद्धतीचे असून त्यावर कोणतेही अलंकरण नाही. उत्तर अंगावरील प्रतिकांवर वेसर शिखरे आहेत. बाहेरच्या द्वारावरील दलाटबिंबावर तीर्थंकरांची शिल्पाकृती असावी. आतील द्वारावर बसवलेल्या तीर्थंकरांची केश उठरावातील आकृती आजही दिसून येते.
 


 

    उत्तर अंगाच्या वरच्या आणि खालच्या भागात खास शिलाहार शैलीचे वैशिष्ट्य असलेले वज्राच्या अलंकार आहे. स्तंभ आणि अर्धस्तंभ ही शिलाहार शैलीतील असून कुंभ,चौरस खांब, कुंभ, अष्टकोनी घटक, अष्टकोनी घटकांच्या मध्ये वर्तुळाकृती कणी, त्यांच्यावर चौरसाकृती ठोकळ्यासारखा घटक, त्याच्याही वर अष्टकोनी घटक, त्यावर वर्तुळाकृती खांब, व त्यावर कलश, भरणी आणि शिरावटी असा त्यांचा घटक क्रम आहे.
   हे मंदिर इस ११३६ मध्ये बांधण्यात आले. त्याला खुद्द शिलाहार नृपती गंडारादित्य त्याचा राजश्री होता. त्यामुळे या मंदिराच्या स्थापत्य शैलीचे बारकावे लक्षात घेऊन शैलीपरत्वे इतर मंदिरांचा कार्यकाल ठरविण्यात या मंदिराची खूप मदत झाली आहे. मंदिराचे गर्भगृहात तारकाकृती असून ते पंचरथ आहे. गर्भगृहावरील शिखर आधुनिक आहे पण एकंदर विचार करता ते मुलगा भूमिज शैलीतील असावे. हे शिखर बहुदा मध्ययुगीन काळात बांधले गेले आहे. मंदिराचे छाद्य व त्यावरील कपोत बऱ्यापैकी दृश्य आहेत. मंदिराच्या जंघा या शुद्ध जंघा स्वरूपात मोडतात. म्हणजेच जंघावर कोणते अलंकारण दिसत नाही. तरीही गुढ मंडपाच्या बाह्य भिंतीत थोडेफार अलंकार असलेल्या शिळा बसवलेल्या दिसतात. परंतु त्या या मंदिराच्या नसाव्या असे वाटते. सलिलांतरामध्ये कुटस्तंभ अथवा नागर शिखर असलेल्या मंजिरी बसवल्या आहेत. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराचे अवयव याप्रमाणे मुखमंडप, कक्षासन पुढे मंडप, अंतराळ. अंतराळामध्ये दोन बाजूस दोन कोनाडे आहेत आणि गर्भगृह. गर्भगृहामध्ये पार्श्वनाथांचे पादपीठ अलंकरण विरहीत आहे.मुर्तीच्या मागे मात्र जिनालयात असते तशी अतिशय सुंदर अलंकरण विरहीत असलेली प्रभावळ आहे. या प्रभावळीमध्ये छोटे छोटे गंधर्व विद्याधर कोरलेले आहेत.
    अंदाज असा आहे की हे मंदिर मठ म्हणून वापरत असावेत. मंदिरात आत अथवा बाहेर आरसे अलंकरण दिसत नाही. गर्भगृहाच्या मनाने गुढमंडप प्रशस्त आहे. गर्भगृहाच्या ललाटबिंबावर पुतळा स्वरूपात जिनांचे अंकन केलेले दिसते. यांच्या द्वारशाखा अथवा चौकटी या अलंकरण व शिल्पविरहीत आहेत. विमानाचा तलविन्यास सप्तरता प्रकारचा आहे. पण ताराकाकृती हे त्याचे अधिक अचूक वर्णन ठरेल. अर्धस्फूट,जाडंब, त्यावर कुंभ, कलश आणि कपोत जंगाभागाखालील थर आहेत. त्यानंतर साधा सपाट जंगाभाग असून त्यावर उदगम, कलश, भरणी, शिरावटी व त्याच्याही वर छाद्य असे थर येतात. विमानाचे भद्रभाग पूर्णपणे सपाट असून त्यात देवकोष्टे नाहीत. गर्भगृह अंतराळ आणि मंडळ यांच्या बाह्यांगावर आढळून येणारे एकमेव अलंकरण म्हणजे मंजरीचे होय. त्यात अर्धस्तंभावर नागर शिखरे आहेत.  
      मंदिर परिसरात जैन धर्माचे संबंधीत शिल्पे आढळतात. याच मंदिर परिसरात एका जैन मुनिच्या जयंतीचे औचित्य साधून काही दान दिल्याचे अस्पष्ट  शिलालेख आहे. दुर्दैवाने त्याचे वाचन होऊ शकलेले नाही. त्यामुळे फारशी महत्त्वाची ऐतिहासिक माहिती हाती लागत नाही आणि हा शिलालेख याच मंदिराच्या संदर्भात होता का हे समजत नाही.

 जैन आणि हिंदु मंदिर समूह इब्राहिमपूर :-

  कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात इब्राहिमपूर नावाचे लहानसे गाव आहे.गावाचे मूळ नाव काय होते याची माहिती मिळत नाही परंतु या भागात जैन धर्माचा प्रसार झाला होता येथे हे येथील जैन धर्मावरून समजते. आजरा ( प्राचीन अजुरीका ) येथून जवळच असल्याने जैन धर्माचे बस्तान आसपासच्या गावामध्ये बसले असावे. आजरा गाव जैन धर्माचे विशेष केंद्र होते असे कोरीवशीर रेखावरून समजते ( मिराशि वा.वी. 1974 शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख कलबुर्गी एम एम ). गावाचे नाव जरी मुस्लीम धाटणीचे असले तरी या गावात चालुक्यकालीन प्राचीन मंदीरे आहेत. कोल्हापूर शहरातील स्थापत्यापेक्षा वेगळी बसणारे जैन मंदिर समूह आहे. हि सर्व मंदीरे एकमेकांजवळ असली तरी यातील एक मंदीर शिवमंदिर असुन उर्वरित दोन्ही जैनमंदिरे आहेत. इब्राहिमपूरला जाण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गडहिंग्लज गाठावे लागते. गडहिंग्लज- अडकुर- इब्राहिमपूर असा गाडीमार्ग असुन गडहिंग्लजपासुन हे अंतर साधारण १९ कि.मी. आहे. प्राचीन मंदिराचा हा समुह गावाबाहेर असुन मंदिराजवळ आल्यावर सर्वप्रथम नजरेस पडते ते ग्रामदेवता पावणाईदेवीचे मंदीर. कौलारू बांधणी असलेले हे मंदीर अलीकडील काळातील असले तरी या मंदिरात काही वीरगळ ठेवलेल्या आहेत. या मंदिरामागे असलेल्या गर्द झाडीत काही अंतरावरच शिवमंदिर आहे.
    इथे पार्श्वनाथ तीर्थंकारांची एकसारखी बांधलेली दोन मंदिरे म्हणजे बसदी अगदी एकमेकाच्या नजीक आहेत. पार्श्वनाथ (पार्श्वनाथ), ज्यांना पार्श्व आणि पारस म्हणून ओळखले जाते, हे जैन धर्माचे २३ वे तीर्थंकर (धर्म-प्रचारक) होते. ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणार्‍या पूर्वीच्या तीर्थंकरांपैकी ते एक आहेत. ते लिखीत स्वरुपात असलेल्या इतिहासामधील कर्म तत्त्वज्ञानाचे प्रारंभीचे पुरस्कर्ता होते. जैन धर्मानुसार त्यांना इ.स.पू. ८ व्या आणि ९ व्या शतकाच्या दरम्यान स्थान दिले आहे तर इतिहासकारांनी असे सूचित केले आहे की ते इ.स.पू. ७ व्या किंवा ८ व्या शतकात हयात होते. पार्श्वनाथांचा जन्म महावीरच्या ३३२ वर्षांपूर्वी झाला होता. ते २२ व्या तीर्थंकर नेमिनाथ यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी होते. त्यांना जैन धर्माचा प्रसारक आणि संजीवनी देणारा म्हणून पाहिले जाते. पार्श्वनाथांना जैन तीर्थक्षेत्र, गंगा खोऱ्यात संमेता पर्वतावर (मधुबन, झारखंड) मोक्ष प्राप्त झाला. त्यांच्या मूर्तिमध्ये त्यांच्या डोक्यावर असलेल्या सर्पाचा फणा हा उल्लेखनीय आहे आणि त्यांच्या पूजेमध्ये अनेकदा धरणेंद्र आणि पद्मावती (जैन धर्माचे सर्प देवता आणि देवी) यांचा समावेश केला जातो. 

मंदिराचे दगडी बांधकामातील शिखर आजही कायम आहे. यांचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही मंदिरांची शिखरे फासणा पद्धतीची असून मूळ बांधणीतील आहेत. फासणं शिखरे, छोटेखानी मंदिरे यावरून असा अंदाज करता येईल की कोण्या दानकर्त्या भक्ताने अल्पावधीत बांधून दिलेली ही मंदिरे आहेत. पण एकाच तीर्थंकारांची दोन मंदिरे आणि ती देखील एकमेकांशी शेजारी का बांधली असावीत असा प्रश्न साहजिकच पडतो. याबाबतीत दोन अंदाज मांडता येतील एक म्हणजे यापैकी एक मंदिर आणि दुसर दुसरे मठ असण्याची शक्यता आहे. कारण यातील एका मंदिरामध्ये (क्रमांक एक) सल्लेखना व्रत दर्शवणारी शिळा आहे. त्यामुळे शक्यता अशी आहे की या मठात राहणाऱ्या मुनीनी हे व्रत स्वीकारले असावे. दुसऱ्यां अंदाजाप्रमाणे एक मंदिर मुलत: अस्तित्वात होते आणि दुसरे मंदिर इच्छापूर्ती प्रित्यर्थ बांधले गेले असावे. ठाम मत होण्यासाठी अजून यावर संशोधन, चिंतन करावे लागेल.आपण आपल्या सोयीसाठी आपण मंदिराकडे तोंड करून उभे असतात डावीकडील मंदिराला क्रमांक एकचे मंदिर उजवीकडे क्रमांक दोनचे मंदिर असे म्हणूया.



 

प्राचीन जुळी भगवान पार्श्वनाथ यांची जैन मंदिरे

दोन्ही मंदिरे पूर्वभिमुख आहेत. कोल्हापुरातील अधिकांश जिनालय ही उत्तराभिमुख आहे हे वैशिष्ट्य. मंदिराचे अवयव असे- मुखमंडप, त्यानंतर कक्षासने, गुढमंडप त्यात भोग मंडप ,अंतराळ आणि गर्भगृह. गर्भगृहात असणाऱ्या पार्श्वनाथाच्या मूर्ती या आधार पिंडीकेवर प्रतिष्ठापित आहेत.
 मंदिर क्रमांक एकच्या गर्भगृहाच्या द्वारशाखेवरील तोरणावर लतीन नागरपद्धतीचे शिखरे कोरलेली आहेत. तर मंदिर क्रमांक दोनच्या गर्भगृहाच्या तोरणावर लतिन नागर शिखरे आणि या शिखरांच्या मध्ये जिनबिंब कोरलेले आहे. 
तसेच क्रमांक एकच्या मंदिराच्या गुढमंडपाच्या तोरणावर वेसर शिखरे आणि दोन शिखांच्या मध्ये मस्तकावर छत्र असणाऱ्या तीन तीन जिनबिंबाचे समुह कोरलेले आहेत.

 क्रमांक दोनच्या सभा मंडपाच्या तोरणावर नागर शिखरे कोरली आणि दोन शिखरांच्या मध्ये आसनस्थ जिनबिंब कोरली आहेत. दोन्ही मंदिरांच्या सभा अथवा गुढमंडपाच्या द्वारशाखा या पंचशाखा प्रकारच्या असून त्यामध्ये अनुक्रमे पद्म, लतास्तंभ, लता रत्न अशा शाखांचा समावेश आहे. 





दोन्ही मंदिरांच्या गर्भगृहाच्या बाहेर चंद्रशिळा आहेत. पण त्याच्या आजूबाजूला गर्भगुढीमध्ये जिनबिंबाकडे तोंड करून असणाऱ्या सोंडेमध्ये कमल पुष्पधारण करणाऱ्या हत्तींची छोटी शिल्पे आहे.

     मंदिरे जगतीवर आधारित असून भिंती या अलंकारण विरहित आहेत. क्रमांक दोनच्या गर्भगृहाला बाहेरून भद्र काढलेले आहेत तर क्रमांक एकचे मंदिराचे गर्भगृह बाहेरून सपाट आहे. क्रमांक एकच्या मंदिराच्या मुख्यमंडपाला कक्षासन आहे व क्रमांक दोनच्या मंदिराला कक्षासन नाही अथवा त्याच्या अस्तित्वाच्या खुणा देखील नाहीत. क्रमांक एकच्या मंदिराच्या बाह्य भिंती या आडव्या शिलाखंडाने चितपट अथवा मल्ललील पद्धतीने बांधून काढले आहेत. तर क्रमांक दोनच्या मंदिराच्या बाह्य भिंतीमध्ये बहुतांशी अखंड शिळाच घेतल्या आहेत. 

मंदिराच्या आतील भाग

भगवान पार्श्वनाथ मूर्ती (फोटो : बापट सर)

किर्तीमुखऐवजी दोन बाजूंनी दोन हत्ती आहेत.

उत्तर कन्नड मंदिरात आम्ही अशे सामान्य स्तंभ पाहू शकतो. चालुक्यान शैली (फोटो : बापट सर)

सुंदर शुकनासा (शुकनासा हे बाह्य शोभेचे वैशिष्ट्य आहे ते मंदिराच्या आतील प्रवेशद्वारावर उभारलेले असते) (फोटो : बापट सर)
 दोन्ही मंदिरांना शुकनासी असून त्यामध्ये खडगासनातील जिनबिंबे आहेत. शिखरांचे कळस मात्र बसके आहेत. कदाचित कालौघात मूळ कळसांची पडझड झाली असावी आणि विद्यमान कळस हे कालांतराने पूर्ण स्थापित केले असावेत.

भोगोली गावातील मंदिरे

     इब्राहिमपूर पासूनच जवळ भौगोली गावातील अशीच दोन मंदिर आहेत आणि दोन्ही मध्ये पार्श्वनाथ तीर्थंकारांच्या मूर्ती आहे परंतु भौगोली येथील मंदिरे ही जास्त सुबक वाटतात. आता भौगोलतील मंदिरे आधी बांधली गेली की इब्राहिमपूर मधील की दोन्ही ठिकाणी जवळजवळ एकाच वेळी मंदिरी बांधले गेले हा आता निव्वळ तर्क करू शकतो. दुर्दैवाने कोणत्याही मंदिरात आत बाहेर कुठेही कोरिव शिलालेख सापडला नाही. त्यामुळे याच्याबद्दल अधिक माहिती घेणे दुरापास्त झालेले आहेत.





इब्राहिमपुरमधील शिवमंदीर

 आता आपण इब्राहिमपुरमधील शिवमंदीराकडे वळुया.जैन मंदिरापासून जवळच हे प्राचीन शिवमंदिर आहे. पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर असे छोटेखानी असले तरी भरपूर अलंकारांनी युक्त आहे याच्या बांधणीसाठी पुरेसा वेळ दिला असावा हे त्याच्यावरून प्रतीत होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मंदिराच्या शिखर लतीन नागर प्रकारातले आहे. कोल्हापुर जिल्ह्यात हे लतीन नगर शिखर असलेले एकमेव मंदिर आहे. हे शिवालय आज दुरावस्थेत आहे. या मंदिरा बाहेर अनेक वीरशिळा पाहायला मिळतात.
     मंदीराचे अवयव असे :-कक्षासन असलेल्या कोरीवस्तंभानियुक्त अर्धखुला मंडप, छोटेसे अंतराळ आणि गर्भगृह. मंडपात अनेक प्रकारची शिल्पे ठेवलेली आढळतात. त्यामध्ये महत्त्वाची शिल्पे म्हणजे उमा महेश्वर,विष्णू ,कार्तिकेय, सतीशिळा, कोण्या भक्त अथवा दानकर्त्या दंपतीचे शिल्प.गर्भगृहाला उंबर्याशी सुंदर चंद्रशिळा आहे. पण त्याचबरोबर उपरोक्त जिनालयाप्रमाणे देवाकडे तोंड करून उभे असणारे हत्ती देखील कोरलेले आहेत. गर्भगृहाच्या तोरणावर नागर शिखरे असून त्याच्यामध्ये दोन सिंह एकमेकाकडे अथवा देवाकडे तोंड करून उभे असल्याचे दाखवले आहे.
  मंदिराच्या भिंती अलंकृत असून उंचीने कमी आहेत. मंदिर जगतीवर अधिष्ठित होते की नाही हे विद्यमान मंदिर पाहून समजून येत नाही. मागे उल्लेख केल्याप्रमाणे मंदीर उपेक्षित असल्याने मंदिरावर मंदिराभोवती रान माजले आहे. मंदिराचे शिखर लतीन नागर प्रकारचे असून त्याच्या लता अनलंकृत आहेत. मंदिराला शुकनास असून त्यामध्ये नृत्यमगन शिव आणि त्याच्या पायाशी एकीकडे गणेश दाखवला आहे तर दुसरीकडे प्राणी दाखवला आहे. एकंदरीत ठेवणीवरून तो सिंह असावा असे भासते. असे असल्यास नृत्यशिवाचे शिल्प हे नुसते शिवाचे नसून अर्धनारी स्वरुपाचे असले पाहिजे. परंतु शिल्पाची बरीच झीज झाली असल्याने निश्चित काही सांगता येत नाही. मंदिराच्या अंतराळावरती मेखला देखील कोरल्याचे दिसते. परंतु शिखरांच्या लतांच्या तळाशी नासिका अथवा राजसेनक शुरसेनक काहीच कोरलेले दिसत नाही.





 आज या मंदीराबाबत कोणती ऐतिहासिक माहिती मिळत नाही. मंदिरावर कोणताही कोरीव लेख नाही त्यामुळे यांचा इतिहास अजून तरी अज्ञात राहिला आहे. अजून अभ्यास संशोधन करून काही माहिती हाती लागते का हे पाहावे लागेल. मंदिराच्या या साधेपणामुळेच शिखरांच्या दोन शैली आणि त्याचे प्राथमिक,सुटसुटीत स्वरूपात अभ्यासाला मिळतात. मंदिराचा हा संपुर्ण परीसर पहाण्यासाठी एक तास पुरेसा होतो. शिवमंदिराच्या परीसरात मोठया प्रमाणावर असलेल्या विरगळ पहाता या ठिकाणी एखादी मोठी लढाई लढली गेली असावी पण इतिहास मात्र याबाबत अबोल आहे.






चक्रेश्वरवाडीत खगोल व भूगर्भ शास्त्रीय संकेत

Abhijeet Khandekar

Radhanagari Chakrashwarwadi : सुधाकर काशीद,कोल्हापूर
राधानगरी तालुक्यातल्या चक्रेश्वरवाडीत अनेक शिळा या क्षणी जागोजागी पडल्या आहेत.त्यावर गूढ स्वरूपाचे कोरीव आकार आहेत.काही आकृत्या आहेत.त्याचे थेट अर्थ लागत नसले तरी त्याला दैवताचे रुप मानले गेले आहे.एक प्राचीन धार्मिक ठिकाण म्हणून चक्रेश्वरवाडीचे वेगळे महत्व त्यामुळे आहे. पण चक्रेश्वरवाडीच्या या कोरीव रेखाटन असलेल्या शिळात खगोलशास्त्रीय, भूगर्भशास्त्रीय काही संकेत दडले आहेत.आणि त्यावर आता अभ्यास चालू झाला आहे.काही धार्मिक शिळा व त्यावरील रेखाटनात दडलेल्या या प्राचीन संकेतांचा उलगडा झाल्यास या परिसराचे धार्मिक आणि खगोलशास्त्रीय महत्त्व आणखी अधोरेखित होणार आहे.

ज्येष्ठ अभ्यासक सचिन पाटील यांनी यासंदर्भात चक्रेश्वरवाडी परिसरावर अभ्यास केंद्रित केला आहे.त्यांच्या मते चक्रेश्वरवाडीला एक धार्मिक वारसा जरूर आहे.पण खगोलशास्त्रीय निरीक्षण व भूगर्भातील घडामोडीचा अभ्यास करण्याचेही ते योग्य ठिकाण आहे.आणि त्या परिसरात असलेली भग्न किंवा थोडी चांगल्या अवस्थेतील शिल्प किंवा दगडावर कोरलेल्या गूढ आकृत्या म्हणजे त्या काळातील सांकेतिक नोंदी किंवा संकेत खूणा आहेत.

चक्रेश्वरवाडीतील गूढ आकृत्या, कोरलेल्या शिळा.

राधानगरी तालुक्यात चक्रेश्वरवाडी हे गाव आहे. या गावात चक्रेश्वराचे मंदिर आहे. त्यापासून काही अंतरावर उघडय़ावर एक प्राचीन मंदिर व तेथे अनेक दगडी शिळा आहेत.त्यावर चक्रांकित आकृती आहेत.काही शिवलिंग आहेत. त्याची रचनाही थोडी वेगळी आहे.एक विहीर आहे व आसपास अनेक भग्न विरगळी व दगडी शिळा मांडून ठेवलेल्या आहेत.ही सारे शिल्पे अश्मयुगीन कालीन म्हणजे इसवी सन पूर्व काळातील आहेत. त्या काळात लिखित अशी कोणतीही लिपी किंवा भाषा नव्हती.त्यामुळे चित्रांच्या माध्यमातूनच ती दगडी कातळावर नोंद करून ठेवली जात होती.त्याच नोंदी चक्रेश्वरवाडीत आहेत. म्हणजे अतिशय प्राचीन असा ठेवाच या चक्रेश्वरवाडी परिसराने जपला आहे.या अभ्यासाबद्दल सचिन पाटील यांनी सांगितले की,अशा दगडी शिळावरील कातळावरील आकृत्या म्हणजे सांकेतिक लिखाण आहे. त्याचा अभ्यास मी करत आहे.कोल्हापूर सांगली कोकणातील काही भागात अशा शिळा आहेत. त्याच्या अभ्यासानंतर आजवर दडलेले खूप काही वेगळे संदर्भ पुढे येतील. कोल्हापूर जिह्यातील राधानगरी तालुक्यात असलेल्या चक्रेश्वर वाडीला मी या दृष्टीनेच अभ्यासाचा एक चांगला ठेवा मानतो.

हेही वाचा- गुढ वेताळ आणि त्याचा पालखी सोहळा

प्राचीन अस्सल पुरावा..
चक्रेश्वरवाडीच्या टेकडीवर दिसणारे अवकाश धूळ व धूर विरहित आहे.अतिशय स्वच्छ असे अवकाश येथून पाहायला मिळते.तसेच भूगर्भातील काही घडामोडींचा अभ्यास करण्यासाठीही तेथील वातावरण पूरक आहे.अर्थात खूप प्राचीन काळात कदाचित या अंगानेही या दगडी कातळावर काही सांकेतिक नोंदी केल्या गेल्या असतील.त्यामुळे चक्रेश्वर वाडी हा प्राचीन कालखंडाचा एक अस्सल पुरावा आपल्या कोल्हापूर जिह्यात आहे.शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्रामार्फत या सप्ताहात तेथून अवकाश दर्शनही केले जाणार आहे.
सचिन पाटील, आर्किऑलॉजिस्ट.

पर्यटनस्थळ यादीत समावेश…
पर्यटन केंद्र म्हणजे जंगल,समुद्र,बीच हॉटेल नव्हेत.तर,जेथे प्राचीन संदर्भ दडले आहेत.त्या ठिकाणीही पर्यटक गेले पाहिजेत.जिह्यातील पर्यटन स्थळांची यादृष्टीने यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.आम्ही असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट व इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्ट कोल्हापूर,यांच्या वतीने चक्रेश्वरवाडीचा समावेश पर्यटनस्थळाच्या यादीत करणार आहे.
अजय कोराणे, विजय कोराणे.


















 





 

कोल्हापुर में अतिप्राचीन श्री एकमुखी दत्त मंदिर !


कोल्हापुर में अतिप्राचीन श्री एकमुखी दत्तमूर्ति

१. मूर्ति

कोल्हापुर शहर में एकमुखी दत्त मंदिर की दत्त मूर्ति १८ वीं शताब्दी में बनी और नृसिंह सरस्वती महाराज, गाणगापुर; श्रीपाद वल्लभ महाराज और तदुपरांत स्वामी समर्थ ने इस मूर्ति की पूजा की है । मूल मूर्ति उत्तर भारत की है और उसकी प्रतिष्ठापना किसने की ?, इसकी जानकारी उपलब्ध नहीं है । पू. मौनी महाराजजी ने (पाटगांव, जि. कोल्हापुर) मंदिर का जीर्णोद्धार किया । शके १८८६ मध्ये श्री. पांडुरंग गोविंदराव भोसले और वर्ष १९९७-९८ में श्री. अमोल जाधव ने मंदिर का जीर्णोद्धार किया ।

२. मूर्ति का वर्णन

पूर्ण मूर्ति महादेव लिंग के आकार में एक ही पाषाण की होने से ५ फुट (पूर्ण पुरुष) की है । मूर्ति पश्‍चिमाभिमुख है और दाईं ओर के एक हाथ में जपमाला, दूसरे हाथ में कमंडल, तीसरे हाथ में डमरू और बाईं ओर के एक हाथ में त्रिशूल, दूसरे हाथ में शंख और तीसरे हाथ में योगदंड है । मूर्ति के मस्तक पर शिवपिंडी है । मूर्ति पत्थर के चबूतरे पर स्थापित है । मंदिर के सामने नंदी सहित महादेव मंदिर है ।

३. गुरुपीठ और मंदिर पंचायतन

इस परिवार को मंदिर पंचायतन संबोधित किया जाता है । श्रीविष्णु मंदिर, नरसिंह मंदिर, ओंकारेश्‍वर मंदिर, विठ्ठल मंदिर और श्रीराम मंदिर । ऐसी मान्यता है कि (एकमुखी) श्री दत्त मंदिर पूर्ण गुरुपीठ और अवधूतस्वरूप है । मंदिर के समीप ही दक्षिण ओर १ सहस्र वर्ष पहले का पीपल वृक्ष है । इस पीपल वृक्ष में बरगद, गूलर और अन्य दो वृक्ष एक ही जड से आए हैं । वटवृक्ष, दत्तमंदिर की ओर झुका है, जबकि पीपल दक्षिण की ओर हनुमान मंदिर पर झुका है और उसमें जटाएं नहीं हैं । पीपल के वृक्ष में औदुंबर (गूलर ) समान फल आते हैं ।

४. शिलालेख

दत्तमंदिर की दत्तमूर्ति के पीछे के खंबे पर एक शिलालेख है । वर्तमान में उस पर लिखा मिटा दिया गया है । ओंकारेश्‍वर मंदिर में एक, श्रीराम मंदिर की सीढी पर एक, नरसिंह मंदिर की फर्श पर एक साथ जुडे २ और विष्णु मंदिर की छत पर एक, ऐसे कुल ६ शिलालेख इस मंदिर पंचायतन परिसर में हैं ।

५. दत्तयाग का स्थान खुदाई कार्य के समय मिले ७०० वर्ष प्राचीन यज्ञकुंड

५.१२.२०१४ को प्रात: ४ बजे के आसपास मुझे दत्त महाराज ने स्वप्न में आदेश दिया, मेरी धूनी शाश्‍वत करो ! उस समय मुझे इसका अर्थ समझ में नहीं आया । अभ्यास कर जिस स्थान पर १६.११.२०१४ से ६.१२.२०१४ तक दत्तयाग यज्ञ किया था, उस स्थान पर १७.१२.२०१४ को सवेरे खुदाई प्रारंभ की । खुदाई करते समय उसी दिन लगभग ११.४५ बजे यज्ञकुंड दिखाई दिया । ढाई फुट खुदाई करनी पडी । खुदाई करते समय जैसे-जैसे नीचे जा रे थे, वैसे-वैसे उष्णता बढती जा रही थी । इससे यहा ध्यान में आया कि वहां वास्तव में धूनी होगी । ऐसा प्रतीत होता है कि यह यज्ञकुंड ७०० वर्ष प्राचीन होगा । इस स्थान पर दुर्वासाऋषि ने साधना की होगी । तब से ही वहां धूनी है ।

– श्री. संतोष गोसावी, एकमुखी दत्त मंदिर के पुजारी, कोल्हापुर.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

https://www.sanatan.org/hindi/a/27384.html

 

 

कुछ साल पहले मुझे स्थानों की खोज के प्रति अपने प्रेम का पता चला और तब से मैं जब भी समय मिलता है, जितना संभव हो सके घूमने की कोशिश करता हूँ!

इन समयों के दौरान मुझे एहसास हुआ कि हम भारत से बाहर या दूर कहीं घूमने लायक जगहों को देखने में इतने व्यस्त हैं कि हम भूल जाते हैं कि हमारे पास अपने ही शहरों में देखने के लिए बहुत कुछ है। मुझे पता चला कि मैं उस लीग में नहीं पड़ना चाहता था!

तब से मेरा आदर्श वाक्य बहुत स्पष्ट रहा है "आप जिस स्थान पर रहते हैं उसका पता लगाएं/खोजें/अपने पड़ोस का पता लगाएं"

मैं विभिन्न स्थानों पर रहा और मैंने इस नियम का पालन किया। मैंने आस-पास की जगहों की खोज शुरू कर दी।

मेरा जन्म और पालन-पोषण कोल्हापुर में हुआ है और वहाँ कुछ स्थान हैं जहाँ मैं बचपन से अक्सर गया हूँ; लेकिन अंतर यह है कि मैंने कभी उनकी सुंदरता पर ध्यान नहीं दिया या उन स्थानों के इतिहास के बारे में जानने की कभी परवाह नहीं की।

ऐसी ही जगहों में से एक है कोल्हापुर का मंगलवार पेठ स्थित विट्ठल मंदिर।

लगभग एक दशक पहले भवानी मंडप मुख्य स्थानीय बस स्टैंड में से एक था। हम कुछ स्थानों पर जाने के लिए यहीं से बस पकड़ते थे। जब हम घर से वहाँ पहुँचे तो हम बार-बार इस विट्ठल मंदिर से होकर गुजरते थे क्योंकि वह एक शॉर्टकट था! चारों ओर छोटे-छोटे मकानों से घिरे इस मंदिर के किनारे एक छोटी सी गली है, जहां से हम काफी दूरी बचाकर दूसरे छोर की ओर चल सकते हैं।

मैं पिछले महीने कई वर्षों के बाद दोबारा इस मंदिर में गया। रोजमर्रा की जिंदगी और आपाधापी कभी-कभी आपको शांति से शांति से बैठने की जगह चाहती है और मंदिर से बेहतर जगह क्या हो सकती है इसलिए मैं यहां आया हूं!

नूतन मराठी विद्यालय, एक छोटा स्कूल जो इस मंदिर के परिसर में है, कोरोना संकट के कारण बंद कर दिया गया था।

मंदिर के बारे में- यह स्थान अलग-अलग देवताओं के मंदिरों का एक समूह है। के मंदिर देख सकते हैं

  • विठ्ठल-रुक्मिणी-सत्यभामा
  • भगवान राम
  • ओंकारेश्वर (शिव)
  • मारुति (हनुमान)
  • भगवान दत्तात्रेय (एकमुखी)

यह मंदिर 7वीं शताब्दी का है और इसे हेमाडपंती शैली की वास्तुकला में बनाया गया था। इसका निर्माण काले पत्थर और लकड़ी से किया गया है!

जैसे ही आप मंदिर में प्रवेश करते हैं आप देखते हैं कि इसके बाहर एक बड़ा मंडप है जिसके बाद मुख्य मंदिर है! गर्भगृह में भगवान विठ्ठल के साथ उनकी दो पत्नियों देवी रुक्मिणी और देवी सत्यभामा की सुंदर मूर्तियाँ हैं।

मंडप हॉल में आप दाईं ओर कन्होपत्रा (विट्ठल के प्रबल भक्त) की मूर्तियाँ देख सकते हैं और बाईं ओर आप गणेश के साथ कृष्ण और गोपी को देख सकते हैं।

जैसे ही मैं अंदर गया, भगवान विट्ठल और उनकी पत्नियों की मूर्तियाँ स्वर्गीय लग रही थीं। सफेद कपड़े पहने हुए, सिर पर एक बड़े पंचमुखी नाग महीराप के साथ ऊँचाई पर खड़े वे सभी बहुत शांतिपूर्ण लग रहे थे। कांस्य महीराप ने इस स्थान की शोभा बढ़ा दी। दिलचस्प बात यह है कि भगवान विट्ठल यहां चप्पल पहने नजर आते हैं। इसके सिर पर एक शिवलिंग भी है। मंदिर के शिखर (शीर्ष) पर उत्कृष्ट नक्काशी है जिसे आप परिसर के बाहर चलने के साथ-साथ मंदिर के पीछे की ओर जाने पर भी देख सकते हैं।


विठ्ठल-रुक्मिणी-सत्यभाम

विट्ठल मंदिर के ठीक सामने एक शिव मंदिर है जिसके बाहर बहुत सारे वीरगाल हैं। वीरगल उन योद्धाओं के सम्मान में बनाए गए नायक पत्थर हैं जिन्होंने युद्ध के दौरान अपने प्राणों की आहुति दी है।


शिवलिंग - पंचमुखी नाग - वीरगल-पुंडलिक मूर्ति

जैसे ही आप इस मंदिर की सीढ़ियों से नीचे उतरे, दाहिनी ओर मुझे एक विशिष्ट आकर्षक मूर्ति दिखाई दी। यह अजीब लग सकता है लेकिन मैं समझ नहीं पाया कि यह क्या था! आख़िरकार मैंने वहां बैठी एक महिला से पूछा कि क्या वह विवरण देने में मेरी मदद कर सकती है। मेरी किस्मत अच्छी थी कि उसने ख़ुशी से मदद की।

उसने बताया कि यह पुंडलिक और उसके माता-पिता की मूर्ति है । मैं ऐसा था... सचमुच!!! ओह ठीक है... अब यह समझ में आता है।

जैसा कि आप नीचे दी गई तस्वीर में देख सकते हैं कि वे दो लम्बी आकृतियाँ पुंडलिक के माता-पिता के शरीर हैं, जबकि वे उसकी गोद में आराम कर रहे थे। पुंडलिक भी भगवान विट्ठल का भक्त था

इसकी एक खूबसूरत कहानी है जिसके बारे में यदि आप नहीं जानते हैं तो आपको निश्चित रूप से गूगल पर देखना चाहिए।

मैंने पुंडलिक की मूर्ति कभी किसी मंदिर में नहीं देखी थी इसलिए उसे देखकर मुझे बहुत ख़ुशी हुई।

इसके अलावा मैं भगवान राम मंदिर की ओर बढ़ा, जो उस समय बंद था इसलिए बाहर से ही आशीर्वाद लिया।

इसके बगल में ओंकारेश्वर मंदिर है।


ओंकारेश्वर मंदिर

बाहर से आपको एक छोटा सा मंदिर दिखाई देता है जिसमें चढ़ने के लिए 4 -5 सीढ़ियाँ हैं। जैसे ही आप प्रवेश करते हैं आपको एक बड़ा नंदी दिखाई देता है, जो गर्भगृह के अंदर स्थित एक शिवलिंग की ओर मुख किए हुए है। इस मंदिर के अंदर और बाहर बड़ी संख्या में नक्काशीदार खंभे हैं।


ओंकारेश्वर मंदिर

सामने काले पत्थर के प्रवेश द्वार पर एक उत्कृष्ट नक्काशीदार प्रवेश द्वार है जहाँ आप नागररक्षकों (मेरे निष्कर्ष के अनुसार) को देख सकते हैं, जिनमें पुरुष और महिला दोनों उस स्थान की रक्षा कर रहे हैं।

मुख्य शिवलिंग पत्थर से बना है और उसके ऊपर एक बड़ा कांस्य नाग है। साथ ही पीछे की दीवार पर शिव की पेंटिंग भी दीप्तिमान दिखती है।

मंदिर को अंदर से सफेद टाइल्स और फर्श के साथ पुनर्निर्मित किया गया है। मौजूदा संरचना में सुंदरता जोड़ने के बजाय इसने वास्तव में जगह को खराब कर दिया है। यह मंदिर के पुराने करिश्मे के साथ बिल्कुल भी मेल नहीं खाता है। मैं बस यही चाहता हूं कि वे इस पर पुनर्विचार करें या इसे दोबारा करें!


ओंकारेश्वर मंदिर

मंदिर के केयरटेकर ने मुझे एक दिलचस्प चीज़ भी दिखाई. जब आप मंदिर में प्रवेश करें तो मंदिर के सबसे दाएँ या बाएँ जाएँ और शीर्ष भाग या ऊपर की छत को देखें! आप ऊपर विभिन्न टाइलों में ढेर सारी नक्काशीदार मूर्तियाँ देख सकते हैं। देखभाल करने वाले ने मुझे बताया कि वे वास्तव में एक सीधे क्षैतिज पैनल में भगवान महावीर की मूर्तियाँ थीं।

कोई नहीं जानता कि महावीर की मूर्तियाँ एक शिव मंदिर में कैसे आईं और वह भी छत के पास।

मंदिर के बाहर दाहिनी ओर आप एक और छोटा शिवलिंग देख सकते हैं जिसके ऊपरी तरफ दो नक्काशीदार मूर्तियाँ हैं जो मुझे लगता है कि गणपति और कार्तिकेय हैं!

विपरीत दिशा में आप एक विशाल पेड़ को एक छोटे मारुति या हनुमान मंदिर की छाया में देखते हैं!

यहां का एकमुखी दत्त मंदिर इसलिए भी खास है क्योंकि यहां भगवान दत्तात्रेय की एकमुखी (चेहरे वाली) मूर्ति देखना काफी दुर्लभ है क्योंकि उन्हें आम तौर पर त्रिमुखी (3 चेहरों वाली) के रूप में देखा जाता है। मंदिर का हाल के वर्षों में नवीनीकरण किया गया है और इसका उद्घाटन सेलिब्रिटी जोड़ी काजोल और अजय देवगन ने किया था।यह तस्वीर 2011 में खींची गई थी। मुझे इसे लगाना पड़ा क्योंकि मैं उस दिन कोई ताज़ा तस्वीर नहीं खींच सका था! लेकिन उद्देश्य पूरा हो गया है क्योंकि आप देख सकते हैं कि दत्त मूर्ति का केवल एक ही सिर है।

तो आप देख सकते हैं कि जब हम अपने मंदिरों में जाते हैं तो ऐसी छोटी-छोटी चीजें होती हैं जिन्हें हम अक्सर आसानी से नजरअंदाज कर देते हैं।

तो अगली बार जब आप विट्ठल मंदिर जाएँ तो इन विवरणों पर भी ध्यान दें।

जल्द ही आप सभी से मेरे अगले ब्लॉग में मुलाकात होगी। उम्मीद है तुम्हें मजा आया !

मेरे भविष्य के ब्लॉग पर अपडेट पाने के लिए कृपया मेरे ब्लॉग की सदस्यता लें। इसके अलावा आप मुझसे इंस्टाग्राम पर भी जुड़ सकते हैं. मेरी आईडी @laibharii है

https://instagram.com/laibharii?igshid=68frbc4fb303

पीछे से विट्ठल मंदिर का दृश्य     

प्रवासी विठ्ठल अन् सेवा करणारा भक्त पुंडलिक...

Arun Patil

आषाढी एकादशी विशेष

कोल्हापूर ; सागर यादव : ‘टाळ वाजे – मृदंग वाजे, वाजे हरीची विणा, माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…’, ‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवल पांडुरंग जय जय हरी विठ्ठल…’, अशा भक्तिभावाने साजर्‍या होणार्‍या आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. कोल्हापूरलाही मोठी वारकरी परंपरा आहे. वैशिष्ट्यपूर्ण विठ्ठल मंदिरांनी ही भूमी पावन बनली आहे.

पायात जोडे असणारी ‘प्रवासी’ विठ्ठल मूर्ती

मिरजकर तिकटी परिसरात विविध देवतांचा 12 व्या शतकातील हेमाडपंथी मंदिर समूह आहे. मंदिर समूहात विठ्ठल, श्रीराम, महादेव, दत्त अशा देवतांची मंदिरे आहेत. यातील विठ्ठल मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात विठ्ठल व त्यांच्या दोन पत्नी रुक्मिणी व राई यांच्या मूर्ती आहेत. या तिन्ही मूर्तीच्या पायात वहाणा आहेत. यामुळे या विठ्ठलाला ‘प्रवासी’ विठ्ठल, असेही म्हणतात. प्रतिपंढरपूर-नंदवाळ ते कोल्हापुरातील मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिर आणि येथून पुढे पंढरपूरपर्यंत हा विठ्ठल प्रवास करत असल्याची आख्यायिका आहे. यामुळे या विठ्ठलाला प्रवासी विठ्ठल नाव पडले आहे.

भक्त पुंडलिकाचे शिल्प आणि शिलालेख

मंदिर परिसरातच पंढरीच्या विठुरायाची वारी करून थकलेल्या आई-वडिलांचे पाय दाबून त्यांची सेवा करणार्‍या भक्त पुंडलिकाचे शिल्प लक्षवेधी आहे. याशिवाय मंदिराच्या दारातच संस्कृत भाषेतील शिलालेख आहेत. कालौघात आईल पेंटच्या वापरामुळे शिलालेखावरील अक्षरे मुजून गेली आहेत. केवळ दोनच ओळी पुसटशा दिसतात. असाच शिलालेख पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही पाहायला मिळतो. अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींच्या जतन-संवर्धन-संरक्षणासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मूर्ती व मंदिर शास्त्राचे अभ्यासक गणेश नेर्लेकर-देसाई यांनी सांगितले.

प्रतिपंढरपूर नंदवाळ

कोल्हापूर शहरापासून 11 कि.मी. अंतरावर असणार्‍या नंदवाळ (ता. करवीर) गावची ओळख ‘प्रतिपंढरपूर’ अशी आहे. नंदवाळ गावचा प्राचीन उल्लेख ‘नंदग्राम’ असा आहे. गावातील हेमाडपंथी दगडी मंदिरात विठ्ठल रोज रात्री वस्तीस असतो, अशी आख्यायिका आहे. करवीर माहात्म्य ग्रंथामधील सतराव्या अध्यायात 32 युगे विठ्ठल, असे येथील विठ्ठलाला म्हटले आहे. तर पंढरीचा पांडुरंग विठ्ठलाला नामदेवांनी त्यांच्या आरतीमध्ये 28 युगे म्हटले आहे. त्यामुळे चार युगे आधीपासूनच विठ्ठलाचे नंदवाळमध्ये वास्तव्य होते, अशी आख्यायिका आहे. यामुळेच पंढरपूरप्रमाणेच नंदवाळ येथेही दिंडी-रिंगण सोहळा असे सर्व उत्सव साजरे होतात.


शतकोत्तर भाविक विठोबा

गुरुवार पेठ उत्तरेश्वर परिसरातील भाविक विठोबा मंदिर हे कोल्हापूर शहरातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. लोकराजा राजर्षी शाहूकाळात या परिसरात वड-पिंपळाच्या झाडात विठोबाचे लहानसे मंदिर होते. पंचगंगा नदीत स्नान केल्यानंतर लोक या झाडाखाली येऊन बसायचे. काही लोक येथे भांगही ओढायचे. यामुळे या विठ्ठलाचे नामकरण ‘भांग्या विठोबा’ असे झाले होते. कालांतराने याचे नामकरण ‘भाविक विठोबा’ असे झाले. याच विठ्ठल मंदिरावरून या परिसरात इसवी सन 1914 साली भाविक विठोबा तालीम मंडळाची स्थापना झाली. तालमीची ओळख असणारे श्री भाविक विठ्ठल समाज मंदिर अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. मराठाकालीन बांधकाम शैलीचे हे मंदिर 10 लाकडी खांब व तीन फुटांच्या दगड-मातीच्या भिंतींमुळे आजही भक्कम स्थितीत आहे.

 

 

 सेच मंदिराच्या शेजारी राम मंदिर आहे. ही मूर्ती इतर ठिकाणच्या मुर्तीपेक्षा वेगळी आहे, प्रत्येक मंदिरात तुम्हाला राम-लक्ष्मण-सीता यांची उभारलेली मूर्ती दिसेल पण या मंदिरात राम बसलेला आहे व त्याच्या डाव्या मांडीवर सीता माता बसलेली आहे.

 

नव्या संसदेत ठेवण्यात येणाऱ्या 'सेंगोल'चं कोल्हापूर कनेक्शन; हुबेहूब असाच राजदंड..

Rahul Punde

नव्या संसदेत ठेवण्यात येणाऱ्या 'सेंगोल'चं कोल्हापूर कनेक्शन; हुबेहूब असाच राजदंड..

नव्या संसदेत ठेवण्यात येणारा राजदंडला साम्य असणारा राजदंड कोल्हापुरात एका मूर्तीच्या हातात असल्याचे समोर आले आहे.

01

News18 Lokmat

सेंगोल अर्थात राजदंड… नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळेस नंदी अंकित असलेला राजदंड नव्या भवनात स्थापित करण्यात येणार आहे. याचं कोल्हापूर कनेक्शन समोर आलं आहे.

02

News18 Lokmat

स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेला सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून राजदंड पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हातामध्ये सुपूर्त करण्यात आला होता. तो राजदंड कित्येक वर्ष प्रयागराज येथील वस्तू संग्रहालयामध्ये होता. आता नव्या भवनांच्या उद्घाटनाच्या वेळेला हा राजदंड सभापतींच्या जवळ कायमस्वरूपी स्थापित करण्यात येणार आहे.

03

News18 Lokmat

असाच एक राजदंड कोल्हापुरातील एका लहानशा गावात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरात बाराव्या शतकातील इतिहासाचे दडलेल पान नव्याने सर्वांसमोर आले आहे.

04

News18 Lokmat

राजदंड धारण करण्याची पद्धत भारतात प्राचीन काळापासून आहे. सेंगोल चोल वंशाचे राजे वापरत होते. त्या काळात एक राजा दुसऱ्या राजाला सत्ता हस्तांतरीत करताना राजदंड सोपवत असत.

05

News18 Lokmat

कोल्हापूरच्या दक्षिणेला राधानगरी तालुक्यात असलेल्या चक्रेश्वरवाडी या गावात श्री चक्रेश्वर मंदिर आहे. याच मंदिरात सूरसुंदरीच्या भग्न मूर्तीने हातात हा छातीजवळ धरलेला राजदंड आपल्याला पाहायला मिळतो. या राजदंडाचे छायाचित्र कोल्हापुरातील मूर्ती अभ्यासक उमाकांत रांनिंगा यांच्याकडे संग्रहित आहे.

06

News18 Lokmat

कोल्हापुरात असणारा राजदंड बाराव्या शतकातील असल्याचे पुरावे प्राचीन शिलालेखांमधून आढळून येतात. त्यामुळे कोल्हापूरातील हा अनमोल असा इतिहास कालीन खजिना पुन्हा एकदा नव्याने अभ्यासकांसाठी संशोधनाचा विषय बनला आहे.

07

News18 Lokmat

वास्तू, शिलालेख, मूर्ती अशा गोष्टीतून बाराव्या शतकातील इतिहासाचे पुरावे अनेकदा कोल्हापुरात आढळून आले आहेत. नव्या संसद भवनातील राजदंड आणि कोल्हापुरातील हा राजदंड यातील साधर्म्य पाहता एक नवी ओळख करवीर नगरीला यानिमित्ताने मिळाली.

 

 

तर मग कोल्हापूर मिरज तिकटी येथील विठ्ठल मंदिरात दर्शन घेण्यास नक्की जा व मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर नक्की या गोष्टी निरखून पहा.









 

 विठ्ठल मूर्तीच्या पायात वहाणा नव्हेत, तर तो अलंकारच!

मिरजकर तिकटी मंदिर परिसर पाच मंदिरांचा समृद्ध वारसा

  शहराचा समृद्ध वारसा सांगताना मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिराचा आवर्जुन उल्लेख करावा लागतो. मात्र, या मंदिरातील विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायात वहाणा असल्याचे गेली काही वर्षे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात तो पायातील अलंकार असल्याचे मूर्तीशास्त्र अभ्यासकांनी  सांगितले.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराभोवती अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. विठ्ठल मंदिरही त्यातीलच एक समृद्ध वारसा असून, येथे पाच मंदिरांचा समूह आहे. ओंकारेश्‍वर, विठ्ठल, नृसिंह, दत्त व शिव मंदिर अशी पाच मंदिरे येथे आहेत. भिंतीलगतच थोडे बाहेर गेले की विष्णूचे मंदिर दिसते. विठ्ठल मंदिरासमोर लाकडी मंडप असून, मंदिरात विठ्ठलासह रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्या सुबक मूर्ती आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात कधी विठ्ठलाच्या पायात तर कधी तीन्ही मूर्तींच्या पायात वहाणा असल्याची चर्चा होते. सोशल मीडियावरून त्याचे मोठ्या प्रमाणावर शेअरींग होवू लागले आहे. प्रतिपंढरपूर नंदवाळ येथून बाहेर पडल्यानंतर श्री विठ्ठल मिरजकर तिकटी येथे आले आणि त्यानंतर ते पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ झाले, अशी अख्यायिका सांगितले जाते. त्यामुळे या विठ्ठलाला प्रवासी विठ्ठल म्हणून ओळखले जाते. पण, मूर्तींच्या पायात वहाना नसून तो तत्कालीन पुरूष देवतांसाठीचा अलंकारच आहे, असे मूर्तीशास्त्र अभ्यासक सांगतात.

दोन-तीन वर्षापूर्वी कोणतीही माहिती न घेता मूर्तीच्या पायात वहाणा असल्याचे कुणी तरी सोशल मीडियावरून प्रसारित केले. त्यानंतर तत्काळ संबंधित मंदिरात जावून तेथील सर्व घटकांना विविध धार्मिक ग्रंथांचा आधार घेत माहिती दिली आणि मूर्तीच्या पायातील वहाणा नसून तो पादजालिका नावाचा अलंकार असल्याचे पटवून दिले आहे.
- उमाकांत राणिंगा, मंदिर व मूर्तीशास्त्र अभ्यासक

जसे आपण स्त्रीदेवता विविध अलंकारांनी सजलेल्या पाहतो, तसेच पूर्वी पुरूष देवताही नखशिखांत अलंकारांनी सजलेले असत आणि त्यानुसारच विविध मूर्ती साकारल्या गेल्या आहेत. मिरजकर तिकटी येथील मंदिरातील मूर्ती स्पष्ट पाहिली तर पायात अलिकडच्या काळासारख्या वहाणा असल्याचा गैरसमज होतो. पण, त्या वहाणा नाहीत. अलंकारच आहे.
- डॉ. योगेश प्रभूदेसाई, मंदिर व मूर्तीशास्त्र अभ्यासक
 
 

कोल्हापुरातल्या या डोंगरात प्रभू श्रीरामांनी केलेला चमत्कार आजही पहायला मिळतो!

सकाळ डिजिटल टीम

आज आपण जल्लोषात श्री रामांच्या मंदिराचे उद्घाटन करत आहोत. अयोध्येत श्री रामांचे मंदिर बनले अन् तिथे आज श्री रामांची प्रतिष्ठापना होणार आहे. देशभरात जिथे जिथे प्रभू श्रीरामांचे वास्त्यव्य होते. तिथे तिथे आज काही अवशेष सापडतात. कोल्हापूरातही असा एक डोंगर आहे, जिथे श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी वास्तव्य केलं होतं. तिथे श्री रामांनी घडवलेला एक चमत्कार आजही पहायला मिळतो.

भगवान शंकरांची महती असणारी देशभरात अनेक ठिकाणे आहेत. पण, महाराष्ट्रात एक असे ठिकाण आहे जिथे प्रभु श्री राम आणि भगवान शंकर या दोघांचे अस्तित्व एका ठिकाणी आहे.

रामलिंग मंदिर कोल्हापूर

रामलिंग मंदिर कोल्हापूरesakal

कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ असलेले रामलिंग हे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर श्री राम आणि भगवान शंकर यांच्या महतीसाठी प्रसिद्ध आहे. १४ वर्षाचा वनवास भोगत असताना प्रभू श्रीरामांनी येथे वास्तव्य केले होते. अशी माहिती पुराणात मिळते. आळते गावच्या मागे छोट्याशा डोंगराच्या कुशीत, गर्द वनराईत वसलेले हे रामलिंग मंदिर आहे.

प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असा पौराणिक इतिहास रामलिंग मंदिराला आहे. चारी बाजूने हिरवळ, कडक ऊन्हात ही अल्हाददायी, शांत असे वातावरण आहे. श्री रामलिंग मंदीर हे एका अखंड दगडात कोरलेले असुन याठिकाणी महादेवाच्या पिंडीची पुजाअर्चा केली जाते. प्रभू रामचंद्र १४ वर्षाच्या वनवासात असताना याठिकाणी त्यांचे वास्तव होते.

परिसरातील रेखीव मंदिरे

परिसरातील रेखीव मंदिरेesakal

काय आहे आख्यायिका

प्रभू रामचंद्र रामलिंग बेटावर वास्तव्यास होते. तेव्हा त्यांनी भगवान शंकरांची आराधना केली. त्यावेळी महादेवाची दगडी पिंड बनवून तिला अभिषेक घालण्याचे ठरवले. पण, पाणी नसल्याने ते शक्य नव्हते. अशावेळी प्रभू रामांनी बाणातून डोंगराला छेद दिला. त्यातून महादेवाच्या पिंडीवर अखंड जलाभिषेक सुरू झाला. तो आजवर सुरू आहे.  हाच चमत्कार भक्तांना आजही त्या मंदिरातील गुहेत गेल्यावर पहायला मिळतो.

वनवासात असताना रामचंद्र इथे आले, त्यांनी इथे शंकराची आराधना केली आणि अभिषेकासाठी बाण मारून झरे काढले अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या बाहेर गोमुखातून सतत पाण्याची धार पडत असते.

इथल्या मंदिराबाहेरचा सभामंडप पुणे जिल्ह्यातल्या मावळ भागातल्या मंदिरांची अनुभूती देतो. सभामंडपात विठोबा रखुमाईची मूर्ती आहे. येथे गेली शंभरहून अधिक वर्षे अखंडपणे सुरू असलेले धुनी म्हणजेच अग्निकुंड आहे. मुख्य स्थान गुहेत आहे. गुहेत शिवलिंग आणि गणपती, पार्वती, वीरभद्र, कालभैरव यांच्या मूर्ती आहेत. गुहेत सर्वत्र पाणी झिरपते.

गुहेच्या छताला मस्त लवणस्तंभ झालेले आहेत. बाहेर कुंड, त्यात अनेक मासे आणि कासवं. आजूबाजूला सप्तऋषींच्या नावाची मंदिरं आणि जुन्या दगडी धर्मशाळा आहे.  वनराईत मोर, काळ्या तोंडाची वानरं खूप आहेत.

या भागातच धुळोबा, बाहुबली ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामूळे पावसाळ्यात आणि श्रावणात इथे भाविकांची जास्त गर्दी असते. तिथे जाऊन दर्शन घेणाऱ्या फार लोकांना श्री रामांच्या वास्तव्याची कल्पना आहे.

 
 
 
 
 
लै भारी कोल्लापूरी.
तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका म्हाद्वार रोड ( इथं " र "
सायलेंट आहे.)
बिनखांबी गणपती कडून अंबाबाई कडे निघालं की ओळीने उजव्या हाताची दुकानं आणि घरं पाहूया.
* पाठक कॉर्नर .इथं पाठक फोटो स्टुडिओ होता. जोतिबाचा फारसा प्रचलित नसलेला उभा फोटो तिथं काचेत लावलेला असे. पाठक स्टुडिओच्या जागी आधी नायकू गवळी व त्यांची मुलं श्री वसंतराव व श्री बाबुराव यांचं त्या काळातलं मोठं रॉयल हेअर कटींग सलून होतं. पाठक फोटो स्टुडिओ च्या अलिकडे शंकरराव गोसावी यांचा भांडी भाड्यानं देण्याचा व्यवसाय होता. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिलेबी बनवण्यासाठी लागणारी उथळ कढई नेण्यासाठी बहुतांश जिलेबी स्टॉलधारक त्यांच्याकडेच यायचे.लग्नाकार्यासाठी लागणारी विविध प्रकारची भांडी , काचेचं सामान भाडेतत्त्वावर देणारं तेव्हाचं कोल्हापुरातलं ते एकमेव दुकान असावं.
* सामानागडकर यांचा वाड्यातच राष्ट्रीय दुचाकी गृह हे सायकल दुरूस्ती व सायकली भाड्यानं मिळण्याचं दुकान होतं. त्यांच्याकडं लहान बाळांच्या लापशीचं घरगुती तयार पीठ (सेरेलॅकसारखं) मिळत असे.
सध्या तिथं "मालती माधव स्मृती" हे डॉ. सामानगडकरांचं हॉस्पिटल आहे.
* नंतरचा शुक्ल वाडा. इथले एक शुक्ल तीसेक वर्षापूर्वी दिल्लीत अर्थमंत्रालयात उच्च पदावर होते.
* पूढलं दुकान भगवानराव पवार यांचं 1936 साली सुरु झालेलं तृषाशांती कोल्ड्रिंक हाऊस त्यांच्या स्वतःच्याच जागेत होतं. शेजारी ड्यूक्स कोल्ड्रिंक हाऊस होतं त्यांचीही लस्सी प्रसिद्ध होती.शेजारीच मुडीस चहाचं दुकान भट यांचं होतं.
* पुढचा वाडा पंचांगकर्ते लाटकर यांचा.5
* नंतर विठ्ठल कर्नाटकी यांचं घर होतं. आता तिथं म्हाडगुत्ते पोहे सेंटर आहे.
145 बी शामराव जोशी यांचं 60 वर्षापासून दुकान ( वांगी बोळाच्या समोरची बाजू.)
- श्री शृंगार एंटरप्रायजेस हे दुकान ते चालवतात.
इथं अंबपकरांचा वाडा होता. मराठी चित्रपटसृष्टीतील अंबपकर तेच किंवा काय समजू शकलं नाही.
*146 बी शुक्ल वाडा.
भारतीय प्रशासकीय सेवेतील उच्चाधिकारी.तिथंच आजही पाणी देणारा कात्यायनीचा आड आहे.( तृषाशांतीला लागून ) दुष्काळाच्या काळात आसपासच्या रहिवाशांची तहान या कात्यायनीच्या आडाच्या निवळशंख पाण्यानंच भागवली होती. शुक्ल यांच्या वाड्याशेजारील " राष्ट्रीय दुचाकी गृह" नावाच्या दुकानात सायकली भाड्यानं मिळत.
* 147 बी - उमराणीकर वाडा.
सुप्रसिद्ध शिक्षक - लेखक- सूत्रसंचालक कै. दत्ता उमराणीकर यांचं हे घर.
* पुढचा नारळीकर वाडा - अधिक काही सांगण्याची गरज आहे ?
* कुलकर्णी
* दगडू बाळा भोसले वाडा - आजही कंदी पेढ्यांचा दरवळ भवताली पसरलेला असतो.
* हसबनीस वाडा - भानुदास स्टोअर्स ( 1961) व
2963 चं भिवटे पोहे सेंटर आहे.
* पोवार ब्रदर्सचं सौंदर्य प्रसाधनांचं दुकान 1960 पासूनचं.
* कोपर्यावरचं घर गोसावी यांचा वाडा होता. पूर्वी तिथं धर्मशाळा असे. माडीवर नॉव्हेल टाईपरायटिंग इन्स्टिटय़ूट होती. अगदी कोपऱ्यावर वणकुद्रे पेनाचं दुकान. पेनाचे डॉक्टर म्हणून साठ सत्तर वर्षापूर्वीपर्यंत हे प्रसिद्ध होते. गोसावी वाड्यात कलानिकेतनच्या संस्थापकांपैकी एक मधुकर पातकर . तिथं तिसऱ्या मजल्यावर बाळकृष्ण पोतनीस रहायचे.
*महाद्वार चा मधला मार्ग -आवळे विक्रेत्या / विक्रेते बसतात. तिथं केशव नारायण बापट व धर्माधिकारी यांची घरं शेजारी शेजारी. मधल्या बोळात वणकुद्रेंचं पूर्वी 9 खणी जागेत होतं , ते भांडी दुकान, सुभाष वणकुद्रेंचं शृंगार जिथं लतादिदीनांही बांगड्या खरेदीचा मोह आवरत नसे. लग्नाचा चुडा भरणं ही त्यांची स्पेशालिटी. धर्माधिकारी यांची नलिनी - 1 , 2 ही महिलांची कलाकौशल्याची हौस पुरवणारी रुखवताचं सामान , धागे , मणी , लोकरविक्रीची दुकानं , समोर गणपत रामजी माने यांच्या 1970- 80 च्या दशकात दुकानात स्त्री जीवनाच्या विविध अवस्था दाखवणारी सुंदर तसबीर लावलेली होती. जे. बी. खांडके यांच्या 1952 सालच्या दुकानासारखे धारवाडी खण आणि उपरणी वगैरे कुठंच मिळायची नाहीत.
तेवढा भाग ओलांडला की
* दातारांचं घर.
*रोहिणी स्त्री अंतर्वस्त्रे दुकान गेली अनेक वर्ष आहे.
*शेजारी आता रसवंती आहे . तिथं माईणकर यांचं सुमंगल वस्त्रालय हे तयार कपड्यांचं दुकान व आणखी एक गोविंद ड्रेसेस हे दुकान होतं.
* गोटखिंडीकर वाड्यातल्या सांगवडेकरांच्या पुस्तकांच्या दुकानात नव्या शालेय पुस्तकांबरोबर जुनी पुस्तकं निम्म्या किमतीत मिळायची. कित्येक गरीब मुलांच्या शिक्षणाला त्यामुळं हातभार लागला असेल. त्यांच्या शेजारी फडके बुकसेलर्स , श्रीकृष्ण फार्मसी व पिळणकरांचं, उदय भांडार हे मसाले - पापड - सांडगे विक्रीचं दुकान होतं. नंतर पिळणकर राजारामपुरीत गेले.
* कै. चिंतामणी जोशींचं घर.
* पटेल यांचं1905 पासूनचं टुरिस्ट सेंटर हे दुकान.
* देशिंगे जनरल मर्चंट चातुर्मासात - एकादशी , शिवरात्र असली की देशिंगे दुकानाबाहेर खजूर मांडून ठेवायचे. त्यांच्या जवळच राजाभाऊ जोशींच्या वाड्यात दकमले यांचं स्टोव्ह विक्री व दुरुस्तीचं दुकान. डी. एन्. शिर्के यांचं छोटंसं शिक्क्यांचं दुकान होतं. स्वतः डी. एन. शिर्के उत्तम चित्रकार होते. त्या काळात कॅलेंडर्स नव्हती.घरोघरी पंचांगं असत. त्या हिंदू कालगणनेवरच माणसं भागवून घेत.कोल्हापुरात मराठी मराठी महालक्ष्मी दिनदर्शिका शिर्के यांनीच आणली असावी.1944 साली डी. एन. शिर्के हे सोपं , सामान्यांना समजेलसं पंचांग बाजारात आणलं.महाराष्ट्रातील सगळ्या जत्रा - यात्रा सापडायच्या त्या शिर्केंच्या पंचांगातच. शिक्क्यांपासून सुरू करुन शिर्के परिवारानं आज मोठी भरारी घेतली आहे.
अंबा कापड दुकान हे मूळच्या जत इथल्या कै. पांडुरंग नारायण देशपांडे यांनी 1956 मध्ये काढलेलं.आता ट्रॅव्हल्स संबंधित कामेही करतात.
लिमये बुक एजन्सी सर्वांच्या परिचयाची. त्याची स्थापना 1912 सालची.
पुढचा वाडा पोसरेकर यांचा.
* माडीवर कै.पं. बद्रीनाथ कुलकर्णी यांचं प्रकाश नृत्य कला मंदिरची स्थापना 1958.श मधली. कमल हसनसुध्दा नृत्य शिकण्यासाठी पं.कुलकर्णी यांच्याकडं आला होता. पोसरेकरांच्या शेजारी बाबुराव जोशी यांचा वाडा , पून्हा आणखी एक जोशीवाडा.
* राजेंद्र गुंडा कदम यांचं R K Bag Centre
* त्या जागी पूर्वी शनी मंदिर झुरळेंचे चुलतबंधूंचे रुमालांचं दुकान होतं. आधी मल्लाप्पा नामक कानडी माणसाचं दुकान तिथं होतं.
* पुढची जागा,अशोक जोशींची होती. तिथं आता गेली पन्नास वर्षं श्री गणेश शॉपिंग सेंटर आहे.
* कोपऱ्यावर 79 बी या जागेत पूर्वी सूर्यप्रभा साडी स्टोअर्स होतं त्या जागी सूर्यप्रकाश टॉवर उभा राहिला आहे. कै. महादेव हरी वनारसे यांनी 1933 आधी सुरू केलेलं दुकान सूर्यप्रभा साडी स्टोअर्स जरा पुढं जोतिबा रस्त्यावर सरकवलं आहे. सूर्यप्रभा जवळ वसनजी टेलर्स होतं. वामन बी. कोरडे यांचं सुभाष सायकल्स हे सायकल दुरुस्ती व भाड्यानं सायकली देण्याचं दुकान होतं.
जोतिबा रस्ता ओलांडला. की
* माडीवर सुभाष टाईपरायटिंग
होतं.
* 1956 पासून सारडा कापड दुकान. आधी कागलचे माने त्या जागेचे मालक होते.
* पुढची देशपांडे बिल्डिंग. तिथं आता देशपांडे ऑप्टिकल आहे पूर्वी कै. धोंडोपंत भैरव देशपांडे यांनी सुरु केलेलं डी. बी. देशपांडे वॉचमेकर्स् हे दुकान होते.आता त्यांची तिसरी पिढी कार्यरत आहे.
* माधव निवास- 4 बी महाद्वार.
* पुढं भांबुरे फर्निशर्स हे दुकान.
* 1901 साली आदाप्पा देवाप्पा बहिरशेट यांनी सुरू केलेल्या बहिरशेट सुगंधी दुकानाची आता बी बी बहिरशेट, डी ए बहिरशेट, व्ही. बी बहिरशेट अशी स्वतंत्र दुकानं परिसर सुगंधी ठेवत आहेत. पुढं कोल्हापूर टेलरिंग फर्म हे पांडुरंग कुलकर्णी - करजगेकर यांचं दुकान होतं.शेवटचं गुजरी कॉर्नरवरचं दुकान म्हणजे
खोंद्रे पान भांडार. कोल्हापूरात पहिली ट्यूब लाईट पेटली ती या खोंद्रे यांचीच.
हा चौक म्हणजे कोल्हापूरातील चार वॉर्डस् एकत्र येण्याची ऑल इंडिया फेमस जागा. ए- 1 , बी- 1 , सी - 1 , डी - 1 हे सारे नंबर इथं आहेत.
मधली गुजरी लाईन ओलांडली की वॉर्ड बदलतो. कोपऱ्यावर साळगावकर यांचं जुनं घर. नंतर साळवणकरांचं. साळवणकरांच्या मुली ( सौ सुहासिनी वेर्णेकर व बहीण अजूनही आपल्या या माहेरी येऊन रहातात आणि माहेरपणाचं सुख अनुभवतात. जवळचं पोसरेकरांचं घर हे त्यांचं आजोळ.) साळवणकरांच्या घरात आशीर्वाद रेडिमेड दुकान. आशीर्वाद आहे तिथं शेजारीच जामसांडेकरांच्या घरात राजवैद्य गुणे यांचा दवाखाना होता.आता आशीर्वाद आहे तिथं धूतपापेश्वर औषधांचा विक्री डेपो असे. त्या शेजारीच एक खादी भांडार व कोल्हापूर मेडिकल सेंटर होतं.
* जामसांडेकर यांच्या घरात ताश्कंद हे दुकान.
* किशोर आणि कंपनी हे संजय इंगवले यांचं सर्व प्रकारचं कलासाहित्य विक्रीचं दुकान.
137 सी या जागेत प्रशांत लेंडे यांचं ममता होजिअरी हे 55 वर्षांपूर्वीचं दुकान.
138 सी या गणेश कल्याणकर यांच्या जागेत आनंद मेन्सवेअर हे दुकान.
शेजारील माडीवर डॉ. रानडे स्कीन स्पेशालिस्ट व डॉ रानडे न्यूक्लिअर मेडिसीन यांचा दवाखाना आहे.
* पुढं 139 या जागेत अकोळकर यांचं 100 वर्षापूर्वी सुरु झालेलं भालचंद्र कॅप मार्ट. त्याआधी तिथं शेटजी कॅप्स होतं. 139 महाद्वार याजागेचे मूळ मालक होते कै. रामचंद्र गोविंद जयतीर्थ.आता त्या जागी सूर्यप्रभा कॉम्प्लेक्स उभा आहे.
* शेजारी आता गलितगात्र झालेली चावरेकर बिल्डिंग.
या जागेत गेली पन्नास वर्ष स्टेशन रोडवरच्या इंगळे साडी हाऊस यांचं यांचं शिवराज एंटरप्रायजेस हे मफतलाल वगैरे मिलचं कापड व साड्या विक्रीचं दुकान आहे.
140 सी या चावरेकरांच्या जागेतच नीळकंठ भिकाजी बुलबुले यांचं 1918 पासूनचं फेमस दुकान. आता चौथ्या पिढीचे दत्तात्रय रमेश बुलबुले व अमर दत्तात्रय बुलबुले सांभाळतात. फरकॅप्स , काळ्या टोप्या, बनात कॅप्स, पुठ्ठ्याच्या कॅप्सना पूर्वी डिमांड असे. 20 रुपयांची फरकॅप आता 400 रुपयांना मिळते.पण अजूनही टोप्यांना मागणी आहेच. एरवी बोडकी फिरणारी टाळकी निदान मंगलकार्यापुरती तरी होईना अजूनही डोक्यावर टोपी चढवतात. ती ऐतिहासिक मोठी पाटी तेवढी आता नाही. या चावरेकर बिल्डिंग मध्ये चेतना सामीष आहार ही मटनाची खानावळ सेरेकन ग्रुप चालवत असे.
* शेजारीच टायटस् टेलर्स हे कै. पाटील यांचं जेन्टस् कपडे शिलाई दुकान होतं.
*शेजारचं घर वझे यांचं. त्यांचं एस्. बी. वझे वॉचमेकर्स हे दुकान होतं. त्यांच्या माडीवर कै. विष्णुशास्त्री मंकणी यांचं ज्योतिष कार्यालय होतं.
पुढची 141 सी महाद्वार ही जागा बोधे यांची.शंकर ज्ञानोबा बोधे यांनी 1932 मध्ये दुकान काढलं होतं.माडीवरही दुकान आहे.होलसेल कापड विक्री करत.शाहू मिलची उत्पादनं मिळत.आता त्यांची तिसरी पिढी आहे.
* शेजारचं सागरिका कॉम्प्लेक्स संजय पोतदार यांचं.
मग लागते भेंडे गल्ली.
* पुढं एस्. वासुदेव वॉच कंपनी हे सोळांकूरकरांचं दुकान.या दुकानाच्या माडीवर पूर्वी एक वाचनालय होतं.पाटील यांच्या जागेत कै. श.वा. सोळांकूरकर यांनी हे दुकान काढलं होतं.
* पुढं चतुर्भुज जेठमल ठक्कर यांच्या वडीलांनी 1943 दरम्यान काढलेलं मास्टर वॉच कंपनी हे दुकान.
शेजारी बुलबुले यांचं रेडिमेड कपड्यांचं दुकान.
* गेली 40 वर्ष चालू असलेलं दत्त गल्लीसमोरचं दुकान - मयूर होजिअरी.
* जयभारत कॅप हे 1945 चं दुकान कै. भूपाळराव भरमगौडा पाटील यांनी सुरु केलं होतं.
पुढचं घर गाडगे यांचं. खाली कोपर्यावर पटेल पेपर मार्ट. तिथं आत कुंभार मंडप ही कुंभार समाजाची संस्था आहे. कलामंदिर आहे. लागूनच सिताराम रामजी गायकवाड यांचं 120 वर्षांपूर्वीचं कोल्ड्रिंक हाऊस होतं. ती वास्तू आताच पुनर्विकासाठी उतरवली आहे.
248 सी वॉर्ड या मूळच्या पेंढारकर यांच्या जागेवर पापा ( मोतीलाल)परदेशी यांचं प्रसिद्ध दुकान आहे. विविध ब्रॅन्डेड खाद्यपदार्थ , सिगारेट यांच्या एजन्सीज त्यांच्याकडं आहेत. तिथंच संकपाळ यांचं सिंगर मशिन विक्री दुकान होतं. तिथंच अभिनेते चंद्रकांत यांच्या एका माडीवर दुर्मिळ रेकॉर्ड संग्राहक कै. गोपाळ खेर यांची रेकॉर्ड लायब्ररी होती. दुर्मिळ गाणी ऐकण्यासाठी गीत शौकीन तिथं जमत.
इथं महाद्वार रस्ता संपतो आणि पापाची तिकटी सुरू होते.
पुन्हा बिनखांबीकडून अंबाबाई मंदिराकडे जातांना लागणारी डावीकडची बाजू बघूया उद्याच्या लेखात.
* दुकानं आणि वाड्यांचा क्रम थोडा इकडे तिकडे झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ( खात्री असल्यास सुधारणा अवश्य सुचवाव्या. मात्र समोरची बाजू उद्या दिसणार आहे हे ध्यानात असू द्या.)
ऋणनिर्देश-
कै.कॅप्टन रत्नाकर वामन खानोलकर
श्री राम देशपांडे.
खोंद्रे यांच्या ट्यूबलाईटची माहिती श्री सुधाकर काशिद यांच्या लेखातून समजली होती.
तर चार वॉर्डांबद्दलची माहिती श्री. रविकिशोर माने यांच्या फोटोवरून.
श्री सतीश पातकर.
श्री श्रीकांत डिग्रजकर.
श्री अच्युत कुलकर्णी .
25 नोव्हेंबर 2023
अनुराधा अनिल तेंडुलकर
कोल्हापूर
9881204050




TOWN HALL MUSEUM – KOLHAPUR

Like most other cities Kolhapur has a rich history and past . To get an overview of it this place has some nice museums which are a must watch when in the city. There are 2 museums which are of great importance namely New Palace Museum and the Townhall museum.

In this blog i would be writing about the latter one !

The townhall museum is a beautiful old structure heritage building which was used as a town hall during the British era. Built around 1872-1876 the structure still looks fresh as new.

The place was converted into a museum around 1945-46 when the excavation done at Bramhapuri Hills near the panchaganga ghat unearthed many old items which were very precious as they belonged to the Satvahana , Shilahara and Bahamani periods. Thus with the need to showcase and preserve these artifacts the Townhall Museum came into being.

This goes on to show that the civilization at Kolhapur has a long long history which needs to be unearthed more .

The place is very beautiful and has a garden around the main building. Big trees hide the view of the place from the main road. The local public and many relatives of the patients admitted at CPR can be seen here having a small nap or just chit chatting.

At the entrance of the museum there is a small statue of Chhtrapati Shivaji Maharaj with a chhatra (umbrella) over it.

As you descend the stairs a small water fountain with beautiful white lotus is seen ! This is a beautifully carved piece so do take a good look at it. I am not sure if it is working , but if it is ; it would be a lovely thing to watch at the evenings.

As we enter the museum we come across 2 cornerstones , one of marble and another erected in stone . The first one was erected by His Higness Chhtrapati Shahu Maharaj of Kolhapur in appreciation of Princess Louise Margaret of Prusssia towards her sympathies for indian womanhood.

The second one is a war memorial erected in memory of of 409 soldiers who went to World War-I from 1914- 1919 .

I took my ticket and had to remove my shoes outside. Photography / Videography is strictly prohibited inside. So all the pictures here are mostly of the building and the statues kept outside.

This place is recently renovated in recent years and has in total of 5 rooms. 1 huge hall and 4 other rooms.

After the security check we come across a huge hall.On the right and left there are 2-2 rooms each with different artifacts.

The hall is the main place to see. It has some very very old items which are a treat to your eyes. Some Greek influence statues like the metal statue of greek god Poseidon and medallions, artifacts belonging to satvahana era, old coins, pottery and an old large bell brought by Chimaji Appa which earlier hung outside the Ambabai temple are noteworthy.

The rooms to the right is mostly filled with huge paintings made by notable local painters like Ravindra Mestry, Baburao Painter and Abalal Rehman.

The next set of room on the left side of the hall is mostly the artillery section or the weapons section. You can see a small collection of old weapons used during the olden times . The large bell at display in this museum was brought from Vasai Fort after it was captured. It was gifted by Chimaji Appa to His Highness Chhtrapati Shahu Maharaj of Kolhapur.

The museum takes around 35-45 minutes to be explored at the max.

Outside the museum you can see a lot of statues of which few are satishila, veergal or statues of god and goddess. These were either found or brought to the museum from various local areas of kolhapur to be preserved. They also say that few artifacts were donated by the local people on their own will to the museum.

The above picture is a Sati Shila . When a lady in a particular family would self immolate herself with her husband after his death in his pyre , such shila were set up in her memory. Satishila can be found at many places all over India even now.

The museum building is very beautiful and you can take a look at it by just walking around it checking out the exteriors and the statues kept around.

The above pictures show veergal even commonly known as hero stones which are erected in memory of the brave warriors who have died fighting in the war. The veergal usually is divided in 3 portions. The bottom part shows the person who is fighting with the enemies in the war. The second part shows angels carrying the warrior to the heavens after his death and the topmost part shows that they are taken to shivlok ( the abode of Lord Shiva) where they are seen performing shivpuja .

You can see that the statues are badly damaged. One can only make out who it is by its outlines !The mystical creatures and faces are well depicted.

History lovers must surely visit this place. Also people who would like to learn the local history should visit atleast once. This place has a beautiful garden and a great place to sit and just enjoy the place.

Another notable mention surely goes to the amount of bats that are seen here on the trees. That is a crazy amount. The count goes in hundreds and thousands ! For a person like me it was scary to even see such huge ones so close.

Museum Time – 10.30-1 PM / 1.30-5.30 PM

Weekly Holiday – Monday

Entry Fees – 3 Rs for Adults and 1 Rs for students.

Address – Townhall Museum

Opp BSNL Office , Near CPR Hospital

Shaniwar Peth, Kolhapur

OBEROI MUSEUM

So one fine day I received a video on my WhatsApp. It was about a small museum which was created by an individual in his own house and it looked like a really nice place to go and see for once.

After gathering the necessary information me and my family set out one fine evening to see this place.

Located right in front of Gold Gym in Kolhapur this bungalow is as beautiful as the owners 😊. Uncle Oberoi and his wife Mrs. Yashodhara Oberoi the creators of the museum welcomed us with a bright cheerful smile.

This place is a huge bungalow where a part of it is converted into a museum. Around 3 rooms filled with interesting pieces make the museum. Each and every piece has a story to it.

When we enter we are welcomed with a sight of old bikes and some old pieces. This included a bright Red Kinetic, a Yamaha, a Royal Enfield Bullet 1975 model, old electricity buttons, water purifier, refrigerator, old tiffin, typewriter, some idols and some weighing scales.

As we move forward we see few grinding stones.

An old stone sculpture of Lord Vishnu found at Rashingkar wada and Ganesha idols adorn the doorway.

As we move forward we see racks filled with different types of ganesha’s. Standing ,sitting, small, medium, big, wood, ceramic , glass, stone, new and old. The ganesh collection is huge.

To the left side of the entrance is a huge showcase with models of small toycars .

They have small collection of cars called Matchbox toycars. I am sure the car and bike lovers would love to see these as the models are right from old to new.

We can see some old alarm clocks which reminded me of the time when i was in school. We had similar kind of clock in our house where we had to give chabi (key) to set an alarm to the clock. 😀 With times the alarm clocks have changed too and we have them in our phone now so these clocks will vanish slowly.

Then we see some sculptures, counch, some bronze statues , fossils, teracotta coin moulds from mohenjodaro times, krishna idols, guns, swords and paintings from local artist.

Camera –

They have a good old collection of old cameras like Photona reflex camera of 1955, Nishika 3-D / 1995, Cannon slr 35 mm camera, Rittai, Rectangular pocket cameras, Klik, Afga clik, Vivitar, Kodak Folding Belo camera, Polaroid and Olyumpus to name a few.

Smallest Gita

A Gita from 1855 which is so tiny also sits in this place in a tiny showcase.

Mr. Oberoi owns a small land at Panhala in Kolhapur where they found a Ganesha idol and a shivling. They placed it there by making a small temple at that very place.

Now the intresting part is, they wrote all these details on parchments and kept it properly in a silver roll case. One in this house and one buried at the Panhala house. They said as we know our history our future generations should also know about the house they live in. So we made it interesting for them. We wrote it on the parchments and kept them in such a way that is intresting and different. They will have a written record from their older generations about the exact history and not just verbally passed on details which I thoroughly agreed.

 
 

Then we see some idols made of ivory.

As we go ahead ,kept in small transperent boxes were some articles which were found near Ujjain from the 5th century.

You know each of these things are so precious as they are a piece of our bygone era which tell us how it functioned in those times.

In marathi we must have heard this word sometime where women talk about “Gunjbhar sona”. How many of you know how much is gunjbhar ? If no then let me tell you

96 gunj – 1 tola

1 gunj – .122 miligram

729 mgr – 1 anna

16 ane – 1 tola

1 tola- 11.664 mgr

Obvioulsy all these details are something which i saw there and passing it forward to all you people here to know the small small information which we might not hear outside.

Then there is a small panel of Brass nutcrackers in various designs.

Similarly a panel with old brass and iron locks adorns the place.

There is this collectors item which Oberoi Aunty showed me which were the matchboxes.

It was released by an old matchbox company Vimco which has the Ramayana Series printed on it. Such items are priceless as they are available with few selected people only. You dont get an opportunity all the time to see them.

Mr. Oberoi is also good at identifying various coins and stamps and has a huge collection of both of them.He has also got various awards for the same at various levels.

It is not that peope dont have anything old or antique but its a hard task and tiring too to keep so many items and antiques in such a good state with utmost cleanliness and finesse. This place is clean and tidy and that is all due to the hard work put in by the couple to maintain whatever they have in a good condition.

It is years of hardwork and determination that has been put in to collect and keep such treasures which will give an insight to the coming generations of different things which evolved with time.

Many people have come forward and donated various items here which are on display here along with their names.

There are many more things which i havent described in this blog like old lanterns, weapons, ganjifa (old playing cards), buttons right from army, navy and also prince of wales , some old newspapers, gramophone, radio, sharpners, old shaving kits, blades etc

I admire their love and enthusiasm with which they have been working tirelessly on their personal museum. I wish them all the best to carry on their good work in future too.

If any of you want to go and see the museum , below is the address

Mr. Ravindra Oberoi

Geetanjali Bungalow

Opposite to Gold Gym building,

Tarabai Park, Kolhapur.

Contact number – +919823199970

A humble request to anyone who wants to go and see this museum – Please make a call and inform about your plans in prior to Ravindra Uncle.

 

Chhtrapati Shahu Vidyalaya / New Palace Area – Kolhapur


A photo series of the beautiful campus of CSV in Kolhapur .

( My school is not just a place , they are my lifetime memories )

Started in 1985 Chhtrapati Shahu Vidyalaya is one of the leading English medium school in Kolhapur.

One from the archives… When happiness was so easy to get !

CSV as we fondly call it is a beautiful old heritage building. This place was a horse stable in it’s earlier days which was then converted to SSC board school during 1985.

That’s the front big area before entering the school majorly used for parking bicycles of the school students. The front road leads to the Palace museum, Basketball ground and Polo Ground now used as a Football Ground.
The intresting part of this place is during construction, the halls of the stables were converted to classrooms by erecting walls ,but at the same time no doors were put up in the porch !

The classrooms have no doors and hence makes it quite distinct from the other schools. 😀

As for me, I have studied in this very school and i am so very proud of it. I have never the need to change anything here. It is just perfect the way it is. The open environment was a blessing ! And the nature added to it !

The palace campus

The school is blessed with beautiful and big campus which has big trees all over. It’s a splendid sight in rainy season.

The New Palace which also houses the New Palace Museum is a walkable distance from the school . Built in 1884 it is one of the main tourist attraction. The Royal Family of Kolhapur resides in this palace.

New Palace is built in black stone and is an architectural beauty. Surrounded by plush green garden , a big polo ground at the backside and a lake the place is stunning.

The polo ground is used as football ground for the school as well as for inter school competitions.

The school has an outstanding history when it comes to sports as they have always prioritized sports along with education.

They have won numerous awards all these years in Football, Basketball, Cricket, Swimming etc.

The school has been organizing Carnival from many years where schools from all over Kolhapur participate and compete in various competitions here. It is a grand event which goes on for 2 days mostly during December.

Clock Tower

The New Palace has a lovely clock tower. I have literally grown up hearing to this clock ring every hour with a loud noise since my school days! The sound can be heard at a far distance even now !

Shahaji Raje Chhtrapati

This Shahaji Raje Chhtrapati Statue stands right outside the entrance of the Palace near the palace gates. Just opposite to the palace stands a huge open zoo with a small inbuilt lake !

You can see a variety of animals and birds here like emu, dear, sambar, peacocks . The variety of birds that flock in here is huge ! It is one of the best places for bird watchers !

“Let us remember: One book, one pen, one child and one teacher can change the world.” – Malala Yousafzai

Memories

I visit the school often and have clicked pictures most of the times. Below are few pictures from the recent past

School Corridors
Old Cannons

The school has some great collection of old cannons as seen in the picture above. They are so heavy that one can hardly move them. Ranging from the smallest to largest you get to see a variety !

Class photo from the archives – Sachida Teacher ,Ashwini Teacher and our class . (Can u guess me ?)

SILVER JUBILEE CELEBRATIONS

Some old memories of this place etched in heart forever ! The school celebrated its Silver Jubilee (25th year) in 2010 with grand celebrations and all the ex-students were invited.

Posting some pics below of the same.

The whole Royal family of Kolhapur joined the celebrations with full zeal.

It became more memorable with super active participation of His Highness. Chhtrapati Shahu Maharaj.

These are the memories for lifetime and beyond. ❤️

One with the Principal Mam – Mrs.Rajashree Patil

Decorations were all over the school, food stalls , lights, crackers, live performances …. and most important we had all our friends together during these celebrations !

From then to now ….. What a journey !

Well the above is not the full class picture as many have settled outside for jobs and some couldn’t make it ! 🙂

I am sure most of you have gone down the memory lane atleast for a few minutes ! 😊 I wish this school all the love for preparing more and more children to be the respectable citizens of future India !

We love u CSV…………..

Two cannons, one on each side are placed at the entrance of the building !

 

Sateri Mahadev Mandir

This lockdown due to Corona Virus I sat at home waiting for this nightmare to get over. Though it hasn’t improved much but the decline in the number of cases has surely made my life easy for a while!

With love for travelling and exploring I was now eager to go out anywhere ! While talking to my brother he came up with a place called Sateri which he said was great and offered an amazing view . The bonus was it is very close to Kolhapur where I currently reside .

With an urge to explore I surely had to give it a shot and I insisted him to take me there ! Everyone was more than happy and finally we fixed a Friday evening to go. Going out after staying home for 6 months was surely exciting. I couldn’t just wait to hop in the car and zoom out !

Now talking about Sateri I made my short research before going and I instantly knew that my short trip would turn out to be awesome.

So….. this place is around 25 kms from Kolhapur. One takes around 50 mins to an hour to reach here !

The route we took was

  • Rankala Phulewadi Road (Gaganbawda Road) – Balinge Phata – Padli Khurd – Koge – Kasba Beed to Beedshed Road and then Sateri.

Kindly note that there are few more roads leading to the temple from the nearby villages too. The route mentioned by me was the best to go from Kolhapur ! During rainy seasons the other routes which pass through small villages is must see ! Small waterfalls, paddy filed’s and the greenery adds an unforgettable charm to it !

The road right from Rankala Lake ( small lake in Kolhapur ) to Sateri is scenic and panoramic. The lush greenery everywhere is a treat to the eyes. However some part of the road journey you have to drive through muddy roads.

Just before you start climbing the main Sateri hill you find a small temple of Sateri Devi at the foothills. The temple has been maintained well in recent times. We found loads of small kolhapuri chappals kept inside which i guess are offered for some reasons. Since we couldn’t find any pujari we don’t know the exact reason for the offering’s.

As a tale goes; In olden times a fellow villager here had 7 daughters, he couldn’t understand how he could take care of all of them and hence left them in the dense forest here ! The 7 girls disappeared from the very same point where the temple stands now and hence the name Sateri ! It reminds me of Saptamatrikas or Saati aasra which are worshipped everywhere.

We reached the place in around 50 mins . Though i was worried about the parking of the car , I was relived to see that they could be parked at the foothill of the temple.

Considering that the temple is on the hill I had this vague idea of walking a large distance towards the temple , but it was another reliving moment when I saw that the place has very well built stairs leading up which were hardly around 25-30 in number !

It took us 5 mins in the car to reach Mahadev Temple from Sateri Temple below.

The view from the top of the hill is mind-blowing. As it was evening it was cool and breezy. The surroundings looked alluring just like they show in the movies! It was only lush green as far as you could set your eyes to …. no houses, no buildings, no cars…. just pure nature !

As you climb up, the valley and the beautiful nature starts mesmerizing you. You need to remove your shoes on the steps before u set your foot in the Temple premises.

And then I get the first view of this small little temple.

Painted completely in white giving it a snow like feeling a small cute temple in the form of cave stands right in front of you! At the exact opposite end a flag pole with saffron flag flies high. A stand with lots of bells is also erected here !

The shape of the place is like an elongated oval which goes thin at the end. The railings on both the sides for safety make it easy for children’s and elders to walk and stand and enjoy the surrounding view.

We went ahead for the darshan of Mahadev. The shivling is big with a big trishul kept near it. People have offered small horses at the shiv temple. I couldn’t find the reason as there were no pujari here too.

Adjoining the shiv temple at the immediate back , we find idols of Lord Ganesha and Parvati !

The Ganesha temple entrance is small and gives a feeling of entering a cave inside a snow clad mountain. Though I have never been inside a cave temple but going inside here gave me that vivid feel of Vaishnodevi Temple at Katra which also has a small opening to go inside and reach the garbhagriha !

Once you finish the darshan you can then enjoy the beauty of this place which is so so good . Evening sun……… soft breeze…….. greenery everywhere……. clouds and silence !!!!!!

As it was very less crowded i could enjoy the place all to myself . Sometimes in these busy lives its good to have your moments of silence and just enjoy the beauty around you. Nothing artificial.. just pureness everywhere !

I can only imagine the beauty it offers during the rains with waterfalls everywhere in the mountains and lovely clouds touching the mountain tops ! Wow… such amazing it must be….

As you walk ahead you see one more set of stairs which lead you down towards the parking area. If you walk down from here you find a big white idol of Nandi carved in the rock ! I must say…… it is huge!!!!

This place being a shiv mandir is crowded on Mondays and Shravan Somwar . Earlier this place was unknown to people , but with social media now a lot of people are attracted here ! So the weekends too are getting crowded .

We spent almost an hour or more enjoying the place ! Watching the valleys far and deep is something else! I sat their enjoying each and every small moment feeling the piousness of this place and the soothing air which made me much calmer.

This place really made me happy! The 6 months of home confinement had made me restless but then this place made me calm. The positivity received in these surroundings is something which cannot be expresses but felt.

As it was getting darker with a final namaskar to the almighty Shiva we left.

There are few things I thought I should recommend to everyone if you ever plan your visit here.

  • Carry your own food and snacks if you are taking kids along with you. There are no hotels or small food stalls here.
  • Make sure you do not throw the plastic waste, chips packets and bottles over here . Please carry them back and throw in a dustbin.
  • I could not spot any washrooms here, so for ladies and kids it can be problematic.
  • It’s windy and cold here so its better to carry your jackets .
  • Make sure you leave before 7 pm as its a lonely area and no houses or people are close by the temple.

Overall a lovely place to visit that too so close to the city but still away from the chaos ! Do let me know if you find the blog useful or if their is anything more which I can add up to this !

Thank you.

Om Namah Shivay !

(For more pictures do visit my Instagram Profile – https://instagram.com/laiibharii?igshid=137hgj63otfn1 )

 

PANCHGANGA AARTI

Panchganga – which means 5 ganga

  • Bhogawati
  • Kumbhi
  • Kasari
  • Tulsi
  • Sarasvati

The sangam of these five rivers form the Panchganga river of Kolhapur. Of these, river Sarasvati is said to be underground (गुप्त) which mixes with the other 4 tributaries to form the mighty Panchganga.

The city of Kolhapur flourished on the banks of this very river. The settlements dates back to the roman period of which the traces are still found.

In India River Ganga is considered to be the most sacred river and devotees from all over the world travel thousands of miles to have one dip in it or to attend the sandhyaarti of Maa Ganga at Varanasi near the Kashi Vishweshwar Temple. Witnessing it is a beautiful sight.

Not everyone is fortunate enough to travel so far and worship. But what if we can get the blessings in our own city itself?

I have grown up seeing and hearing about Panchaganga but have never worshipped it. Reason – obviously i never knew that such thing does happen here.

That’s when a close friend of mine, Vanita told me about Panchaganga mata puja and i thought of going and seeing it myself.

We reached the ghat in the evening where we saw a group of temples on the left.

These temples are the samadhis of the members of Kolhapur Royal Family. The Royal family members are cremated at the Panchaganga ghat and the samadhi were erected along with shiv temples in their memory.

We walked passed straight through it till the end of the road and then stepped down to the right towards the ghat.

As we walked down, on the left hand side we saw a small temple of Shri Hari. Built in black stone with strong pillars, it stands facing the river. In front are 2 Nandi’s (the vaahan of Lord Shiva) one big and one small facing the temple.

This temple is divided in 3 parts.

One side you see a mahadev shivling. On the extreme right is a beautifully carved idol of Jyotiba and in between lies Shri Hari (Krishna). A panchamukhi naag (5 headed serpent) is seen on its head sheltering the lord. Both the idols of Shri Hari and Jyotiba are distinct. The carved features are very very specific.

I haven’t seen such a nice idol of Lord Jyotiba in recent times . It is very captivating.

You should know that the temple gets submerged in waters during floods for many days but still the way the idols have remain unaffected is truly noteworthy. There are 2 small footprints or what is often referred as “Paduka” at the feet of Lord Shri Hari. These are of Sadguru Padmanabhacharya Swami Maharaj.

We spoke to the person who was doing all the puja preparations at the temple. He was very happy to see that we specially came for the puja. His name was Swapnil Mule .

So Swapnil Mule Guruji has been conducting this aarti from past 13-14 years. The aarti was started after being inspired from the Ganga Aarti at Varanasi.

The Panchaganga mata aarti is a 10 min aarti. It starts at 6 pm in the evenings everyday. During rainy season the temple submerges in water year after year, the pujari still conduct the aarti. Keeping the safety in mind it is conducted from the last meeting point of the water from the river.

The aarti commenced at sharp 6 pm. It begins with Ganesh Aarti, Shri Krishna Aarti , Panchaganga mata Aarti and also Dakshinkashi Kolhapur aarti. That was followed by Mantrapushpanjali and Prarthana (घालीन लोटांगण).

कोल्हापूर अति सुंदर अविमुक्तपूर| सहजचि वसता जेथे होतो उधार ||

नानारूपे नांदती अगणित सुरवर | पवित्रभूमी ऐसी भुलोकी थोर ||१||

जय जय सुरवर वासी अविमुक्त काशी |पंचारती ओवाळू करवीरभूमी सी ||धृ||

For the unversed Kolhapur is also known as Dakshin Kashi which means Kashi of the south. It is one of the important spiritual centre from the ancient times due to the presence of Devi Ambabai and is also one of the main shaktipeeth in India.

A gentleman had brought some prasad and after offering it to the deity we got to savor it too.

We spent almost an hour sitting there enjoying the cold breeze on the banks. The cherry on the cake was the sunset which was amazing. The winter sunsets are always the best and that’s why the orange skies were a treat to watch.

The slowly flowing water of panchanganga was soothing to the mind. Someone had offered a small diya to the river which flowed with the water and went ahead with the flow in its own pace. It reminds me of our life which has its own sunset and where people flow in and out as the life takes them through.

I am really thankful to Vanita who gave me an opportunity to be a part of this aarti and i surely want more of you to come ahead and witness it whenever you can ! It’s a way of showing gratitude to the river on whose banks our city flourished and who has been the main source of water for decades now.

The sad part here is the garbage. Even after being educated in school about keeping our river clean , still many people hardly care to do so. Plastic waste, paper, garbage are thrown here which accumulate at the banks of the ghat. Some people do a 1 or 2 day cleanliness drive after which again the ghats get dirty due to poor hygiene standards of people.

This place is also a shelter to many birds who can be seen on the opposite side banks and a great place for bird watching too. Throwing of garbage not only pollutes the river but endangers their lives too !

Its my humble request for each one of you, if you plan a visit to the ghat make it a point not to spoil its beauty. Please carry your garbage and waste back in a bag and throw it in a dustbin later. I have always urged people to maintain cleanliness in all my blog posts and I would continue to do so.

If you want to conduct a prasad or attend the aarti you can talk to the guruji on the below contact number

Mr. Swapnil Mule Guruji – 9850421063

I am sure you will feel as blessed as i did. Let’s make this happen. Let’s recognize our river too and give her the importance she deserves by offering prayers to her and keeping her clean.

I will be more than happy to hear from you all when you visit it!

—————————————————————————-

If you like my posts do subscribe to get updates on my future blogs.

You can connect with me on Instagram. My id is @laiibharii

https://instagram.com/laiibharii?igshid=68frbc4fb303

PS – A friend Mahi who accompanied us will soon come up with a YouTube vlog on this. Meanwhile you can check out his youtube videos ! Will share the link as soon as its live on the channel.

https://www.youtube.com/channel/UCX8M08CiCYvhkMjqMVZPj0Q/videos

Share this:

 

 

IBRAHIMPUR

 कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात इब्राहिमपूर नावाचे लहानसे गाव आहे. गावाचे नाव जरी मुस्लीम धाटणीचे असले तरी या गावात चालुक्यकालीन प्राचीन मंदीरे आहेत. हि सर्व मंदीरे एकमेकांजवळ असली तरी यातील एक मंदीर शिवमंदिर असुन उर्वरित दोन्ही जैनमंदिरे आहेत. इब्राहिमपूरला जाण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गडहिंग्लज गाठावे लागते. गडहिंग्लज- अडकुर- इब्राहिमपूर असा गाडीमार्ग असुन गडहिंग्लजपासुन हे अंतर साधारण १९ कि.मी. आहे. प्राचीन मंदिराचा हा समुह गावाबाहेर असुन मंदिराजवळ आल्यावर सर्वप्रथम नजरेस पडते ते ग्रामदेवता पावणाईदेवीचे मंदीर. कौलारू बांधणी असलेले हे मंदीर अलीकडील काळातील असले तरी या मंदिरात काही विरगळ ठेवलेल्या आहेत. या मंदिरामागे असलेल्या गर्द झाडीत काही अंतरावरच शिवमंदिर आहे. भुमीज शैलीत बांधलेल्या या मंदिराचे सभामंडप,अंतराळ व गर्भगृह असे तीन भाग पडले असुन मंदिराचे दगडी बांधकामातील शिखर आजही कायम आहे. मंदिराचे सभागृह दगडी खांबावर तोललेले असुन बाह्यांगावर कोणतेही कोरीवकाम दिसून येत नाही. मंदिराच्या परीसरात खूप मोठया प्रमाणावर विरगळ पहायला मिळतात. मंदिराच्या सभामंडपात कार्तिकेय व शेषशायी विष्णुचे झीज झालेले शिल्प असुन इतर काही मुर्ती ठेवलेल्या आहेत. यात काही सतीशिळा व नागशिल्पांचा समावेश आहे. गर्भगृहाच्या दरवाजाच्या चौकटीच्या तळाशी कीर्तीमुखायेवजी दोन गजशिल्प कोरलेली असुन ललाटबिंबावरील गणपतीच्या वरील बाजुस दोन शरभ कोरलेले आहेत. गर्भगृहाबाहेर मंदिराच्या अंतराळात चंद्रशिळा कोरलेली असुन गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. या मंदिरापासुन काही अंतरावर एकमेकांशेजारी दोन जैन मंदिरे असुन मंदिरातील मूर्ती वगळता या दोनही मंदिरावर कोणत्याही प्रकारचे कोरीवकाम दिसून येत नाही. हि दोनही मंदिरे एका चौथऱ्यावर उभारलेली असुन मंदिराचे सभामंडप व गर्भगृह असे दोन भाग पडले आहेत. या दोनही मंदिराचा सभामंडप घडीव खांबावर तोललेला आहे. मंदिराचा हा संपुर्ण परीसर पहाण्यासाठी एक तास पुरेसा होतो. शिवमंदिराच्या परीसरात मोठया प्रमाणावर असलेल्या विरगळ पहाता या ठिकाणी एखादी मोठी लढाई लढली गेली असावी पण इतिहास मात्र याबाबत अबोल आहे.

 https://durgbharari.in/ibrahimpur/

 
























 

प्राचीन भारतात दैवतांची भव्य देवळे बांधण्याची प्रथा गुप्त राजवटीत (इ.स.३२० ते ५५०) सुरू झाली असे मानले जाते. महाराष्ट्रातही अतिशय सुंदर, घडीव आणि अप्रतिम शिल्पकामाने सजवलेली प्राचीन मंदिरे अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी बांधकामाची आणि अप्रतिम कोरीव नक्षीकामाने सजवलेली जी देवळे दिसतात ती बरेचदा हेमाडपंती या नावाने ओळखली जातात. चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. बांधकाम करण्यासाठी चुना, माती न वापरल्याने या मंदिरांचे बांधकाम कोरडे असते. संपूर्ण बांधकाम दगडाचे जरी असले तरी या मंदिरामध्ये गरम होत नाही त्यामुळे ही मंदिरे आपल्याला एका अप्रतिम स्थापथ्यशैलीची जाणीव करून देतात. बऱ्यापैकी संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकाराची मंदिर आपल्याला पाहायला भेटतात. शिलाहार, यादव, चालुक्य यांच्या काळातील प्रशासन प्रमुख शिवभक्त असल्याने महाराष्ट्रात हेमाडपंती बांधणीची शिवमंदिरे जास्त प्रमाणात दिसतात.

यामध्ये वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील गोंदेश्वर मंदिर, गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोपेश्वर मंदिर खिद्रापूर, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, मुशिखर शिंगणापूरचा शंभू महादेव, अमृतेश्वर शिवमंदिर नगर, तुळजापूरचे मंदिर, त्र्यंबकेश्वराचे मंदिर इत्यादी.

रचना:

(स्रोत:गुगल)

  • गर्भा गृह, ज्यामध्ये मंदिरातील मुख्य देवता स्थानापन्न केलेली असते.
  • तंतोतंत त्याच्या वरील उंच भागाला विमाना म्हणतात आणि त्याच्या वर शिखरा बसवलेला असतो.
  • गर्भा गृहाच्या समोर जो मंडप असतो तो बहुतांश चार खांबावर उभा असतो.

मी भेट दिलेलं एक जून मंदिर

प्राचीन जैन मंदिर इब्राहिमपूर:

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर या गावी जवळपास आकराव्या शतकातील राष्ट्कुट काळातील भगवान पार्श्वनाथांची हेमाडपंती वास्तुशैली मधील जुळी मंदिर आहेत. या मंदिराच्या बांधकामामध्ये काळा दगड वापरला आहे.

भगवान पार्श्वनाथ:

पार्श्वनाथ (पार्श्वनाथ), ज्यांना पार्श्व आणि पारस म्हणून ओळखले जाते, हे जैन धर्माचे २३ वे तीर्थंकर (धर्म-प्रचारक) होते. ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणार्‍या पूर्वीच्या तीर्थंकरांपैकी ते एक आहेत. ते रेकॉर्ड केलेल्या इतिहासामधील कर्मा तत्त्वज्ञानाचे प्रारंभीचे उद्गार (पुरस्कर्ता) होते. जैन स्त्रोतांनी त्यांना इ.स.पू. ८ व्या आणि ९ व्या शतकाच्या दरम्यान स्थान दिले आहे तर इतिहासकारांनी असे सूचित केले आहे की ते इ.स.पू. ७ व्या किंवा ८ व्या शतकात हयात होते. पार्श्वनाथांचा जन्म महावीरच्या ३३२ वर्षांपूर्वी झाला होता. ते २२ व्या तीर्थंकर नेमिनाथ यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी होते. त्यांना जैन धर्माचा प्रसारक आणि संजीवनी देणारा म्हणून लोकप्रियतेणे पाहिले जाते. पार्श्वनाथांना जैन तीर्थक्षेत्र, गंगा खोऱ्यात संमेता पर्वतावर (मधुबन, झारखंड) मोक्ष प्राप्त झाला. त्यांची मूर्तिपूजक त्यांच्या डोक्यावर असलेल्या सर्पाच्या कपाटासाठी उल्लेखनीय आहेत आणि त्यांच्या पूजेमध्ये अनेकदा धरणेंद्र आणि पद्मावती (जैन धर्माचे सर्प देवता आणि देवी) यांचा समावेश आहे.

प्राचीन जुळी भगवान पार्श्वनाथ यांची जैन मंदिरे

सुंदर शुकनासा (शुकनासा हे बाह्य शोभेचे वैशिष्ट्य आहे ते मंदिराच्या आतील प्रवेशद्वारावर उभारलेले असते) (फोटो : बापट सर)

मंदिराच्या आतील भाग

भगवान पार्श्वनाथ मूर्ती (फोटो : बापट सर)

किर्तीमुखऐवजी दोन बाजूंनी दोन हत्ती आहेत.

उत्तर कन्नड मंदिरात आम्ही अशे सामान्य स्तंभ पाहू शकतो. चालुक्यान शैली (फोटो : बापट सर)

लॉकडाऊन च्या अगोदर बऱ्याच दिवसानंतर गावी गेलो होतो. घरी बसून कंटाळा आला होता म्हणून एका जुन्या मित्राला भेटायचा प्लान केला. मी त्याला कॉल केला व बोललो कोणत्यातरी हॉटेल मध्ये जाऊ निवांत जेवण करू गप्पा मारू व निघू. तर तो म्हणाला की माझ्या घरी ये अगोदर मग ठरवू काय करायचं ते. मी त्याच्या घरी गेलो व तिथून आम्ही या मंदिराची वाट धरली. आम्ही मंदिराच्या आसपासच्या परिसरात खूप फिरलो. बराच वेळ भविष्यावर गप्पा मारल्या, जुन्या आठवणींना उजाळा दिला. मनाला एक वेगळच समाधान भेटलं त्या दिवसाचं सार्थक झालं. 👇हा आमचा मंदिराच्या आवारातील एक फोटो (जर तो मला मंदिराकडे घेऊन गेला नसता तर कदाचित माझी त्या मंदिराशी भेटच झाली नसती व हि माहिती मी देऊ शकलो नसतो. म्हणून त्याचे आभार)

धन्यवाद !

तळटीपा

 

https://mr.quora.com/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF

 

कोथळी (ता. शिरोळ) येथे महाराष्ट्रातील दुर्मीळ वीरगळ आढळून आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंग कुमठेकर यांनी हा वीरगळ लेख शोधून काढला आहे. १२व्या शतकातील हा वीरगळ असून, कोथळी गावातील दोरय्या यांचा मुलगा मल्लय्यन हा स्त्रियांचं रक्षण करताना धारातीर्थी पडल्याचे या वीरगळ लेखात म्हटले आहे.
प्राचीन काळात एखादा वीर पुरूष धारातीर्थी पडल्यावर त्याच्या स्मरणार्थ स्मारकशिळा उभ्या करतात, त्याला ‘वीरगळ’ म्हणतात. अशा वीरगळावर संबंधित वीर पुरुषाने केलेल्या लढाईचे शिल्प असते. त्यानंतरच्या टप्प्यात वीर पुरूषाला अप्सरा घेऊन जात आहेत, असे शिल्प असते. अगदी वरील भागात सदर वीर शिवलिंगाची पूजा करताना दाखवलेले असते. वीरगळ हे महाराष्ट्रात गावोगावी आढळतात. मात्र, ज्या योद्ध्याच्या स्मरणार्थ वीरगळ उभारले आहेत त्याचे नाव मात्र क्वचितच एखाद्या वीरगळावर आढळते. महाराष्ट्रात वीरगळावरील लेख खूपच दुर्मीळ आहेत. दक्षिण महाराष्ट्रात खिद्रापूर आणि आगळगाव वगळता अन्य कोणत्याही गावात आजवर असे वीरगळ लेख आढळून आलेले नाहीत. खिद्रापूरचा वीरगळ लेख उत्तरकालीन शिलाहार राजवटीतील आहे.
इतिहास अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंग कुमठेकर हे गेली अनेक वर्ष वीरगळांवर अभ्यास करीत आहेत. त्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ शोधून काढले आहेत. या वीरगळांसंदर्भात त्यांचे एक पुस्तकही प्रकाशनाच्या मार्गावर आहे. वीरगळांचा अभ्यास करीत असताना प्रा. काटकर आणि कुमठेकर यांना शिरोळ तालुक्यातील कोथळी गावात कल्लेश्वराच्या मंदिरात एक वीरगळ आढळून आला. मंदिरात एका भिंतीला टेकून तीन वीरगळ ठेवले आहेत.,स्त्रियांच्या रक्षणासाठी कोथळीच्या वीराने आपले सर्वोच्च बलिदान दिले. स्त्रीरक्षणार्थ मरण पावलेल्या वीराचा वीरगळ हा महाराष्ट्रात दुर्मीळ आहे. अक्षराच्या वळणावरून आणि लेखनशैलीवरून तो १२ व्या शतकातला असावा असे अनुमान करता येते. या वीरगळ अभ्यासासाठी हम्पी विद्यापीठाचे शीलालेखतज्ज्ञ डॉ. कणवीर मन्वाचारी, बाळासाहेब निपाणे-पाटील (मिरज), अमोल चिकोडे, गणेश जंगम, कुमार सुतार यांचे सहकार्य, मार्गदर्शन लाभले. वीरगळावरील या लेखाच्या संशोधनाने दक्षिण महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासात मोठी भर पडली आहे.
हा विरगळ हळेकन्नड लिपीत आहे. अडीच फूट ऊंच आहे. खालील भागात एक वीर पुरुष ढाल आणि तलवार घेऊन एका समूहाशी लढाई
करताना आहे. वीराच्या मागे स्त्री दर्शवली आहे. कलशाकृती भागावर ध्वज आहेत. त्यानंतर टप्प्याच्या मोकळ्या जागेवर हळेकन्नड लिपीत लेख कोरला आहे. या लेखात कोथळी गावातील दोरय्याचा मुलगा मल्लयन हा स्त्रियांचं रक्षण करताना धारातीर्थी पडल्याचे म्हटले आहे.

 



 जैन आणि संयु मंदिर समूह इब्राहिमपूर

 कोल्हापूर शहरातील स्थापत्यापेक्षा वेगळी बसणारे जैन मंदिर समूह आहे. शिवमंदिर चंदगड तालुक्यामध्ये इब्राहिमपूर मध्ये स्थित आहेत गावाचे मूळ नाव काय होते याची माहिती मिळत नाही परंतु या भागात जैन धर्माचा प्रसार झाला होता येथे हे येथील जैन धर्मावरून समजते. आजरा प्राचीन अजून एका जवळच असल्याने हे धर्माचे बस स्थान आसपासच्या गावामध्ये बसले असावे. आजरा गाव जैन धर्माचे विशेष केंद्र होते असे कोरीवशीर रेखावरून समजते मीरा शिवावी 1974 शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख कलबुर्गी एम एम
 इथे पासवर्ड कीर्तनकारांचे एकसारखी बांधलेली दोन मंदिरे म्हणजे बसतील अगदी एकमेकाच्या नजीक आहेत यांच्या वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही मंदिरांचे शिखरे फासणा पद्धतीचे असून मूळ मागणीतील आहेत. असणं शिखरे छोटी गाणी मंदिरे यावरून असा अंदाज करता येईल की कोण्या नाकर्त्यांनी भक्ताने अल्पावधीत बांधून दिलेली ही मंदिरे आहेत पण एकाच किर्तनकारांची दोन मंदिर आहेत आणि ती देखील एकमेकांशी झाली का बनली असावीत असा प्रश्न साहजिकच पडतो. याबाबतीत दोन अंदाज मांडता येतील एक म्हणजे यापैकी एक मंदिर आणि दुसर दुसरे मठ असण्याची शक्यता आहे कारण यातील एका मंदिरामध्ये क्रमांक एक सल्लेखना वर्ग दर्शवणारी शाळा आहे. त्यामुळे शक्यता अशी आहे की या मठात राहणाऱ्या मुलींनी हे व्रत स्वीकारले असावे. दुसऱ्यांदाचप्रमाणे एक मंदिर मुलता अस्तित्वात होते आणि दुसरे मंदिर इच्छापूर्ती प्रित्यर्थ बांधले गेले असावे. थांब मत होण्यासाठी अजून यावर संशोधन चिंतन करावे लागेल आपण आपल्या सोयीसाठी आपण मंदिराकडे तोंड करून उभे असतात डावीकडील मंदिराला क्रमांक एक चे मंदिर उजवीकडे क्रमांक दोन चे मंदिर असे म्हणूया.
 दोन्ही मंदिरे पूर्वभिमुख आहे कोल्हापुरातील अधिक अंश जिनालय ही उत्तराभिमुख आहे हे वैशिष्ट्य इथे नेमणूक करू इच्छितो. मंदिराचे अवयव असे मुखमंडप त्यानंतर कक्षासने गुड मंडप त्यात भोग मंडप अंतराळ आणि गर्भगृह. गर्भगृहात असणाऱ्या पाच संस्थांच्या मूर्ती या आधार पेंटिकेवर प्रतिष्ठापित आहेत. मंदिर क्रमांक एकच्या गर्भगृहाच्या द्वारा शाखेवरील तोरणावर लतीन नागरपद्धतीचे शिखरे कोरलेली आहेत तर मंदिर क्रमांक दोनच्या गर्भगृहाच्या तुलनावर नथिंग नागर शिखरे आणि या शिखरांच्या मध्ये जिनबिंब कोरलेले आहे. तसेच क्रमांक एक च्या मंदिराच्या गुड मंडपाच्या तोरणावर वेसर शिखरे आणि दोन शिखांच्या मध्ये मस्तकावर छत्र असणाऱ्या तीन तीन जिनबिंबाचे सभा कोरलेले आहेत. क्रमांक दोनच्या सभा मंडपाच्या तोरणावर नागर्षी करेल आणि दोन शिखांच्या मध्ये असं असतं जिनबेकोरली आहेत. दोन्ही मंदिरांच्या सभा अथवा गुड मंडपाच्या द्वार शाखा या पंच शाखा प्रकारच्या असून त्यामध्ये अनुक्रमे पद्म तथास्तंभ लता रत्न अशा शाखांचा समावेश आहे. दोन्ही मंदिरांच्या गर्भ ग्रहाच्या बाहेर चंद्रशेडा आहेत पण त्याच्या आजूबाजूला गर्भ गुढीमध्ये जिनबिंबाकडे तोंड करून असणाऱ्या सोंडेमध्ये कमल पुष्पधारण करणाऱ्या हत्तींची छोटीशील आहे.
 मंदिरे जगती वर आधारित असून भिंती या अलंकारण विरहित आहेत. क्रमांक दोनच्या गर्भगृहाला बाहेरून भद्र काढलेले आहेत तर क्रमांक एक चे मंदिराचे गर्भगृह बाहेरून सपाट आहे. क्रमांक एक च्या मंदिराच्या मुख्यमंडपाला कक्षासन आहे व क्रमांक दोनच्या मंदिराला कक्षासन नाही अथवा त्याच्या अस्तित्वाच्या खुणा देखील नाहीत. क्रमांक एकच्या मंदिराच्या भावी व्यक्ती या आडव्या शिला खंडाने चित्रपट अथवा मल्लवी पद्धतीने बांधून काढले आहेत. तर क्रमांक दोनच्या मंदिराच्या भाज्या व्यक्तीमध्ये बहुतांशी अखंड शिवराज घेतल्या आहेत
 दोन्ही मंदिरांना शुकनासे असून त्यामध्ये खडका संस्थेला जिनबिंबे आहेत. शिखरांची कळस मात्र बसले आहेत कदाचित कालावघात मूळ पळसांची पडझड झाली असावी आणि विद्यमान कळस हे कालांतराने पूर्ण स्थापित केले असावेत.
 इब्राहिमपूर पासूनच जवळ भौगोलिक गावातील अशीच दोन मंदिर आहेत आणि दोन्ही मध्ये पार्श्वनाथ कीर्तनकारांच्या मूर्ती आहे परंतु भौगोल येथील मंदिरे ही जास्त सुबक वाटतात आता भौगोलतील मंदिरे आधी बांधली गेली की इब्राहिमपूर मधील की दोन्ही ठिकाणी जवळजवळ एकाच वेळी मंदिरी बांधले गेले हा आता निवड तर्क करू शकतो. दुर्दैवाने कोणत्याही मंदिरात आत बाहेर कुठेही कोरिलॅक्स सापडला नाही त्यामुळे याच्याबद्दल अधिक माहिती घेणे जरा जास्त झालेले आहेत.
 आता आपण इब्राहिमपुरे मध्ये जैन मंदिरापासून जवळच हे प्राचीन शिवमंदिर आहे पूर्वा भीम असलेले हे मंदिर असे छोटे काही असले तरी भरपूर अलंकार आणि युक्त आहे याच्या बांधणीसाठी पुरेसा वेळ दिला असावा हे त्याच्यावरून प्रतीत होते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मंदिराच्या शिखर लतीन नागर प्रकारातले आहे. हे जातीन नगर शिखर असलेले एकमेव मंदिर आहे हे शिवालय आज दुरावस्थेत आहे या मंदिरात अनेक शाळा पाहायला मिळतात.
 कक्षासन असलेल्या कोरीवस्तंभानियुक्त अर्धकुला मंडप छोटेसे अंतराळ आणि गर्भगृह मंडपात अनेक प्रकारचे शिल्पे ठेवलेली आढळतात त्यामध्ये महत्त्वाची शिल्पे म्हणजे उमा महेश वर विष्णू कार्तिकीय सतीश शाळा पुण्या भक्त अथवा कार्यकर्त्या दंपतीचे शिल्प. उमर्याशी सुट्टी असे चंद्रशेखर आहेत पण त्याचबरोबर उपरोक्त जिनालयाप्रमाणे देवाकडे तोंड करून उभे असणारे हक्क देखील कोरलेले आहेत गर्भगृहाच्या तोरणावर नागर्षीकडे असून त्याच्यामध्ये दोन सिंह एकमेकाकडे अथवा देवाकडे तोंड करून उभे असल्याचे दाखवले आहे.
  मंदिराच्या भिंती अलंकृत असून उंचीने कमी आहेत मंदिर जगती व अधिष्ठित होते की नाही हे विद्यमान मंदिर पाहून समजून येत नाही मागे उल्लेख याप्रमाणे नोंदणी उपेक्षित असल्याने मंदिरावर मंदिराभोवती राम माजले आहे मंदिराची शिखर लतीन नागरकताचे असून त्याच्या लता अनंत आहेत. मंदिराला शुक्लास असेल त्यामध्ये नृत्यमानाशी व आणि त्याच्या पायाशी एकीकडे गणेश दाखवला आहे तर दुसरीकडे प्राणी दाखवला आहे. एकंदरीत ठेवणे वरून तो सिंह असावा असे भासते असे असल्यास नृत्य शिवाचे शिल्प हे नुसते शिवाचे नसून अर्धनारी स्वराचे असले पाहिजे. परंतु शिल्पाची बरीच झीज झाली असल्याने निश्चित काही सांगता येत नाही. मंदिराच्या अंतराळावरती मेघना देखील कोरल्याचे दिसते परंतु शिखरांच्या लतांच्या तळाशी नासिका अथवा राजसेनक शिवसेना काहीच कोरलेले दिसत नाही.
 असे म्हणतात कोणती ऐतिहासिक माहिती मिळत नाही मंदिरावर कोणताही कोरीव लेख नाही त्यामुळे यांचा इतिहास अजून तरी अज्ञात राहिला आहे. अजून अभ्यास संशोधन करून काही माहिती हाती लागते का हे पाहावे लागेल मंदिराच्या या साधेपणामुळेच शिखरांच्या दोन शैली आणि प्राथमिक स्वरूपात अभ्यासाला मिळतात

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...