दुसरी प्रतिमा काबुलमधेच शोर बाजार येथे पुजेत आहे. ही अभिलिखित नाही पण धर्तीवरून ही देखील गुप्तकाळाचीच असावी असा अंदाज करता येतो. ही चार हाताची आहे व हे चारी हात विष्णुप्रमाणे खाली लोंबणारे आहेत. त्यापैकी दोन आयुधपुरुषाप्रमाणे दोन पुरुषांच्या डोक्यावर टेकलेले आहेत. उरलेल्या उजव्या हातात कमळाची कळी असून डाव्यात मोदक पात्र आहे.
गणपतीच्या मध्यकालीन मूर्ती -
गुप्तोत्तर काळांपासून गणेश प्रतिमांची संख्या व प्रकार वाढले. पाषाण व माती यांच्या बरोबरच रुई (मंदार) चे खोड, चंदन, पोळे व अनेक प्रकारच्या माध्यमांची ही वाढ झाली. या काळांत दोन (रे. चि. पस्तीस अ) अथवा चार हात असलेले स्थानक किंवा आसन गणपति सामान्य समजावे. त्याच्या हातात पाश, अंकुश, परशु, मोदक, कमळ, वगैरे वस्तू साधारणतः दिसतात. लक्षणग्रंथांत या प्रकारांचे भरपूर वर्णन मिळते, पण त्या व्यतिरिक्त वाङ्मयांत इतर ही अनेक रूपें उल्लेखिलेली आहेत. उदाहरणार्थ गणेशपुराणांत चार युगांचे चार गणपती खालीलप्रमाणे दिले आहेत.
|
कृतयुग |
विनायक |
दशभुज |
सिंहारूढ |
|
त्रेतायुग |
मयूरेश्वर |
सहा
हात |
मोर |
|
द्वापारयुग |
गजानन |
चार
हात |
उंदीर |
|
कलियुग |
धुम्रकेतू |
दोन
हात |
घोडा |
स्कंदपुराणांत (काशीखंड) वानर, सिंह व हत्ती अशा त्रिमुख आणि पंचमुख विनायकाचा उल्लेख आहे. हें पुराण गजविनायकाचाही उल्लेख करते. २३ गणेश पुराणात बाल गणपतीचे वर्णन आहे. स्कंदपुराणाचे माहेश्वरखंड गणेश मूर्तीचे सात्विक, राजस आणि तामस असें वर्गीकरण करून पांच तोंडे व दहा हात असलेला सात्विक, चार हात व सोनेरी रंग असलेला राजस आणि निळ्या रंगाचा तामस होय असे सांगते.
गणपतीच्या एक किंवा पाच सोंडा सामान्य आहेत, पण याशिवाय दोन, तीन, किंवा सहा तोंडाचेही गणपती कचित आढळतात. अशा मूर्ती वाराणसी, उत्तर प्रदेश व पाटन, नेपाळ येथे आहेत. (रे.चि.ग.१)
P.K. Agrawala, 'Some Varanasi Images of Ganpati and their iconographic problems; Arti....... XXXIX 1977, p. 153, figs. 16,17
P.M. Dubost, GETW., fig. III, p. 183
तीन सोंडा असलेल्या गणपतीच्या एका शिल्पांत त्याची मुखें वानर, हत्ती आणि गरुडाची आहेत. ही मातीची प्रतिमा शिव श्री कण्ठेश्वर मंदिर. नागांर्जुनीकोण्डा, कर्नाटक येथील प्रकारात आहे.
- जयदेव सिंबानिया, जय गणेश, मुंबई १९९९, पान २७४
३४१
शेषवाहन नृत्य गणेश :-
गणपतीचा सहावा अवतार, 'विघ्नराज' याला मुद्गलपुराणांत 'शेष वाहन' असे म्हटले आहे. हिमाचल प्रदेशात मिळालेल्या सुमारे १७-१८व्या शतकाच्या एका प्रतिमेत हातांत घंटा घेऊन सर्पावर नाचणारा चतुर्भुज गणपती दिसतो.
(रे.चि.ग.३)
- जयदेव सिंधानिया, तेच, पान ५२
- P.M. Dubost GETW., Fig. 75, p. 163
भूषक वाहन नृत्यगणेश :-
बंगालमध्ये मिळालेला पालकलेचा अष्टभुज गणेश उंदरावर नाचत असून पायाजवळ असणारे त्याचे साथीदार लक्षणीय आहेत. उजवीकडचा झांज वाजवणारा उंदराच्या कानाचा आहे तर डावीकडचा मृदंग वादक हत्तीच्या कानाचा आहे. देवाच्या डोक्यावर पाच फळे असलेली आंब्याची डहाळी (आम्रलुंबी) आहे (रे.चि.ग.२)
Art of Indian Sulecontinent from.. Angeles collection, LICLA, 1968, catalogue by J.L. Davi... fig. 68, p. 55
नृत्यगणेश आणि मातृका :
नाचणारा गणपती आणि मातृका यांचा जवळचा संबन्ध दाखवणारी प्रतिहार कालीन कन्नौज आणि फतेहगढ (दोन्ही उत्तर प्रदेश) येथून मिळाली आहेत. कन्नौज प्रतिमेत सहा हाताचा नृत्य गणपती असून त्याच्या चौकटीत तिन्ही बाजूला निरनिराळ्या देवता आहेत. वरच्या भागात वीणाधर शिवासह सप्तमातृका दिसतात. उजवीकडे वरून सिंहवाहिनी दुर्गा आणि गाईसह लहानशी घागर घेतलेला गोपालकृष्ण आहे. त्याचप्रमाणे सोबतच्या डाव्या बाजूला पशुमुखी बाळाला मांडीवर घेऊन बसलेली चतुर्भुज वाराही आणि शंख वाजवणारी एक स्त्री उभी आहे. वाराहीचे पशुमुखी बाळ म्हणजे तिचा पुत्र चंडोच्चंड असावा. नृत्यगणपतीच्या या प्रतिमेच्या पृष्ठ भागावर आजुबाजूला विष्णूमूर्ती असलेली तपस्विनी पार्वती उभी आहे (रे.चि.ग.५)
- ए.एल्. श्रीवास्तव, " एक नृत्यत गणेश फलक, कान्यकुब्जी प्रतिहार शिल्प की अभिनव अभिव्यक्ति,"
BMA., 51-52, 1993, p. 49 ff.
दुसरे शिल्प फतेहगढ येथे आहे. हे तूर्त तेथील चित्रगुप्त मंदिराच्या भितीत चिणलेले आहे. अष्टभुज गणपती नाचत आहे. पायाशी दोन साथीदार आहेत. उजव्या बाजूच्या खांबावर चतुर्भुज गजलक्ष्मी, शिव आणि घंटा घेतलेली कौशिकी आहे. डावीकडील खांबावर सरस्वती सिंहावर बसलेली शरसंधान करणारी दुर्गा आणि बाळासह बसलेली एक मातृका आहे.
गणपतीजवळ गजलक्ष्मी, सरस्वती, कौशिकी, शरसंधान करणारी दुर्गा यांचे एकत्र अंकन दुर्मिळ आहे.
-ए.एल्. श्रीवास्तव, "कन्नौज के प्रतिहार मूर्तिशिल्प की अभिनव उद्भावनाएँ,” पंचाल, कानपुर, १०, १९९८, चित्र ३-५, पान ११-१४.
३४३
२) शक्तिगणेश (चित्रे १४०-१४१) :
उमामहेश्वरांप्रमाणे आपल्या शक्तीला आलिंगनमुद्रेत मांडीवर घेऊन बसलेल्या गणपतीच्या मूर्ती घडवीत असत. या लखनऊ (सं.सं.एच्. १९) मथुरा (म.सं.सं. १५,१११२) येथें तर अगदीच थोड्या संख्येत आहेत, पण झाशी येथील राणीं महालात मात्र कमीत कमी पांच (सं.सं.डी.एच्. १०, १९, १३, १५, १७) आहेत. यातील चारमधें गणपति चार हाताचा असून देवी द्विभुज आहे. साधारणपणें गणपतीच्या हातांत पाश परशु, लाडू, कमळ, साप व स्तनस्पर्श असून देवीच्या हातांत आरसा कमळ, फूल किंवा मोदक पात्र आहे. यांत क्रमांक १७ ची मूर्ती जास्त महत्त्वाची आहे कारण एक तर येथे गणपति सहा हाताचा आहे व दुसरे म्हणजे देवीचा पाय पंजा उचलेलेल्या एका सिंहाचे पाठीवर ठेवलेला आहे. उंदीर मात्र दिसत नाही.
३) पञ्चविनायक पट्ट :-
काशीत लक्ष्मीकुंडाचे बाजूला एक शिलापट्ट ठेवलेला आहे. त्याचे एका बाजूला शेषशायी विष्णू अंकित असून दुसऱ्या बाजूला ओळीने पांच गणपति आहेत. पैकी डावीकडील पहिले तीन द्विभुज असून चौथा नुसता हत्ती व पांचवा चतुर्भुज आहे. हा हत्ती पुरता नूसन फक्त सोंड आणि पुढचे दोन पाय दाखविले आहेत. चार गणपतीच्या मधे असल्यामुळे हा सुद्धा एक गणपतीच आहे यात शंका नाही. याच जागी एक दुसरे लहानसे दगंडी शिखर आहे." तेथे एका बाजूला सहा गणपती कोरलेले आहेत. त्यांत ही पांच चतुर्भुज असून सहावा हत्ती आहे. हत्तीच्या रूपात गणपतीची कल्पना होती हे स्कंदपुराणांतर्गत काशीखंडात आलेल्या गजविनायक या नांवाने पुष्ट होते, सुप्रभेदागमाच्या कथेत शंकर पार्वतीला हत्ती व हत्तीणीच्या रूपांतच मुलगा झाला असे सांगितले आहे." हा गज विनायक तोच तर नसेल?তালকা সাহারা
४) महागणपती किंवा पंचमुख गणेश :
पांच सोंडा आणि दहा हात हे महागणपतीचे लक्षण आहे. नेपाळी कलेत असा गणपती मिळाला आहे, (रे.चि. छत्तीस १) पण कित्येक ठिकाणी सोंडा असूनही हात मात्र चारच आहेत. काशी येथील धुंडीराजाच्या गल्लीत बंगालच्या रानी भवानीने मंदिर बांधले आहे तेथें पंचमुखी गणेशाची सुंदर प्रतिमा आहे. याला जरी सोंडा पांच असल्या तरी कान दोन व हात चार आहेत, त्यात दांत किंवा ऊसांचा तुकडा, अंकुश, त्रिशूळ व मोदकपात्र आहे. गणपतीजवळ सिंह, उंदीर व मुंगूस असे जीव दिसतात. ही मूर्ती बरीच आधुनिक आहे.
गटी यांच्या पुस्तकांत पंचशुंडा व दहा हात असलेल्या पालकलेंतील गणपतीचे एक सुंदर शिल्प दाखविले आहे. येथे मोदकासह गदा, त्रिशूळ, चक्र, सर्प, कमळ, वगैरे वस्तू हातांत दाखविल्या असून सिंहासनाच्या
खाली हत्ती व उंदीर अंकित केले आहेत. पण सर्वांत विशेष म्हणजे हे की गणेशाच्या डाव्या मांडीवर शक्ती बसलेली आहे.
५) यक्षविनायक": -
काशीत यक्षविनायक म्हणून प्रसिद्ध असलेला हा विशाल गणपती चार हात असणाऱ्या पंचशुंडा गणेशाचाच एक प्रकार आहे, पण येथे कान दहा असून दांतही पांच आहेत. विशेष म्हणजे असे की मधल्या सोंडेच्या दातांवर तीन (रे.चि. छत्तीस २) बारीक हत्ती कोरलेले स्पष्ट दिसतात. गणपतीच्या चार हातांपैकी सामान्य दोन मांड्यांवर आहेत व मागच्या उजव्यात अंकुश व डाव्यात सर्प दिसतो.
दातावरचे हत्ती हे या प्रतिमेचे वैशिष्ट्य होय व याचा उलगडा प्रसिद्ध पंडित भास्कर राय यांच्या गणेश सहस्रनामांतील 'दंष्ट्रालग्न द्विपघटः' (अर्थात् ज्याच्या दाताला द्विप म्हणजे हत्तीची घटा लागलेली आहे) या पदावरून होतो. या मागची कथा जरी या पदावरून स्पष्ट होत नसली तरी ही कल्पना जुनी असावी एवढे नक्कीच सिद्ध होते.
६) राक्षसारूढ गणपती : -
दिल्लीत सौ. विमल सेठ यांच्या संग्रहांत असलेली ही काष्ठ प्रतिमा पुन्हा पंचशुंड दशभुज गणपतीचाच प्रकार आहे. गणपतीच्या हातात नीलोत्पल, परशु, खड्ग, शंख, फल, बाण, पाश, वगैरे वस्तू आहेत. विशेष म्हणजे हा एका द्विमुख राक्षसाच्या खांद्यावर बसलेला आहे. राक्षसाची तोंडे शिंगें असलेल्या पशूची असून त्याला आठ हात आहेत. वरील दोन हातानें तो गणेशाचे पाय संभाळत आहे. त्या खालच्या दोन हातांत दंड आहेत. ही कृती दक्षिण भारतीय धरतीची आहे. विद्वानांच्या मतें येथे वाहन म्हणून सिंह जरी नसला तरी हा हेरंबा गणपती असून राक्षस हा विघ्नांचे प्रतीक आहे.
७) हेरंब गणपती :-
मुशीगंज (बांगला देश) येथून मिळालेला पालकलेंतील गणेश शारदातिलकतंत्रांप्रमाणें हेरंब आहे. हा सिंहावर बसलेला असून याला पांच सोंडा व दहा हात आहेत. दोन हात वर आणि अभय मुद्रेत असून बाकीत माळा, परशू, दांत, पाश, मोदक, वगैरे वस्तू आहेत. हेरंब सिंहावर बसतो.
८) बालगणपती :-
गणेशपुराणांतील वर्णनांप्रमाणें ब्रह्मदेवाला आणि कर्नाट राजाच्या बायकोला गणपतीनें बालरूपांत दर्शन दिले होते. याच पुराणांत दितिपुत्राचे रूपांत याचे नाव महोत्कट असें दिले आहे. रांगत्या बालकृष्णांप्रमाणें रांगणाऱ्या पण चतुर्भुज गणपतीच्या धातू प्रतिमेंचे चित्र एलिसगेटी हिनें आपल्या पुस्तकांत दिले आहे. ३५
चार पायाचा गणपती : -
हत्तीचे डोके असलेला नररूप गणपती आणि पूर्ण हत्तीच्या रूपांत असलेला गणपती याच्या मधली पायरी म्हणून
घोसई, मध्य प्रदेश येथून मिळालेल्या सुमारे ८व्या शतकाच्या एका प्रतिमेकडे बोट दाखवता येईल. हा चतुर्भुज असून ललितासनात बसलेला आहे. साधारण पायाखाली तिसरा डावा पाय दाखवला आहे. चौथ्या पायाचा फक्त पंजा उजवीकडे दिसतो. (रे.चि.ग.४)
P.K. Agrawala, 'On a Four legged icon of Ganapati from Ghosai, Artibus..... XL, p. 307 and figure.
गणपती व इतर देवांच्या प्रतिमा :
कलेच्या क्षेत्रांत स्वतंत्र रूपांव्यतिरिक्त गणपती इतरही अनेक देवताच्या बरोबर मिळतो. या देवतांची संक्षिप्त नोंद खालीलप्रमाणें करता येईल -
१) पार्वती हातांत गणपती असतो.
२) पार्वतीबरोबर सद्योजांत शिव गणपती पाठशिळेवर दिसतो."
३) उमामहेश्वर - बहुतेक कार्तिकेयांबरोबर असतो.
४) नवग्रह - विनायकाची दुष्ट देवतामधेंही मोजणी आहे. त्यामुळे कधी कधी तो नवग्रहपट्टांत दिसतो. (नागपूर सं.सं.ए ७४)
५) सप्तमातृका - एका एका कोपऱ्याला वीणाधर शिव आणि दुसऱ्या टोकाला गणपती आढळतो. कडक झाल
६) कुबेर आणि गजलक्ष्मी - यांच्या जोडीला बसलेला दिसतो (ल.सं.सं.ओ २५१).
७) सर्वतोभद्र शिवलिंग काहीं ठिकाणी शिवपार्वती, सूर्य, वराह, विष्णू याबरोबरच एका बाजूस गणपतीही आढळतो.
८) विष्णू - याच्या बरोबर गणपती दुर्मिळ आहे. आतांपर्यंत फक्त तीन शिल्पांवर हा प्रकार आढळलेला आहे. एक तर बांगला देशांतून मिळालेल्या वराह प्रतिमेंत, " दुसरे डॉ. वाकणकर यांना उज्जयिनीच्या उत्खनांत मिळालेल्या गरुढारूढ विष्णू प्रतिमेंत व तिसरे म्हणजे लखनऊ संग्रहालयांतील एका चिमुकल्या प्रतिमेंत
(ल.सं.सं. ६५.१४२)
९) देवीच्या पायाखाली गजानन किंवा हस्तिमुख पुरुष अशा प्रकारची आपल्या माहितींत असलेली फक्त दोन शिल्पें आहेत व दोन्ही मध्यप्रदेशांतूनच मिळाली आहेत. प्रथम शिल्प भेडाघाटच्या गौरीशंकर मंदिराप्त आहे. येथे गणेशशक्ति (स्त्री रूपांत गणेश) चतुर्भुज असून एका आसनांवर बसली आहे व त्या आसनाला द्विभुज वात गजानन खालून टेकू देत आहे. दुसरी प्रतिमा हिंगलाजगढ येथून मिळाली असून तूर्त भोपाळच्या राज्य संग्रहालयांत आहे (सं.सं. १४.१८). ही देवी दशभुज असून तिनें उचललेल्या उजव्या पायाखाली तलवार घेतलेला एक गजमुख पुरुष पडला आहे. देवीचा पानपात्र घेतलेला साधारण उजवा हात सोडून बाकीचे तुटलेले आहेत.
या दोन्ही प्रकारच्या प्रतिमांचे वाङ्मयीन आधार अजून सापडलेले नाहीत. त्यामुळे हे निश्चयाने सांगता येत नाही की हस्तिमुख पुरुष हा गणपतीच असावा. बौद्धमूर्तिशास्त्राकडे दृष्टिक्षेप केल्यास गणपतीला पायांखाली तुडविणारी देवी 'अपराजिता' असू शकते. हिच्च्या मूर्ती मथुरा (म.सं.सं. १९-२० १५६१) व नालंदा येथील संग्रहालयांत आहेत.
गणपती आणि आंब्याची डहाळी (आम्रलुंबी) :-
उत्तरभारताच्च्या गणेश प्रतिमांचे विवेचन संपविण्याचे आधी काहीं प्रतिमांतील एका वैशिष्ट्यांकडे नजर टाकणे आवश्यक आहे, व तें म्हणजे पाल कलेंतील बऱ्याच गणपतीचा आंब्याशी असलेला संबंध. येथील कित्येक प्रतिमांत (उदा. नालंदा संग्रहालयातील तीन १२५ संख्यक मूर्ती; लॉस एंजिलिस कांउटी संग्रहालयांतील अष्टभुज नृत्य विनायक वगैरे) वरच्या टोकांवर फळें असलेली आंब्याची डहाळी लोबतांना दाखवितात. दक्षिण भारतांत गणपती आम्रवृक्षाच्या खाली बसून बालगणपती, भक्ती गणपती, वगैरे रूपांत आंबाच त्याच्या हातांत असतो.
आंबा व गणपती याचा परस्पर संबंध अजून लक्षांत येत नाही. पार्वतीचे जैन संस्करण अर्थात सिंहावर बसलेली अंबिका आपल्या हातांत आम्रलुंबी घेतलेली दिसते. या अंबिकेचा व ब्राह्मण धर्मातील गणपतीचा दुवा कुठें सांधला जातो हे अजून स्पष्ट झालेले नाही.
दक्षिण भारतांत गणेश :
महाराष्ट्रांत गणपतीची उपासना बरीच आहे व कित्येक कुटुंबाचे कुळदैवतच गणपती आहे. महाराष्ट्राचे अष्टविनायक प्रसिद्ध आहेत. मूर्तीच्या दृष्टीनें विचार केल्यास आपल्याकडें उजव्या व डाव्या सोंडेचा जास्त विचार करतात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे जास्त कडक अशी समजूत आहे.
शिवराममूर्ति यांच्या मतें दक्षिणेंत जुनें गणपती तेलगू आणि कन्नड भागांत मिळाले आहेत. इकडच्या गणेशाचे वैशिष्ट्य त्याच्या सोंडेंत आहे. तमिळ देशांतील पल्लव चोल आणि काही नंतरच्या गणेश शिल्पांत गणपतीची सोंड सरळ लोंबत असून मोदकाचा स्वाद घेण्याकरितां तिचे खालील टोक डावीकडे वळलेले दिसते, या उलट कानडी गणपतीची सोंड वरूनच सामावर्त होऊन मोदक पात्रांपर्यंत पोचते.
उत्तरेंप्रमाणेंच दक्षिणेंतही पूर्वी व पश्चिमी चालुक्यांच्या राजवटीत गणपतीचे गंडस्थळ आपल्या नैसर्गिक रूपांतच दिसते पण इतरत्र गणपतीला डौलदार मुगुट घातलेला असतो. हळेबीडच्या होयसळ कलेंत गणपती अलंकारानी नटलेला दिसतो. आता काही मुख्य प्रकारच्या प्रतिमाचा विचार करू.
दक्षिणेत सुब्रह्मण्यांप्रमाणेंच विघ्नेश्वराचीही देवळें भरपूर आहेत. यांत बसविलेल्या चतुर्भुज गणपतीच्या प्रतिमा सामान्या असतात. बालगणपती, तरुण गणपती, भक्तीगणपती, वगैरे चतुर्भुज रूपांचेच प्रकार होत."
तांत्रिक ध्यानांत सोळा हातांचा वीर विघ्नेश, लक्ष्मी-गणपती, महागणपती, उच्छिष्ट गणपती, ऊर्ध्वगणपती, पिंगल गणपती, इत्यादि प्रकार क्रियाकर्मद्योति, मंत्रमहोदधी, वगैरे ग्रंथात आढळतात. नृत्यगणपती, व हेरंब गणेश हेही प्रकार दक्षिणेंत रूढ होते.
कुबेर गणपती आणि लक्ष्मी यांचे त्रिकूट आपण उत्तर भारतात पाहिले आहे, पण दक्षिण भारतात लक्ष्मी गणपतीच्या मांडीवर बसलेली असते. उमामहेश्वरांप्रमाणे आलिंगन मूर्तीचा हा एक प्रकार आहे.
उच्छिष्ठ गणपती : -
उच्छिष्ठ गणपतीची दक्षिणेंत बरीच उपासना होत असावी. मंत्रमहार्णवांप्रमाणें हा चार हाताचा असून त्यांत बाण, धनुष्य, पाश आणि अंकुश ही आयुधे असावयास पाहिजेत. त्याला आलिंगन देणारी अकंगता शक्ती निर्वसना असून गणपतीची सोंड तिच्या गुप्तांगाकडे वळलेली असते. उत्तरेकडे या प्रतिमा कमी मिळतात पण दक्षिणेकडील काही प्रतिमांची श्री. राव यांनी चित्रे दिलेली आहेत उच्छिष्ठ गणपतीचे एक सुंदर काष्ठशिल्प (तामिळनाडू, १७ व शतक) राजा केळकर संग्रहालय, पुणे येथे आहे (रे. चि. छत्तीस ३). चतुर्भुज गणपती डावी मांडी घालून व उजवा पाय खाली सोडून बसलेला आहे. डाव्या मांडीवर देवी असून सोंडेने योनिस्पर्श करणाऱ्या गणेशाच्या हातांत कमळाची कळी, दांत, शंख आणि आलिंगन आहे. आजूबाजूला वाडगा घेतलेले गण, उडणारे यक्ष, वगैरे आहेत.
विदेशांत गणपती : -
गणेशोपासना भारताच्या बाहेर खोतान, अफगाणिस्तान, कोरिया, जावा, सुमात्रा, वगैरे शेजारच्या देशांतही बरीच पसरली होती, त्यामुळे गणपतीची अनेक शिल्पें इकडेही मिळतात, पण त्याची चर्चा यथास्थान करू.
***
मार्कंडेश्वर मंदिर,
सिंदुरात्मक गणेश
माझे
आजोळ आणि मामाचे गाव शेंदुरवादा. एक शेत सोडले की मामाची शेती आणि माझे
आजी-आजोबा सख्खे शेजारी. बालपण इकडेच दोघामध्ये गेलेले. छत्रपती
संभाजीनगरातील डोंगरातून सुरू झालेली ही खाम नदी शहरातून वाहत वाहत
शेंदुरवाद्यास येते. पाच-पन्नास वर्षांपूर्वीच्या नदीपात्राच्या विविध
आठवणी आहेत. गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा हे खाम नदीच्या काठावर वसलेले
गाव.
|
|
सिंदुरात्मक गणेश
|
छत्रपती
संभाजीनगरपासून बत्तीस किलोमीटरवर, तर गंगापूर शहरापासून पंचवीस किलोमीटर
असलेले हे शेंदुरवादा गाव. नदीपात्रात खेळलो बागडलो. टिपूर चांदण्यात
वाळूपात्रात कधी आजी-आजोबांबरोबर आंबा-पेरूच्या बागेत चांदोबाशी गप्पा करीत
अंगावर लेपडे, जाड कपड्यांचे पांघरूण अंगावर घेऊन झोपणे. अहाहा.. सर्वच
रम्य आठवणी.
तर,
अशाच नदीच्या पात्रातच प्रसिद्ध असे सिंदुरात्मक गणेशाचे मंदिर आहे. शके
१७०६मध्ये इ.स. १७८४मध्ये बांधल्याचा शिलालेख आहे. मंदिराचे बांधकाम
अष्टकमानी संपूर्ण दगडी आहे. कायगाव टोका येथे जशी दोन-तीन मंदिरे आहेत,
तशाच समकालीन असलेल्या या मंदिरात सिंदुरात्मक गणेशाची वाळूची भव्य
दक्षिणमुखी मूर्ती आहे. गावाच्या बाजूने उतरत नदीकाठी उतरायला छोटासा दगडी
घाट आहे. जवळच भाविकांना राहण्यासाठी जुन्या काळात बांधलेली चिरेबंदी सराई
आहे. श्रीगणेशाच्या चरणी भागीरथी तीर्थकुंड आहे. त्याला ’विनायक तीर्थ'
असेही म्हणतात. नदीला जेव्हा पूर येत असे आणि मंदिरातील गणेशाच्या
डोक्याच्या वरून पाणी जायला लागले की मंदिरातून भोंगा वाजावा तसा आवाज येत
असे. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने अष्टकमानी मंदिराच्या पोकळ भागातून
जोरदार वारे आणि पाणी यामुळे तो आवाज येत असावा: पण श्रद्धाळू म्हणत की,
गणपतीचा कोप होते असे आणि मग नदीचा पूर ओसरायला लागत असे.
|
|
कीर्तिमुख असलेला स्तंभ
|
इथे
आसरा आहेत, अर्थात अप्सरा. पाण्यात कोणी उतरले की या जलपरी त्यांना थेट
स्वर्गात घेऊन जातात अशी आख्यायिका आहे, त्यामुळे तिथे कोणी पोहायला जात
नसे. मुली तर नाहीच नाही. साती आसरा म्हणजे सात अप्सरा. आसरा प्रामुख्याने
कोकणातच, पण मराठवाड्यातही या आसरा दिसतात. आसरा कायम भीतिदायक असत. त्या
पाण्यात ओढून नेतात, तिकडे जाऊ नये, अशी वदंता तिथे होती. आसरांची पूजा
करताना अनेकदा पाहिले आहे. गणपतीच्या शेजारीच या आसरा आहेत.
सिंदुरात्मक
गणेशाबद्दल जी कथा सांगितली जाते, ती अशी की एकदा झोपेतून उठलेल्या
ब्रह्मदेवाने दिलेल्या जांभईतून महाकाय राक्षस सिंदुरासुराचा जन्म झाला.
ब्रहादेवाने त्याला 'तू ज्याला मिठी मारशील, तो भस्मसात होईल' असा वर दिला.
आता दिलेल्या वराची प्रचिती पाहण्यासाठी त्याने ब्रह्मदेवालाच मिठी
मारण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याच्यापासून बचावासाठी ब्रह्मदेवासह
सर्वच भयभीत देवादिकांनी बाल गणेशाला साकडे घातले. गुरू पराशर ऋषींच्या
आश्रमात विद्या आत्मसात करणाऱ्या बाल गजाननाने त्या असुराला युद्धासाठी
आव्हान दिले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. गणेशाने विश्वरूप धारण करून
आपल्या पाशाने गळा आवळून त्या राक्षसाला ठार केले. रक्ताने गणेशाचे अंग
शेंदरासारखे माखले. आता कोणी म्हणतं ठार मारले, कोणी म्हणतं की
सिंदुरासुराचा पराभव झाला तो गणेशाचा दास झाला आणि आता तुझ्याच पाठीशी मला
राहु दे, अभय दे. लोक तुला नमस्कार करतील नैवद्य देतील तर, तुझ्या पाठीशी
मलाही स्थान राहु दे म्हणून पूर्व दिशेस गणेशाच्या मूर्तीतच डाव्या बाजूस
त्याचेही स्थान आहे. हे युद्ध जिथे झाले, ते ठिकाण म्हणजे शेंदुरवादा.
येथील गणेशाला 'सिंदूरवदन' किंवा 'सिंदुरात्मक गणेश' असे म्हणतात. परिसरात
या सिंदुरात्मक जन्माच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात. गणेशाच्या
डाव्या बाजूला राक्षसाचीही पुसटशी मूर्ती कोरलेली दिसते.
|
|
विनायक तीर्थकुंड
|
असे
सांगितले जाते की, पानिपतच्या लढाईच्या अगोदर नानासाहेब पेशवे आणि निजाम
यांच्यात झालेल्या तहानुसार दौलताबाद मुलखाच्या चौथाई वसुलीचे अधिकार आणि
देवगिरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर सुमारे चाळीस वर्षे या
भागात मराठ्यांचा अंमल होता. तत्कालीन मराठा सरदारांनी, जहागीरदारांनी
दिलेल्या दानांमधून पैठण, कायगाव टोका, औरंगाबाद या भागात त्या वेळी
कित्येक मंदिरेही उभी राहिली. अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले गेले.
देवगिरी किल्ल्यावरील गणपती मंदिर आणि शेंदुरवादा येथील सिंदुरात्मक
गणेशाची स्थापना याच काळात झाली. अजूनही छ. संभाजीनगर येथील जहागीरदार
यांच्याकडे हे मंदिर आणि शेजारची जागा असल्याचे म्हटले जाते.
आम्ही
लहानपणी आजी-आजोबांबरोबर बाजाराला येत-जात असू, तेव्हा गणेशाचे दर्शन करून
मध्वमुनींच्या वाड्यात खेळत असू. कधीतरी येणारे जाणारे वाटसरू कधीतरी
दर्शनास येत असायचे. तेव्हा, नदीही आपली हळुवार आपल्या संथ गतीने वाहत असे.
आता फक्त नदी पावसाळ्यात वाहते आणि छत्रपती संभाजीनगर शहराचे सर्व
सांडपाणी बारामाह या नदीपात्रातून वाहत असते. शहरीकरणाचे जे जे परिणाम
व्हायचेच, ते इथेही निदर्शनास येतात. आता चतुर्थीला गणेशाच्या दर्शनासाठी
भक्तांची तुडुंब गर्दी होते.
|
|
मध्वमुनीश्वर
|
शेंदुरवाद्यास
प्रसिद्ध संत कवी मध्वमुनीही राहिले आहेत. सिंदुरात्मक गणेश मंदिराच्या
शेजारीच मध्वमुनींचे संस्थान आहे. मध्वमुनी व अमृतराय ही पेशवेकाळातील
गुरुशिष्याची जोडी आपल्या नादमधुर व खटकेबाज गीतांनी या काळातील मराठी
साहित्यात अमर होऊन राहिली आहे. अत्यंत लोकप्रिय अशा पद्य रचनाकारांत
मध्वमुनींचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. मध्वमुनी स्वतः उत्तम कीर्तनकार
होते.
मध्वमुनीश्वर
हे नाशिकचे राहणारे. वडील नारायणाचार्य. यांचे घराणे माध्व संप्रदायी
कट्टर वैष्णव. पण त्र्यंबकेश्वराच्या प्रसादाने पुत्र झाला, म्हणून मूळ नाव
'त्र्यंबक' ठेवले गेले. व्याघ्ररूपाने दर्शन देणाऱ्या शुक्राचार्यांकडून
प्रथम गुरुपदेश मिळाला, तेव्हा विशिष्ट दैवताचा, संप्रदायाचा अभिमान नष्ट
होऊन ते अद्वैतवादी झाले. मध्वाचार्यांचे 'मध्वमुनीश्वर' असे नामकरण झाले.
भगूर क्षेत्री गजाननाकडून वरप्रसाद मिळाला आणि तेव्हापासून काव्यरचनेला
प्रारंभ झाला. मध्वमुनींनी उदंड तीर्थाटन केले. पारनेरास शिवलिंग स्थापना
केली. पंढरपूरवारीचा नेम पाळणे वृद्धापकाळी अशक्य, म्हणून शेंदुरवाद्यास
विठ्ठलाची स्थापना केली. पुढे इ.स १७३१मध्ये तेथेच समाधी घेतली.
शेंदुरवाद्यास त्यांचा मठ आहे. मध्वनाथांच्या शिष्यवर्गात अमृतराय, भोजराज,
लक्ष्मणराव आदीकरून मोठमोठे लोक होते. श्री. गुब्बी यांना १९२५ साली
औरंगाबादेस मध्वमुनींच्या कवितेचे बाड मिळाले. त्यावरून त्यांनी १९२६ ते
१९२८ ह्या काळात प्रथम 'मुमुक्षु' मासिकातून त्यांची कविता प्रसिद्ध केली
होती. संदर्भ-माहिती - प्राचीन मराठी वाङमयाचे स्वरूप : ह.श्री. शेणोलीकर.
अशी ही माझ्या आजोळची श्री सिंदुरात्मक गणेश आणि मध्वमुनी यांच्या साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण. सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.
:27 am |
![]() सिंदुरासुर
|
गलेमा लेखासाठी लेखनाचे दोन व्हर्जने पाठवली होती. दुस-या व्हर्जनात हा बाजूचा फोटो लावला होता, वरील लेखात राहून गेला. बाय द वे, या गणेशाच्या डाव्या बाजूला सिंदुरासूर आहे, गावाकडं राक्षस म्हणतात. गणेशास आपलं गोडधोड नैवद्य तर, या राक्षसास वशट नैवद्य. असं बरेच दिवस होतं. हळुहळु आता बंद झालं. मध्वमुनींच्या रचनेवर स्वतंत्र लेखन कधी तरी करता येईल.
लेखास आवर्जून प्रतिसाद लिहिणारे सौंदाळा आणि मिपा वाचकांचेही आभार. गलेमा संयोजकांनी लेखाचा गलेमात समावेश केला प्रोत्साहन दिले. आभार.
-दिलीप बिरुटे
मंदिर जरी पेशवेकालीन असले तरी येथे असलेला किर्तीमुख कोरलेला स्तंभ येथे यादवकालीन किंवा त्यापेक्षाही जुने मंदिर असले पाहिजे हेच दर्शवतोय. गजान आणि पाठीमागे असलेला सिंदुरासुर आवडला.
मध्वमुनींच्या रचना किर्तनाच्या अंगाने जातात, सतत वेगवेगळी कवने करणार्या हरदासांवर केलेला त्यांचाच एक फटका असा-
ओव्या श्लोकपदे प्रबंध रचना हे तो निघाली नवी
टप्पे ख्याल कितेक गाति यमकें झाले फुकाचे कवी
गीता भारत वेदशास्त्र न रुचे गेली जनाची चवी
ऐसें देखुनि मध्वनाथ म्हणतो देवा मला वाचवी
गणपती देवता: उगम व विकास – डॉ.अशोक राणा
मंगलकार्याच्या आरंभी गणपतीला वंदन करण्याची प्रथा आपल्या देशात वर्षानुवर्षे चालू आहे. अगदी ऋग्वेदातील ऋचांपासून तो तमाशातील गण-गौळणींच्या नमनापर्यंतचे सारे संदर्भ गणपतीच्या अग्रस्थानाला मान्यता देणारे आहेत. आजही एखाद्या नव्या कामाची सुरूवात करायची झाल्यास गणेशाचे वंदन पहिल्यांदा केले जाते. त्यामुळेच तर कार्याच्या आरंभाला ‘श्रीगणेशा ‘ असे म्हटले जाते. यावरून अग्रपूजेचा मान मिळालेल्या गणपतीला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे, हे साऱ्यांनीच मान्य केले आहे असे दिसून येते.
विवाहकार्यात गणपतीला किती महत्त्वाचे स्थान आहे हे आपणास माहित आहेच. गणपतीच्या लग्नकार्यातील महत्त्वाची जाणीव आपल्या मनात इतकी घट्ट आहे की, खुद्द गणरायांच्या मात्या-पित्यांच्या, शिवपार्वतीच्या विवाहप्रसंगीही पहिल्यांदा गणपतीचे पूजन केले गेले असावे, असे वाटायला लागते. यात गंमतीचा भाग वाटत असला तरी आठव्या शतकात तयार झालेल्या वेरूळच्या कैलास लेण्यातील शिवपार्वती विवाहाचे शिल्प ज्यांनी पाहिले असेल, त्यांना शिवपार्वतीच्या मधोमध वरच्या भागाला गणपतीची मूर्ती दिसेल. याठिकाणी गणपती शिव-पार्वतीचा पुत्र, मग तो आपल्या माता-पित्यांच्या विवाहप्रसंगी कसा उपसिथत राहील ? असा प्रश्न शिल्पकाराच्या मनात आलाही नसेल. गणपतीचा अग्रपूजेचा मान व मंगलकार्यारंभी त्याची उपस्थिती आवश्यक असलीच पाहिजे ही धारणा जनमानसात घट्टपणे रूजल्यामुळे शिल्पकारांनीही तसे केले असावे. असा हा लोकांचा लाडका गणपती केव्हा अस्तित्वात आला असावा हा प्रश्न विद्वानांच्या मनात वर्षानुवर्षे रुंजी घालत आहे.
गणपतीचा उगम केव्हा झाला?
एखाद्या नदीच्या उगमाचा शोध लावता येतो ; पण एखाद्या देवतेचाही उगम केव्हा झाला हे सांगता येईल काय ? विशेष करून सर्वांनाच अग्रभागी पूज्यस्थानी असलेल्या गणरायाची – गजाननाची निर्मिती कोणत्या काळात झाली असावी ? गजाननाच्या भाविक भक्तांच्या मनात असे प्रश्न निर्माण होणार नाहीत. त्यांना तर तो सृष्टीनिर्माता, जगत्पालक व कर्ताधर्ता वाटतो. ऋषींचे कुळ व नदीचे मूळ पाहू नये म्हणतात ना, तसे आपल्या आराध्य देवतेचे मूळही पाहू नये असेच ते म्हणतील. पण आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे प्राप्त झालेल्या चिकीत्सकवृत्तीच्या माणसाला मात्र गणपती या देवतेचे मूळ कशात आहे,असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. रोज जगाच्या कानाकोपऱ्यात काय घडत आहे, कोणकोणते नवे शोध लागत आहेत ; याविषयीची माहिती दूरदर्शन, इंटरनेट, सायबरस्पेस या संगणककेंद्रित प्रसार माध्यमांबरोबरच भ्रमणध्वनी, वृत्तपत्रे, नियतकालिके इत्यादी माध्यमांच्याद्वारा आपणास मिळत आहे. म्हणूनच आजच्या युगाला ‘माहितीचा स्फोट’ असलेले युग म्हटले जाते. अल्वीन टॉफलर या जगविख्यात लेखकाने आपल्या ‘फ्युचर शॉक’ या शोधग्रंथात लिहिले आहेच की, आपली इच्छा असा वा नसो, इलेक्टॉनिक माध्यमांच्याद्वारे तुमच्या डोक्यात माहिती आढळून पडेल. अशा माहितीमुळे आपल्या जुन्या धारणांना हादरे बसतील. अशा धक्क्यांनीच पुढील पिढी अधिक सुजाण बनणार आहे. मारिया मॉन्तेस्सोरी या बालशिक्षण तज्ञ महिलेने तर आपण गर्भाबाहेर पडल्याबरोबर अनेक धक्क्यांना सामोरे जात असतो व शिकत असतो असे म्हटलेले आहे. विसाव्या शतकाने अखिल मानवजातीला दिलेली नवनव्या माहितीची देणगी एकविसाव्या शतकाचा वारसा म्हणून मिळणार व म्हणूनच तिच्यानुसार आपली मानसिकताही बदलावी अशी अपेक्षा केली जाईल. या पार्श्वभूमीवर गणपती या देवतेचा उगम शोधण्याच्या प्रयत्नात आपल्या पारंपरिक धारणांना धक्के बसल्यास आपण भांबावून जाता कामा नये. अशीच एक माहिती म्हणजे,गजानन म्हणजे हत्तीचे मुख असलेल्या गणपती देवतेचा उगम केव्हा, म्हणजे कोणत्या काळात झाला असावा ही आहे.
गजाननाचा उगम गुप्तकाळात!
भारत व भारताबाहेरही ज्या गणरायाच्या गजमुख मूर्ती सापडतात व त्यांची मोठया भक्तिभावाने पूजा केली जाते,त्या गजमुख गणपती मूर्तीचा पहिल्यांदा आढळ होतो तो गुप्त काळात. गणेशोत्सवात तसेच दैनंदिन पूजा-पाठात ज्या गणेशाची आपण सर्व मोठया भक्तिभावाने पूजा-अर्चा व आरती करीत असतो, तो गणराज गजानन केवळ दीड हजार वर्षापेक्षा जुना नाही असे म्हटले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
प्राचीन भारतीय इतिहासाच्या संशोधकांनी शोधलेली ही धक्कादायक माहिती खरोखरच खरी आहे. विशेष म्हणजे ऐतिहसिक पुराव्यांच्या आधारे हे सत्य जनतेपुढे पहिल्यांदा मांडले ते, दिवं.रामकृष्ण भांडारकरांनी. नंतर त्यावर विद्वानांमध्ये खूप वादविवाद झालेत. या साऱ्या वादांचा परामर्श घेत डॉ.वा.वि. मिराशी यांनी ‘संशोधन मुक्तावली : सर पाचवा या विदर्भ संशोधन मंडाळाच्या वार्षिकात आपले मत ठामपणे मांडले. ‘ या शतकाच्या पूर्वार्धात (१९१३मध्ये) डॉ.भांडारकरांचा ‘ वैष्णव व शैव पंथ आणि इतर गौण धर्मसंप्रदाय ‘ हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथात त्यांनी ख्रिस्तोत्तर’ पाचव्या शतकाची अखेर व आठव्या शतकाची अखेर या दोन मर्यादांमधील काळात गणपतीची उपासना प्रचलित झाली असावी असा निष्कर्ष नोंदविला आहे.
गुप्तकालातील एकाही कोरीच लेखात गणपतीचा उल्लेख नाही किंवा त्याला दिलेल्या दानाचा उल्लेख नाही. यावरून त्यांनी आपले वरील मत मांडले आहे. त्याचबरोबर ‘कालिदासाच्या एकाही ग्रंथामध्ये गणपतीचा उल्लेख नाही’,असे ते म्हणतात. कालिदासाच्या काळात गणपतीपूजन प्रचलित नव्हते असे संशोधकांचे मत आहे. कालिदास हा द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्या आश्रयास होता हे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे डॉ.मिराशी यांनी आपल्या ‘कालिदास’ या शोधग्रंथात सिद्ध केले आहे. ‘चंद्रगुप्त सुमारे इ.स.३८०ते ४१३ या काळात होऊन गेला. साधारणपणे इ.स.४००च्या सुमारास कलिदास झाला. गजाननाची उपासना इ.स.४५० ते ५००च्या काळात प्रचलित झाली असावी. त्यामुळे कालिदासाने आपल्या ग्रंथात गजाननाचा साधा उल्लेखही न करणे स्वाभाविक आहे,” असे डॉ.मिराशी म्हणतात. नोव्हेंबर १९६३ व फेब्रुवारी १९६४ या वाई येथून प्रकाशित होणाऱ्या ‘नवभारत’ या मासिकाच्या अंकांमध्ये अ. ज. करंदीकर व द. धों. वझे यांनी ‘गुप्तकाळात गजाननाची उपासना प्रचलीत होती काय? या विषयावर विचारमंथन करणारे लेख लिहिलेत. त्यांचा मुद्देसूद समाचार घेताना डॉ. मिराशी यांनी आपली रोखठोक मते मांडली आहेत. प्राचीन ग्रंथांमध्ये व कोरीव लेखात गजाननाचा उल्लेख नाही. पण गुप्तकाळातील एका गुहेत गजनानाची मूर्ती सापडली आहे. त्यामुळे गजाननाची उपासना गुप्तकाळापासून सुरू झाली असावी व त्यामुळेच सध्या प्रचलित असलेल्या गजमुख गणपतीचा उगम गुप्तकाळात झाला असावा हे सिद्ध होते.
पहिली गजानन मूर्ती:
मध्यप्रदेशातील विदिशा जिल्हयातील उदयगिरी (प्राचीन नीचैगिरी) टेकडीतील सहा नंबरच्या गुहेत गजाननाची पहिली–वहिली मूर्ती कोरलेली आहे. विदिशेच्या वायव्येस चार कि. मी. अंतरावर असलेल्या उदयगिरी येथे सुमारे वीस मानवनिर्मित गुहा आहेत. या इ. स. पाचव्या शतकातील असाव्यात असे संशोधकांचे मत आहे. यापैकी गुहा क्र. ६ मध्ये द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या काळातील इ.स. ४०१चा कोरीव लेख आहे, पण या लेखात गजाननाचा उल्लेख नाही. याचा अर्थ तोपर्यंत गजाननाची उपासना प्रचलित नव्हती. अर्थात गुप्तकाळाच्या उत्तरार्धात ती सुरू झाली असावी असेही ते म्हणतात. गुप्तकालाच्या पूर्वार्धात शैव संप्रदायामध्ये गणपतीचा अंतर्भाव झाला नसावा, या आपल्या मताच्या पुष्टयर्थ त्यांनी काही पुरावे दिले आहेत. तें म्हणतात, “ प्राचीन काळच्या गुहात व देवळात सात किंवा आठ मातृकांच्या मूर्ती आढळतात. ब्राह्मी, माहेश्वरी, वैष्णवी, कौमारी, ऐंन्द्री, वाराही, नारसिंही आणि चामुंडा अशी त्या आठींची नावे आहेत. या मातृकांजवळ आरंभीच्या शिल्पपट्टात कार्तिकेयाची मूर्ती आढळते. पुढे गणतीची उपासना प्रचारात आल्यावर कार्तिकेय किंवा वीरभद्र यांच्याबरोबर गणपतीचीही मूर्ती कोरण्याचा प्रघात पडला.
गुप्तकालीन कोरीव लेखात मातृकांबरोबर स्कन्द कार्तिकेयाचाच उल्लेख आढळतो, पण गणपतीचा आढळत नाही. गणपतीची पूजा पार्वतीचा पुत्र म्हणून गुप्तकालात प्रचारात आली असती, तर मात्र कोरीव लेखात त्याचाही उल्लेख झाला असता. बसाढ (प्राचीन वैशाली) येथे गुप्तकालीन अनेक मुद्रा सापडल्या आहेत, पण त्यापैकी एकीवरही गजाननाचे चित्र किंवा आकृती नाही. पण गुप्तकालाच्या अखेरीस गणपतीची उपासना प्रचारात आली असावी. याचबरोबर गजाननाच्या रेखीव मूर्ती तयार करणे सुरू झाले असावे. गुप्तकालीन प्राचीन देवालय भूमरा येथे अशी एक मूर्ती सापडली आहे. नागोद संस्थानातील उचहरा किंवा उन्चरा नगराच्या पश्चिमेस हे गाव आहे.
सन १९२० मध्ये राखालदास बॅनर्जी यांनी या ठिकाणी उत्खनन करून या मूर्तीचा शोध लावला. या गजानन मूर्तीला छोटे अधोवस्त्र असून ती जाडजूड आसनावर बसलेली असल्याचे दिसते. उंदीर हे गजाननाचे मात्र या मूर्तीत नाही. याचा अर्थ या काळापर्यंत तरी उंदीर गजाननाचे वाहन आहे ही धारणा प्रचलित नसावी. गजाननाने पायात पैंजण, बाहूत अंगद आणि हातात कंकण धारण केले आहे. त्यांच्या गळयात कंठी आणि पोटावर उदरबंध आहे. शिवाय त्याने निष्काचा हारही यज्ञोपवितासारखा घातला आहे. डोक्यावर रत्नजडित मुकूट आणि मस्तकामागे प्रभावलय आहे. त्याचा एक दात दाखविला आहे. दोन्ही हात भंग झाल्यामुळे त्या त्या हातांमध्ये काय धारण केले होते हे कळायला मार्ग नाही.
सहाव्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेलेल्या वराहमिहिर या ज्योतिर्विदाने आपल्या बृहत्संहिता या ग्रंथामध्ये गणपतीची मूर्ती कशी असावी हे सांगितले आहे ते असे –
प्रमथाधिपो गजमुख: प्रलम्बजठर: कुठारधारी स्यात् ।
एकविषाणो बिभ्रन्मूलककन्दं सुनीलदलकन्दम् ॥
(बृ.सं.अ. 58)
गणपती हा प्रमथांचा अधिपती, गजमुख, लम्बोदर, कुठार धारण करणारा, एकदन्त, मूलककन्द व सुनीलदलकन्द धारण करणारा असावा. सध्याच्या गणपती या वर्णनाबरहुकूम आहे असे दिसते. भूमरा येथील मूर्तीही सध्याच्या गजानन मूर्तीशी साधर्म्य साधणारी आहे. यानंतर गजवदन गणपतीच्या अनेक प्रकारच्या मूर्ती तयार झाल्यात व गणपती उपासक व्यापाऱ्यांनी व परदेशी गेलेल्या प्रवाशांनी त्या देशोदेशी पोहचविल्या. त्यामुळेच भारताबाहेरही गणपतीच्या मूर्ती सापडतात. गुप्तकाळामध्ये तिबेट, चीन, जपान, कोरिया इत्यादि पूर्व आशिया खंडात गणपतीची पूजा सुरू झाली.
गणपतीचे प्राचीनत्व(?)
इतिहास संशोधकांनी जरी अनेक पुराव्यांच्या आधारे गुप्तकाळाचा उत्तरार्ध हा गजवदन गणपतीचा काळ ठरविला असला तरी गणपतिविषयक लिखाण करणारे बहुतांश लेखक ही वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाहीत. वेळोवेळी गणेशोत्सवाच्या दरम्यान प्रसिद्ध होणाऱ्या लेखांमध्ये गणपतीची उपासना वेदकाळापासून सुरू होती,असा आवर्जून उल्लेख ते करतात. श्रद्धेने ओथंबलेल्या अशा लिखाणांमध्ये सृष्टीच्या प्रारंभापासून गणपतीचे अस्तित्व असल्याचेही ठोकून दिले जाते. प्रणवरूप ॐकार हाच परमेश्वराचा हुंकार आहे व तेच गणपतीचे निराकार रूप होय असे सांगून अनेक काव्यात्मक प्रतिकेही उदाहरणादाखल वापरली जातात. याचबरोबर गणपती ही अनार्याची नव्हे, तर आर्यांचीच देवता आहे,कारण ऋग्वेदापासून तो पुराणापर्यंतच्या आर्यग्रंथांमध्ये तिचे उल्लेख आढळतात असे युक्तिवाद केले जातात. या साऱ्या युक्तिवादांचे आधार व त्या आधारावर जोपासलेले भ्रम किती तकलादू आहेत, हे वस्तुनिष्ठ चिकित्सेनंतर स्पष्ट होते. गणपती या शब्दाचा उगम व गजवदन गणपतीचा त्याच्याशी असलेला संबंध या विषयाची जाण असलेला कुणीही अभ्यासक असे भ्रम जोपासणार नाही हे ही तितकेच खरे. म्हणून पहिल्यांदा वैदिक वाङ्मयातील गणपतीचे उल्लेख कोणत्या संदर्भात आलेले आहेत ते पाहूया.
वैदिक वाङ्मयातील गणपती
ऋग्वेद हा जगातील सर्वात प्राचीन सुसंबद्ध ग्रंथ मानला जातो. ऋग्वेदांच्या दुसऱ्या मंडलामध्ये गणपतीला आवाहन करणारी ऋचा आली आहे, ती अशी –
गणानाम् त्वा गणपतिं हवामहे, कविं कवीनामुपश्रवस्तम्,
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ न: शृण्वन्न्तिभिं: सीद सादनम् ।
( हे ब्रह्मणस्पते, तू गणांचा अधिपती आहेस. कविंचा कवी आहेस, तुझ्याजवळ विपुल अन्न आहे, तू ज्येष्ठ आहेस. यज्ञस्थळी येऊन आसनस्थ हो असे आम्ही तुला आवाहन करतो.)
वरील ऋचेमध्ये ब्रह्मणस्पतीला गणांचा अधिपती म्हणजे प्रमुख अर्थातच गणपती असे संबोधले आहे. या ऋचेचा आधार घेऊनच अनेकांनी गणपती हा ऋग्वेदकालीही पूजनीय होता असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या मंडलापासून ऋग्वेदाचा प्रारंभ मानला जातो. अशा ऋग्वेदाच्या आरंभीच्या ऋचांमध्ये गणपतीचे आवाहन आल्यामुळे गणपतीच्या प्राचीनत्वाला अधिकच दुजोरा मिळाला आहे,असे प्रथमदर्शनी वाटते. पण येथे गणपती म्हणून ज्या देवतेला संबोधले आहे, ती देवता आहे ब्रह्मणस्पती. ब्रह्मणस्पती हे बृहस्पतीचेच एक नाव आहे. बृहस्पती गणसंस्थेचा पुरस्कर्ता व प्रख्यात लोकायत दर्शनाचा कर्ता होय. म्हणूनच चार्वाक अर्थात लोकायत दर्शनाला ‘ बार्हस्पत्य मत ’ असेही म्हणतात. लोकायत म्हणजे लोकांच्या हिताचा विचार प्रामुख्याने करणारा समूह. असे समूह आपले निर्णय परस्पर सामंजस्याने घेत व एकोप्याने राहत. अशा समूहांना गण ही संज्ञा होती. गणसंस्था ही अतिलोकशाहीवादी व्यवस्था होती हे जगातील बहुतांश समाजशास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे. ‘लोकायत’ या संशोधन ग्रंथांचे कर्ते देवीप्रसाद चटोपाध्याय यांनी ‘सर्वदर्शन संग्रह’ या माधवाचार्यांच्या ग्रंथाच्या आधारे हे सिद्ध केलेले आहे. त्याचप्रमाणे देवीप्रसाद चटोपाध्याय यांच्या ‘लोकायत’ या ग्रंथावर आधारित ‘लोकायत’ या आपल्या ग्रंथामध्येही डॉ.स.रा.गाडगीळ यांनी यावर अधिक प्रकाश टाकला आहे. ‘गणपती देवता’ या लेखामध्ये लो.बा.अणे यांनी गणसंस्थेवर विस्तृतपणे लिहिले आहे. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनीही त्यांच्या ‘प्राचीन भारतीय संस्कृती संवर्धन: ऐतिहासिक रूपरेषा’ या ग्रंथात गणसंस्थेला ‘प्राथमिक साम्यवादी समाज’ म्हणून संबोधले आहे. अशा गणांनाच व्रात, संघ, पूग इत्यादी संज्ञा होत्या. वैदिकांचे यज्ञयागादि कर्मकांड नाकारून व्रते करणारे ते व्रात्य व त्यांचा समुदाय म्हणजे व्रात होत असे एक मत आहे. परंतु व्रात्य हा शब्द कष्ट करणारे या अर्थाचा आहे,हे मनुस्मृतीतील उल्लेखावरून कळते. अशा समाजाला वैदिकांनी संस्कारच्युत, सावित्रीपतित या शब्दांनी संबोधले आहे. वैदिक आर्यांमधील संस्कारहीनांनाही ‘व्रात्य’ म्हणून प्राचीन काळी हिणविले जायचे. त्यांना स्वीकारायचे असेल तर,‘व्रात्यस्तोम’ या विधीने व्रात्यांना आर्यसंघात प्रवेश दिला जाई. अशारितीने आर्यसंघात प्रवेश घेणारा ‘गृत्समद’ हा पहिला अनार्य विद्वान. हा गृत्समद ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलाचा कर्ता आहे. अशारितीने ऋग्वेदाचा पहिला रचयिता गृत्समद गणसंस्थेचा पुरस्कर्ता असल्यामुळे त्याने आपल्या जमातीच्या प्रमुखाला म्हणजेच गणाच्या अधिपतीला अभिवादन करण्याच्या उद्देशाने ‘गणपती’ हा शब्द वापरला. असा या शब्दाचा खरा इतिहास आहे.
गणपती स्तुती व निंदा:
गणसमाजातील बरेच विद्वान व प्रतिष्ठित लोक तडजोडी करून आर्य समाजातील सदस्यत्व मिळवीत असत. त्यांच्यापैकी अनेकांनी वैदिक वाङ्मयाच्या निर्मितीतही सहभाग घेतला आहे. ऋग्वेदाच्या पाचव्या व सहाव्या मंडलातील ऋचांमध्ये (ऋ. ६-५६-५,५-४४-१२) गणांचे महात्म्य वर्णन केलेले आहे. अथर्ववेदात व वाजसनेयी संहितेत, गण, व्रात, संघ, पूग या संज्ञांचे सन्मानाने उल्लेख आलेले आढळतात. वैदिक आर्यांना गणसंस्थेबद्दल फारसा आदर नसला तरी त्यांच्या प्रभावाची जाण होती. त्यामुळे गण व गणपतीचा त्यांनी मुक्तकंठाने गौरव केला आहे. पण हा गौरव वैदिक समाजात समाविष्ट झालेल्या गणसमाजातील अनार्य ऋषींनी केलेला आहे, हे अधिक तपशिलात गेल्यावर दिसून येते. या गौरवामागे गण-व्रातांचे वाढते वैभवही कारणीभूत असावे. पुढे हे वैभव लुप्त झाल्यावर मात्र ब्राह्मण स्मृतीकारांनी गण व गणपतीची निंदा सुरू केली आहे. गणसंस्थेच्या विघटनानंतर राज्यसंस्था उदयास आली. लोकशाही व्यवस्थेविरूद्ध राजेशाही प्रस्थापित झाली. ही वर्गीय व्यवस्था ब्राह्मण स्मृतीकारांना प्रतिष्ठा देणारी होती. त्यामुळे तिचे गोडवे गाणे व गणसंस्थेची निंदा करणे त्यांना सोयीचे वाटू लागले. पण पुढे गणसंस्थेचा जनमानसात प्रभाव असल्याचे ध्यानात आल्यावर पुराणिकांनी गण व गणपतीची स्तुती करणे सुरू केले. पुराणनिर्मितीत शूद्रांमधील सूत, मागध, बंदी, चारण, कुशीलव इत्यादी जमातींचा बराच मोठा वाटा आहे. त्यामुळेच कदाचित पूर्वकालीन वैदिक अनार्यांप्रमाणे त्यांनी आपल्या आराध्य दैवताची स्तुती करणे स्वाभाविक आहे.
वेदांच्या संहिता व ब्राह्मण ग्रंथांमध्ये ‘गणपती’चा स्वतंत्र देवता म्हणून कुठेही उल्लेख नाही. गुप्तकाळामध्ये निर्माण झालेल्या ‘गणपती अथर्वशीर्ष’ या उपनिषदात गणपतीचे स्तवन आहे. वायुपुराणात शिवाला ‘लंबोदर’ गजेंन्र्दकर्ण अशा विशसेषणांनी संबोधले आहे. गणपतीचा शिवपुत्र म्हणून पुढे जो उल्लेख येतो, त्याचे मूळ या ठिकाणी सापडते. मराठी विश्वकोश , खंड 4 मध्ये हा संदर्भ देऊन म्हटले आहे की, “ रूद्र-शिव हा देव आर्य व आर्येतर अशा वेदकालीन भिन्न संस्कृतीच्या देवघेवीत निर्माण झाला. आर्येतरांच्या विविध प्रकारच्या मूर्तिपूजा व देवता यांचा समावेश होऊन आर्य व आर्येतरांची संस्कृती एकात्म बनू लागण्याच्या काळात, इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांमध्ये, गणपती हा देव आर्येतरांच्या इतर देवतांबरोबरच, आर्यांनी स्वीकारला असावा. गजाचे मुख असलेल्या या देवाच्या अगदी प्राचीन अशा मूर्ती गुप्तकालीन आहेत, तत्पूर्वीच्या नाहीत ; हेही इ. स. पूर्व काळात गजानन हा देव आर्यपरंपरेत समाविष्ट झाला नव्हता याचेच सूचक आहे. आर्येतरांची गणपती ही हनुमानानप्रमाणेच ग्रामदेवता असावी.”
मूषकवाहन गणपतीचा अर्थ:
गणपतीच्या पायाशी उंदराची प्रतिमा आवर्जून आढळते. उंदीर हे गणपतीचे वाहन आहे असे स्पष्ट म्हटले जाते, जुन्या मूर्त्यांमध्येही उंदरावर आरूढ झालेल्या गणपतीच्या मूर्त्या आढळतात. ग्रंथांमध्ये मूषकध्वज उंदरावर बसून चालत असलेल्या गणपतीची वर्णने आढळतात. ती वाचून किंवा तशा मूर्त्या पाहून विचार करणाऱ्या सामान्य माणसालाही प्रश्न पडतो की, आपल्या पायापेक्षाही छोटया आकारमानाच्या उंदरावर गणपती बसलाच कसा असेल ? पुराणाचे श्रोते सामान्य माणसेच होती. त्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकेला साजेशी उत्तरे पुराणकारांनी दिली आहेत. आजही जेव्हा समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत,तेव्हा सामान्य माणूस गोंधळात पडतो. अशावेळी प्रतिकात्मक उंदराची काव्यात्मक उत्तरे देऊन तथाकथित विद्वान त्याला अधिकच संभ्रमात टाकतात. त्या साऱ्या उत्तरांचा येथे उल्लेख करीत नाही. पण संशोधनाने प्राप्त झालेली माहितीच पुढे वाचकांपुढे मांडत आहे.
गणसंस्था ही आदिम समाजरचना होती. आदिमांच्या समाजात टोळयांची विशिष्ट चिन्हे असतात. त्याला कुलचिन्ह (Totern) म्हणतात. ‘टॉटेम ॲनड टॅब्युज ’ या आपल्या शोधग्रंथात सिमंड फ्राईडने या कुलचिन्हांच्या निर्मितीमागील मानसशास्त्रीय कारणे दिलेली आहेत. जगभरातल्या आदिम समाजात अशी चिन्हे होती. ती पशुपक्षी, वृक्ष, हत्यारे इत्यादींची होती. आजही राजकीय पक्ष आपले चिन्ह मोठया दिमाखाने मिरवतात. तशी या आदिम जमातींमध्ये आपले चिन्ह समारंभप्रसंगी मिरवण्याची रीत होती. गणांनाही अशी चिन्हे असत. गणांची हत्ती, वाघ, अस्वल, वानर, कोल्हा, कुत्रा, वड, पिंपळ, मानवी कवटी इत्यादी चिन्हे होती. यापैकी “ गजानुयायी लोक हत्तीचे रूपडे करून आपल्या तोंडावर घालीत व अशारितीने आपले गजानुयायित्व लोकसमोर प्रगट करीत असे मला वाटले ” हे लो. अणे यांनी आपल्या ‘गणपतिदेवता’ या शोधनिबंधात नमूद केले आहे. डॉ.स.रा.गाडगीळांनी याविषयी विस्ताराने माहिती देऊन मातंग वंशाची सत्ता बुद्धकालात उत्तर भारतावर होती असे म्हटले आहे. मातंग म्हणजेच हत्ती व आपल्या हत्ती या कुलचिन्हाने हा गण ओळखला जायचा. ते याबद्दल लिहितात-
“ खारवेलच्या राणीने स्वत:चे वर्णन हस्तिसह अथवा हस्तिसिंह यांची कन्या असे केले आहे. हस्तिगुंफा लेण्यातील शिलालेख अद्यापि पूर्णपणे वाचता आलेला नाही. पण डॉ.जयस्वाल यांनी या लेखातील एक ओळ लाविली आहे. तिचा आशय असा- “ खारवेलच्या राजाने मूषिकांचा पराभव करून मूषिकांच्या राजधानीचा नाश केला ”. हस्तिगुंफा लेणे, हस्तिवंशातील राजा आणि मूषकांचा पराभव या घटना एकत्र घेतल्यास आजच्या गणपतीचे वाहन जो ‘मूषक’ त्याचेही रहस्य उलगडते. दुसऱ्या एका गणाचे टॉटेम ‘मूषक’ हे होते. या गणाचा हत्ती या गणाने पराभव केला व राज्यसत्ता स्थापन केली. साहजिकच जित लोकांचे टॉटेम जेत्यांच्या टॉटेमचे वाहन बनले. ही केवळ कल्पना नव्हे. महाभारतात मूषक लोकांचे वर्णन आहे. ॲलेक्झांडरबरोबर आलेल्या ग्रीक लेखकांनी ज्यांचे वर्णन केले आहे ते लोक जर मूषक असतील तर त्यांच्या सामूहिक गण जीवनाचे उद्बोधक वर्णन आपणास वाचावयास मिळते. विंध्यप्रवर्ताच्या प्रदेशात मूषक लोक असल्याचा उल्लेख पुराणांतररी आढळतो. तेव्हा गुप्तकालीन गणपतींनी मूषकगणाला पराभूत करून राज्यसत्ता प्रस्थापित केल्याचा निश्चित पुरावा आज जरी उपलब्ध नसला, तरी हस्तिगण, मूषकगण एकेवेळी भारतात होते, कोणीतरी हस्तीगणाने मूषकगणाचा पराभव केला; इतकी माहिती शिलालेखाच्या आधारे निश्चितच मिळते. हस्तिमुखाच्या गणपतीने मूषक हे आपले वाहन बनवावे या घटनेमागे वरील हस्ति-मूषक संघर्षच असावा आणि त्या संघर्षात हस्तिगण विजयी झाला असावा एवढे अनुमान काढावयास हरकत नाही.” डॉ. गाडगीळांचा हा निष्कर्ष पाहता गजाननाच्या मूषकवाहनाचा अर्थ स्पष्ट होतो.
सरते शेवटी:
गेल्या दीड हजार वर्षापूर्वी दैवतरूपात पूजनीय ठरलेल्या गजमुख गणपतीचे महात्म्य वर्णन करणारी गणेश पुराण व मुद्गलपुराण अशी दोन स्वतंत्र उपपुराणे महाराष्ट्रातील गणेशभक्तांनी रचली आहेत, असे संशोधकांचे मत आहे. या पुराणांमध्ये वर्णिल्यानुसार विघ्नहरण करणाऱ्या गणपतीची उपासना वाढू लागल्यावर इ.स.पाचवे ते नववे शतक या दरम्यान ‘ गाणपत्य संप्रदाय ’ उदयास आला व प्रस्थापित झाला. पुढे तंत्रमार्गी लोकांनीही गणपतीला पूजास्थानी मानले. तंत्र म्हणजे तनाशी अर्थात शरीराशी आणि शेतीशी संबंधित. तांत्रिक हे वामाचारी होते असे उल्लेख प्राचीन वाङ्मयात सापडतात. वामा म्हणजे स्त्री. वामाचारी म्हण्जे स्त्रीसंबंधाला व विशेषत: स्वैरसंबंधाला प्राधान्य देणारे. तांत्रिक मार्गात मद्यपान, स्वैरमैथुन इत्यादी आचारांना पूजेचे अंग मानले आहे. पेशवाईच्या अखेरीस उच्चपदास पोचलेल्या काही ब्राह्मण जहागिरदार व सरदारांमध्ये वाममार्गी ‘गणेशतंत्र’ चालत असे, हे पेशवाईच्या इतिहासावरून दिसते. पेशव्यांचे दैवत गणपती होते,त्यामुळे पुण्याच्या आसपास असलेल्या गावांमधील गणपती मंदिरांची अष्टविनायकांमध्ये गणना झाली.
टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव अधिक प्रमाणात प्रसारित केल्यामुळे गणपती अधिक मोठया जनसमुदायापर्यंत पोचला. वैचारिक व राजकीय प्रचाराचे साधन म्हणून गणेशोत्सवाचा वापर त्यावेळी झाला. आज गणांचा अधिपती गणेश नवनव्या रूपात जागोजागी आढळतो. त्याच्याशी थट्टा केली तरी तो काही कोपत नाही, अशी सर्वांचीच समजूत असल्यामुळे त्याला कधी-कधी गंमतीचा विषयही बनविले जाते. अशीच एक गंमत २१ सप्टेंबर १९९५ रोजी देशभर व देशाबाहेरही केली गेली. गणपतीला दूध पाजण्याचा उपक्रम योजनाबद्धरितीने पार पाडला गेला. एस.टी.डी. पी.सी.ओ. टेलिफोन केंद्राचा वापर, दूरदर्शन, आकाशवाणी इत्यादी माध्यमेही याकामी सर्रासपणे वापरली गेलीत. गेली दीड हजार वर्षे ज्या गणपतीला दुर्वा व मोदकांवर समाधान मानावे लागले, त्या बिचाऱ्याला नव्याने दूध या स्निग्ध पदार्थांची चव जबरदस्तीने दिली गेली. या घटनेचा फायदा तथाकथित तांत्रिक चंद्रास्वामी याने घेऊन या साऱ्या तथाकथित दैवी चमत्कारामागे आपलाच हात असल्याची थाप मस्तपैकी ठोकून दिली.
गणपती देवतेच्या उगमापासून तो तिच्या विकासाची अशी ही चिकीत्सा. खरे तर हा एखाद्या शोधप्रबंधाचाच विषय ठरावा. पण लेखाच्या आवाक्याबाहेरचा तपशील याठिकाणी टाकता येणे शक्य नव्हते. त्याचप्रमाणे अधिक विश्लेषणालाही फार वाव नव्हता. हे लक्षात घेऊन वाचकांनी आपल्या शंका निरसनासाठी सारे सदंर्भ मुळातूनच पहावेत हे येथे सुचवावेसे वाटते.
-डॉ.अशोक राणा, यवतमाळ.
संदर्भ :
१) ऋग्वेदाचे मराठी भाषांतर -म. म. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव.
२) गणपतिदेवता, “अक्षरमाधव’ मधील लेख – लो. बापूजी अणे.
३) लोकायत – डॉ. स. रा. गाडगीळ,लोकवाङ्मगृह,मुंबई
४) लोकदैवतांचे विश्व – डॉ. रा. चिं. ढेरे
गणपतीचा शोध
लोकहो,
लहानपणी मी गणपतीभक्त होतो. याचे प्रमुख कारण लंक्यांच्या स्कॉलरशिपच्या क्लास मध्ये संकष्टीला आणि गणेशोत्सवात अथर्वशीर्षाची २१ आवर्तने व्हायची. तेव्हापासून बर्यापैकी नियमित पणे अथर्वशीर्षाची आवर्तने मी करत असे. पण "गणपती विघ्नहर्ता नाही तो विघ्नकर्ता आहे, तेव्हा भजायचे असेल तर दूसर्या देवाला भज" असे आई म्हणायची. आईला असे कसे विचारले तर उत्तर देता येत नसे मग मला आईचा राग यायचा. पण मी मात्र माझी गणेशभक्ती मी नेटाने पुढे चालु ठेवली होती.
पुढे मी पुण्याला टिळक विद्यापीठात संस्कृत मध्ये विशारद (बीए) करायला जाउ लागलो. दूसर्या वर्षी आम्हाला वैदिक साहित्य अभ्यासायला होते. शिकवायला प्रा. सुचेता परांजपेबाई होत्या. त्यांनी आपल्या पूजाविधींमधले अनेक मंत्र निरर्थकपणे शतकानुशतके जपले जात असल्याचे सांगितले. उदा. मंत्रपुष्पांजलीचा आणि गणपतीचा काहीही संबंध नाही, हे कळले तेव्हा मी उडालोच. परांजपेबाईनी असेही सांगितले की वेदांत गणपती कुठेही नाही आणि केवळ गणपती या शब्दामुळे "गणांनां त्वा गणपतीं..." ही ऋचा गणपतीच्या पूजेत ओढून ताणून लोकांनी वापरायला सुरुवात केली. पण हे काहीच नाही, पुढे जे कळले त्यामुळे माझा गणपतीवरच्या श्रद्धेला सुरुंग लागला. परांजपे बाईनी सांगितले की गणपती ही नीच देवता आहे, सूर्य, अग्नि, विष्णु या वैदिक देवतांप्रमाणे ती उच्च देवता नाही. यावर मी वर्गात बाईना प्रश्न केला की नीच देवता म्हणजे काय तर त्यांनी सांगितले की ती अनार्यांची देवता आहे, जसे सोट्या, म्हसोबा, वेताळ या जशा नीच देवता आहेत. मी उडालोच आणि दूसर्याक्षणी माझी गणपती वरची श्रद्धा पार उडाली. आई मला जे सांगत होती, त्यात वावगे नसावे असे वाटू लागले.
यानंतर जवळजवळ वीस-बावीस वर्षे गेली. अचानक प्रा. दामोदर कोसंबी या प्रखर बुद्धिमत्तेच्या विद्वानाने लिहीलेल्या मिथ अॅण्ड रिअॅलीटी या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचत असताना रंजक माहिती कळली की गणपती हा शंकरापासून झालेला पुत्र नव्हे. (म्हणजे तो शंकर-पार्वतीचा अनौरस पुत्र ठरतो.) पुराणकथांमागे आजच्या नीतिमत्तेला न झेपणारे वास्तव लपलेले असते याचा हा एक दाखला होता. याच पुस्तकात लोकदैवतांचे ब्राह्मणीकरण कसे होते याची रोचक चर्चा कोसंबीनी केली आहे. त्यामुळे गणपतीचे काळाच्या ओघात ब्राह्मणीकरण अर्थात status upgradation कसे झाले असावे याचा अंदाज बांधणे फारसे अवघड जात नाही.
तरीही गणपती ही नीच देवता आहे याचा मला अधिकृत पुरावा हवा होता आणि तो मिळवण्यासाठी मी तडफडत होतो. गणपती हा विघ्नकर्ता म्हणजे त्रासदेणारा. ही आईने सांगितलेली माहिती खरी की खोटी हा प्रश्न अधून मधून सतावायचा. पण त्याचेही उत्तर मला काळाच्या ओघात मिळायचे होते. दरम्यान मिसळपाव वरील एक सदस्य श्री श्रावण मोडक यानी लोकायत वाचायला सांगितले. बहुतांश लोकांची अशी समजूत असते की प्राचीन भारतात एकच संस्कृती अस्तित्वात होती ती म्हणजे वैदिक संस्कृती. पण तसे नसून त्यावेळेस वैदिक संस्कृतीला समांतर अशी म्हणजे दासांची (अनार्यांची) संस्कृती पण अस्तित्वात होती ती म्हणजे लोकायत.
अचानक स रा गाडगीळ यांनी लोकयताचा मराठीतून करून दिलेला परिचय वाचनात आला. त्यात गणपतीच्या शूद्रत्वाचे अधिकृत दाखले त्यांनी दिले आहेत. हे दाखले अनेक धर्माग्रंथांचे आहेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृती - हिंदू लॉचे महत्त्वाचे आधारग्रंथ.गणपती हा विघ्नकर्ता आहे हे दोन्ही ग्रंथ अधोरेखित करतात.
एक शोधवर्तूळ पूर्ण झाले. माझी आई बरोबर ठरली. ती आज हयात असती तर तिला नक्कीच आनंद वाटला असता.
जाता जाता - गणपती अथर्वशीर्षाचा आणि अथर्ववेदाचा काहीही संबंध नाही अशी माहीती नुकतीच "लोकदैवतांचे विश्व" या रा. चिं. ढेर्यांच्या पुस्तकात मिळाली. मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे.
कुतूहल म्हणून विचारतो : गणपतीला हद्दपार केल्यानंतर ती जागा (मुख्य आराध्यदैवताची) कुठल्या देवतेने घेतली आहे? मूळ वैदिक देवांना मुख्य आराध्यदैवते केली तर (घरातील बालकांसाठी) तोटा असा, की घरातले सण बाहेरच्या समाजातील सणांशी जुळत नाहीत. तोटा तसा फार मोठा नाही, पण हा विचार मनात सहज आला.
ख्रिस्तजन्माचा सोहळा डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान साजरा करण्याची प्रथा आहे. पण त्या प्रथेला ख्रिस्तकथेच्या प्राथमिक ग्रंथांत आधार नाही. प्राचीन काळातल्या अल्पसंख ख्रिस्ती लोकांनी ती तारीख का निवडली? याबाबत कयास म्हणून सांगतात, की मकरसंक्रांती/हिवाळ्याची सोल्स्टिस आदला बहुसंख्य समाज साजरा करत असे. त्या आनंदमय प्रसंगात आपलाही सण प्राचीन ख्रिस्ती अल्पसंख्याकांनी योजला असावा. ज्यू लोकांचा एक दुय्यम सण "हानुका" डिसेंबरमध्ये येतो, तो सण गेल्या काही दशकांत ज्यू लोक मोठ्या प्रमाणात साजरा करू लागले आहेत. ही तर आपल्या एक-दोन पिढ्यांतली कथा.
बहुधा गणेशपूजा हद्दपार केलेले लोक साधारण त्या तिथीच्या आसपासचा दुसरा कुठला सण धूमधडाक्याने साजरा करू लागतील...
कुतूहल म्हणून विचारतो : गणपतीला हद्दपार केल्यानंतर ती जागा (मुख्य आराध्यदैवताची) कुठल्या देवतेने घेतली आहे?
कोणत्याही देवतेने ती जागा घेतलेली नाही. आमच्याकडे आता देवच नाही.
कुतूहल म्हणून विचारतो : गणपतीला हद्दपार केल्यानंतर ती जागा (मुख्य आराध्यदैवताची) कुठल्या देवतेने घेतली आहे?
कोणत्याही देवतेने ती जागा घेतलेली नाही. आमच्याकडे आता देवच नाही.
गणपती बुद्धी देतो, असं म्हणतात ते खरं ठरतंय म्हणायचं. Wink मलाही अशीच गणपतीनं बुद्धी दिली होती.
तर्कतीर्थ, कृपया प्रतिसाद हलकेच घ्यावा, ही विनंती.
रोचक लेख. लेखकाने अनेक उपयुक्त संदर्भ दिलेले आहेत याबद्दल आभार व्यक्त करतो.
या निमित्तानी मा. ना. आचार्य यांच्या "ध्वनिताचें केणें" या ग्रंथातल्या गणपतीविषयक संदर्भाचे पुन्हा एकदा वाचन झाले. त्या लेखात अनेकानेक संदर्भ आहेत त्यांची निव्वळ यादी देतो म्हणजे केवळ एखाद्या लेखातून या दैवताबद्दल किती दिशांनी आणि किती खोलवर माहिती मिळवता येते त्याचे प्रत्यंतर येईल.
- ज्ञानेश्वरीच्या ग्रंथारंभी, तेराव्या नि सतराव्या अध्यायातल्या गणेशाचा उल्लेख.
- "मूळ अनार्य यक्ष सृष्टीतील दैवताची, ऋग्वेदातल्या ब्रह्मणस्पती या दैवताशी सांगड घातली गेली असावी" असा (श्री. आचार्य यांचा स्वतःचाच ?) अभ्युपगम.
- या निमित्ताने यक्षसृष्टीच्या लोकसाहित्याची महाभारतादि काव्यपुराणांवाटे आणि ऋग्वेदातील उल्लेखांद्वारे वैदिक संस्कृतीशी जोडले जाणे, यक्षांचे वर्णन.
- कथासरित्सागर या ग्रंथाच्या सुमारे तिसर्या शतकातल्या पैशाची भाषेतल्या मूळ आवृत्ती आणि अकराव्या शतकातल्या मराठी आवृत्तीमधील "विघ्नदेवते"चे उल्लेख. या निमित्ताने इस पूर्व ६०० पासूनचे यक्षपूजेचे उल्लेख . त्यातून सिद्ध होत असलेला गणेशाचा "ग्रामदैवता"बद्दलचा संदर्भ.
- लोकसाहित्यातील शिव या अनार्य देवतेचे गणेश या दुसर्या अनार्यदेवतेचे पितापुत्र असे नसलेले नाते. त्या दोन्ही दैवतांचे लोकनृत्यसापेक्ष उल्लेख.
- ऋग्वेदातल्या "गणपती" या देवतेचे उल्लेख. आणि ब्रह्मणस्पती या देवतेशी स्थापित केलेले एकरूपत्व.
- अथर्वशीर्ष हे मूळ अथर्ववेदाच्या संहितेत नसणे. गणेशदेवतेचे वैदिक देवतामंडलात प्रवेश झाल्यानंतर अथर्वशीर्षाचे त्या वेदाला जोडले जाणे
- वेदांचय निर्मितीनंतर अनेक शतकांनी लिहिल्या गेलेल्या कर्मकांडाची वर्णने असलेल्या वेदांगांमधील "विनायकशांती"सारख्या गोष्टी,
- स्मृतींमधे येत गेलेले गणेशदेवतेचे उल्लेख.
- एकंदर वैदिक साहित्य , पुराणे , स्मृती यांच्यात सामील केल्या गेल्यानंतरही अन्य पुराणादि साहित्यात "अनार्य दैवत" म्हणूनही गणेशाचा उल्लेख सापडणे. (डब्बल रोल !)
-शिवपुराण, स्कंदपुराण , ब्रह्मांडपुराण अशा विविध ठिकाणी थोड्याबहुत फरकाने आलेली "गणेशजन्मा"ची कथा Smile
क्रमशः सध्या इथेच थांबतो. अजून अर्धे संदर्भ देणे बाकी आहे. वेळ झाला की देतो. मुद्दा असा आहे की , एकंदर देवता कशा बनत गेल्या याचा इतिहास वेदपूर्वकालीन अनार्य संस्कृतीपासून, मग वेदांपासून , नंतर जन्माला आलेल्या साहित्याशी, त्यानंतर आलेल्या बौद्ध धर्मादि गोष्टींशी वगैरे अनेक शाखाप्रशाखांनी जोडला गेलेला आहे. आचार्यांच्या एका चॅप्टरमधील निव्वळ संदर्भ देताना दमछाक होते. तर मग त्यातील कालानुक्रम ठरवणे , अस्तिपक्ष, नास्तिपक्ष आदि ठरवणे , त्यात लिखित नसलेला इतिहास, पिढ्यापिढ्यातून वहात आलेल्या ज्ञानाच्या निरनिराळ्या आवृत्त्या...एकंदर हा प्रदेश निबीड म्हणायला हरकत नाही.
बाकी प्रस्तुत लेखात गणपतीला घराबाहेर वगैरे काढणे म्हणजे काय ते नीटसे समजलेले नाही. ते असोच. Smile
माझा प्रतिसाद दिल्यानंतर तुमचा हा प्रतिसाद वाचला!
लेखक व प्रतिसादक दोन्हीकडून आलेल्या माहीतीमुळे माझा मेंदु हँग झाला आहे!
सविस्तर चर्चेतून योग्य अशी माहीती मिळेल असे वाटत आहे, वाट पाहतो आहे.
असेल गणपती अनार्यांचा देव. म्हणून तो नीच कसा? म्हणजे तुम्ही अनार्यांपेक्षा उच्च आहात का?
हे सारे अंधुक आठवणीतून लिहितोय...
नीच वगैरे शब्दांचा वापर आज आपण करतो त्याच केवळ संदर्भांसह नाही. या शब्दाची संदर्भचौकट त्याहून अधिक व्याप्त आहे. पुढे त्यात आजच्या संदर्भातील नीच हा अर्थही आल्याचा प्रवास आहे. त्या अर्थी, गणपती ही अनार्यांची देवता म्हणून आर्य तिला नीच मानत, कारण आर्यांच्या लेखी अनार्य नीचच असत, असा तो प्रवास आहे.
२००२-०३ साली केव्हा तरी नामदेव ढसाळांनी 'सर्व काही समष्टी'साठी या त्यांच्या 'सामना'तील स्तंभात या विषयाचा अगदी बारकाव्यांसकट उहापोह केला होता, तोही यानिमित्त आठवला.
>>अनार्यांची देवता म्हणून आर्य तिला नीच मानत, कारण आर्यांच्या लेखी अनार्य नीचच असत,
पण म्हणून आता आपल्यापैकी कोणी अनार्य्/गणपती नीच असं म्हणायचं काही कारण नाही.
(हा पुढचा भाग श्रामोंसाठी नाही. लेखकासाठी आहे) त्यातूनही प्रत्येकालाच कोणत्याही देवाला मानण्याचं/न मानण्याचं स्वातंत्र्य आहेच. मग अमूक देव उच्च आणि अमूक देव नीच असं कोणी म्हणू नये. शिवाय अनेक ठिकाणी नाग, बैल, वारूळ, लिंग इ. अनार्यांचे देव पूजेत असतातच. भले तुम्हाला पटू दे किंवा कसेही.
म्हणून दुसर्या एखाद्यापेक्षा आम्ही उच्च असा अर्थ आपल्या बोलण्यातून ध्वनित होऊ नये याची काळजी घेतली तर फार बरं. अर्थात तुमचं उच्चार स्वातंत्र्य तरीही मी मान्य करते आहेच!
आताच मातोश्रींना या लेखाची प्रिन्ट काढून देतो, तसेच तुम्ही लेखात उल्लेख केलेले साहित्य देखील कोठे मिळेल ते पाहतो.
* लोकायत बद्दल काहीच माहीती नाही आहे कोणी सविस्तर माहीती देऊ शकते का?
चांगली माहिती. याबद्दल ससंदर्भ लिहिण्याइतका संदर्भ जवळ नाही मात्र काही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी (जसे मासिकांतील लेख, व्रुत्तपत्रे इत्यादी) वाचल्या त्यावरून मुळ भारतातील जमाती टोबा ज्वालामुखीच्या स्फोटानंतर नामशेष झाल्या. काही जंगली जमाती उरल्या (किंवा नंतर दक्षिणपूर्वेतून आल्या) त्यांच्यापैकी 'गण' या जमातीचा नेता तो गणपती. आर्य आल्यानंतर त्यांनी विविध मार्गाने वैदिक धर्माचा प्रसार केला व मान मिळवुन दिला. ज्यात साम-दाम-दंड-भेद सार्या निती अवलंबिल्या. शंकर आणि त्याला मानणार्या अनेक जातींशी युद्ध करण्यापेक्षा त्यांनी त्यांना वैदीक धर्मातच वेगवेगळ्या क्लृप्त्यांनी सामावून घेतले. त्यापैकीच 'गण' जमातीशी युद्ध करून बघितले पण त्यांचा नेता अति पराक्रमी असल्याने त्यांना जमले नाही. त्या नेत्यानंतर त्यालाच प्रथम वंदन स्थानी बसवून तो अख्खा समाज वैदिक समाजात सामावता आला.
असे प्रकार आताहि बघायला मिळतातच की. गॉन्दालूपे ला चर्चने असेच मेरीचा अवतार घोषित करून मेक्सिकन समाज फारसे रक्त न वहाता ख्रिस्तमय करुन घेतले होते
तुम्ही नकळतपणे ज्या प्रोसेसचा उल्लेख केला आहे तो म्हणजे "देवतांचे उन्नयन".
हा एक आत्यंतिक खोलात खोलात घेउन जाणारा आणि नंतर त्याच खोलीत बुडवणारा विषय आहे. जसे गणांचा अधिपती तो गणपती असे त्याचे पूर्वीचे रूप तसेच वैदिक "रुद्र" देवता व तत्कालिन अवैदिक "शिव" ह्यांचे एकीकरण होउन एकच "शंकर भगवान " तयार झाले.
वेदांतील साइड हिरो, इंद्र, वरूण, मित्र्,अग्नी ह्या प्रमुख देवतांचा सहाय्यक असणारा "विष्णु" सुद्ध नंतर अनेक अवैदिक लोक कथांत मिसळून जाउन नंतर "देवांचा देव महाविष्णु" बनला असे म्हणतात.
स्थानिक लोककथांचे नायक राम्-कृष्ण हे खरे तर अवैदिक (किंवा निदान अ-वैष्णव तरी) म्हणता यावेत. ह्यांनाच खुद्द विष्णुचा अवतार मानले गेले.
पंढरपुराचा पांडुरंग-विठ्ठल,राजस्थानचे "श्रीनाथजी" , दक्षिणेतील अय्याप्पास्वामी हे सर्व खरेतर स्थानिक देवच. तेवढ्यातेवढ्या इलाक्यापुरता ह्यांचा प्रचंड बोलबोला. आजच्या भाषेत बोलायचे तर जब्बरदस्त फॅन फॉलोइंग किंवा "कल्ट" पण मर्यादित भूभागावर सुरुवातीला होता तसा.
जसे रजनीकांत नावाची कुणी के प्रभावशाली व्यक्तिमत्व दक्षिणेत उदयास आलेले आहे, व त्याचेही कल्ट तूफान आहे.(हो . Rajni is not a demi god. he can only be equated to the God from his fans perspective.)पण रजनीची तेवढी क्रेझ उत्तरेत नाही.
झाले काय, की कालप्रवाहात ह्यातल्या प्रत्येकावर वैदिक गुण आरोपित केले गेले.मग शतकानुशतके कथांची एक गुंफण सुरु झाली. दीर्घकाळ सुरु असलेलीए गुंत इतकी वाढली की वैदिक साच्यावर अवैदिक मुलामा चढलाय की अवैदिक ढाच्यावर वैदिक कल्प्नांचे नक्षीकाम केले आहे हे कळणे अशक्य झाले. म्हणजे "श्रीनाथ"जी विष्णुचा अवतार मानला गेला.(हा देव सिथियनांनी,राजपुतांच्या पूर्वजांनी मध्य पूर्वेतून का मध्य आशियातून आणला होता म्हणे.) पांडुरंगाचे विष्णु-शिव दोघांशीही एकीकरण इथल्या संतांनी सुरु केले,कित्येक अभंग आहेत,घरि पोचल्यावर दुवे देउ शकतो. अय्याप्पा म्हणजे कार्तिक स्वामी का मोहिनीरुपी विष्णु-शिव ह्यांचा पुत्र असे काहीतरी आहे. थोडक्यात, स्थानिक जमाती पूजा करायच्याअच ह्या देवांच्या त्यांच्यासमर्थनार्थ वैदिकांनी आअपाअपल्या ष्टोर्या तयार केल्या. काअही पुरानात टाकल्या, काही वेदांतात प्रक्षिप्त भाग म्हणून टाकल्या. काही कुठेही न टाकता तशीच पूजा सुरु ठेवली "वेदांनाही नाही कळला " म्हणत.
भरिला भर म्हणजे तिकडे बौद्धमताचा उगम झालेलाच होता. मग जिथे तिथे त्यांचाही प्रभाव, तिथल्या संकल्पनांचेही प्रकटीकरण सुरु झाले. जसे आर एस एस वाले(संघ परिवार school of thoughts) आणि पु ना ओक वगैरे प्रत्येक गोष्टीचे पूर्वज वैदिकच होते अशी सर्व सजीव्-निर्जीव वस्तूंची व्म्शावळ लाउन दाखवतात. तस्सेच आपण उल्लेख केलेले कोसंबी(कोसंबी school of thoughts) हे प्रत्येक गोष्टीचे नाते बौद्ध मताशी लाउन दाखवतात. उदा:- पंढरपूर्,पूर्वेचे पुरी (जगन्नाथ यात्रावाले) मठ व इतरही बरेच काही(अगदि रामायण वगैरेसुद्धा) आधी बौद्धांचे होते आणि मग नवप्रणित हिंदुंनी पाचव्या-सातव्या शतकानंतर शक्तीप्रयोगाने ढापले असे म्हणतात.
असे स्थानिक देव आजही दिसतात. चाळोबा,वेतोबा,भैरोबा हे सगळे स्थानिक भूभागातले कोकणातले वगैरे देव. तिथे पोचलेल्या वैदिक वाल्यांनी "हे तर आमच्या शिवाचे/रुद्राचे अवतार" असे सांगत्त्यांचे रूप मानून पूजा सुरु केली. अगदि पुण्यात हिंजवडित "म्हातोबा देवस्थान " आहे. हाही स्थानिक देवच. वैदिक लोक शंकराचा अवतार मानतात.
अजून एक कंगोरा म्हणजे पशूपूजा. म्हणजे आधी त्या देवतेची ज्या मूळ रुपात पूजा होइ, ते मूळ रूप नंतर "सुसंस्कृत " वाटेना. "सुसंस्कृत माणसाने पशूच्या पाया पडायचे? छे छे. काहितरीच." असे वातू लागून मग मूळ रूप त्या-त्या देवाचे वाहन बनले व देवाचे नवे रूप मानवी/सुसंस्कृत भासणारे झाले.उदा:- पाकमधील हडप्पा-मोहेंजोद्डो इथले अवशेष तसेच गुजरातेतील लोथल येथील अवशेषात पुष्ट वशिंड असलेल्या बैलाची पूजा होताना दिसते. हा अतिअतिप्राचीन काळ. त्यानंतर ह्याच देवतेचे मानवी रूप शिव्-रुद्र ह्या नव्याने तयार होत असलेल्या देवतेत टाकले व तो बैल "नंदी"च्या रुपाने मंदिरात विसावला.
थोडक्यात सध्याचे देव म्हणजे अशा अनेकानेक कथा,कल्प्ना,समजुती,लोक्-कथा व काहिसा शक्तीप्रयोग ह्या सर्वांचे एक वेगळेच भेंडोळे(स्पाघेत्ती) बनलेला आहे.
आता वैष्णो देवी, वणी-माहूर्,दुर्गा,सरस्वती,लक्ष्मी इकडे वळुयात.
अर्र्र र्र नको नाहितर. फार अवांतर होतय वाटतं.
मला म्हणायचय इतकच की तुम्ही गणेशाचा उल्लेख केला तसे उन्नयन(developement and mixing up with local deity)
प्रत्येक देवतेचे झालेले आहेच. हे जगभर अभ्यासले जाणारे एक शास्त्र आहे, समाजशास्त्राचे उपांग म्हणून हे येते, लोक कथा व लोक मानस समजून घेण्यासाठी.
टिपः-
१.मी वापरलेले शब्द आहेत वैदिक्-अवैदिक(संस्कृती उद्देशक). आर्य्-अनार्य(वंश उद्देशक) असे शब्द वापरले नाहित. आर्य्-अनार्य असे खरेच काही होते की नाही ह्याबद्द्ल केवळ लोकांचे हवेतील तर्क आहेत. "आर्य" नावाचे लोक भारताबाहेरून कुठूनतरी आल्याचे अजून कुठेही पुरेसे पुरावे मिळालेले नाहित.आले असतीलही, नसतीलही.
२.अधिक माहिती संक्षिप्त रुपात हवी असल्यास रं ना गायधनी ह्यांचे यु पी एस सी च्या जुन्या अभ्यासक्रमातील इतिहासाचे संदर्भपुस्तक पहावे. त्यांनी चांगला आढावा घेतलाय. जालावर संजय सोनावणी ह्यांनी "पांडुरंग" ह्या स्थानिक देवतेबद्द्ल त्यांच्या ब्लॉगवर बराच उहापोह केलेला आहे.
प्रमुख संदर्भांचा उल्लेख माझ्या प्रतिसादाच्या शेवटी टिप २ मध्ये केलेलाच आहे. पुस्तक असे म्हटले तर यु पी एस सी ची काही पुस्तके आहेत, त्यातले मला महत्वाचे वाटलेले उल्लेखले.
पांडुरंग ह्या देवतेसंदर्भात ब्लॉग म्हटलो तो हा http://sanjaysonawani.blogspot.in/2011/07/blog-post_04.html
असाच गाजलेला ब्लॉग म्हणजे खट्टामिठा डॉट कॉम्. ह्यावर बरिच उलटसुलट्, काहिशी अनवट व कधीकधी स्फोटक माहिती येत असे.
ह्याशिवाय विसुनाना ह्या आयडीचे उपक्रम, मिपावरील प्रतिसाद.
सात्-आठ पेप्रात(मागील वीसेक वर्षात) रोज छापून येणारे इतिहास ,लोककथा ह्यासंबंधी काहीही.
हे सर्वच माझे बौद्धिक खाद्य आहे.नक्की काहितरी एकच असे नाही सांगता येणार. अगदि कशातूनही कशाचाही संदर्भ लागू शकतो.
RSSवाले अगणित साहित्य छापील रुपात प्रकाशित करतात्,जालावरही करतात(evivek)त्यातले सारेच काही भक्कम पुराव्यानिशी नसले तरी त्यानिमित्ताने बरेच लीड्स मिळतात. पण त्यांच्या ह्या साहित्याचे,पुस्तकांचे नावे लक्षात ठेवत मी बसत नाही,मला ते जमत नाही.तीच गत सावरकरी साहित्याची. सावरकरांचे समग्र साहित्य जलावर आहेच. कधीही पुस्तक प्रदर्शनात्,लायब्ररित,क्रॉसवर्ड मध्ये जाउन हाताला लागेल ते मायथॉलॉजीचे समजेल त्या भाषेतले उभ्या उभ्या (फुकटात)वाचत बसतो.त्यात राजवाडे,शेजलवलकर,कुरुंदकर आले, तसेच कोसंबीही आले.त्यातले जवळ जवळ कुठलेच पुस्तक माझे १००% वाचून पूर्ण होत नाही. ठळक मुद्दे,बुलेट पॉइंट्स काय ते लक्षात राहतात.
उपक्रमाच्या जुन्या चर्चांतूनही बरेच काही सापडते.
हां, आता मला कुणी म्हणाले की "बोल कुठल्या पुस्तकात काय दिलय? महिकावतीची गाजलेली बखर ,ज्याच्या नुसत्या प्रस्तावनेत राजवाड्यांनी यादवकालीन आख्ख्या महाराष्ट्राचा,यादव्,कोली,भिल्ल अशा सर्वच सत्ताम्चा आढावा घेतलाय, त्या पुस्तकाचे नाव काय?" तर माझी तंतरते. म्हणजे मुद्दे आठवतात. शिलाहार्,कदंब्,नागरशा,भिल्लण यादव्,रामदेवराय,हेमाद्रीपंत बरेचसे आठवते, पण नक्की कोण कोणत्या पुस्तकात त्यांनी कोणकोणत्या काळाचा उल्लेख केलाय काहीही आठवत नाही.
थोडक्यात , रोजच्या आपल्याला बातम्या आठवतात तसेच काहिसे.आपण "काय" वाचले, हे आठवते. "कुठे" वाचले हे आठवत नाही. दिवसाला ५-७ वर्तमानपत्रे,जालपत्रे वाचणार्यांना माझी अडचण समजू शकेल.उदा :- वीसेक वर्षांपूर्वी राजीव गांधींचा खून झाला १९९१ मध्ये हे आपल्याला आठवते. अगदि स्फोटानंतरचे विदारक फोटोही आठवतात. पण तेव्हा आप्ण ते "सकाळ" मध्ये पाहिले होते की "लोकसत्ता"मध्ये हे म्हणजे अजिबात आठवत नाही.
तुम्ही एकाच पेपरशी एकनिष्ठ असाल तर ही अडचण येणार नाही. पण मी ह्याबाबतीत शब्दशः "सर्वभक्ष्यी" आहे. आजही तिसरी-चौथीच्या इयत्तेतील "छान छान गोष्टी" वाचतो. माझ्या नवबौद्ध मित्रांकडे जाणे झाल्यावर त्यांच्या आंबेडकरी ध्येयास वाहून घेतलेल्या वर्तमानपत्रातील सर्व लेख वाचतो. त्यातून बुद्धाच्या जातक कथांचा अंदाज येतो. डिस्कवरी,फॉक्स हिस्टरी वगैरेंचे माहितीपटही पूरक ठरतात. थोडक्यात, कुठलाच एक निश्चित असा सोर्स नाही.
लहान मुलाने मोठ्यांच्या ताटात वाढलेली मस्त गोडगोड बुंदी/नुक्ती भसाभसा ओढून आपल्या ताटात घेउन बकाबका खायला सुरुवात केली आणि जर त्यास विचारले की "आता सांग ह्यातली आईच्या ताटातून घेतलेले बुंदीचे दाणे कुठले आणि बाबांच्या ताटातून घेतलेले कुठले" तर बिचारे निरागस पोर जसे
दचकून तुमच्याकडे पाहिल तशीच काहिशी माझी स्थिती होते.
उदा:- महाराष्ट्रात पाथरवट समाज जो आज दगडफोडीचे काम अल्प मोबदल्यासाठी करतो,त्यांची प्रमुख वस्ती कुठे कुठे आहे ह्याबद्दल एका एनजीओचा रिपोर्ट होता. त्यांची स्थिती वर्णन केली होती.काहिंच्या मुलाखती होत्या. भारतात जागतिक दर्जाचे अचाट वाटणारे शिल्पकाम ह्याच समजाने केले होते.(वेरूळ्-कैलास पासून ते ऐहोळे-बदामी,मदुरै वगैरे बरेच काही.). झाले. त्या वस्तीचा अंदाज घेत गेल्यास एक गोष्ट सहज लक्षात येते की आजही पाथरवटांची अशाच रस्त्याच्या आसपास आहे, जो इब्न बतूता वगैरे भटक्या प्रवाशाचा मार्ग होता. कोणे एके काळी व्यापारी मार्ग होता; पुढे जाउन रेशीम मार्गला हाच मर्ग जोडला जात होता. म्हणजेच शिल्पकला केवळ गुहांत न करता लहानसहान भांडी व इतर ठिकाणी करुनही हा समाज विकत असे असे शक्य दिसते. ह्यासाठी पुरावा काय? म्हटले तर काहिच नाही. म्हटले तर बरेच काही.
मुसुंबद्दल जाहिर तक्रारः- "मी " , "माझे", "मला" असे लिहित बसणे मला स्वतःलाच कसेसेच होते. वाचणार्यांनाही ते होतच असणार ह्याचाही अंदाज आहे. पण संदर्भ मागितल्यावर मी पुरेसे संदर्भ का देउ शकत नाही हे सांगण्यासाठी "मी माझे मला" शब्द वगळून प्रतिसद लिहिणे जमले नाही.
तस्मात मुसुंबद्द्ल सर्व वाचकांतर्फे (विशेषतः सदर प्रतिसादाने डोक्याला शॉट्ट बसलेल्यांतर्फे) मी तक्रार करु इच्छितो व दोष तिकडेच ढकलू इच्छितो.
सविस्तर उत्तराबद्दल आभार.
हा थोडा स्वतंत्र मुद्दा आहे, परंतु डेटा-वेअरहाऊसिंग च्या मूलभूत संकल्पना आपण इथे आपण वापरू शकतो. अनेक ठिकाणाहून येणारा, मोठ्या प्रमाणातला डेटा , त्याचे प्रमाणीकरण , तो योग्य-अयोग्य आहे की नाही याची छाननी, विषयवार वर्गवारी, संदर्भांचे व्यवस्थित पुंजीकरण या गोष्टींनाही काही महत्व आहे हे वेगळं सांगायला नको. हे करण्यात बरेच श्रम खर्च होतात हे मान्य आहे. किंबहुना व्यक्तीगत माहितीच्या संचयामधे असं करणं कदाचित फार कमी प्रमाणात आवश्यक आहे हेही खरं. मात्र तुम्ही ज्या प्रमाणात डेटा कन्झ्युम करत आहात ते पहाता अशा स्वरूपाची शिस्त अगदी कमीत कमी प्रमाणात का होईना पण स्वीकारली नाही तर लवकरच "हे खरं की ते खरं" किंवा "अधिक अचूक माहिती काय" अशा प्रश्नांची तड लावणं कठीण होऊन बसेल.
प्रस्तुत प्रतिसाद मन यांना व्यक्तिगत उपदेशपर नसून, ज्ञानमार्गामधे जे अनेक खाचखळगे लागू शकतात त्यांपैकी एका महत्त्वाच्या बाबीवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे एवढेच नम्रपणे नमूद करतो.
गणपती या देवाचा इतिहास आणि गणपतीची भक्ती करणं हे दोन वेगळे विषय तुम्ही वैयक्तिक आयुष्यात कशाने जोडले आहेत? तुम्ही ज्या गणपतीची भक्ती करत होता त्या कारणांना तो अनार्यांचा देव होता या नविन माहितीमुळे कसा सुरुंग लागला? आज ज्या गणपतीची अनेकजण भक्ती करतात तो गणपती आणि वैदिक काळातला किंवा अगदी दोन-चार शतकांमागच्या गणपती वेगळा असल्याने काय फरक पडतो? आज केली जाणारी भक्ती आज ज्या गणपतीच्या "प्रतिमेला" लोक मानतात त्यानुसारच आहे ना?
(अवांतरः मुळात इतिहासाच्या अभ्यास "भक्ती" वगैरे भावनाच अस्थानी आहत. पण ते असो.)
गणपतीच्या दिवसात हापिसात जायला जो त्रास व्हायचा तो साहून तेव्हाच गणपती हा विघ्नकर्ता आहे अशी शंका आलीच होती.
अजूनही काही शंका आहेत.
गणपतीची सोंड म्हणजे काय?
उजव्या सोंडेचा आणखी त्रासदायक असतो असे का?
वगैरे वगैरे. उत्तरे अर्थातच अपेक्षित नाहीत कारण त्यावाचून काहीही अडलेले नाही.
वरील चर्चेत एक मजेशीर गोष्ट दिसून येते. ती म्हणजे गणपतील "नीच" मानले गेलेले काही जणांना रुचलेले दिसत नाही. पण गणपतीच्या विघ्नकारकत्वाबद्दल कोणीच बोलत नाही. आर्यांच्या यज्ञयागादि नित्य कर्तव्यात इथल्या मूळ लोकांनी त्रास देऊन विघ्ने आणली असणार. ही प्रवृत्ती आज ही टिकून आहे. एखाद्या समूहात नवे घटक सामील होतात तेव्हा त्याना सरळ प्रवेश फार थोड्या वेळेस मिळतो. त्यामुळे त्रास देणारे, विघ्ने आणणारे नीच मानले गेले तर त्यात नवल काय?
तुमचे पूर्वज अनार्य होते असं जर तुम्हाला कधीतरी पक्कं कळलं तर?
"स्मृती/वेद मानणार्या, उच्च(गृहीतक) अशा आर्य(गृहीतक) कुलात जन्म घेउन मी एका देवतेची उपासना भौतिक सुखांसाठी करत होतो, ती देवता नीच(दुसर्या जातीतली) आहे हे समजल्यावर मी तिला माझ्या घरातून घालवून दिले." ??
गणपती (आणि त्याजागी इतर कोणीही देवता) मानणे आणि न मानणे यात घडलेला प्रवास रंजक आहे. काहींचा नेमका याच्या उलटा प्रवास होतो (असं सांगितलं आहे अनेकांनी/ अनेकींनी मला) तोदेखील तितकाच रंजक असतो. गणेशभक्ती एका अर्थी ग्रंथप्रामाण्यावर आधारित होती (गणपतीचे स्तवन नियमित केल्यास यश मिळत ही धारणा) आणि 'गणपतीला घरातून हद्दपार करणं' घडलं तेही काही ग्रंथाच्या आधारे - म्हणजे पुन्हा ग्रंथप्रामाण्य आलच इथेही.
जी वस्तू उपयोगाची वाटत नाही ती माणूस सामान्यपणे टाकून देतो असं दिसत आजुबाजूला साधारण दृष्य. गणपतीच स्थान बदललं हे कळलं लेखातून काही अंशी, पण हा बदल कसकसा होत गेला, तो होताना तुम्ही कोणकोणते टप्पे ओलांडलेत अस काही वाचायला मला जास्त आवडलं असत.
गणपती यज्ञ करणा-या आर्यांच्या दृष्टीने विघ्नकर्ता होता यात काही विशेष नाही - पण कोणाच्यातरी दृष्टीने तो संस्कृतीरक्षकही असेल, आपल्याला काय माहिती? त्यामुळे उच्च देवता, नीच देवता हे शब्दप्रयोग भक्तांचा त्या काळचा सामाजिक स्तर दाखवतो (समाजमान्य स्तर- शेवटी तो ठरवणारे सत्तावान लोक असतात त्या काळातले) - देवता शेवटी एका अर्थी मनुष्यनिर्मितच असतात!
"....गणपती ही नीच देवता आहे याचा मला अधिकृत पुरावा हवा होता आणि तो मिळवण्यासाठी मी तडफडत होतो...."
व्वा. काय हृदयस्पर्शी कारण आहे तडफडण्यासाठी !
ख्रिस्तोफर कोलंबस तडफडत होता साता समुद्रावर 'इंडिया' नावाच्या देशाचा शोध लावण्यासाठी
सर रिचर्ड बर्टन मक्कामदिनेच्या शोधासाठी तडफडत होते, हजारो मैलाच्या रणरणत्या वाळवंटातून जाताना.
एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे तडफडत होते, एव्हरेस्टवर झेंडा फडकविण्यासाठी.
एडवर्ड जेन्नर रात्रंदिवस तडफडत होता 'देवी' ची लस शोधून काढण्यासाठी.
विवेकानंद तडफडत होते हिंदु धर्मातील बंधुत्वाची शिकवण जगभर जाण्यासाठी.
मिल्खासिंग जीव तोडून धावत होता, तडफडत होता भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी.
---- पण आता या तडफडण्याच्या व्याख्येत "अमुक एक देव नीच कसा ?" हे सिद्ध करणारा पुरावा शोधणार्याचाही समावेश करावा लागणार असे दिसते.
घोरी, गझनी, औरंगझेब, अफझलखान, अब्दाली यानी स्वतःच्या धर्मप्रसारासाठी हिंदुच्या देवतांचे 'मूर्तीभंजन' करण्याचा सपाटा लावला होता, त्यासाठी वेळोवेळी रक्तपातही घडवुन आणले, पण आता इंटरनेटसारखे स्वस्त माध्यम हाती आल्यावर ही मूर्तीभंजनाची जी लाट सांप्रत महाराष्ट्र देशी आली आहे ती थोपविण्याचा प्रयत्न करणारे विफल होत राहणार हे १००% सत्य. [कालपर्यंत समाजात ज्या हाडामासाच्या व्यक्तीना त्यांच्या कार्यामुळे दैवत्व प्राप्त झाले होते ते कसे गैरलागू वा अस्थानी आहे हे सिद्ध करण्याची अहमहमिका विविध संस्थळावर लागली होती, ती आता 'थेट देव' या प्रकृतीवर येणार हे निश्चित झाले आहे. आज 'एलेफंट गॉड' नीच झाले, उद्या 'मंकी गॉड' चा नंबर लागणार.]
पण आता इंटरनेटसारखे स्वस्त माध्यम हाती आल्यावर ही मूर्तीभंजनाची जी लाट सांप्रत महाराष्ट्र देशी आली आहे ती थोपविण्याचा प्रयत्न करणारे विफल होत राहणार हे १००% सत्य. [कालपर्यंत समाजात ज्या हाडामासाच्या व्यक्तीना त्यांच्या कार्यामुळे दैवत्व प्राप्त झाले होते ते कसे गैरलागू वा अस्थानी आहे हे सिद्ध करण्याची अहमहमिका विविध संस्थळावर लागली होती, ती आता 'थेट देव' या प्रकृतीवर येणार हे निश्चित झाले आहे. आज 'एलेफंट गॉड' नीच झाले, उद्या 'मंकी गॉड' चा नंबर लागणार.]
हा प्रकार त्या लाटेतला वाटत नाही. किंचित वेगळा असावा.
तर्कतीर्थमहोदयांचा विरोध सरसकट मूर्तिपूजेला, अथवा 'देवा'च्या अस्तित्वाला असावा, असे वाटत नाही. पूज्य दैवत जोवर आर्य आहे, "ब्राह्मण"* आहे, "नीच"* नाही, अथवा मनुस्मृतीच्या अनुसार निषिद्ध नाही, तोवर त्यात त्यांना काही अडचण दिसते, असे आढळत नाही. त्यांचा विरोध केवळ अनार्य / शूद्र / ब्राह्मणेतर / मनुस्मृतीस अनुसरून त्याज्य दैवतांच्या पूजेस असावा, असे दिसते. (विरोध व्यक्तिगत पातळीवर किंवा कसे, याची कल्पना नाही.)
त्यामुळे, त्यांना मूर्तिभंजकांच्या अथवा नास्तिकांच्या पठडीत बसवता येईल, असे वाटत नाही.
* अवतरणांतील शब्दांचा नेमका (किंवा त्यांना अभिप्रेत असा) अर्थ एक तर ते स्वतःच जाणोत, नाही तर तो एक जगन्नियंताच जाणे.
घोरी, गझनी, औरंगझेब, अफझलखान, अब्दाली यानी स्वतःच्या धर्मप्रसारासाठी हिंदुच्या देवतांचे 'मूर्तीभंजन' करण्याचा सपाटा लावला होता, त्यासाठी वेळोवेळी रक्तपातही घडवुन आणले, पण आता इंटरनेटसारखे स्वस्त माध्यम हाती आल्यावर ही मूर्तीभंजनाची जी लाट सांप्रत महाराष्ट्र देशी आली आहे ती थोपविण्याचा प्रयत्न करणारे विफल होत राहणार हे १००% सत्य.
या तुलनेशी संपूर्णपणे असहमत आहे. घौरी, गझनी इ. तलवारींच्या बळावर मूर्तीभंजन करणारे कुठे आणि इंटरनेट कुठे!! इंटरनेटवर जितका सो कॉल्ड मूर्तीभंजकांचा वावर आहे तितकाच कट्टर धर्मवाद्यांचाही आहे. (अहो पोप सुद्धा आता बायबलचे वेचे ट्वीट करतोय, आहात कुठे!) इंटरनेट हे फक्त माध्यम आहे. तिथे सर्वप्रकारची माहिती उपलब्ध आहे. जे पूर्वी मूर्तीभंजक होते त्यांना फक्त अजून एक माध्यम मिळालं आहे इतकाच काय तो फरक. जे धर्मांध होते त्यांनाही हे माध्यम तितकंच उपलब्ध आहे. इंटरनेट आल्याने अचानक कोणी मूर्तीभंजक झालेले नाही.
दुसर्यामुद्दयाबाबत 'न'वी बाजू यांच्याशी सहमत.
ओके, फर्गेट इट.
"इंटरनेट आल्याने अचानक कोणी मूर्तीभंजक झालेले नाही." ~ या मताबद्दल मात्र १००% सहमत. इंटरनेटमुळे इतकेच समजले की, 'ते' कार्य फक्त मुस्लिमच करतात असे नसून "प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा" येथील एरव्ही दगडूशेठ हलवाई आणि लालबागचा राजा गणपतीसमोर रात्रंदिवस रांगा लावणारे हिंदु एलिटही करतात.... किंवा लेट अस से, करू लागले आहेत. छान प्रगती आहे सांप्रत आपल्या देशाची. कशाला पोपच्या ट्विटींगची चौकशी करायची मग ?
उद्या इंटरनेट कोसळले तरी ज्या कुणाला मूर्तीभंजनाचे कार्य अथक पुढे चालू ठेवायचे आहे ते अन्य माध्यम शोधणारच.
घोरी वगैरेंची तुलना मूर्तीभंजकांशी केलेली आवडली नाही. मूर्तीभंजन हा काही अगदीच टाकाऊ प्रकार आहे असं मला वाटत नाही. त्यासाठी थोडी उदाहरणं दिली पाहिजेत. लहानपणी वाटतं आपले शिक्षक किती महान. पुढे आपणही ग्रॅज्युएशन वगैरे करताना लक्षात येतं की आपल्या शिक्षकांना सगळं माहित असतं असं वाटणं हा आपला खुजेपणा होता. एक-दोन शिक्षकांबद्दल हृद्य आठवणी असतात, आणि ते आता खूप चांगली माणसं म्हणून आठवतात, माहितीचा स्रोत म्हणून नाही. अशीच काहीशी प्रतिक्रिया आईवडलांबाबतही होते. दुसर्या बाजूने आपण लहानपणी बुवाला घाबरतो, अंधाराला घाबरतो, याला घाबरतो, त्याला घाबरतो. मोठं होताना अशी सर्व भीती निघून जाते (गेली नाही तर मानसोपचारतज्ञाकडे जाण्याची वेळ येते.) आपण कोणालातरी देव नाहीतर बुवा बनवतो आणि नंतर ते सगळं सामान्य वाटतं. हे आपल्या मनातलं मूर्तीभंजनच नाही का?
मी जेव्हा धर्म बदलून निधर्मी, नास्तिक धर्मात गेले तेव्हा माझ्यात फार फरक पडला असं म्हणणार नाही. पण नव्या धर्मातला कडवेपणा गळला तेव्हा खरं मूर्तीभंजन झालं आणि आता कोणत्याही मूर्तींबद्दल पावित्र्य वगैरे वाटत नाही आणि कोणत्याही बुवाची भीतीही वाटत नाही. मूर्तीभंजन हा शब्द मला अतिशय आवडतो. पण ते तलवारीच्या जागी लेखणी/कीबोर्डमधून होणंच श्रेयस्कर हा मुद्दा मान्य आहे.
मूळ लेखाबद्दलः गणपती तसाही मला फारसा आवडत नाही. विचार करा कोणी सोंड फुटलेला, पोट सुटलेला पुरूष उघडा समोर आला तर कसं वाटेल? पुरूषांचं ठीक आहे हो, लक्ष्मी, सरस्वतींच्या प्रतिमा कशा भारतीय पुरूषांना आवडतील अशा देखण्याच असतात.
भारताचे मूळनिवासी अनार्यच असल्यामुळे गणपती हा मूळचा आणि बाकीचे उच्च देव हे इंपोर्टेड आहेत. राज ठाकरेंनी लोकल विठ्ठलाची भक्ती सुरू करावी आणि राम, कृष्ण या भय्यांच्या देवांची उपासना करू नये अशी एक विनंती. (हे सगळं ह घ्या, घेऊ नका, किंवा कसंही!)
वैदिक प्रामाण्य मानून मूर्तिपूजेचा विरोध करणारे दयानंद सरस्वती हे गझनीच्या महंमदाच्या यादीत घातलेले मी कधीच बघितलेले नाहीत. त्याचे कारण असे असावे (आजवर त्याचे कारण शोधण्याचा विचारही मनात आला नाही) की दयानंद सरस्वतींनी स्वतःच्या अनुभवाचे वर्णन केले (पिंडीवरील प्रसाद खाणारा गलिच्छ उंदीर) आणि हिरिरीने - पण धक्काबुक्की न-करता - मूर्तिपूजेचा धिक्कार केला.
दयानंद सरस्वतींबाबत भारतात विशेष अनादर नाही - बराच आदर आहे - याबाबत अशोक पाटील यांचे मत काय आहे?
मी स्वतः वैदिक प्रामाण्य मानणारा नाही, तरी हा लेख मला साधारण दयानंद सरस्वती साच्यातला वाटला. तो तसा न वाटता गझनीच्या महंमदाच्या साच्यातला वाटण्यासारखे लेखात काय दिसले?
अर्थात दयानंद सरस्वती आणि गझनीचा महंमद हे दोघे एकाच साच्यातले आहेत, असे अशोक पाटील मला समजावून सांगू शकतील. ही कल्पना नवीन असल्यामुळे मला समजायला कठिण जाईल, हे आहेच, पण तरी कुतूहल वाटते.
ज्या धाग्यावरील चर्चेमुळे वैयक्तिक मनःस्ताप होण्याची शक्यता वाटते तिथे मी पुनःप्रवेश करीत नाही (असतो एकेकाचा नेमस्त स्वभाव) तरीही 'धनंजय' सारख्या अभ्यासू सदस्यांनी - ज्यांचे लेखन+प्रतिसाद मी अत्यंत उत्सुकतेने वाचत असतो, त्यांच्या अभ्यासाविषयी आदर असल्याने - माझ्याकडून याबाबतीत काही अपेक्षा थेट आपल्या प्रतिसादात व्यक्त केली असल्याने त्याची बूज राखणे मला निकडीचे वाटते म्हणून हे दोन शब्द.
१. दयानंद सरस्वती यांच्या कार्याविषयी आणि विचाराविषयी मला सदैव आदर वाटत आला आहे, विशेषतः "सत्य प्रकाश" वाचल्यानंतर. तुम्ही (पक्षी : धनंजय) वैदिक प्रामाण्य मानणार्यापैकी नाही, हरकत नाही. पण म्हणून दयानंद सरस्वती यानी 'अस्पृश्यता मानू नका, सती प्रथा बंद केली पाहिजे, हुंडाबंदी, स्त्रीशिक्षण" आदी विषयी दिलेले संदेश अप्रामाण्य मानू शकणार नाही हे तर तुमचा अभ्यास सांगतोच. मी सावरकरांची शिकवण प्रमाण मानतो, पण गाईविषयींची त्यांची मते मला पचविणे जड जाते. दयानंद सरस्वतींचे त्याबद्दलचे मत मान्य होते. म्हणजेच सामाजिक कार्यातील एखादी व्यक्ती आदरणीय वाटली म्हणून ती जशीच्या तशीच स्वीकारली पाहिजे असेही काही नसते. त्याच न्यायाने स्वामींना 'शंकरा' च्या अस्तित्वाविषयी [बालवयात] आलेली शंका त्यानी प्रमाण मानली आणि जो देव आपले अन्न वाचवू शकत नाही तो देव मर्त्य मानवाला काय सहाय्य करणार, म्हणून जर त्यानी मूर्तीपूजा सोडली असली तरी "इन टोटो" त्यानी "ईश्वर" संकल्पना या देशातून हद्दपार होईल अशी भ्रामक समजूत करून घेतली नव्हती. ज्या ज्या ठिकाणी ते व्याख्यान/प्रवचन्/दिशादिग्दर्शनासाठी जात त्या त्या ठिकाणांचे यजमान त्या काळात (१९ व्या शतकात) देवपूजा - म्हणजेच मूर्तीपूजा करीत असणार हे ओघानेच आले, म्हणजे म्हणून आपल्या शिकवणीविरूद्ध यजमान वागतो या कारणास्तव त्यानी त्याच्याकडील अन्नग्रहण केले नाही असे झाल्याचा दाखला नाही. किंबहुना मूर्तीपूजा करणार्या एका यजमानाच्या घरचेच अन्न खावून त्याना विषबाधा झाली आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला हा इतिहास आहे.
२. गझनी आदी परकीय आक्रमकांचा 'मूर्ती' ला विरोध आणि स्वामीजींचा विरोध यांची तुलना करणे योग्य नाही. मुस्लिम परकियांना हिंदू धर्मच नेस्तनाबूद करायचा असल्याने त्यानी थेट ज्याची पूजा इथे केली जाते त्या "आयडॉल्स" च्या शस्त्रांनी ठिकर्या केल्या, तर स्वामीनी मूर्तीपूजा त्याज्य मानली आणि समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानली असल्याने त्यानी अक्षरशः 'मूर्तीभंजन' केले असे नसून हिंदु धर्मातील "अवतार" पुरुष इथे अवतरले होते ते जगाच्या कल्याणासाठी, स्वत:च्या नावाचा गाजावाजा करण्यासाठी नव्हे हे लोकांनी लक्षात ठेवावे, त्यांच्या शिकवणीला सामोरे जावे, त्यांना मूर्तीत बद्ध करून पूजा करू नये अशी त्यांची शिकवण असे. यात गैर काही नाही. ईश्वराची पूजा करायची आणि त्याची सर्वधर्मसमभाव ही शिकवण मात्र सोयिस्कररित्या 'उच्चनीचते'च्या कल्पनांना बाजूला ठेवायचे म्हणजे देवाच्या नावाने केलेली भक्ती एकप्रकारे दुष्कर्मच होय असे ते मानत. 'मूर्तीपूजा अमान्य होती' केवळ या साम्यामुळे स्वामी दयानंद सरस्वती आणि गझनी मंडळी एकाच साच्यातील होतील असे विधान करणे धार्ष्ट्याचे होईल
खूप लिहिता येईल पण इथे ते अप्रस्तुत होईल, म्हणून थेट धाग्यातील विषयाकडे येतो.
३. धागाकर्ते जे कुणी तर्कतीर्थ [उर्फ युयुत्सु उर्फ राजीव उपाध्ये] आहेत; त्यांच्या लेखातील विचारामुळे तुम्हाला थेट स्वामी दयानंद सरस्वती स्मरले याचे मला सखेद आश्चर्य वाटते, धनंजय जी. अर्थात तसे तुम्हाला का वाटले याचे स्पष्टीकरण मागण्याचा मला घटनात्मक असला तरी कोणताही नैतिक अधिकार बिलकुल नाही, कारण तुमचे ते मत वैयक्तिक आहे. पण स्वामींच्या शिकवणीच्या पटलावर श्री.तर्कतीर्थ यांचे याबाबतीतील [मूर्तीपूजा] वर्तन/विचार दुटप्पीपणाच आहेत हे वाचणार्याला समजून येईल. त्यानी 'गणपती' ला घरातून हद्दपार का केले आहे ? तर तो 'देव' आहे हे मान्य असले तरी गणपती आमचा [पक्षी : सो कॉल्ड आर्य तर्कतीर्थ यांचा] नसून तो 'अनार्यां' चा असल्याने त्याला जे भजतील ते साहजिकच शूद्र ठरतात. एकीकडे हे गणपतीला बाहेर काढणार [एकदोन पुस्तके वाचून] आणि दुसरीकडे ब्रह्मा-विष्णू-महेश हे बिग बॉस 'आर्य' आहेत म्हणून रात्रदिवस त्यांच्यासमोर काकडआरतीची गाज घालणार. "देवाला माना किंवा मानू नका" यापैकी एक विचारसरणी योग्य, पण देवदेवतात पृथ्वीतलावरील भेदाभेद 'अप्लाय' करणे आणि संस्थळावर तिचे जाहीर प्रकटन करायचे याला जर संस्थळ चालक 'विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती' मानून लेखातील विचार "रोचक" आहे असे म्हणत असतील तर पुढील युक्तीवादाचे दरवाजे बंदच राहणार.
अशोकराव, वर एके ठिकाणी तर्कतीर्थांनी लिहिलं आहे की, 'गणपती हद्दपार झाला, त्यानंतर त्यांच्याकडे आता देवच नाही.' त्यामुळं "ब्रह्मा, विष्णू, महेश" वगैरेपर्यंत विषय जात नाही. तर्कतीर्थांचा तो मुद्दा मांडणीतून सुटू नये. एक प्रकारे ते देवाचं अस्तित्त्व नाकारताहेत का, इथं हा विषय आता गेला पाहिजे. अर्थात, याचा आग्रह नाही. मला चर्चेची ती एक दिशा दिसली इतकेच.
श्रावण जी....
मी तर्कतीर्थांच्या मूळ लेखातील त्यांच्या खालील कबुलींकडे लक्ष वेधू इच्छितो (डार्क ठशातील वाक्य तर्कतीर्थ यांची)
१. "गणपती विघ्नहर्ता नाही तो विघ्नकर्ता आहे, तेव्हा भजायचे असेल तर दूसर्या देवाला भज" असे आई म्हणायची.
// याचा अर्थ त्यांच्य देव्हार्यात गणपती तर होतेच, शिवाय ते उच्च दर्जाचे तीन (किंवा त्यापैकी किमान एक) देवही होतेच. त्याचा ते इन्कार करीत नाही.
२. "सूर्य, अग्नि, विष्णु या वैदिक देवतांप्रमाणे ती उच्च देवता नाही.
// म्हणजे 'गणपती' नीच आहे हे ठसविण्यासाठी बाकीचे देव उच्च आहेत हे सांगणे याचा अर्थ ते देवाचे अस्तित्व नाकारत तर नाहीतच, उलटपक्षी ते आहेतच पण त्यांची पंगत वेगळी मांडतात हे ओघानेच आले.
३. "हे दाखले अनेक धर्माग्रंथांचे आहेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृती - हिंदू लॉचे महत्त्वाचे आधारग्रंथ. या दोन्ही ग्रंथानी गणेशपूजा त्याज्य मानली आहे."
// ~ ठीक आहे. इथे दाखले अनेक धर्मग्रंथांचे आहेत असे ते म्हणतात म्हणजे लेखक ऋग्वेद मानतात असे मानायला निश्चित जागा आहे. जर ते हा वेद मानतात म्हणजे याच ऋग्वेदात 'विष्णू' या देवतेला पराकाष्ठेचे महत्व आहे. विष्णू आला की क्रमाने 'सूर्या' या शक्तीला मानणे आलेच. सौर वर्षांच्या ३६० दिवसांच्या उल्लेखात ऋतुदर्शक चार नावानी आपल्या दिनदर्शक घोड्यांना विष्णू गती देतो असे म्हटले आहे म्हणजे ती 'देवाची करणी' मानणे आलेच. याचाच अर्थ तर्कतीर्थांच्या मनी आणि वसनी 'विष्णू' ला आर्य मानून वंदन करणे आलेच.
४. "मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे."
~~ हे लेखातील शेवटचे वाक्य. इथे 'सर्व देवदेवताना मी केव्हाच हद्दपार केले आहे' अशी स्पष्टोक्ती असती तर मग त्यांच्या लेखाचा रोख अन्य देवतांकडेही जातो असे म्हटले गेले असते. मात्र फक्त 'गणपती' हेच त्यांचे लक्ष्य आहे. त्याला कारणही तो 'अनार्यां' चा देव आहे असे अनेक पंडितांनी केलेल्या संशोधनानंतर त्यांच्या लक्षात आले. तेही तर्कतीर्थांचे बी.ए. पूर्ण झाल्यानंतर तब्बल वीस वर्षानी.
१. "गणपती विघ्नहर्ता नाही तो
१. "गणपती विघ्नहर्ता नाही तो विघ्नकर्ता आहे, तेव्हा भजायचे असेल तर दूसर्या देवाला भज" असे आई म्हणायची." या माझ्या आईच्या विधानावरून "याचा अर्थ त्यांच्य देव्हार्यात गणपती तर होतेच" हा निष्कर्ष कसा काढला गेला हे मला कुणि समजाऊन सांगेल का? वस्तुस्थिती अशी आमच्या देव्हा-यात फक्त ३ देव होते. १ अन्नपूर्णा २ बाळकृष्ण आणि कुलदेवता योगेश्वरी. या सर्वांची कधी कुणि पूजा केल्याचे आठवत नाही. यांची हकालपट्टी झाली देवावरचा विश्वास उडाला तेव्हा.
नंतर गणपती परत काही काळ घरात आला तो केवळ माझ्या कन्येच्या हट्टामुळे. पण त्याची कधी पूजा झालेली नाही.
२. माझी आई गणपतीला विघ्नकर्ता मानत असताना त्याला देव्हा-यात स्थान देईलच कसे. माझी गणेशभक्ती चालायची ती कुणीतरी भेट दिलेल्या गणेश प्रतिमेला घेऊन आणि ही प्रतिमा देव्हा-यात नव्हती तर माझ्या अभ्यासाच्या ठिकाणी होती.
३. " म्हणजे लेखक ऋग्वेद मानतात असे मानायला निश्चित जागा आहे."- हा निष्कर्ष मला अत्यंत हास्यास्पद वाटतो.
४. " मात्र फक्त 'गणपती' हेच त्यांचे लक्ष्य आहे" - गणपतीच्या हद्दपारीचे आणि इतर देवांच्या हद्दपारीची कारणे वेगळी आहेत (आपली निष्कर्ष काढायची पद्धत बघता त्याबद्दल न बोललेले बरे). गणपतीची हद्दपारी त्याचे विघ्नकर्तृत्व सिद्ध झाल्यामुळे झाली. हे परत सांगू इच्छितो.
१. "हा निष्कर्ष कसा काढला गेला हे मला कुणि समजाऊन सांगेल का?"
~ याला उत्तर म्हणजे परत मला तुमच्याच लेखाचा आधार घेतला पाहिजे : (अ) "लहानपणी मी गणपतीभक्त होतो." व (२) "मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे." ~ ही ती दोन वाक्ये. दोन्हीवरून निदान माझातरी (इतरांचा झाला असेल वा नसेल, वा होऊही शकणार नाही) समज असा झाला की, ज्या गणपतीला श्री.तर्कतीर्थ यानी 'आता हद्दपार केले' तो त्यांच्या घरी होताच होता.
३. ऋग्वेदाबाबतचा निष्कर्ष ~ जी व्यक्ती मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांचे दाखले देते, म्हणजे तिने वेदांचा काही प्रमाणावर का होईना अभ्यास केला असणार असे साधे तर्कशास्त्र मी माझ्यापुरते केले. हा निष्कर्ष तुम्हाला हास्यास्पद वाटला असेल तर त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही. माझी कल्पना तुमच्या वाचन व्यासंगाबद्दलची होती, ती तुम्हालाच मान्य नाही म्हणजे ती हास्यास्पद कशी होईल ?
निष्कर्ष म्हणजे ठोस विधान नसते; ती एक 'प्रॉबॅबिलिटी' असते आणि ती चूक की बरोबर याबाबत ५०-५० वाटणी होऊ शकते.
असो. या विषयावर अधिकची चर्चा न वाढविणे हे उत्तम.
याचा अर्थ तुम्ही सोयीची वाक्ये उचलून सोयीचे निष्कर्ष काढता, असं दिसतंय. कारण अधली मधली वाक्य तुम्हाला गैरसोयीची ठरत होती... असो जाउ दे.
ऋग्वेदाबाबतचा निष्कर्ष - एखादी गोष्ट अभ्यासणे म्हणजे ती मानायलाच हवी का? मी कुराण अभ्यासतो म्हणजे मी कुराण "मानतो" असा अर्थ काढता येईल का?
बाकी तुमच्या "निष्कर्ष म्हणजे ठोस विधान नसते; ती एक 'प्रॉबॅबिलिटी' असते आणि ती चूक की बरोबर याबाबत ५०-५० वाटणी होऊ शकते." या मताबद्दल बाकीच्यांचे काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल.
ती अनार्यांची देवता आहे, जसे सोट्या, म्हसोबा, वेताळ या जशा नीच देवता आहेत. मी उडालोच आणि दूसर्याक्षणी माझी गणपती वरची श्रद्धा पार उडाली.
त्यामुळे गणपतीचे काळाच्या ओघात ब्राह्मणीकरण अर्थात status upgradation कसे झाले असावे याचा अंदाज बांधणे फारसे अवघड जात नाही.
अचानक स रा गाडगीळ यांनी लोकयताचा मराठीतून करून दिलेला परिचय वाचनात आला. त्यात गणपतीच्या शूद्रत्वाचे अधिकृत दाखले त्यांनी दिले आहेत.
त्यातले महत्त्वाचे म्हणजे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृती - हिंदू लॉचे महत्त्वाचे आधारग्रंथ. या दोन्ही ग्रंथानी गणेशपूजा त्याज्य मानली आहे. गणपती हा विघ्नकर्ता आहे हे दोन्ही ग्रंथ अधोरेखित करतात.
मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे.
अच्छा. म्हणजे गणपती ही अनार्यदेवता आहे, "ब्राह्मण" (म्हणजे काय, कोण जाणे!) नाही, शूद्र आहे, तसेच मनुस्मृतीने त्याज्य ठरवलेली आहे, म्हणून आपण गणपतीस चाट दिलेली आहे तर.
बरे झाले. निदान या निमित्ताने तरी ज्ञानात भर पडली की देवगणांतही चातुर्वण्य सिस्टिम असल्याचे आमच्यातील कुणी ज्ञानीपंडितांनी नोंदविले आहे. आता उद्या देवघरात स्थापित करण्यासाठी देवासाठींची परसेन्टेजवाईज रीझर्व्हेशन पॉलिसीही (याच संस्थळावर) मिळू शकेल. त्यानुसार छाप विकत घेऊन आणण्याचा विचार सुरू होईल.
" देवदेवतात पृथ्वीतलावरील भेदाभेद 'अप्लाय' करणे " तुम्हाला खटकले हे मी समजू शकतो. पण देव आणि देवतांमध्ये माणसांप्रमाणे भांडणे आहेत हे तुम्हाला माहित नाही असे दिसते. या भांडणांचे काय करायचे? याचे उत्तम उदाहरण म्हणजे तिरुपतीचा बालाजी आणि कोल्हापूरची अंबाबाई. दोघांनी एकमेकांना "सोडून" दिल्याचे ऐकले आहे...
मला सतावणारा खरा प्रश्न वेगळाच आहे. एका शूद्रदेवतेचे गणपतीचे "ब्राहमणिकरण" झाले. ( त्यामूळे त्याला भजणारे शूद्र असा युक्तीवाद मी कधिच करणार नाही).पण लायक शूद्रांच्या ब्राह्मणिकरणात मात्र खंड पडला, त्याचे मात्र वाईट वाटते.
" लायक शूद्राना जानवी वाटा " असे मी ब्राह्मणांना आवर्जून सांगत असतो ...
- तर्कतीर्थ
".....पण देव आणि देवतांमध्ये माणसांप्रमाणे भांडणे आहेत हे तुम्हाला माहित नाही असे दिसते...."
श्री.तर्कतीर्थ
~ फक्त वरील मुद्यापुरते लिहितो. मी वयाने कदाचित तुम्हाला ज्येष्ठ्य आहे. ज्या डॉ.रा.चिं.ढेरे यांच्या पुस्तकाचा तुम्ही आपल्या लेखात उल्लेख केला आहे, ते ढेरे तसेच गाडगीळ आणि तुम्ही ज्या नावाचा आयडी तयार केला आहे ते आद्य 'तर्कतीर्थ' कै. लक्ष्मणशास्त्री जोशी या विषयात ज्याना गुरू मानत त्या अॅण्ड्र्यू लँग, फ्रेझर, मॅक्सम्यूलर, जॉर्डन अशा प्रकांडपंडितांचे धर्मविषयक साहित्य मी वाचलेले आहे. तुमच्या व्याख्येप्रमाणे जे उच्च देव आहेत आणि ज्याना नीचत्व दिले गेले आहे अशा प्रत्येक देवदेवतांविषयी तसेच दानवांविषयी मी स्वतंत्रपणे लिहू बोलू शकतो, ग्रीक मायथॉलॉजी, ख्रिस्त आणि इस्लाम यांच्याविषयीही मी लिहू/बोलू शकतो, इतकेच नम्रपणे सांगू इच्छितो.
जालावरील लेखनाच्यावेळी आपल्याला दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया येणार हे लेखकाने लेख टाकण्यापूर्वीच गृहित धरणे आवश्यक आहे. लेखाबाबत जे उजव्या बाजूने मत मांडतात त्यांचा अभ्यास थोर आणि जे डावी बाजू पुढे आणतात त्याना/त्यांचा कसलाच अभ्यास नाही असे साध्य मांडणे योग्य नव्हे. आपले काम प्रतिसादकाचा मुद्दा खोडून काढणे आहे, दुसर्याचा मुद्दा गैर ठरविताना त्याची कसलीच त्या संदर्भातील साधना नाही असे समजणे गैर आहे.
>>गणपतीचे काळाच्या ओघात ब्राह्मणीकरण अर्थात status upgradation कसे झाले असावे याचा अंदाज बांधणे फारसे अवघड जात नाही.
अलीकडच्या काळात गणपतीचा उलटा प्रवास झाला असे ऐकून आहे:
पेशव्यांच्या गणपतीभक्तीमुळे गणपतीला मराठी ब्राह्मण समाजात प्रतिष्ठा मिळाली. ब्राह्मणेतर समाजात गणपतीची पूजा नसे. त्या काळी महाराष्ट्रात गणपतीला विद्येची म्हणजे ब्राह्मणांची देवता समजले जाऊ लागले. टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला तेव्हा गणपतीचे सार्वत्रिकीकरण केले. म्हणून अनेक ब्राह्मणेतरांकडे गणपती पूजला जाऊ लागला.
हे खरे असेल तर गणपतीने दुसरे वर्तुळ पूर्ण केले (अनार्य किंवा नीच -> ब्राह्मण किंवा उच्च -> सर्वसमावेशक) असेही म्हणता येईल. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
गणेश हा देव नाही किंवा नीच देवता आहे वगैरे मतांशी असहमत. उलट, गणेश हा देव सर्व देवांचा अधिपती आहे, सृष्टीरचैता ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू आणि संहारक महेश यांनी वेळोवेळी श्रीगणेशाची आराधना केली आहे.
परंतु गणेश जन्माविषयीच्या ज्या कथा आहेत उदा. पार्वतीची अंघोळ, ह्त्तीचे शीर वगैरे त्या सगळ्या अयोग्य समजूती (आख्यायिका) आहेत.
गणेशाचे तत्वज्ञान सार्थ रितीने सांगू शकणारे गणेश तत्वज्ञान पंडित म्हणजे गजानन मनोहर पुंडशास्त्री.त्यांनी आपले आयुष्य गणेश चिंतनालाच समर्पित केले. त्यांनी आणि त्यांचे शिष्य प्रा. स्वानंद पुंड यांनी २१ ग्रंथांची "श्री गणेशोपासना ग्रंथमालिका लिहिली. (प्रकाशन : संजना प्रकाशन, मुंबई) या ग्रंथमालिकेत गणेशाविषयीच्या अनेक समजुतींचे अर्थ संदर्भासकट समजतात.
हे २१ ग्रंथ पुढीलप्रमाणे :
१)श्री गणेशोपासना
२)सर्वपूज्य गणराज
३)श्रीगणराज युगावतार
४)श्रीमुद्गल पुराणोक्त अष्टविनायक
५)श्रीसत्यविनायक
६)श्रीगणेश अवतार लीला
७)श्रीगणेशगुरूपरंपरा
८)श्रीगणेश संप्रदाय
९)श्रीगणेश योगींद्राचार्य - यांचे तर गणेशाविषयीचे प्रचंड साहित्य उपलब्ध आहे, त्यांनी श्रीक्षेत्र मोरगावला समाधी घेतली. त्यांची गणेश गीता प्रसिध्द आहे. त्यांनी गणेशाचा अर्थ श्रीगणेश विजय नावाच्या ग्रंथातून स्पष्ट केला आहे
१०)श्री अंकुशधारी योगींद्र
११)श्री मयुरेश्वर क्षेत्रवर्णन
१२)श्री गणेशपुराण उपासना खंड
१३)श्री गणेशपुराण क्रीडा खंड
१४)श्री गणेश गीता
१५)श्री गणेश सहस्त्रनाम
१६) श्रीगणेश अथर्वशीर्ष
१७)संतस्तुत गणराज
१८)गाणपत्य आरती संग्रह
१९) गाणपत्य स्तोत्र संग्रह
२०)गाणपत्य दिनचर्या
२१) गाणपत्य व्रतावली
लेखक :- प्रा. स्वानंद गजानन पुंड
यातील काही ग्रंथ माझ्याकडे आहेत, खालील पत्त्यावर ते नक्कीच उपलब्ध होतील-
संजय वेंगुर्लेकर, संजना प्रकाशन, मीठ बंदर रोड ठाणे पूर्व.
आता यातील माहितीनुसार श्रीगणेश शिवपुत्र नसून परब्रह्म आहे, आणि ओम् कार हेच त्याचे निर्गुण रूप आहे. गणेशाने प्रत्येक युगात अवतार घेतले आहेत. भगवान शंकरासहित अनेक देवतांनी गणेशाची आराधना केल्याचा उल्लेख आहे. आपल्याकडच्या संतांनी सुध्दा गणेशाची स्तुती केली आहे, ती निराकार ओमकार स्वरूप गणेशाची स्तुती आहे, शिवपुत्र गणेशाची नव्हे. "सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी....निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना" इति समर्थ रामदास हे उदाहरण पुरेसे आहे.
माझ्या गणपतीवरील लेखाला सतीश लळीत, जनसंपर्क अधिकारी, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची खालील प्रतिक्रिया आली -
[...] आपला ब्लॉग प्रथमच पाहिला. आवडला. विषय आणि त्यांची मांडणी छान वाटली. सविस्तर प्रतिक्रिया नंतर देईन. आत्ता थोडा घाईत आहे. गणपती या तथाकथित वैदिक/आर्य दैवताविषयी दिलेली माहिती अचुक आहे. गाणपत्य संप्रदायाबद्दल असल्याला काही माहिती आहे का? महाराष्ट्रात जे अष्टविनायक नावाचे थोतांड आणि स्तोम आहे, ते सर्व गणपती, म्हणजे मुर्त्या या तंत्र गणपतीच्या आहेत. (तांत्रिक पंथातील)(पण यांच्या मते स्वयंभू). खरेतर जो गणपती आज घरोघर पुजतात, तो आणि हे अष्टविनायक यांचा काहीच संबंध नाही. असो. तुमचा ब्लॉग आता वरचेवर बघत जाईन. शुभेच्छा...
माणसाच्या अंतरंगात अष्टविकार असतात. त्यांना मारणारे ते अष्टविनायक. प्रतिकात्मक अष्टविनायक आपण महाराष्ट्रात मानत असलो तरी अष्टविनायक भारताच्या चहूदिशांना विखूरलेले आहेत. (ज्योतिर्लिंगाप्रमाणे) फक्त मोरगावचा मयुरेश्वर या आठ स्थानांमध्ये येतो.
जर श्री. लळीत यांना त्यांच्या हुद्द्याचा उल्लेख अमान्य नसेल, आणि सदस्य "तर्कतीर्थ" यांनी विनंती केली, तर ऐसी अक्षरे संपादकांनी तो उल्लेख काढून टाकावा.
अर्थात कोणीही कुठल्याही अधिकार्याच्या वैयक्तिक मतांबद्दल काहीही लिहू शकतो. अधिकृत घोषणा नसेल, तर खरे-खोटे काहीच नाही. असा कोणी अधिकारी आहे तरी मला कुठे ठाऊक आहे? ललित वाङ्मयात तर खरे-खोटे असा विचार होत नाही. तर ऐसी अक्षरेने संपादन न-केले तरी ललित अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या तत्त्वाखाली आधार आहे.
शोध गणपतीच्या मूळ रूपाचा
"सुखकर्ता दुःखहर्ता' हे गणपतीचे आजचे रूप. त्याला धर्मशास्त्राने अग्रपूजेचा मान दिलेला आहे. म्हणजे गणपती ही शुभंकर देवता मानण्यात आली आहे. त्याचे हे रूप पाहूनच लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले.
प्रश्न
असा आहे, की गणपतीचे आजचे हे जे रूप आहे, ते मुळातूनच तसे होते, की
शेंदराच्या पुटांप्रमाणे त्याच्यावरही ही "सुखकर्ता दुःखहर्ता'ची पुटे
चढविण्यात आली आहेत. दैवतशास्त्रानुसार तरी ते तसेच आहे. म्हणजे हे शास्त्र
असे मानते, की गणपती ही देवता यक्षश्रेणीतून उत्क्रांत झाली आहे. यक्ष हे
अत्यंत क्रूर असत. माणसांना झपाटणे, त्यांच्या कार्यात विघ्ने आणणे, ती आणू
नयेत म्हणून माणसांकडून बली घेणे, माणसांच्या मनात दहशत निर्माण करून
त्यांना आपली पूजा करायला लावणे ही या यक्षांची स्वभाववैशिष्ट्ये. त्यांचे
रूपही पाहण्यासारखे आहे. सुटलेले पोट, बेडौल शरीर, माणसाचे शरीर आणि
प्राण्याचे शीर ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती. गणपतीचे रूप असेच क्रूर
आणि स्वभाव विघ्नसंतोषी होता. म्हणून तर गणेश, वि-नायक, विघ्नेश,
विघ्नविनायक ही त्याची नावे आहेत. त्याने मंगलकार्यात विघ्न आणू नये म्हणून
कार्यारंभी त्याची पूजा करून त्याला संतुष्ट करीत. या पूजेला
"विनायकशांती' म्हणत.पुराणांतून गणेशजन्माच्या विविध कथा सांगितलेल्या आहेत. त्या कथा नीट पाहिल्या तर त्यातूनही गणपतीचे अमंगल रूपच स्पष्ट होते. काही कथांत तो पार्वतीच्या शरीराच्या मळापासून झाल्याचे सांगितलेले आहे. काही कथांमध्ये तो पार्वतीच्या मासिक स्त्रावापासून किंवा त्यातून जन्मला आणि म्हणून रक्तवर्ण झाला, असे म्हटलेले आहे.
असा हा गणपती "स्तेनानां पतिः', मूषकराज म्हणजे चोरांचा प्रमुख आहे. दक्षिण भारतात अनेक भागांमध्ये तो जारण-मारण (भूत-भानामती) या क्रियांसाठी पूजला जातो.
गणपतीची आणखीही एक गंमत आहे. आपण मंगळ हा क्रूर ग्रह मानतो. तो पृथ्वीचा पुत्र आहे असेही मानतो. मंगळाचा रंगही लाल आहे. आता पृथ्वी आणि पार्वती एकरूप आहे. म्हणूनच गणेश आणि मंगल यांचा संबंध आहे. कसा, तर दोघेही पृथ्वी म्हणजेच पार्वतीचे पुत्र. आता गणपतीच्या पूजेत, उपासनेत मंगळवारचे एवढे महत्त्व का ते आले ना लक्षात? मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिका किंवा अंगारकी चतुर्थी म्हणतात. अंगारक म्हणजेच मंगळ. या सर्व गोष्टी गणपतीच्या क्रूर रूपाकडेच निर्देश करणाऱ्या आहेत.
तर गणपती मूळचा असा असताना त्याला आजचे सोज्वळ रूप कसे प्राप्त झाले? याचे असे उत्तर देण्यात येते, की भीतीच्या भावनेतून ईश्वरपूजन केले जावे हे समाजधुरीण आणि संतमंडळींना मान्य नव्हते. पण लोकांच्या मनावर या क्रूर देवतांचा जो प्रभाव होता तोही त्यांना दूर करता येत नव्हता. मग त्यांनी काय केले, तर या क्रूर देवतांचे उन्नयन केले. त्यातून गणपतीला आजचे हे "सुखकर्ता-दुःखहर्ता' रूप प्राप्त झाले.
(संदर्भ ः अ. द. मराठे यांचा लेख, मैफल पुरवणी, महाराष्ट्र टाइम्स, 15 सप्टें. 1996)
गणपती
चित्र क्र. ११२ : नृत्यगणेश, खजुराहोसर्व विघ्नांचा नाश करणारा विघ्नहर्ता तसेच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना ज्याचे स्मरण मांगल्याची देवता म्हणून आज आसेतुहिमाचल केले जाते असा हा आधुनिक सर्वाधिक लोकप्रिय देव आहे. प्राचीन काळात जेव्हा इंद्र, ब्रह्मा, शंकर, विष्णू किंवा कार्तिकेय या देवतांची पूजा हात होती तेव्हा त्यात गणपती कुठेही नव्हता. वेद, स्मृती, पुराणे, रामायण, महाभारत इतकेच काय प्राचीन शिलालेखातही याचा उल्लेख आढळत नाही.
याच्या जन्माच्या अनेक कथा आहेत. (जोशी: १९७९)
१. पार्वतीच्या अंगातून आलेल्या मळातून त्याचा जन्म झाला आणि तिने त्याला दारावर उभे केले. त्याने शंकराला अडविल्यावर शंकराने त्याचे मुंडके उडवले. मग पार्वतीने तो आपला मुलगा आहे सांगितल्यावर शंकराने त्याला हत्तीचे डोके आणून बसविले.
२. पार्वतीला मुलगा झाला तेव्हा त्याला देव पाहायला आले. शनीने पाहाताच त्या मुलाचे मुंडके गळून पडले. एकच हाहाकार झाला तेव्हा शंकराने हत्तीचे डोके त्याला लावले.
३. पृथ्वीवर पाप वाढल्यामुळे देव चिंतीत झाले व ते रुद्राकडे गेले. रुद्राने पार्वतीकडे पाहिले आणि प्रकाशतत्त्वाचा प्रतिनिधी एक पुरुष प्रकटला. पार्वती त्याचे सौंदर्य न्याहाळू लागली त्यावर चिडून शंकराने त्याला शाप दिला की तुला हत्तीचे तोंड असेल, तू सापाचे जानवे घालशील आणि तुझा देह मोठा होऊन पोट सुटलेले असेल. याच वेळेस अनेक विनायकांची निर्मिती झाली आणि ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून आणि शंकराच्या कृपेने गजानन हा सर्व विनायकांचा अधिपती झाला.
४. शिवपार्वती विहार करण्यासाठी पर्वतावर गेले. तेथे गज दाम्पत्याची क्रीडा पाहून त्या दोघांनीही तशीच रूपे घेतली. त्या प्रसंगाचे फल म्हणजे गणपतीची उत्पत्ती होय.
५. स्कंद पुराणामध्ये आणखीन एक कथा मिळते. सिंदुरासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्याकरता विष्णूने पार्वतीच्या पोटी अवतार घेण्याचे ठरविले. सिंदुरासुराला ही गोष्ट कळली त्याने पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून मुलाचे डोके कापले व नर्मदेत फेकून दिले. मस्तकहीन परंतु जिवंत मूल जन्माला आले. शंकराने एका हत्तीला मारून त्याचे मुंडके त्याला बसवले. या गजाननाने पुढे त्या सिंदुरासुराचा वध केला.
मूर्तिरूपात पूजल्या जाणाऱ्या देवांसाठी अनेक कथा निर्माण झाल्याचे दिसते. पूजनीयता प्राप्त करण्यासाठी देवांनाही पराक्रम करायला भाग पाडले जाते. मूर्ती घडवण्यासाठी प्रचलित झालेल्या कथांमधून विशिष्ट देवतांना लोकप्रिय करण्याचेही प्रयत्न झाल्याचे जाणवतात. तसेच मूर्तीच्या निर्मितीचे प्रयोजन आणि त्याचे समर्थनही करावे लागते असे दिसून येते.
शिल्परूपात गणपती :-
बौद्ध शिल्पांमध्ये ठेंगण्या आणि तुंदिलतनू अशा यक्षांच्या मूर्ती दिसतात.
यातील काही मूर्तीना प्राण्यांचीही तोंडे लावलेली असतात. वेरुळमध्ये
विश्वकर्मा लेणे (क्र. १०) या सहाव्या शतकातील बौद्ध लेण्यामध्ये अशा गणाचे
शिल्प दिसते. या लेणीतील प्रवेशद्वारा आतल्या बाजूला एका रांगेत नाचणारे
गण कोरले आहेत. त्यामध्ये एक गजमुख गण आहे. गुप्त काळाच्या सुमारास गणपतीचे
शिल्पांकन झालेले दिसते. सुरुवातीच्या काळातील शिल्पांमध्ये अलंकार नसलेले
मुख आणि सर्पाचे यज्ञोपवीत दिसते. दोन किंवा चार हातांच्या मूर्ती त्या
काळात होत्या. नंतरच्या काळात मात्र अनेक हात, अनेक तोडे अनेक सोंड अशी
त्याची शिल्पे आढळतात.
चित्र क्र. ११३ : उच्छिष्ठ गणेश, देलमाल, गुजरात
गणपतीची स्वतंत्र मंदिरे मात्र प्राचीन काळात नव्हती, पंचायतन पद्धतीच्या
मंदिरांमध्ये गणपतीची मंदिरे दिसतात. पंचायतन मंदिरे म्हणजे मुख्य मंदिर
मध्यभागी आणि त्याभोवती बाकी देवतांची चार उपमंदिरे त्याभोवती अशा
स्थापत्यामध्ये मध्यभागी शंकर, विष्णू, देवी किंवा सूर्याचे मंदिर
असावयाचे. परंतु गणपती मात्र उपमंदिरातच स्थापन केलेला असावयाचा. साधारणतः
गणपतीच्या हातामध्ये पाश, अंकुश, परशु, मोदक वगैरे दिसतात व त्याचे वाहन
उंदीर असते. ऋिद्धी व बुद्धी किंवा सिद्धी या त्याच्या दोन बायका, काही
शिल्पांमध्ये एक किंवा दोन्ही बायका दिसतात. मांडीवर बसलेल्या स्त्रीच्या
हनुवटीला, स्तनांना आणि मांडीला सोंडेने स्पर्श करतानाचे गणपतीचे शिल्प
असल्यास त्याला उच्छिष्ठ गणेश असे म्हणतात. नृत्य गणेश किंवा तांडव
करणाऱ्या गणपतीची शिल्पेही अनेक ठिकाणी आढळतात. परंतु खजुराहोमधील लक्ष्मण
मंदिरामध्ये गणपतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे.
महाभारताचे लेखन
करण्यासाठी गणपती आपला लेखनिक व्हावा, अशी मागणी महर्षी व्यासांनी केली.
गणपतीने हे कार्य एका अटीवर करण्याचे मान्य केले. ती अट अशी की व्यासांनी
त्यांची काव्य रचना करीत असतानाच त्यांनी ती सांगायची आणि गणपतीने ती लिहून
घ्यायची, परंतु हे करत असताना व्यासांनी कुठेही अडखळायचे किंवा थांबावयाचे
नाही. महाकाव्याची रचना करण्याचे ते काम होते. ते पाठ केलेल्या
कवितेप्रमाणे कोणीही सांगणे हे शक्य नव्हते. परंतु व्यासच ते, गुरुचे गुरू,
त्यांनी ही अट मान्य करताना गणपतीलाही एक अट घातली की प्रत्येक लोकाचा
अर्थ समजूनच त्याने तो लिहावा. याला गणपती तयार झाला. महर्षी व्यास हे काही
सामान्य कवी नव्हते. त्यांनी महाभारताची रचना करताना मध्ये मध्ये काही कुट
श्लोकांचीही रचना केली. कूट श्लोक महणजे कोडी. ती कोडी इतकी क्लिष्ट
असायची की अनेकदा त्याचा अर्थ समजून घ्यायलासुद्धा गणपतीला काही काळ विचार
करायला लागायचा. त्या काळामध्ये महर्षी व्यास पुढील काव्याची रचना करून
ठेवायचे. असे म्हणतात की ना कधी व्यास अडखळले, ना गणपतीची लेखणी थांबली.
(महाभारत, आदिपर्व, अनुक्रमणी पर्व, अ. २)
चित्र क्र. ११४ : गणपती, लक्ष्मण मंदिर, खजुराहो
महाभारतातील तो प्रसंग खजुराहो- मधील लक्ष्मण मंदिराच्या दक्षिणेकडील
भिंतीवरील देवकोष्ठात गणपतीच्या शिल्पात साकारला आहे. या शिल्पातील गणपती
नृत्यमृद्रेत असून हातातील लेखणीने मांडवरच्या वस्त्रावर लिहिण्याचा जणू
अभिनय करतो आहे असे वाटते. कानावर पडलेला प्रत्येक शब्द समजून लिहिताना
होणारी एकाग्रता त्यांच्या मुखावरील भाव स्पष्ट दर्शवितात. महाभारतातील तो
प्रसंग सूचकतेने साकारण्याचा प्रयत्न कलाकाराने केला असावा असे वाटून जाते.
चित्र क्र. ११५ : नृत्यगणेश, खजुराहो
परिवर्तन
हाच जगताचा नियम आहे. हे मानणाऱ्या हिंदू धर्मात देवांच्याही लोकप्रियतेत
बदल घडत जातात, हे या धर्माचे मोठे आश्चर्यकारक वैशिष्ट्य आहे. प्राचीन
काळी फारसा लोकप्रिय नसलेला गणपती हा पेशव्यांच्या काळापासून सर्वाधिक
लोकप्रिय देव झाला. १९ व्या शतकात लोकमान्य टिळकांनी त्याचा सार्वजनिक
उत्सव सुरू केल्यामुळे त्यात भरच पडली. तर गेल्या शतकात संतोषी मातासारखी
दैवतेही अत्यंत लोकप्रिय झाली होती. तसेच काही संतपुरुषांनाही आज देवत्व
प्राप्त झाल्याचे दिसते.
मूर्ती मालिका - ७
नृत्य गणेश (होट्टल, ता. देगलूर, जि. नांदेड)
गणपती
प्राचीन भव्य गणेशमुर्तीच्या निमित्ताने
13 सप्टेंबर 2019
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने एका भव्य गणेशमुर्तीचे छायाचित्र फेसबुकवर टाकले. बाजूच्या नयन्यरम्य धबधब्याचेही छायाचित्र सोबत होते. त्या परिसरातील तीघे व सोबत जो होता तो तरूण मित्र वगळता कुणालाच ते ठिकाण ओळखता आले नाही. मला खंत वाटली. आपल्या परिसरातील एक भव्य अशी गणेशमुर्ती निसर्गरम्य परिसरांत असताना आपण ती पहात नाहीत, त्याची किमान माहितीही नसते. आपली पुरातन स्थळांबाबतची ही अनास्था चिंताजनक आहे.
एक कॉम्रेड मित्राने तर ‘शेतकरी संघटनेचे असून तूम्ही गणपती बाबत पोस्ट टाकतात..’ असाही आक्षेप घेतला.
अजिंठ्याच्या डोंगरांमध्ये निसर्गरम्य अशा परिसरात एकूण 5 किल्ले आहेत. प्राचीन लेण्या, मंदिरे, जंगल यांनी हा परिसर समृद्ध आहे. बहुतेकांना केवळ अजिंठ्याचीच माहिती असते. अगदी अजिंठा गावाचीही माहिती नसते.
ही गणेशमुर्ती अजिंठा डोंगरांतील वेताळ वाडी किल्ल्या जवळील रूद्रेश्वर लेण्यांतील आहे. अजिंठा गावाच्या अलीकडे डाव्या बाजूला एक रस्ता ‘अजिंठा व्ह्यु पॉईंट’ कडे जातो. या ठिकाणाहून अजिंठा लेणीचे नयनरम्य असे दृश्य दिसते. या रस्त्यावरून पिंपळदरी गावापासून डावीकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर हळदा म्हणून गाव आहे. याच हळद्याच्या पुढे वेताळवाडीचा किल्ला आहे. या ठिकाणाला अजिंठा रोडवरून गोळेगांवपासून उंडणगाव मार्गाने पण जाता येते. हा रस्ता हळदा घाटामुळे अजूनच जास्त निसर्गरम्य आहे.
वेताळवाडीचा किल्ला यादवांच्या काळातील असून देवगिरी किल्ल्यापेक्षाही प्राचीन आहे. वेताळवाडी किल्ल्याला वळसा घालून सोयगांव रस्त्यावर जाताना वाडी गावांतून एक छोटी वाट रूद्रेश्वर लेणीच्या डोंगराकडे जाते. काही अंतरावर ही कच्ची सडक आहे. वाटेत तीन मोठे खळाळणारे झरे लागतात. ते ओलांडून गेल्यावर रूद्रेश्वर डोंगराची प्रत्यक्ष चढण सुरू होते. या जागेपासून दगड मातीची पायवाट लेणीपर्यंत पोचते.
डोंगरमाथ्यावरून कोसळणार्या सुंदर धबधब्याने दगड कापत कापत एक सुबक अशी खोबण तयार केली आहे. याच खोबणीत रूद्रेश्वर लेणी कोरली गेली आहे. ही लेणी अजिंठा लेणीच्या काळातील आहे. म्हणजे जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीची ही लेणी आहे. लेणीसाठी डोंगरावरून उतरणारी एक अवघड अशी पायवाट आहे.
लेणीत महादेवाची सुंदर अशी पिंड, समोर सुबक नंदी आहे. या लेणीतील खरे आकर्षण म्हणजे वरच्या छायाचित्रात असलेली गणेशमुर्ती. सहा फुटाची भव्य अशी ही गणेशमुर्ती दगडांत कोरलेली आहे. एकसंध दगडांत कोरलेली इतकी प्राचीन दुसरी गणेशमुर्ती महाराष्ट्रात नाही. उजवा पाय उंचावलेला व डावा पाय दुमडलेला अशी ही देखणी गणेशमुर्ती आहे. कमरेला नागाने वेढा घातलेला आहे. शेंदूर फासल्याने मुळचे सौंदर्य लक्षात येत नाही. मुर्तीची भव्यता डोळ्यांत सहज भरते. समोरच्या दरवाज्यांतून वरून पडणार्या पाण्याचा अखंड नाद कानात घुमत राहतो.
मुर्तीसमोरच्या छोट्या ओटयावर डोळे मिटून हात जोडून बसल्यास हा पाण्याचा नाद अथर्वशिर्ष उच्चारत असल्याचा भास होत राहतो. (हे वाचून माझ्यावर हिंदुत्ववादी असल्याची ज्यांना टिका करावयाची आहे त्यांना खुली सुट आहे)
या मूर्ती शेजारी उग्र नरसिंहाचे शिल्प कोरलेले आहे. गणपतीच्या बाजूला नरसिंह असे इतरत्र कुठेच आढळत नाही. डाव्या बाजूला वीणावादिनी सरस्वतीचे शिल्प आहे.
वरतून कोसळणार्या धबधब्याच्या पाण्यातूनच लेणीत जाता येते. पावसाळा उताराला लागतो तेंव्हा ही धार बारीक होवून जाते. उन्हाळ्यात मग धबधबा पूर्णच कोरडा पडतो. तरी समोरच्या कुंडात थोडे पाणी साठलेले असते.
यादव सम्राट भिल्लम देव याच्या काळातील पुरातन किल्ला या लेणीच्या समोरच आहे. या किल्ल्याला भक्कम अशी तटबंदी आहे. जवळपास सर्वच तटबंदी अजून शाबूत आहे. दोन मोठे भक्कम दरवाजे या किल्ल्याला आहेत. किल्याच्या डोंगरावरच एक लेणी अजून दुर्लक्षीत अवस्थेत आहे. झाडांनी झाकलेला तिचा काही भाग फक्त दिसतो. अजून तिथले संशोधन उत्खनन शिल्लक आहे. या लेणीला जायला रस्ता नाही.
वाडीच्या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम चालू आहे. अधी तर किल्ल्यावर जायला नीट रस्ताच नव्हता. गुराख्यांनी जी पायवाट तयार केली तिनेच जाता यायचे. आता दगड फोडून एक जरा बर्यापैकी रस्ता तात्पुरता तयार केला गेला आहे. पण अजून भरपुर काम बाकी आहे. किल्ल्यावर उत्तर बाजूला पडून गेलेल्या हवामहलाच्या सुंदर चार कमानी शिल्लक आहेत. या कमानीतून खानदेशचा परिसर दिसतो. हे ठिकाण म्हणजे दक्षिण भारताचे उत्तरेकडील महाद्वारच होय. या घाटांतून पूर्वीच्या काळी वाहतूक व्हायची. उत्तर दक्षिणेला जोडणार्या रस्त्यावरचा हा किल्ला आहे. सामरिक दृष्ट्या या किल्ल्याचे स्थान महत्त्वाचे आहे.
अशी प्राचीन ऐतिहासिक पुरातत्वीय दृष्ट्या महत्त्वाची निसर्गरम्य स्थळे आपल्या अगदी जवळ असून (औरंगाबाद करांसाठी) दुर्लक्षीत आहेत. मराठवाडा बाहेरच्या लोकांना याची माहिती नसणे समजू शकतो. पण मराठवाड्यांतील किंवा अगदी औरंगाबाद शहरांत वर्षानुवर्षे वास्तव्यास आसणार्यांनाही याची माहिती नाही.
हे ठिकाण ऐतिहासीक, धार्मिक पौराणिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेच पण सोबतच निसर्गरम्यही आहे. एरव्ही लांब लांब जावून तिथली वर्णनं एकमेकांना सांगणार्यांना ही जवळची ठिकाणं दिसत नाहीत का? दरवर्षी परदेशी चकरा मारणारे किंवा आम्ही दरवर्षी तिरूपतीला जातो म्हणजे जातोच असे अभिमानाने सांगणारे इतक्या जवळच्या ठिकाणी एखादी चक्कर का मारत नाहीत?
भारतीय माणसांनी आपल्या देशांतच पर्यटन केले पाहिजे हा एक मुद्दा मोदींनी 15 ऑगस्टच्या भाषणांत मांडला होता. इतकी साधी गोष्ट आपण केली तर आपल्या देशांतील पर्यटनाला किती प्रचंड गती येईल. यातून रोजगाराची निर्मिती होईल.
औरंगाबाद परिसरांत व्हिन्सेंट पास्मो हा आमचा फ्रेंच मित्र गेली 4 वर्षे शाश्वत पर्यटनासाठी फिरतो आहे. मनापासून प्रयत्न करतो आहे. त्याच्यासारख्या परदेशी माणसाला या परिसरांतील धार्मिक ऐतिहासिक पुरातत्वीय निसर्गरम्य ठिकाणांचे महत्त्व जाणवते आणि आपण जे इथलेच आहोत त्यांना मात्र अनास्था आहे याची तीव्र खंत वाटते. दु:ख होते.
‘अजिंठा-गौताळा पर्यटन परिक्षेत्र’ या नावाने एक मोठा पर्यटन प्रकल्प या भागांतील मंडळी राबवू पहात आहेत. महाराष्ट्रातील माझ्या पर्यटन प्रेमी मित्रांना विनंती आहे की त्यांनी सहकार्य करावे. केवळ पर्यटन प्रेमीच नव्हे तर इतरही नागरिकांनी आपल्या आपल्या परिने योगदान द्यावे. अजिंठा पाहताना अजून किमान एक दिवस या परिसरांत फिरायचे असा जरी निर्धार प्रत्येकाने केला तरी हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध बनण्यास वेळ लागणार नाही. कागदोपत्री औरंगाबादला पर्यटनाची राजधानी म्हणून भागणार नाही. सरकारी योजनांकडे पहात बसून हातावर हात धरून बसून चालणार नाही. प्रत्येकाने या परिसरांत वर्षांतून किमान एक चक्कर मारायची एकढं केलं तरी प्राथमिक पातळीवर पुरेसे आहे.
चला मित्रांनो पाटणादेवी- पितळखोरा-गौताळा अभयारण्य-अंतूर किल्ला-मुर्डेश्वर-जंजाळा किल्ला-घटोत्कच लेणी-वाडीचा किल्ला-रूद्रेश्वर लेणी-अजिंठा-जाळीचा देव-अन्व्याचे प्राचीन मंदिर या परिसरात फेरफटका मारू या... !
वैनायकी – गणपतीची शक्ती
१९०९ सालच्या त्या घटनेनंतरची सर्वात महत्त्वाची घटना होती ती १९३१ सालची.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गणपतीसारखीच सोंड असलेली, मात्र स्त्रीरूप असलेली वैनायकी किंवा विनायकीची मूर्ती वा तिच्या प्रतिमा सापडल्या आहेत. मात्र ती नेमकी कोण, पत्नी, शक्ती की मातृका, हा प्रश्न कायम आहे. पुरातत्त्वतज्ज्ञ आणि प्राच्यविद्यातज्ज्ञ शोध घेत असलेल्या या वैनायकीचे गूढ उकलले तर विनायक म्हणजेच गणपती आपल्याला नव्याने आकळेल.
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यामध्ये असलेल्या ‘आर्किऑलॉजिकल सव्र्हेऑफ इंडिया’च्या एका गोडाउनमध्ये १९०९ साली प्रतिहार शैलीतील एक मूर्ती सापडली, ही मूर्ती गजाननाची आहे, असे सुरुवातीस वाटले, मात्र नंतर व्यवस्थित पाहिले असता ती मूर्ती सोंड असलेल्या स्त्रीरूपाची आहे, असे संशोधकांच्या लक्षात आले. त्या मूर्तीचा कालखंड शैलीनुसार निश्चित करताना लक्षात आले की, ती १० व्या शतकातील आहे. गणपतीसारखीच सोंडधारी पण स्त्रीरूपिणी म्हणून सुरुवातीस तिचे नामकरण विनायकी किंवा वैनायकी असे करण्यात आले. दरम्यानच्या काळात या वैनायकीचा उल्लेख कुठे प्राचीन धर्मग्रंथांमध्ये सापडतोय का, याचीही चाचपणी पुरातत्त्वतज्ज्ञांनी आणि प्राच्यविद्या संशोधकांनी केली. त्या वेळेस तिचे संदर्भही एक एक करत सापडत गेले. काही पुराणांमध्ये तिचा उल्लेख सापडला तो वैनायकी म्हणून. काही कथांमध्येही तिचा संदर्भ सापडला. तेव्हापासून ते आजपर्यंत पुरातत्त्वतज्ज्ञ आणि प्राच्यविद्यातज्ज्ञ या वैनायकीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यात अद्यापही पूर्ण यश आलेले नाही.
णपतीसारखीच सोंड असलेली मात्र स्त्रीरूप असलेली ही वैनायकी किंवाविनायकी या दोन नावांशिवाय स्त्रीगणेश, गजानन (गजमुख असलेली), विघ्नेश्वरी म्हणूनही शास्त्र-पुराणांमध्ये ती ओळखली जाते. ती नेमकी कोण, हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. काहींच्या मते ती गणेशाची सहचारिणी आहे, काहींच्या मते ती त्याची शक्ती आहे तर काहींच्या मते ती ६४ किंवा ८४ योगिनींपैकी एक आहे, तर काहींच्या मते ती मातृकांपैकी एक असून गणेशाचे आणि तिचे नातेसंबंध हे आई व मुलाचे आहेत. ही एवढी म्हणजेच आई-मुलापासून ते अगदी त्याची शक्ती किंवा सहचारिणी असण्यापर्यंतची त्यांची नाती व्यक्त होण्याची कारणे ही वैनायकीच्या आजवरच्या झालेल्या किंवा करण्यात आलेल्या चित्रणामध्ये दडली आहेत. हे चित्रण कधी तिच्याशी संबंधित कथांमध्ये येते, कधी चित्रांमध्ये पाहायला मिळते तर कधी लेण्यांमध्ये किंवा मंदिरांमध्ये शिल्पित झालेले दिसते. या साऱ्याचा हा अभ्यासात्मक आढावा!
१९०९ सालच्या त्या घटनेनंतरची सर्वात महत्त्वाची घटना होती ती १९३१ सालची. आर. डी. बॅनर्जी यांनी त्यांच्या ‘हैहयाज् ऑफ त्रिपुरी अॅण्ड देअर मॉन्युमेंट्स’ या त्यांच्या पुस्तकामध्ये आणखी एका अशाच सोंडधारी स्त्रीप्रतिमेची म्हणजेच वैनायकीची नोंद केली. हे शिल्प मध्य प्रदेशातील बेडाघाट येथे पाहायला मिळते. त्यानंतर अनेक संशोधकांनी त्यांच्या त्यांच्या परीने घेतलेल्या शोधामध्ये देशभरातील वैनायकींची नोंद होऊ लागली. मग लक्षात आले की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत (या दोन्ही ठिकाणी वैनायकी सापडली आहे.) वैनायकीचे अस्तित्व आहे. महाराष्ट्रामध्येदेखील तीन वैनायकी सापडल्या आहेत, त्यातील एक प्रतिमा सध्या राज्यात नाही तर इतर दोन प्रतिमा या मंदिरातील शिल्पांमध्ये कोरलेल्या आहेत. किंबहुना यातील एका शिल्पकृतीमुळे या संदर्भातील संशोधनाला वेगळा आयाम मिळाला आहे.
आजवर भारतीयांनी गणपतीकडे पाहिले ते दैवत म्हणून. त्यामुळेच त्यालाधार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले. मात्र गणपती या देवतेचा पुरातत्त्वीय अंगाने शास्त्रीय शोध घेण्याची गरज होती. ही गरज पूर्ण केली ती पॉल मार्टिन दुबोस यांनी. जन्माने फ्रेंच असलेले पॉल भारतीय शिल्पशास्त्र आणि वास्तुरचना यांनी प्रभावित होऊन भारतात आले. त्यावर त्यांनी संशोधनही केले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, भारतीयांनीदेखील आजवर गणपतीवर सर्वसमावेशक असे संशोधन केलेले नाही. मग त्यांनीच ते संशोधन करण्याचा ध्यास घेतला. स्वत: संन्यस्त आयुष्य जगत त्यांनी हे संशोधन काम पूर्णही केले. याच संशोधनादरम्यान त्यांना वैनायकीही लक्षात आली. तिचाही शोध त्यांनी सर्वत्र भारतभर फिरून घेतला आणि मग गणपतीवर त्यांनी केलेल्या संशोधनामध्ये त्यांनी एक प्रकरण वैनायकीवरच बेतले. त्यांचा हा संशोधन प्रबंध फ्रँको इंडियाच्या प्रोजेक्ट फॉर इंडियन कल्चरल स्टडीजअंतर्गत फ्रँको इंडियानेच ‘गणेशा-द एन्चॅन्टर ऑफ थ्री वल्र्ड्स’ या नावाने प्रकाशित केला. फ्रेंचमध्ये प्रकाशित झालेला हा मूळ शोधप्रबंध इंग्रजीमध्ये आणण्याचे काम प्रसिद्ध पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. किरीट मनकोडी यांनी केले.
पॉल मार्टिन दुबोस यांनी या संशोधनामध्ये भाविकाचा दृष्टिकोन यशस्वीपणेटाळला. त्यामुळे या संशोधनाला शास्त्रीय मूल्य प्राप्त झाले आहे. त्यासाठी ते संस्कृत शिकले, गणेश साहित्य, गणेश प्रतिमा-प्रतीके यांचा सखोल अभ्यास केला. गणेशाचे प्रतिमाशास्त्र, त्यात वेळोवेळी झालेले बदल, भारतीय शिल्पशास्त्राच्या पद्धती-परंपरा आणि गणेशाशी संबंधित सर्व कथा-दंतकथा-रूपके यांचाही अभ्यास केला. त्याच्या शास्त्रीय परिष्करणातून हे संशोधन पुढे आले. वैनायकीचा शोध घेताना पॉल यांना लक्षात आले की, तिच्या इतर प्रचलित नावांबरोबर गणेश्वरी, गणेशनी आणि लम्बोदरी अशीही तिची आणखी तीन नावे आहेत. या साऱ्याचे संदर्भ सापडतात. शिवाय उत्तर भारत आणि मध्य भारतात त्याचप्रमाणे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, ओरिसा आणि आसाम या ठिकाणी ती मोठय़ा प्रमाणावर सापडते, पाहायला मिळते.
दक्षिण भारतात राजेंद्र चोला या राजाच्या कालखंडात (११ वे शतक) कोरण्यातआलेल्या शिलालेखांमध्येही तिचा उल्लेख पॉलना आढळला. बंगळुरूजवळ असलेल्या कोलार येथे ‘गणेशनी’ असा तिचा उल्लेख असून ६४ योगिनी आणि मातृकांमध्ये तिचा उल्लेख येतो. तसेच मदुराई आणि सुचिंद्रमच्या मंदिरांमध्ये असलेल्या स्तंभांवरही तिची प्रतिमा शिल्पित झालेली दिसते.
उत्तर कर्नाटकातील शिराळी येथील संग्रहालयामध्ये दोन वैनायकी प्रतिमासंग्रहामध्ये आहेत, त्यातील एक लखनौ येथील तर दुसरी महाराष्ट्रात सापडलेली वैनायकीची ब्राँझमधील प्रतिमा समाविष्ट आहे. (महाराष्ट्रातील प्रतिमा १६ व्या शतकातील आहे) म्युनिच म्युझियममध्ये ही वैनायकीची प्रतिमा असून ती भारतातील केरळमध्ये सापडलेली होती. ही प्रतिमाही १६ व्या शतकातीलच आहे. जशी ही प्रतिमा शिल्पकृतींमध्ये दिसते तशीच ती लघुचित्रांमध्ये किंवा इतर चित्रांमध्येही पाहायला मिळते.
प्राचीन भारतीय साहित्यांमध्येही वैनायकीचा संदर्भ येतो. लिंगपुराण,स्कंदपुराणातील काशीस्कंदामध्ये त्याचप्रमाणे गोरक्षसंहितेमध्येही गजानन किंवा वैनायकीचा संदर्भ येतो. विष्णुधर्मोत्तर पुराणामध्ये तिचा उल्लेख मातृका म्हणून येतो. अंधकासुराच्या वधाच्या वेळेस त्याचे रक्त पडल्यानंतर प्रत्येक थेंबातून होणाऱ्या अंधकासुराच्या नव्या निर्मितीच्या वेळेस युद्धात त्याचा पडलेला प्रत्येक थेंब खाली न पडू देता तो भक्षण करण्यासाठी शिव शंकरांनी मातृकांची निर्मिती केली, त्यात वैनायकी होती असा संदर्भ येतो. मत्स्यपुराणामध्येही हीच कथा देण्यात आली असून त्यात शंकराने निर्मिती केलेल्या २०० देवतांमध्ये ती होती, असे म्हटले आहे. याचा अर्थ तिचा संबंध मातृका असण्याशी आहे. शिव शंकरांची शक्तीरूपिणी म्हणून ती गणपतीची आई असा संदर्भ काही संशोधकांनी लावला आहे. म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला गणपतीच्या शिल्पकृतींसमोर सप्तमातृका पाहायला मिळतात. महाराष्ट्रात औरंगाबाद लेण्यांमध्ये गणपतीच्या एका बाजूस मातृका तर दुसऱ्या बाजूस बुद्ध शिल्पित करण्यात आले आहेत. तर मुंबईतील जोगेश्वरी लेण्यांमध्येही गणपतीच्या शिल्पाच्या बरोबर समोरच्या बाजूस सप्तमातृका कोरलेल्या असून त्या शिल्पकृतीची बरीचशी झीज झाली आहे. मात्र त्या सप्तमातृका आहेत, हे पुरते लक्षात येते.

वैनायकीची शिल्पे ही बसलेली, उभी किंवा नृत्यावस्थेतील आहेत. तिला दोन किंवा चार हात दाखविलेले आहेत. दगडामध्ये कोरलेल्या अनेक प्रतिमांची झीज झालेली आहे किंवा मग त्या तुटलेल्या तरी आहेत त्यामुळे तिची अस्त्र-शस्त्रे यांची नेमकी माहिती हाती नाही. पण काही प्रतिमांमध्ये लक्षात आलेल्या अस्त्रांमध्ये परशू, वज्र, साप, तुटलेला हत्तीचा दात (एकदंताशी नाते सांगणारा), मोदकपात्र किंवा वीणा यांचा समावेश आहे. शिवाय अभय किंवा वरद म्हणजे रक्षण करणारी किंवा वर देणारी या मुद्राही तिच्या हातांमध्ये पाहायला मिळतात. या मुद्रांवरून तिचे देवत्व पुरते सिद्ध होते. रिखिआन (१० वे शतक), बेडाघाट (११ वे शतक), हिरपूर, झारिआल (ओरिसा- १० वे शतक) या सर्व ठिकाणी ती मातृका म्हणून किंवा ६४ योगिनींपैकी एक म्हणून येते. प्रसिद्ध अभ्यासक देवांगना देसाई यांनीही त्यांच्या संशोधन प्रबंधामध्ये तिचा उल्लेख योगिनी म्हणूनच केला आहे.
चिदम्बरम आणि मदुराईतील मूर्तीमध्ये ती व्याघ्रपाद म्हणजे वाघाचे पायअसलेली अशी दाखविण्यात आली आहे. जे. ए. बॅनर्जी यांनी त्यांच्या शोधप्रबंधामध्ये तिचा उल्लेख गणेशाची स्त्रीरूपिणी किंवा रिद्धी, सिद्धी, बुद्धी, पुष्टी, भारती किंवा नीला सरस्वतीप्रमाणेच त्याची सहचारिणी म्हणून केला आहे. मात्र यातील एक महत्त्वाचा फरक इथे लक्षात घ्यायलाच हवा तो म्हणजे वैनायकी वगळता सर्व सहचारिणी या मानवी स्त्रीरूपातच शिल्पित किंवा चित्रित झाल्या आहेत. रिखिआन येथील वैनायकीचे ९ व्या शतकातील शिल्प हे सर्वात जुने शिल्प मानले जाते.
वैनायकी ही गणेशाची शक्तीरूपिणी स्त्री असण्याची शक्यता असल्याचे दोनच संदर्भ संपूर्ण भारतात सापडतात. त्यातील एक संदर्भ हा उदयपूरच्या उदयेश्वर मंदिराच्या गर्भगृहामध्ये आहे. तर दुसरा संदर्भ म्हणजेच शिल्प १२ ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील औंढय़ा नागनाथ मंदिरावर आहे. या दोन्ही ठिकाणी गणपती वैनायकीसोबत पाहायला मिळतो. त्यातही औंढय़ा नागनाथचे शिल्प सर्वाधिक महत्त्वाचे आहे. कारण हे जगातील एकमेव शिल्प आहे, ज्यात गणपती, सिद्धी, बुद्धी आणि वैनायकीच्या सोबत दिसतो.
मात्र देवतेची शक्ती म्हणजे त्याची पत्नी नाही हे समीकरणही इथे लक्षात घ्यावे लागते. शक्ती म्हणजे ऊर्जा. अगदी अश्मयुगापासून माणसाला स्त्रीमधील प्रसवण्याची शक्ती म्हणजे ऊर्जा असे वाटत आहे. ती शक्ती आहे, असे माणसाने मानले. म्हणूनच जगभरात सर्वत्र देवतेच्या सापडलेल्या पहिल्या प्रतिमा या लज्जागौरीच्या म्हणजेच मातृकेच्या पायविलग अवस्थेतील तिचे जननेंद्रिय स्पष्टपणे दाखविणाऱ्या अशा आहेत. किंबहुना म्हणून कोणत्याही देवतेची शक्ती किंवा ऊर्जा दाखविताना ती स्त्रीरूपातच दाखविली जाते. मात्र याचा अर्थ ती त्याची पत्नी असा होत नाही. किंबहुना म्हणूनच वैनायकीबाबतचे हे गूढ अद्याप उकललेले नाही. ती नेमकी कोण, पत्नी, ऊर्जा म्हणजेच शक्ती की मातृका हा प्रश्न अद्याप कायम आहे. हे गूढ उकलेले त्या वेळेस विनायक म्हणजेच गणपती आपल्याला नव्याने आकळेल असे संशोधकांना वाटते आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेशाशी संबंधित हे स्त्रीरूप समजून घेणे सयुक्तिक ठरावे.
संदर्भ – गणेशा-द एन्चॅन्टर ऑफ थ्री वर्ल्ड्स- पॉल मार्टिन दुबोस, अनुवाद- डॉ. किरीट मनकोडी आणि पुरातत्त्वतज्ज्ञ व प्रतिमाशास्त्रातील जाणकार डॉ. किरीट मनकोडी यांच्याशी वेळोवेळी झालेला संवाद.
1. ब्रह्मचारी गणेश:
एकामध्ये गणपती हा ब्रह्मचारी ब्रह्मचारी मानला जातो व त्याला रूढार्थाने पत्नी नाही.
2. दुसरी परंपरा- गणेश व रिद्धी सिद्धी
बहुतांशी देवांना साधारण एक पत्नी आणि एक व अधिक शक्ती कल्पिले गेल्या आहेत. ब्रह्मदेवाने तीन वर किंवा मूल्ये म्हणून रिद्धी, सिद्धी व बुद्धी गणपतीला प्रदान केल्या आहेत असे मानले जाते. त्यांनाच स्त्री स्वरूपात कल्पून गणेशाच्या बाजूला आपल्याला रिद्धी व सिद्धी यांचे अंकन दिसते. असे अंकन पेशवे काळापासून पुढे सामान्यतः सापडते पण त्याचे काही पूर्व मध्ययुगीन अंकन औंढा, हिंगोली येथील नागनाथ ज्योतिलिंग मंदिरावर ही आढळून येते. अनेक ठिकाणी त्यानं पत्नी मानत नसल्यामुळे त्यांना गणेशाच्या दोन्ही बाजूस उभे दाखवण्याची पद्धत आहे.
# रिद्धीसिद्धी समावेत गणेश- नागनाथ मंदिर, औंढा, हिंगोली, महाराष्ट्र 12वे शतक
3. तिसरी परंपरा -शक्ती गणेश
# शक्ती गणेश- मध्यप्रदेश- बारावे शतक- खाजगी संग्रह
साधारण सहाव्या शतकापासून भारतात गणेशाच्या विविध शक्तींसोबत मूर्ती आढळतात. त्यात स्रीरूपी शक्ती, गणेशाच्या मांडीवर किंवा बाजूला बसलेल्या दाखवल्या असून गणेशाची सोंड त्यांच्या हनुवटीला किंवा गुप्तांगाना स्पर्श करताना धकावलेली असते. तंत्रमार्गातील अश्या गणेशमूर्तींना "शक्ती गणेश" किंवा "उच्छिष्ट गणेश"असे म्हणतात.
नारद पुराणात "उच्छिष्ट गणपती उपासना" दिलेली आहे ज्यात विविध गणेश व त्यांच्या शक्तींची नांवे उद्धृत केली आहेत. तसेच, ब्रह्मांड पुराण व शारदातीलक या ग्रंथांमध्येही गणेश व शक्तींची नावे आढळतात.
4. चौथी परंपरा- शारदा गणेश:
गणेशाचे शारदा म्हणजेच सरस्वती व लक्ष्मीबरोबर अंकन दाखवण्याची परंपरा संपूर्ण सांसारिक सुखाशी निगडित आहे. महाराष्ट्रात याचे सर्वात जुने अंकन हे पन्हाळेकाजी येथील नाथपंथी लेण्यांमध्ये पाहायला मिळते. क्वचित प्रसंगी, आधुनिक काळातील मूर्तींमध्ये बुद्धीच्या जागी सरस्वतीला आणि रिद्धीच्या जागी लक्ष्मीला कल्पून अंकन केलेले आढळते.
बुद्धीच्या देवता हे समान कार्यक्षेत्र असल्यामुळे म्हणून अनेकदा गणपती व शारदेला एकत्र दाखवण्याची पद्धत आहे. अश्या मूर्तींमध्ये शारदा की गणेशाची पत्नी असावी, अशी कल्पना केलेली आढळते. पण,अश्या मूर्तींना कुठलाही मूर्तीशास्त्रीय आधार नाही. भक्तांच्या कल्पना शक्तीचा तो आविष्कार समजावा लागेल.
# 19व्या शतकातील कंपनी शैलीतील पेन्सिल स्केच
उदा. पुण्याच्या मंडई येथील शारदा गणेश ही मूर्ती 127 वषे जुनी असून तिच्या वेगळेपणामुळे भरपूर लोकप्रिय आहे.
महात्मा फुले मंडई (पूर्वीचे रे मार्केट) येथे नथुराम डोंगरे पैलवान म्हणू प्रसिद्ध होते. तुळजापूरची तुळजाभवानी ह्या त्यांच्या कुलदेवतेला त्यांनी संतती होण्यासाठी नवस केला व संतती झाल्यावर पूर्ण केला. त्या मंदिरावरील शारदा गणेशाची मूर्ती त्यांनी पहिली होती. आख्यायिका सांगते की देवी तुळजाभवानी, डोंगरे यांच्या स्वप्नात येऊन यांना शारदा गणेशाची मूर्ती निर्माण करून तिची पूजा करावयास सांगून गेली. त्याप्रमाणे त्यांनी ही वेगळी शारदा गणेशाची मूर्ती, नाईक कुंभार यांना घडवायला सांगितली. ही कागदी लगद्यापासून केलेली मूर्ती घडवताना सांगलीचे संस्थानिक, पटवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले.
गणेश विशेष : ललाटिबब ते गणेशपट्टी
एखादे मंदिर हे कुठल्या संप्रदायाचे आहे हे समजण्यासाठी काही विशिष्ट मूर्तीची निर्मिती विशिष्ट ठिकाणी केली जाऊ लागली.
आशुतोष बापट response.lokprabha@expressindia.com
देवा तूंचि गणेशु, सकळ मति प्रकाशु
म्हणे निवृत्ती दासु अवधारिजो जी
वक्रतुंड, लंबोदर, गणाधिपती अशा विविध नावांनी अत्यंत लोकप्रिय असलेल्या गणपतीला ज्ञानदेवांनी असे आवाहन केले आहे. त्याचे सुखकर्ता, विघ्नहर्ता हे स्वरूप आणि त्याचे मनामनांत असलेले स्थान पाहता कुठलीही गोष्ट सुरू करताना तिथे सर्वात आधी गणपतीची पूजा करणे हे आपल्या आयुष्याचे एक अविभाज्य अंग झालेले आहे. वेद, उपनिषदे, महाकाव्ये यांच्या काळात फारशी माहिती नसलेली ही देवता तुलनेने काहीशी उशिरा देवता संप्रदायात समाविष्ट झाली आणि सर्वात जास्त लोकप्रियसुद्धा हीच देवता झाली. या देवतेच्या प्राचीन अस्तित्वाचे तुटक तुटक संदर्भ साहित्यातून सापडतात. तरीही ही देवता तशी नंतरच्या काळात प्रकट झालेली दिसते; परंतु असे असले तरीही, लोकप्रियतेच्या बाबतीत इतर कुठल्याही देवतेपेक्षा गणपती हा सर्वाधिक लोकप्रिय देव आहे. त्यामुळेच की काय, ‘बाप्पा’ हे प्रेमळ नामाभिधान फक्त याच देवाला प्राप्त झालेले दिसते.
कुठल्याही कामाची सुरुवात गणेशाच्याच नमनाने होते. ‘निर्विघ्नं कुरुमे देव, सर्वकार्येषु सर्वदा’ या भावनेने गणरायाला सर्वात प्रथम पुजले जाते. यामागे गणपती ही विघ्नांची अधिपती देवता आहे, तिचे पूजन केल्यावर विघ्ने आसपाससुद्धा फिरकणार नाहीत असा विश्वास असल्यामुळे, गणपतीचे पूजन सुरू झाल्याचे अभ्यासक सांगतात. नंतर ही देवता विघ्नहर्ता म्हणूनच पुजली जाऊ लागली. संकटांचे निर्दालन करणारी देवता असल्यामुळे कुठल्याही कार्याच्या सुरुवातीलाच
या देवतेला आवाहन करून तिची प्रतिष्ठापना कार्याच्या ठिकाणी करायची, म्हणजे कुठलेही विघ्न जरी आले, तरी त्याचे आपोआप निर्दालन होईल, अशी सर्वाची श्रद्धा.
आपल्याकडे गुप्तकाळानंतर हळूहळू मंदिरस्थापत्य मोठय़ा प्रमाणावर विकसित होऊ लागले. भारतात शैव, वैष्णव, शक्ती असे विविध पंथ-उपपंथ अस्तित्वात होते. त्यांच्या उपास्य देवतांची मंदिरे बांधली जाऊ लागली. मंदिरे कशी बांधायची, त्यांचे स्वरूप कसे असेल, त्या मंदिरावर कुठल्या मूर्ती आणि त्या कुठल्या ठिकाणी असायला पाहिजेत याचे एक विशिष्ट शास्त्र विकसित होत गेले. मूर्तिकला आणि मंदिरस्थापत्य हे हातात हात घालूनच विकसित होत गेल्याचे दिसते. मूर्ती, मंदिरे यांच्या निर्मितीसाठी विविध शास्त्रीय ग्रंथ निर्माण झाले आणि त्यांतून एक ठरावीक शास्त्रोक्त पद्धती सांगितली गेली. मंदिरस्थापत्यात काही विशिष्ट गोष्टी प्रामुख्याने निर्माण होत गेल्या. गर्भगृहाचे दरवाजे हे विशिष्ट द्वारशाखांनी सजवले जाऊ लागले. त्या द्वारशाखांच्या संख्येवरून त्यांना नेमकी नावे दिली जाऊ लागली. एखादे मंदिर हे कुठल्या संप्रदायाचे आहे हे समजण्यासाठी काही विशिष्ट मूर्तीची निर्मिती विशिष्ट ठिकाणी केली जाऊ लागली.
द्वारशाखेच्या डोक्यावर मध्यभागी एक चौकट करून त्यात त्या संप्रदायाच्या देवतेची मूर्ती कोरली जाऊ लागली. त्यावरून अमुक एक मंदिर हे अमुक एका देवता संप्रदायाचे आहे, हे समजायला मदत होत असे. द्वारशाखेच्या डोक्यावरील जागा म्हणजे ‘ललाटावरची’ जागा आणि त्या ठिकाणी असलेली मूर्ती म्हणजे बिंब यावरून त्या ठिकाणाला ‘ललाटबिंब’ असे म्हणले जाऊ लागले. मग विष्णूचे मंदिर असले तर, ललाटबिंब म्हणून गरुड दिसतो. देवीचे मंदिर असले तर, ललाटबिंब म्हणून क्वचित देवी किंवा कधी कधी गजलक्ष्मी दिसते. तर महादेवाचे मंदिर असले तर, ललाटबिंब म्हणून गणपती असतो; परंतु दक्षिण भारतात गेलो तर, अनेक ठिकाणी मंदिर कुणाचेही असले तरीही ललाटबिंबावर गजलक्ष्मीचेच शिल्प पाहायला मिळते. अनेकदा मंदिरातील मूळ मूर्ती परकीय आक्रमणात भग्न झाल्यामुळे किंवा तिथून हलवली गेल्यामुळे गाभारा काही काळ मोकळाच असतो. मात्र कालांतराने त्यात शिवपिंडीची स्थापना केल्याचे दिसून येते. अशा वेळी ललाटबिंबावरून मूळ मंदिर कुणाचे असावे, याचा अंदाज बांधता येतो.
महाराष्ट्रात मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. गणपती ही देवता इथे लोकप्रिय होत गेली. तसेच गाणपत्य संप्रदायाचा विकास महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यामुळे गणपती या देवतेबद्दल कमालीची श्रद्धा आपल्याकडे दिसून येते. सगळ्या गोष्टींचा कर्ता करविता हा प्रत्यक्ष गजाननच आहे, ही भावना आणि श्रद्धा महाराष्ट्रात फार खोलवर रुजलेली आहे. निरनिराळ्या रूपांत तो भक्तांना दर्शन देत असतो. त्याची नावे आणि रूपे वेगवेगळी असली तरी भक्तांचे रक्षण, हेच त्याचे मोठे कार्य. मग तो कुठल्या रूपात आहे यापेक्षाही तो आपल्या जवळ आहे याची जाणीव भक्तांना जास्त सुखावह असते आणि म्हणूनच आरतीत म्हटल्याप्रमाणे ‘दर्शनमात्रे मनकामना पुरती’ अशी अवस्था भक्तांची होते. एका क्षणमात्र दर्शनाने सगळा थकवा, शीण, नैराश्य पळून जाते. इतर कुठल्याही देवांपेक्षा गणपती हा प्रत्येकाला आपला सखा वाटतो, जवळचा मित्र वाटतो. म्हणूनच त्याला ‘त्वं ब्रह्मा, त्वं विष्णु:, त्वम् अग्नी, त्वम् इंद्र’, असे म्हटले आहे. हे सगळे देव किंवा ती तत्त्वे या एकाच देवतेमध्ये सामावलेली आहेत, अशी भक्तांची पक्की धारणा आहे. ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान’ असे तुकोबारायांनी गणेशाबद्दल म्हटले आहे.
या सगळ्या गोष्टींचा मंदिरस्थापत्यावरसुद्धा प्रभाव पडला आणि महाराष्ट्रात मंदिर कुणाचेही असो, परंतु काही अपवाद वगळता ललाटबिंबावर गणपतीचेच शिल्पांकन केले जाऊ लागले. मुख्यत्वे यादव साम्राज्याच्या विकासाच्या काळात जी काही मंदिरे महाराष्ट्रात बांधली गेली, त्यांच्या ललाटबिंबावर गणपतीच विराजमान झालेला दिसतो. खरे तर भारतभर इथे विविध देवतांचे अंकन बघायला मिळत असले, तरीही महाराष्ट्रात केवळ गणपतीच दिसत असल्यामुळे पुढे पुढे या स्थानाला ‘गणेशपट्टी’ हेच नाव प्राप्त झाले. ललाटबिंब हे नाव मागे पडून गणेशपट्टी हे नाव महाराष्ट्रात सर्वत्र रूढ झाले. इथे चार हातांचा गणपती एका हाताने अभय देताना दाखवलेला असतो. गणपतीचे विघ्नहर्ता हे रूप याला कारणीभूत असले, तरी पुढेपुढे गणेशाप्रति असलेली अपार श्रद्धा प्रबळ झाली. आता गणपती हे मांगल्याचे प्रतीक झालेले दिसते. जे जे उत्कट, उदात्त, उन्नत ते सर्व गणपतीच्या ठायी एकवटलेले आहे, अशी भक्तांची श्रद्धा! गणपतीचे हेच मंगलरूप त्यानंतर पुढे मोठमोठय़ा वाडय़ांवरसुद्धा दिसून येते. आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्यावर जिथे जुने वाडे असतात, तिथे दरवाजावरील कोनाडय़ात गणेशाचे शिल्प हटकून दिसतेच. या मोठय़ा वाडय़ांच्या दरवाजावर गणपती बाप्पा विराजमान झाला. त्यानंतर साहजिकच घरांच्या दरवाजावरसुद्धा गणपतीचेच अंकन दिसते. यामागे भक्तांच्या दोन प्रकारच्या भावना असू शकतात. एक म्हणजे तो विघ्नहर्ता आहे, त्यामुळे घराच्या दारावर बाहेरच्या बाजूला देवाचे अंकन केलेले असेल तर कुठलेही विघ्न घरात प्रवेश करूच शकणार नाही, ही एक भावना. तर दुसरी भावना म्हणजे गणपती हे मांगल्याचे प्रतीक असल्यामुळे आपल्या वास्तूच्या मधोमध आणि उच्च ठिकाणी या मांगल्याची प्रतिमा असायला हवी, ही एक भावना.
किल्ले म्हणजे त्या त्या राजवटीच्या सामर्थ्यांचे प्रतीक! संरक्षणाचे मोठे काम या किल्लय़ांकडे होते. त्यांच्या दरवाजावरसुद्धा आपल्याला गणपतीच दिसून येतील. कधी दरवाजावर, तर कधी प्रवेश करताना बाजूच्या कोनाडय़ात गणेशाचे शिल्पांकन हटकून दिसते. शिवरायांचा देखणा किल्ला राजगड, याच्या सुवेळा माचीवरसुद्धा आपल्याला गणपती विराजमान झालेला दिसतो. म्हणजेच संरक्षण, सामथ्र्य, मांगल्य अशा प्रत्येक वेळी आपल्याला गणेशाचीच मूर्ती बघायला मिळते. जुन्नरजवळ असलेल्या किल्ले चावंडवर एकमेकाला जोडलेली पाण्याची सात टाकी आहेत. त्यातल्या एका टाक्यात उतरायला पायऱ्या आणि पुढे खडकात कोरलेला दरवाजा केलेला आहे. या दरवाजावरसुद्धा एका सुंदर चौकटीमध्ये गजाननाचे शिल्पांकन केलेले आढळते. यावरून त्या टाक्यांपैकी हे एकच टाके काहीसे वेगळे आहे आणि याचे पवित्र जल कदाचित किल्लय़ावरील मंदिरातल्या देवतेच्या अभिषेकाला वापरत असावेत. मांगल्याची ही खूण इथे अशी गणेशाच्या शिल्पांकनातून दिसते.
पुढे पेशवाईतसुद्धा मंदिरांच्या ललाटावर सर्वत्र गणपतीच पाहायला मिळतो. कोकणात या काळात लहानमोठी बरीच मंदिरे बांधली गेली. कोकणातली मंदिरे ही खास तिथल्या हवामानाला आणि पर्जन्यमानाला अनुकूल अशी असतात. म्हणजे मंदिराला उतरते कौलारू छत असते; परंतु कोकणातल्या अनेक मंदिरांमध्ये सभामंडपावर लाकडी कलाकुसर केलेली दिसते. या लाकडी कलाकुसरीची प्रवेशद्वारे आजही गणेशपट्टीने सजवलेली दिसतात. मुख्य गाभारा दगडी असेल तर त्यावर गणपती असतोच; परंतु त्यापुढचा सभामंडप लाकडी असेल तर त्याच्या चौकटीवरसुद्धा गणपतीचे देखणे शिल्पांकन असते. या सुंदर सजवलेल्या चौकटी आजही आपल्याला कोकणातल्या देवळांत दिसतात. मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणपतीचे गणेशपट्टीवरील स्थान हे आता अबाधित आहे. काळ बदलला, वास्तू बदलल्या तरीसुद्धा गणपती आणि त्याच्या प्रति असलेली श्रद्धा अजूनही तितकीच दृढ असलेली दिसते. आजही नवीन वास्तूचा दरवाजा, मग तो नवीन पद्धतीच्या सदनिकेचा दरवाजा जरी असला तरीही त्यावर आपल्याला गणपतीचे चित्र असलेलीच फरशी बसवलेली दिसते.
विघ्नहर्ता देव ते मांगल्याचे प्रतीक असा या देवाचा प्रवास फार सुंदर आहे. तो आपल्याला विविध मंदिरांवरील गणेशपट्टीच्या रूपाने आजही बघता येतो. नवीन कार्य आणि गणपती यांचा संबंध इतका दृढ झाला आहे, की कुठल्याही कार्याची सुरुवात करताना त्या कार्याचा ‘श्रीगणेशा’ झाला असा शब्द रूढ झालेला दिसतो. कुठल्याही वास्तूच्या गणेशपट्टीवरील देवाचे हे स्थान अढळ आहे. सुखकर्ता दु:खहर्ता स्वरूपात गणेशाचा अभयहस्त भक्तांवर कायम आहे.
गणेश (/ gəɳeɕᵊ /, संस्कृत : गणेश , IAST : गणेश ), जिसे गणेश भी लिखा जाता है , और जिसे गणपति , विनायक , लंबोदर और पिल्लैयार के नाम से भी जाना जाता है, हिंदू देवताओं में सबसे प्रसिद्ध और सबसे अधिक पूजे जाने वाले देवताओं में से एक है [ 4 ] और गणपत्य संप्रदाय में सर्वोच्च देवता है । उनके चित्रण पूरे भारत में पाए जाते हैं । [ 5 ] हिंदू संप्रदाय संबद्धता की परवाह किए बिना उनकी पूजा करते हैं। [ 6 ] गणेश की भक्ति व्यापक रूप से फैली हुई है और जैन और बौद्धों और भारत से परे तक फैली हुई है। [ 7 ]
| गणेश | |
|---|---|
| संबंधन | देव , ब्राह्मण ( गाणपत्य ), सगुण ब्राह्मण ( पंचायतन पूजा ) |
| धाम | • कैलाश (माता-पिता के साथ) • स्वानंदलोक |
| मंत्र | ॐ श्री गणेशाय नमः ॐ गं गणपतये नमः |
| हथियार | परशु (कुल्हाड़ी), पाश (फंदा), अंकुश (हाथी का अंकुश) |
| प्रतीक | स्वस्तिक , ॐ , मोदक |
| दिन | मंगलवार या बुधवार , संकष्टी चतुर्थी |
| पर्वत | चूहा |
| ग्रंथों | गणेश पुराण , मुद्गल पुराण , गणपति अथर्वशीर्ष |
| लिंग | पुरुष |
| समारोह | गणेश चतुर्थी , गणेश जयंती |
| वंशावली | |
| अभिभावक | |
| भाई-बहन | कार्तिकेय (भाई) |
| बातचीत करना | बुद्धि , ऋद्धि और सिद्धि या कुछ परंपराओं में ब्रह्मचारी |
| बच्चे | शुभा/क्षेमा और लाभा (पुत्र) |
| समकक्ष | |
| जापानी बौद्ध | कांगितेन |
हालाँकि गणेश के कई गुण हैं, लेकिन उन्हें उनके हाथी के सिर और चार भुजाओं से आसानी से पहचाना जाता है। [ 8 ] उन्हें व्यापक रूप से सम्मानित किया जाता है, विशेष रूप से, बाधाओं को दूर करने वाले और सौभाग्य लाने वाले के रूप में; [ 9 ] [ 10 ] कला और विज्ञान के संरक्षक ; और बुद्धि और ज्ञान के देवता । [ 11 ] शुरुआत के देवता के रूप में, उन्हें संस्कारों और समारोहों की शुरुआत में सम्मानित किया जाता है। गणेश को लेखन सत्रों के दौरान अक्षरों और सीखने के संरक्षक के रूप में भी बुलाया जाता है। [ 2 ] [ 12 ] कई ग्रंथ उनके जन्म और कारनामों से जुड़े उपाख्यानों से संबंधित हैं।
गणेश का उल्लेख पहली शताब्दी ईसा पूर्व और दूसरी शताब्दी ईस्वी के बीच हिंदू ग्रंथों में किया गया है, और चौथी और पांचवीं शताब्दी ईस्वी की कुछ गणेश छवियों को विद्वानों द्वारा प्रलेखित किया गया है। [ 13 ] हिंदू ग्रंथ उन्हें शैव परंपरा के पार्वती और शिव के पुत्र के रूप में पहचानते हैं , लेकिन वे एक अखिल हिंदू देवता हैं जो इसकी विभिन्न परंपराओं में पाए जाते हैं। [ 14 ] [ 15 ] हिंदू धर्म की गाणपत्य परंपरा में , गणेश सर्वोच्च प्राणी हैं। [ 16 ] गणेश पर प्रमुख ग्रंथों में गणेश पुराण , मुदगल पुराण और गणपति अथर्वशीर्ष शामिल हैं ।
व्युत्पत्ति और अन्य नाम
गणेश को कई अन्य उपाधियाँ और उपनाम दिए गए हैं, जिनमें गणपति ( गणपति ), विघ्नेश्वर और पिल्लैयार शामिल हैं । हिंदू सम्मान की उपाधि श्री ( संस्कृत : श्री ; आईएएसटी : श्री ; जिसे श्री या श्री भी लिखा जाता है ) अक्सर उनके नाम से पहले जोड़ा जाता है। [ 17 ]
गणेश नाम संस्कृत का यौगिक शब्द है, जो गण ( gaṇa ) का अर्थ 'समूह, भीड़, या श्रेणीबद्ध प्रणाली' और ईशा ( īśa ) से मिलकर बना है, जिसका अर्थ है 'भगवान या स्वामी'। [ 18 ] जब गण शब्द गणेश के साथ जुड़ा होता है, तो अक्सर गणों को संदर्भित करने के लिए लिया जाता है, जो अर्ध-दिव्य प्राणियों की एक टुकड़ी है जो गणेश के पिता शिव के दल का हिस्सा बनते हैं। [ 19 ] इस शब्द का आम तौर पर अर्थ श्रेणी, वर्ग, समुदाय, संघ या निगम होता है। [ 20 ] कुछ टिप्पणीकार " गणों के भगवान" नाम की व्याख्या "सेना के भगवान" या "निर्मित श्रेणियों के भगवान", जैसे तत्वों के रूप में करते हैं। [ 21 ] गणपति ( गणपति ; gaṇapati ), गणेश का एक पर्यायवाची शब्द है, जो गण , जिसका अर्थ है "समूह", और पति , जिसका अर्थ है "शासक" या "भगवान" से बना है। [ 20 ] हालाँकि गणपति शब्द का सबसे पहला उल्लेख दूसरी सहस्राब्दी ईसा पूर्व ऋग्वेद के भजन 2.23.1 में मिलता है , लेकिन यह अनिश्चित है कि वैदिक शब्द विशेष रूप से गणेश को संदर्भित करता है। [ 22 ] [ 23 ] अमरकोश , [ 24 ] एक प्रारंभिक संस्कृत शब्दकोष, गणेश के आठ पर्यायवाची शब्दों को सूचीबद्ध करता है : विनायक , विघ्नराज ( विघ्नेश के समतुल्य ), द्वैमातुर (जिसकी दो माताएँ हैं), [ 25 ] गणाधिप ( गणपति और गणेश के समतुल्य ), एकदंत (जिसका एक दाँत है), हेरम्ब , लंबोदर (जिसका पेट निकला हुआ है, या, शाब्दिक रूप से, जिसका पेट लटका हुआ है), और गजानन ( गजानन ), जिसका चेहरा हाथी का है । [ 26 ]
विनायक ( विनायक ; विनायक ) या बिनायक गणेश का एक सामान्य नाम है जो पुराणों और बौद्ध तंत्रों में दिखाई देता है। [ 27 ] यह नाम महाराष्ट्र के आठ प्रसिद्ध गणेश मंदिरों के नामकरण में परिलक्षित होता है जिन्हें अष्टविनायक ( मराठी : अष्टविनायक , अष्टविनायक ) के रूप में जाना जाता है । [ 28 ] विघ्नेश ( विघ्नेश ; विघ्नेश ) और विघ्नेश्वर ( विघ्नेश्वर ; विघ्नेश्वर ) (बाधाओं के भगवान) [ 29 ] नाम हिंदू धर्म में बाधाओं ( विघ्न ) के स्वामी और हटाने वाले के रूप में उनके प्राथमिक कार्य को संदर्भित करते हैं । [ 30 ]
तमिल भाषा में गणेश का एक प्रमुख नाम पिल्लई ( तमिल : பிள்ளை ) या पिल्लैयार ( பிள்ளையார் ) है । [ 31 ] ए.के. नारायण इन शब्दों में यह कहकर अंतर करते हैं कि पिल्लई का अर्थ "बच्चा" होता है जबकि पिल्लैयार का अर्थ "महान बच्चा" होता है। वह आगे कहते हैं कि द्रविड़ भाषा परिवार में पल्लू , पेला और पेल शब्द "दांत या दांत" को दर्शाते हैं, साथ ही " हाथी का दांत या दांत" को भी। [ 32 ] अनीता रैना थापन ने नोट किया कि पिल्लैयार नाम में मूल शब्द पिल्ले का मूल अर्थ "हाथी का बच्चा" हो सकता है, क्योंकि पाली शब्द पिल्लका का अर्थ "एक छोटा हाथी" होता है। [ 33 ]
बर्मी भाषा में , गणेश को महा पेन्ने ( မဟာပိန္နဲ , उच्चारण [məhà pèiɰ̃né] ) के रूप में जाना जाता है, जो पाली महा विनायक ( မဟာဝိနာယက ) से लिया गया है। [ 34 ] थाईलैंड में गणेश का व्यापक नाम खानेट (जिसे गनेट के रूप में लिप्यंतरित किया जा सकता है), या फ्रा फी खानेट का अधिक आधिकारिक शीर्षक है । [ 35 ] सबसे पुरानी छवियां और उल्लेख गणेश को वर्तमान इंडोनेशिया, [ 36 ] थाईलैंड, कंबोडिया और वियतनाम में एक प्रमुख देवता के रूप में सूचीबद्ध करते हैं जो 7वीं और 8वीं शताब्दियों के हैं, [ 37 ] और ये 5वीं शताब्दी या उससे पहले के भारतीय उदाहरणों को दर्शाते हैं। [ 38 ] श्रीलंका में , सिंहली बौद्धों के बीच, उन्हें गण देवियो के नाम से जाना जाता है, और बुद्ध , विष्णु , स्कंद और अन्य देवताओं के साथ पूजनीय माना जाता है । [ 39 ]
शास्त्र

गणेश भारतीय कला में एक लोकप्रिय व्यक्ति हैं । [ 40 ] कुछ देवताओं के विपरीत, गणेश के चित्रण में समय के साथ व्यापक विविधताएँ और विशिष्ट पैटर्न बदलते हैं। [ 41 ] उन्हें खड़े, नाचते हुए, राक्षसों के खिलाफ़ वीरतापूर्वक कार्रवाई करते हुए, एक लड़के के रूप में अपने परिवार के साथ खेलते हुए, एक ऊँचे आसन पर बैठे हुए, या समकालीन स्थितियों की एक श्रृंखला में संलग्न होते हुए चित्रित किया जा सकता है।
छठी शताब्दी तक भारत के कई हिस्सों में गणेश की छवियां प्रचलित थीं । [ 42 ] चित्रित 13वीं शताब्दी की मूर्ति 900 से 1200 के बीच की गणेश प्रतिमा की विशिष्ट है, जब गणेश अपने स्वयं के संप्रदाय के साथ एक स्वतंत्र देवता के रूप में अच्छी तरह से स्थापित हो चुके थे। इस उदाहरण में गणेश के कुछ सामान्य प्रतीकात्मक तत्व हैं। लगभग समान मूर्ति को पॉल मार्टिन-डबॉस्ट द्वारा 973 और 1200 के बीच का बताया गया है, [ 43 ] और एक अन्य समान मूर्ति को प्रतापादित्य पाल द्वारा 12वीं शताब्दी का बताया गया है। [ 44 ] गणेश के पास एक हाथी का सिर और एक बड़ा पेट है। इस मूर्ति में चार भुजाएँ हैं, जो गणेश के चित्रण में आम है। वह अपने निचले-दाएँ हाथ में अपना टूटा हुआ दाँत पकड़े हुए हैं और अपने निचले-बाएँ हाथ में एक स्वादिष्ट व्यंजन रखते हैं, जिसका वे अपनी सूंड से स्वाद लेते हैं [ 45 ] एलोरा की गुफाओं में से एक में इस सामान्य रूप वाली एक और आदिम मूर्ति 7वीं शताब्दी की बताई गई है। [ 46 ] दिखाई गई मूर्ति पर अन्य हाथों का विवरण समझ पाना मुश्किल है। मानक विन्यास में, गणेश आमतौर पर एक ऊपरी भुजा में कुल्हाड़ी या अंकुश और दूसरी ऊपरी भुजा में पाशा ( फंदा ) धारण करते हैं। दुर्लभ उदाहरणों में, उन्हें मानव सिर के साथ चित्रित किया जा सकता है। [ नोट 1 ]
प्रतीकात्मक तत्वों के इस पुराने समूह का प्रभाव गणेश के समकालीन निरूपणों में अभी भी देखा जा सकता है। एक आधुनिक रूप में, इन पुराने तत्वों से एकमात्र भिन्नता यह है कि निचले-दाएँ हाथ में टूटा हुआ दाँत नहीं है, बल्कि सुरक्षा या निडरता (अभय मुद्रा ) के इशारे में दर्शक की ओर मुड़ा हुआ है। [ 50 ] चार भुजाओं और विशेषताओं का यही संयोजन गणेश की नृत्य करती मूर्तियों में होता है, जो एक बहुत लोकप्रिय विषय है। [ 51 ]
सामान्य विशेषताएँ

भारतीय कला में अपने प्रारंभिक काल से ही गणेश को हाथी के सिर के साथ दर्शाया जाता रहा है। [ 53 ] पौराणिक मिथक इस बात के कई स्पष्टीकरण प्रदान करते हैं कि उन्हें हाथी का सिर कैसे मिला। [ 54 ] उनके लोकप्रिय रूपों में से एक, हेरम्बा-गणपति में पाँच हाथी के सिर हैं, और सिरों की संख्या में अन्य कम आम विविधताएँ ज्ञात हैं। [ 55 ] जबकि कुछ ग्रंथों का कहना है कि गणेश का जन्म हाथी के सिर के साथ हुआ था, अधिकांश कहानियों में उन्हें बाद में सिर प्राप्त होता है। [ 56 ] इन कहानियों में सबसे आवर्ती रूपांकन यह है कि गणेश को पार्वती ने उनकी रक्षा के लिए मिट्टी का उपयोग करके बनाया था और जब गणेश शिव और पार्वती के बीच आए तो शिव ने उनका सिर काट दिया । तब शिव ने गणेश के मूल सिर को हाथी के सिर से बदल दिया। [ 57 ] लड़ाई का विवरण और प्रतिस्थापन सिर कहाँ से आया, [ 59 ]
गणेश का सबसे पुराना नाम एकदंत (एक दांत वाला) था, जो उनके एक पूरे दांत को दर्शाता है, दूसरा टूटा हुआ था। [ 60 ] गणेश की कुछ शुरुआती छवियों में उन्हें अपना टूटा हुआ दांत पकड़े हुए दिखाया गया है। [ 61 ] इस विशिष्ट विशेषता का महत्व मुदगल पुराण में परिलक्षित होता है, जिसमें कहा गया है कि गणेश के दूसरे अवतार का नाम एकदंत है। [ 62 ] गणेश का निकला हुआ पेट उनकी शुरुआती प्रतिमा में एक विशिष्ट विशेषता के रूप में दिखाई देता है, जो गुप्त काल (4थी से 6ठी शताब्दी) की है। [ 63 ] यह विशेषता इतनी महत्वपूर्ण है कि मुदगल पुराण के अनुसार , गणेश के दो अलग-अलग अवतार इसके आधार पर नामों का उपयोग करते हैं: लंबोदर (पॉट बेली, या, शाब्दिक रूप से, लटकता हुआ पेट) और महोदर (बड़ा पेट)। [ 64 ] दोनों नाम संस्कृत के यौगिक हैं [ 65 ] ब्रह्माण्ड पुराण में कहा गया है कि गणेश का नाम लंबोदर इसलिए पड़ा क्योंकि भूत, वर्तमान और भविष्य के सभी ब्रह्मांड (यानी, ब्रह्मांडीय अंडे ; IAST: ब्रह्माण्ड ) उनमें मौजूद हैं। [ 66 ]
गणेश की भुजाओं की संख्या अलग-अलग है; उनके सबसे प्रसिद्ध रूपों में दो से सोलह भुजाएँ हैं। [ 67 ] गणेश के कई चित्रणों में चार भुजाएँ हैं, जिसका उल्लेख पौराणिक स्रोतों में किया गया है और कुछ प्रतीकात्मक ग्रंथों में मानक रूप के रूप में संहिताबद्ध किया गया है। [ 68 ] उनकी शुरुआती छवियों में दो भुजाएँ थीं। [ 69 ] 14 और 20 भुजाओं वाले रूप 9वीं और 10वीं शताब्दियों के दौरान मध्य भारत में दिखाई दिए। [ 70 ] नाग गणेश की प्रतीकात्मकता में एक सामान्य विशेषता है और कई रूपों में दिखाई देता है। [ 71 ] गणेश पुराण के अनुसार , गणेश ने नाग वासुकी को अपने गले में लपेटा था। [ 72 ] सांपों के अन्य चित्रणों में एक पवित्र धागे के रूप में उपयोग शामिल है ( IAST : यज्ञोपवीत ) गणेश के माथे पर तीसरी आँख या संप्रदाय चिह्न (IAST: तिलक ) हो सकता है, जिसमें तीन क्षैतिज रेखाएँ होती हैं। [ 74 ] गणेश पुराण में माथे पर तिलक चिह्न के साथ-साथ अर्धचंद्र का भी उल्लेख है । [ 75 ] भालचंद्र नामक गणेश का एक अलग रूप (IAST: भालचंद्र ; "माथे पर चंद्रमा") उस प्रतीकात्मक तत्व को शामिल करता है। [ 76 ]
गणेश जी को अक्सर लाल रंग में वर्णित किया जाता है। [ 77 ] विशिष्ट रंग कुछ रूपों से जुड़े होते हैं। [ 78 ] हिंदू प्रतिमा विज्ञान पर एक ग्रंथ श्रीतत्वनिधि में विशिष्ट ध्यान रूपों के साथ रंग संघों के कई उदाहरण बताए गए हैं । उदाहरण के लिए, सफेद रंग उनके हेरम्बा-गणपति और ऋण-मोचन-गणपति (बंधन से मुक्ति दिलाने वाले गणपति) के रूप में उनके प्रतिनिधित्व से जुड़ा है । [ 79 ] एकदंत-गणपति को उस रूप में ध्यान के दौरान नीले रंग के रूप में देखा जाता है। [ 80 ]
वाहन

प्रारंभिक गणेश छवियां बिना वाहन (सवारी/वाहन) के हैं। [ 81 ] मुदगल पुराण में वर्णित गणेश के आठ अवतारों में से , गणेश उनमें से पांच में एक चूहे (छछूंदर) का उपयोग करते हैं, वक्रतुंड के रूप में उनके अवतार में एक शेर, विकट के रूप में उनके अवतार में एक मोर , और विघ्नराज के रूप में उनके अवतार में शेष , दिव्य नाग । [ 82 ] गणेश पुराण में सूचीबद्ध गणेश के चार अवतारों में मोहोत्कट एक शेर का उपयोग करते हैं , मयूरेश्वर एक मोर का उपयोग करते हैं, धूम्रकेतु एक घोड़े का उपयोग करते हैं , और गजानन एक चूहे का उपयोग करते हैं । गणेश के जैन चित्रण उनके वाहन को एक चूहे , हाथी , कछुए , राम या मोर के रूप में दिखाते हैं । [ 83 ]
गणेश जी को प्रायः चूहे पर सवार या उसके साथ दिखाया जाता है । [ 84 ] मार्टिन-डबॉस्ट का कहना है कि 7वीं शताब्दी के दौरान मध्य और पश्चिमी भारत में गणेश की मूर्तियों में चूहा प्रमुख वाहन के रूप में दिखाई देने लगा; चूहे को हमेशा उनके पैरों के पास रखा जाता था। [ 85 ] सवारी के रूप में चूहा पहली बार मत्स्य पुराण में लिखित स्रोतों में दिखाई देता है और बाद में ब्रह्मानंद पुराण और गणेश पुराण में , जहाँ गणेश अपने अंतिम अवतार में इसे अपने वाहन के रूप में उपयोग करते हैं। [ 86 ] गणपति अथर्वशीर्ष में गणेश पर एक ध्यान छंद शामिल है जो उनके ध्वज पर चूहे के दिखने का वर्णन करता है। [ 87 ] मूषकवाहन (चूहा-सवारी) और आखुकेतन (चूहा-पताका) नाम गणेश सहस्रनाम में दिखाई देते हैं । [ 88 ]
चूहे की व्याख्या कई तरीकों से की जाती है। ग्रिम्स के अनुसार, " गणपति के चूहे की व्याख्या करने वाले अधिकांश लोग, यदि नहीं तो बहुत से लोग, नकारात्मक रूप से करते हैं; यह तमोगुण के साथ-साथ इच्छा का भी प्रतीक है"। [ 89 ] इसी तरह, माइकल विलकॉकसन कहते हैं कि यह उन लोगों का प्रतीक है जो इच्छाओं पर विजय पाना चाहते हैं और कम स्वार्थी होना चाहते हैं। [ 90 ] कृष्ण कहते हैं कि चूहा विनाशकारी है और फसलों के लिए खतरा है। संस्कृत शब्द मूषक (चूहा) मूल मूष (चोरी, डकैती) से लिया गया है। चूहे को एक विनाशकारी कीट के रूप में वश में करना आवश्यक था, एक प्रकार का विघ्न (बाधा) जिसे दूर करने की आवश्यकता थी। इस सिद्धांत के अनुसार, गणेश को चूहे के स्वामी के रूप में दिखाना विघ्नेश्वर (बाधाओं के भगवान) के रूप में उनके कार्य को प्रदर्शित करता है और एक लोक ग्राम-देवता (ग्राम देवता) के रूप में उनकी संभावित भूमिका का प्रमाण देता है जो बाद में अधिक प्रमुखता में बढ़ गया। [ 91 ] मार्टिन-डुबोस्ट ने एक दृष्टिकोण पर ध्यान दिया है कि चूहा एक प्रतीक है जो यह सुझाव देता है कि गणेश, चूहे की तरह, सबसे गुप्त स्थानों में भी प्रवेश करते हैं। [ 92 ]
विशेषताएँ
बाधाओं को दूर करना
गणेश विघ्नेश्वर ( विघ्नराज, मराठी - विघ्नहर्ता) हैं , जो भौतिक और आध्यात्मिक दोनों ही प्रकार की बाधाओं के देवता हैं। [ 93 ] उन्हें बाधाओं को दूर करने वाले के रूप में लोकप्रिय रूप से पूजा जाता है, हालांकि परंपरागत रूप से वे उन लोगों के मार्ग में बाधाएं भी डालते हैं जिन्हें रोकने की आवश्यकता होती है। इसलिए, लोग अक्सर कुछ भी नया शुरू करने से पहले उनकी पूजा करते हैं। [ 94 ] पॉल कोर्टराइट कहते हैं कि गणेश का धर्म और उनका अस्तित्व बाधाओं को पैदा करना और हटाना है। [ 95 ]
कृष्ण कहते हैं कि गणेश के कुछ नाम समय के साथ विकसित हुई कई भूमिकाओं के मिश्रण को दर्शाते हैं। [ 30 ] धवलीकर हिंदू देवताओं में गणेश के त्वरित उत्थान और गणपत्य के उद्भव का श्रेय विघ्नकर्ता (बाधा पैदा करने वाले) से विघ्नहर्ता (बाधा टालने वाले) पर ज़ोर देने के इस बदलाव को देते हैं । [ 96 ] हालाँकि, दोनों कार्य उनके चरित्र के लिए महत्वपूर्ण बने हुए हैं। [ 97 ]
बुद्धि (बुद्धि)
गणेश को अक्षर और विद्या का देवता माना जाता है। [ 98 ] संस्कृत में, बुद्धि शब्द एक सक्रिय संज्ञा है जिसका विभिन्न रूप से बुद्धि, ज्ञान या बुद्धि के रूप में अनुवाद किया जाता है। [ 99 ] बुद्धि की अवधारणा गणेश के व्यक्तित्व के साथ घनिष्ठ रूप से जुड़ी हुई है, विशेष रूप से पौराणिक काल में, जब कई कहानियाँ उनकी चतुराई और बुद्धिमत्ता के प्रति प्रेम पर जोर देती हैं। गणेश पुराण और गणेश सहस्रनाम में गणेश का एक नाम बुद्धिप्रिय है । [ 100 ] यह नाम गणेश सहस्रनाम के अंत में 21 नामों की सूची में भी दिखाई देता है जिन्हें गणेश विशेष रूप से महत्वपूर्ण बताते हैं। [ 101 ] प्रिय शब्द का अर्थ "प्रेमी" हो सकता है, और वैवाहिक संदर्भ में इसका अर्थ "प्रेमी" या "पति" हो सकता है, [ 102 ] इसलिए नाम का अर्थ "बुद्धिमत्ता का शौकीन" या "बुद्धि का पति" हो सकता है। [ 103 ]
ॐ

गणेश की पहचान हिंदू मंत्र ओम से की जाती है। जब गणेश के साथ ओंकारस्वरूप (ओम उनका रूप है) शब्द की पहचान की जाती है, तो इसका तात्पर्य इस धारणा से है कि वे आदि ध्वनि का मानवीकरण करते हैं। [ 104 ] गणपति अथर्वशीर्ष इस संबंध की पुष्टि करता है। चिन्मयानंद ने संबंधित अंश का अनुवाद इस प्रकार किया है: [ 105 ]
(हे भगवान गणपति!) आप (त्रिमूर्ति) ब्रह्मा , विष्णु और महेश हैं । आप इंद्र हैं । आप अग्नि और वायु हैं । आप सूर्य और चंद्रमा हैं । आप ब्रह्म हैं । आप भूलोक, अंतरिक्ष और स्वर्ग हैं। आप ॐ हैं। (अर्थात् आप यह सब हैं)।
कुछ भक्तगण प्रतिमा विज्ञान में गणेश के शरीर के आकार और देवनागरी और तमिल लिपियों में ओम के आकार के बीच समानता देखते हैं । [ 106 ]
प्रथम चक्र
कुंडलिनी योग के अनुसार , गणेश पहले चक्र में निवास करते हैं , जिसे मूलाधार ( मूलाधार ) कहा जाता है। मूल का अर्थ है "मूल, मुख्य"; आधार का अर्थ है "आधार, नींव"। मूलाधार चक्र वह सिद्धांत है जिस पर आदिम दिव्य शक्ति की अभिव्यक्ति या बाहरी विस्तार टिका हुआ है। [ 107 ] इस संबंध को गणपति अथर्वशीर्ष में भी प्रमाणित किया गया है । कोर्टराइट इस अंश का अनुवाद इस प्रकार करते हैं: "आप रीढ़ की हड्डी के आधार पर त्रिक जाल में लगातार निवास करते हैं [ मूलाधार चक्र ]।" [ 108 ] इस प्रकार, गणेश का मूलाधार में हर प्राणी में एक स्थायी निवास है। [ 109 ] गणेश अन्य सभी चक्रों को धारण करते हैं, उनका समर्थन करते हैं और उनका मार्गदर्शन करते हैं, जिससे " जीवन के चक्र को आगे बढ़ाने वाली शक्तियों को नियंत्रित करते हैं "। [ 107 ]
परिवार और संगिनी

हालाँकि गणेश को लोकप्रिय रूप से शिव और पार्वती का पुत्र माना जाता है , लेकिन पौराणिक ग्रंथ उनके जन्म के बारे में अलग-अलग संस्करण देते हैं। [ 111 ] कुछ में उन्हें पार्वती ने बनाया था, [ 112 ] या शिव ने [ 113 ] या शिव और पार्वती द्वारा बनाया गया था, [ 114 ] दूसरे में वे रहस्यमय तरीके से प्रकट हुए और शिव और पार्वती द्वारा खोजे गए [ 115 ] या वे हाथी के सिर वाली देवी मालिनी से पैदा हुए थे, जब उन्होंने पार्वती के स्नान के पानी को पी लिया था जिसे नदी में फेंक दिया गया था। [ 116 ]
परिवार में उनके भाई, युद्ध के देवता, कार्तिकेय शामिल हैं , जिन्हें स्कंद और मुरुगन भी कहा जाता है। [ 117 ] क्षेत्रीय मतभेद उनके जन्म के क्रम को निर्धारित करते हैं। उत्तर भारत में, स्कंद को आम तौर पर बड़ा कहा जाता है, जबकि दक्षिण में, गणेश को ज्येष्ठ माना जाता है। [ 118 ] उत्तर भारत में , स्कंद लगभग 500 ईसा पूर्व से लगभग 600 ईस्वी तक एक महत्वपूर्ण मार्शल देवता थे, जिसके बाद उनकी पूजा में काफी गिरावट आई। जैसे ही स्कंद का पतन हुआ, गणेश उठे। कई कहानियाँ भाइयों के बीच भाई-बहन की प्रतिद्वंद्विता के बारे में बताती हैं [ 119 ] और सांप्रदायिक तनाव को दर्शा सकती हैं। [ 120 ]

गणेश की वैवाहिक स्थिति, जो काफी विद्वानों की समीक्षा का विषय है, पौराणिक कहानियों में व्यापक रूप से भिन्न है। [ 121 ] मिथकों का एक पैटर्न गणेश को अविवाहित ब्रह्मचारी के रूप में पहचानता है । [ 122 ] यह दृश्य दक्षिणी भारत और उत्तरी भारत के कुछ हिस्सों में आम है। [ 123 ] एक अन्य लोकप्रिय रूप से स्वीकृत मुख्यधारा का पैटर्न उन्हें बुद्धि (बुद्धि), सिद्धि (आध्यात्मिक शक्ति), और ऋद्धि (समृद्धि) की अवधारणाओं से जोड़ता है ; इन गुणों को देवी के रूप में चित्रित किया गया है, जिन्हें गणेश की पत्नियां कहा जाता है। [ 124 ] उन्हें एक एकल पत्नी या एक अनाम सेवक (संस्कृत: दासी ) के साथ भी दिखाया जा सकता है । [ 125 ] एक अन्य पैटर्न गणेश को संस्कृति और कला की देवी, सरस्वती या शारदा (विशेष रूप से महाराष्ट्र में ) से जोड़ता है । [ 126 [ 127 ] एक अन्य पैटर्न, जो मुख्य रूप से बंगाल क्षेत्र में प्रचलित है, गणेश को केले के पेड़, काला बो से जोड़ता है । [ 128 ]
शिव पुराण में कहा गया है कि गणेश के दो पुत्र थे: क्षेम (सुरक्षा) और लाभ (लाभ)। इस कहानी के उत्तरी भारतीय रूपों में, पुत्रों को अक्सर शुभ (शुभ) और लाभ कहा जाता है । [ 129 ] 1975 की हिंदी फिल्म जय संतोषी माँ में गणेश का विवाह ऋद्धि और सिद्धि से होता है और उनकी एक बेटी होती है जिसका नाम संतोषी माँ है, जो संतोष की देवी है। इस कहानी का कोई पौराणिक आधार नहीं है, लेकिन अनीता रैना थापन और लॉरेंस कोहेन संतोषी माँ के पंथ को गणेश के एक लोकप्रिय देवता के रूप में निरंतर विकास के प्रमाण के रूप में उद्धृत करते हैं। [ 130 ]
पूजा और त्यौहार

गणेश की पूजा कई धार्मिक और धर्मनिरपेक्ष अवसरों पर की जाती है; खास तौर पर वाहन खरीदने या व्यवसाय शुरू करने जैसे उपक्रमों की शुरुआत में। [ 131 ] केएन सौम्यजी कहते हैं, "शायद ही कोई [हिंदू] घर [भारत में] हो जिसमें गणपति की मूर्ति न हो। ... गणपति, भारत में सबसे लोकप्रिय देवता होने के नाते, लगभग सभी जातियों और देश के सभी हिस्सों में पूजे जाते हैं"। [ 132 ] भक्तों का मानना है कि अगर गणेश को प्रसन्न किया जाए, तो वे सफलता, समृद्धि और प्रतिकूल परिस्थितियों से सुरक्षा प्रदान करते हैं। [ 133 ]
गणेश एक गैर-सांप्रदायिक देवता हैं। सभी संप्रदायों के हिंदू प्रार्थना, महत्वपूर्ण उपक्रमों और धार्मिक समारोहों की शुरुआत में उनका आह्वान करते हैं। [ 134 ] नर्तक और संगीतकार, विशेष रूप से दक्षिणी भारत में, गणेश की प्रार्थना के साथ भरतनाट्यम नृत्य जैसे कला प्रदर्शन शुरू करते हैं । [ 77 ] ओम श्री गणेशाय नमः (ओम, शानदार गणेश को नमस्कार) जैसे मंत्रों का अक्सर उपयोग किया जाता है। गणेश से जुड़े सबसे प्रसिद्ध मंत्रों में से एक है ओम गं गणपतये नमः (ओम, गं , मेजबानों के भगवान को नमस्कार)। [ 135 ]
भक्तगण गणेश को मोदक जैसी मिठाइयाँ और लड्डू नामक छोटी मीठी गेंदें चढ़ाते हैं । उन्हें अक्सर मिठाई का कटोरा ले जाते हुए दिखाया जाता है, जिसे मोदकपात्र कहा जाता है । [ 136 ] लाल रंग से उनकी पहचान के कारण, उन्हें अक्सर लाल चंदन के लेप ( रक्तचंदन ) [ 137 ] या लाल फूलों से पूजा जाता है। उनकी पूजा में दूर्वा घास ( सिनोडोन डेक्टिलॉन ) और अन्य सामग्रियों का भी उपयोग किया जाता है। [ 138 ]
गणेश से जुड़े त्यौहार हैं भाद्रपद (अगस्त/सितंबर) के महीने में शुक्लपक्ष (बढ़ते चंद्रमा का चौथा दिन) में गणेश चतुर्थी या विनायक चतुर्थी और माघ (जनवरी/फरवरी) के महीने में शुक्लपक्ष (बढ़ते चंद्रमा का चौथा दिन) की चतुर्थी को मनाई जाने वाली गणेश जयंती (गणेश का जन्मदिन) । [ 139 ]
गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थी से शुरू होकर दस दिनों तक गणेश को सम्मानित करने वाला एक वार्षिक उत्सव, जो आमतौर पर अगस्त के अंत या सितंबर की शुरुआत में आता है। [ 140 ] त्योहार की शुरुआत लोगों द्वारा गणेश की मिट्टी की मूर्तियों को लाने से होती है, जो भगवान के आगमन का प्रतीक है। त्योहार का समापन अनंत चतुर्दशी के दिन होता है , जब मूर्तियों को पानी के सबसे सुविधाजनक निकाय में विसर्जित किया जाता है। [ 141 ] कुछ परिवारों में दूसरे, तीसरे, पांचवें या सातवें दिन विसर्जन की परंपरा है। 1893 में, लोकमान्य तिलक ने इस वार्षिक गणेश उत्सव को निजी पारिवारिक समारोह से एक भव्य सार्वजनिक कार्यक्रम में बदल दिया। [ 142 ] उन्होंने ऐसा " ब्राह्मणों और गैर-ब्राह्मणों के बीच की खाई को पाटने और उनके बीच एक नई जमीनी एकता बनाने के लिए एक उपयुक्त संदर्भ खोजने" के लिए किया [ 143 ] "हर व्यक्ति के देवता" के रूप में गणेश की व्यापक अपील के कारण, तिलक ने उन्हें ब्रिटिश शासन के खिलाफ भारतीय विरोध के लिए एक रैली बिंदु के रूप में चुना। [ 144 ] तिलक मंडपों में गणेश की बड़ी सार्वजनिक छवियों को स्थापित करने वाले पहले व्यक्ति थे , और उन्होंने दसवें दिन सभी सार्वजनिक छवियों को विसर्जित करने की प्रथा स्थापित की। [ 145 ]
आज, पूरे भारत में हिंदू गणपति उत्सव को बड़े उत्साह के साथ मनाते हैं, हालांकि यह महाराष्ट्र राज्य में सबसे अधिक लोकप्रिय है। [ 146 ] [ 147 ] यह त्यौहार मुंबई , पुणे और अष्टविनायक मंदिरों के आसपास के क्षेत्र में भी बड़े पैमाने पर मनाया जाता है।
मंदिरों

हिंदू मंदिरों में, गणेश को विभिन्न तरीकों से दर्शाया जाता है: एक अधीनस्थ देवता ( पार्श्व-देवता ) के रूप में; मुख्य देवता ( परिवार-देवता ) से संबंधित देवता के रूप में; या मंदिर के मुख्य देवता ( प्रधान ) के रूप में। [ 148 ] परिवर्तनों के देवता के रूप में, उन्हें अयोग्य लोगों को बाहर रखने के लिए कई हिंदू मंदिरों के द्वार पर रखा जाता है, जो पार्वती के द्वारपाल के रूप में उनकी भूमिका के अनुरूप है। [ 149 ] इसके अलावा, कई मंदिर स्वयं गणेश को समर्पित हैं, जिनमें से महाराष्ट्र में अष्टविनायक (संस्कृत: अष्टविनायक; अष्टविनायक ; शाब्दिक रूप से "आठ गणेश (मंदिर)") विशेष रूप से प्रसिद्ध हैं। पुणे शहर के 100 किलोमीटर के दायरे में स्थित , आठों मंदिर गणपति के एक विशेष रूप का जश्न मनाते हैं [ 150 ] आठ तीर्थस्थल हैं: मोरगांव , सिद्धटेक , पाली , महाड , थेउर , लेन्याद्री , ओज़ार और रंजनगांव ।
निम्नलिखित स्थानों पर कई अन्य महत्वपूर्ण गणेश मंदिर हैं: मुंबई में सिद्धिविनायक मंदिर , गणपतिपुले में गणपतिपुले मंदिर , कोल्हापुर में बिनखंबी गणेश मंदिर, जयगढ़ में जय विनायक मंदिर, महाराष्ट्र में रत्नागिरी, वाई ; मध्य प्रदेश में उज्जैन ; राजस्थान में जोधपुर , नागौर और रायपुर ( पाली ) ; बिहार में बैद्यनाथ ; गुजरात में बड़ौदा , ढोलका और वलसाड और उत्तर प्रदेश के वाराणसी में धुंडीराज मंदिर । दक्षिणी भारत के प्रमुख गणेश मंदिरों में निम्नलिखित शामिल हैं: आंध्र प्रदेश में कनिपक्कम ; तिरुचिरापल्ली में रॉकफोर्ट उच्ची पिल्लयार मंदिर , कोयंबटूर में पुलियाकुलम मुंथी विनयगर मंदिर [ 151 ] और पिल्लैयारपट्टी में करपगा विनयगर मंदिर , जो तमिलनाडु में गणेश के नाम पर एक शहर है ; केरल में कोट्टाराक्करा , पझावंगडी , कासरगोड ; कर्नाटक में हम्पी और इदागुंजी ; और तेलंगाना में भद्राचलम । [ 152 ]
टी.ए. गोपीनाथ लिखते हैं, "हर गांव चाहे कितना भी छोटा क्यों न हो, उसकी अपनी विघ्नेश्वर (विग्नेश्वर) की छवि होती है, चाहे उसके पास मंदिर हो या न हो। गांवों और किलों के प्रवेश द्वारों पर, पीपा ( पवित्र अंजीर ) के पेड़ों के नीचे ... एक आले में ... विष्णु (विष्णु) के मंदिरों के साथ-साथ शिव (शिव) और शिव मंदिरों में विशेष रूप से निर्मित अलग-अलग मंदिरों में भी ... विघ्नेश्वर की आकृति हमेशा देखी जाती है।" [ 153 ] गणेश मंदिर भारत के बाहर भी बनाए गए हैं, जिनमें दक्षिण पूर्व एशिया , नेपाल ( काठमांडू घाटी में चार विनायक मंदिर शामिल हैं ), [ 154 ] और कई पश्चिमी देश शामिल हैं। [ 155 ]
प्रमुखता की ओर बढ़ना
पहली प्रकटन

पहली शताब्दी ईसा पूर्व के इंडो-यूनानी सिक्कों पर हाथी के सिर वाली मानवरूपी आकृति को कुछ विद्वानों ने "प्रारंभिक गणेश" होने का प्रस्ताव दिया है, लेकिन इस पर जोरदार विवाद हुआ है। [ 158 ] अन्य लोगों ने सुझाव दिया है कि मथुरा और भारत के बाहर पुरातात्विक उत्खनन से प्राप्त साक्ष्यों के आधार पर गणेश दूसरी शताब्दी ईस्वी के आसपास भारत और दक्षिण-पूर्व एशिया में एक उभरते हुए देवता रहे होंगे। [ 159 ] गणेश की पहली टेराकोटा छवियां पहली शताब्दी ईस्वी की हैं जो टेर, पाल, वेरापुरम और चंद्रकेतुगढ़ में मिली हैं । ये आकृतियाँ छोटी हैं, जिनमें हाथी का सिर, दो भुजाएँ और गोल-मटोल काया है। पत्थर में सबसे शुरुआती गणेश चिह्न कुषाण काल(दूसरी-तीसरी शताब्दी ईस्वी) के दौरान मथुरा में उकेरे गए थे। [ 160 ]
गणेश अपने क्लासिक रूप में 4थी से 5वीं शताब्दी ई. के प्रारंभ में सुपरिभाषित प्रतीकात्मक विशेषताओं वाले एक स्पष्ट रूप से पहचाने जाने वाले देवता के रूप में प्रकट हुए। [ 161 ] कुछ शुरुआती ज्ञात गणेश छवियों में पूर्वी अफगानिस्तान में पाई गई दो छवियां शामिल हैं। पहली छवि सूर्य और शिव के साथ काबुल के उत्तर में खंडहरों में खोजी गई थी। यह 4थी शताब्दी का है। गार्डेज़ में मिली दूसरी छवि , गार्डेज़ गणेश , में गणेश के आसन पर एक शिलालेख है जो इसे 5वीं शताब्दी का होने में मदद करता है। मध्य प्रदेश में उदयगिरि गुफाओं की गुफा 6 की दीवारों में एक और गणेश मूर्ति स्थापित है । यह 5वीं शताब्दी का है । मध्य प्रदेश के भूमरा मंदिर के खंडहरों में हाथी के सिर, मिठाई के कटोरे और उनकी गोद में बैठी देवी के साथ गणेश की एक प्रारंभिक प्रतिष्ठित छवि मिली है [ 162 ] [ 163 ] [ 164 ] अन्य हालिया खोजें, जैसे कि रामगढ़ हिल से प्राप्त एक खोज, भी चौथी या पाँचवीं शताब्दी की बताई जाती है। [ 163 ] गणेश को प्राथमिक देवता मानने वाला एक स्वतंत्र पंथ लगभग 10वीं शताब्दी तक अच्छी तरह से स्थापित हो चुका था। [ 161 ] नारायण ने पाँचवीं शताब्दी से पहले गणेश के इतिहास के बारे में साक्ष्य की कमी का सारांश इस प्रकार दिया है: [ 161 ]
ऐतिहासिक परिदृश्य पर गणेश की कुछ हद तक नाटकीय उपस्थिति रहस्यमय है। उनके पूर्वज स्पष्ट नहीं हैं। उनकी व्यापक स्वीकृति और लोकप्रियता, जो सांप्रदायिक और क्षेत्रीय सीमाओं से परे है, वास्तव में आश्चर्यजनक है। एक ओर, गणेश की वैदिक उत्पत्ति और भ्रामक, लेकिन फिर भी दिलचस्प पौराणिक कथाओं में निहित पौराणिक व्याख्याओं में रूढ़िवादी भक्तों की पवित्र आस्था है। दूसरी ओर, चौथी से पांचवीं शताब्दी ईस्वी से पहले इस देवता के विचार और प्रतीक के अस्तित्व के बारे में संदेह है ... [मेरी] राय में, वास्तव में पांचवीं शताब्दी से पहले इस देवता के अस्तित्व का कोई ठोस सबूत [प्राचीन ब्राह्मण साहित्य में] नहीं है।
नारायण का सुझाव है कि अधिक प्राचीन गणेश के प्रमाण ब्राह्मणिक या संस्कृत परंपराओं के बाहर या भारत की भू-सांस्कृतिक सीमाओं के बाहर हो सकते हैं। [ 161 ] ब्राउन कहते हैं कि गणेश 6वीं शताब्दी तक चीन में दिखाई देते हैं , [ 165 ] और दक्षिण एशिया में मंदिर की स्थापना में "बाधाओं को दूर करने वाले" के रूप में उनकी कलात्मक छवियां लगभग 400 ई. तक दिखाई देती हैं। [ 166 ] बेली कहते हैं कि उन्हें देवी पार्वती के पुत्र के रूप में मान्यता प्राप्त है और आम युग की शुरुआती शताब्दियों तक शैव धर्मशास्त्र में एकीकृत किया गया । [ 167 ]
संभावित प्रभाव

कोर्टराइट गणेश के प्रारंभिक इतिहास के बारे में विभिन्न काल्पनिक सिद्धांतों की समीक्षा करते हैं, जिनमें कथित आदिवासी परंपराएं और पशु पंथ शामिल हैं, और उन सभी को इस तरह से खारिज करते हैं: [ 168 ]
गणेश की ऐतिहासिक उत्पत्ति की खोज में, कुछ लोगों ने ब्राह्मण परंपरा के बाहर सटीक स्थानों का सुझाव दिया है... ये ऐतिहासिक स्थान निश्चित रूप से पेचीदा हैं, लेकिन तथ्य यह है कि ये सभी अटकलें हैं, द्रविड़ परिकल्पना पर भिन्नताएं हैं, जो तर्क देती है कि वैदिक और इंडो-यूरोपीय स्रोतों में प्रमाणित नहीं की गई कोई भी चीज आर्यन और गैर-आर्यन आबादी के संपर्क से हिंदू धर्म का निर्माण करने वाली प्रक्रिया के हिस्से के रूप में भारत की द्रविड़ या आदिवासी आबादी से ब्राह्मण धर्म में आई होगी। हाथी पंथ या कुलदेवता के लिए कोई स्वतंत्र सबूत नहीं है; न ही कोई पुरातात्विक डेटा है जो पौराणिक साहित्य और गणेश की प्रतिमा विज्ञान में पहले से मौजूद परंपरा की ओर इशारा करता है ।
गणेश के विकास पर थापन की पुस्तक में एक अध्याय प्रारंभिक भारत में हाथियों की भूमिका के बारे में अटकलों को समर्पित है, लेकिन निष्कर्ष निकाला गया है कि "हालाँकि दूसरी शताब्दी ई.पू. तक हाथी के सिर वाला यक्ष रूप मौजूद है, लेकिन इसे गणपति-विनायक का प्रतिनिधित्व करने वाला नहीं माना जा सकता है । इस प्रारंभिक चरण में इस नाम के किसी देवता के हाथी या हाथी के सिर वाले रूप का कोई सबूत नहीं है। गणपति-विनायक का अभी पदार्पण होना बाकी था।" [ 169 ]
पशुपति मुहर (लगभग 2300 ईसा पूर्व - 2000 ईसा पूर्व) में एक देवता के चारों ओर एक हाथी सहित 4 जानवरों को दर्शाया गया है, जिनके बारे में कुछ लोगों का दावा है कि वे शिव हैं । ब्राउन कहते हैं कि यह मुहर वैदिक काल से पहले हाथियों की पवित्रता को इंगित करती है। [ 170 ] गणेश की उत्पत्ति का एक सिद्धांत यह है कि वे धीरे-धीरे चार विनायकों ( विनायक ) के संबंध में प्रमुखता में आए। [ 171 ] यजुर्वेद में , विनायक चार उपद्रवी राक्षसों का एक समूह था, जो बाधाएँ और कठिनाइयाँ पैदा करते थे [ 172 ] लेकिन जिन्हें आसानी से प्रसन्न किया जा सकता था। [ 173 ] विनायक नाम पुराणों और बौद्ध तंत्र दोनों में गणेश के लिए एक सामान्य नाम है। [ 27 ] कृष्ण इस दृष्टिकोण को स्वीकार करने वाले शिक्षाविदों में से एक हैं, जो गणेश के बारे में स्पष्ट रूप से कहते हैं, "वे एक गैर-वैदिक देवता हैं। उनकी उत्पत्ति मानवाग्घ्यसूत्र ( 7वीं-4थी शताब्दी ईसा पूर्व) के चार विनायकों, बुरी आत्माओं से जुड़ी है, जो विभिन्न प्रकार की बुराई और पीड़ा का कारण बनते हैं"। [ 174 ] हाथी के सिर वाले मानव आकृतियों के चित्रण, जिन्हें कुछ लोग गणेश के साथ पहचानते हैं, भारतीय कला और सिक्कों में दूसरी शताब्दी की शुरुआत में दिखाई देते हैं। [ 175 ] एलावाला के अनुसार, गणों के स्वामी के रूप में हाथी के सिर वाले गणेश को श्रीलंका के लोग ईसाई युग से पहले के शुरुआती दौर में जानते थे। [ 176 ]
वैदिक और महाकाव्य साहित्य

"समूह का नेता" (संस्कृत: गणपति ) शीर्षक ऋग्वेद में दो बार आता है , लेकिन किसी भी मामले में यह आधुनिक गणेश को संदर्भित नहीं करता है। टिप्पणीकारों के अनुसार यह शब्द ऋग्वेद 2.23.1 में ब्रह्मणस्पति के लिए एक शीर्षक के रूप में दिखाई देता है। [ 177 ] जबकि यह श्लोक निस्संदेह ब्रह्मणस्पति को संदर्भित करता है, इसे बाद में गणेश की पूजा के लिए अपनाया गया और आज भी इसका उपयोग किया जाता है। [ 178 ] इस दावे को खारिज करते हुए कि यह अंश ऋग्वेद में गणेश का प्रमाण है , लूडो रोचर कहते हैं कि यह "स्पष्ट रूप से बृहस्पति को संदर्भित करता है - जो भजन के देवता हैं - और केवल बृहस्पति को "। [ 179 ] समान रूप से स्पष्ट रूप से, दूसरा मार्ग ( आर.वी. 10 .112.9) इंद्र को संदर्भित करता है , [ 180 ] जिसे ' गणपति ' की उपाधि दी गई है , जिसका अनुवाद "कंपनियों ( मरुतों ) का स्वामी" है। [ 181 ] हालांकि, रॉशर ने नोट किया है कि अधिक हालिया गणपति साहित्य अक्सर गणेश को वैदिक सम्मान देने के लिए ऋग्वैदिक छंदों को उद्धृत करता है। [ 182 ]
संगम काल के तमिल कवि अव्वैयार (तीसरी शताब्दी ईसा पूर्व), तिरुकोवलूर के राजा से सीलोन के अंगवय और सांगवय की शादी के लिए तीन तमिल राज्यों को निमंत्रण तैयार करते समय गणेश का आह्वान करते हैं (पृष्ठ 57-59)। [ 183 ]
कृष्ण यजुर्वेद से संबंधित ग्रंथों में दो श्लोक , मैत्रायणीय संहिता (2.9.1) [ 184 ] और तैत्तिरीय आरण्यक (10.1), [ 185 ] एक देवता को "दांत वाले" ( दंती ), "हाथी के समान मुख वाले" (हस्तिमुख) और "घुमावदार सूंड वाले" ( वक्रतुंड ) के रूप में संबोधित करते हैं। ये नाम गणेश के सूचक हैं, और 14वीं शताब्दी के टीकाकार सायण स्पष्ट रूप से इस पहचान को स्थापित करते हैं। [ 186 ] मुड़ी हुई सूंड ( वक्रतुंड ) रखने वाले और मकई का एक पूला, एक गन्ना, [ 187 ] और एक गदा पकड़े हुए दंतिन का वर्णन, [ 188 ] पौराणिक गणपति की इतनी विशेषता है कि हेरास कहते हैं "हम इस वैदिक दंतिन के साथ उनकी पूर्ण पहचान को स्वीकार करने से खुद को रोक नहीं सकते"। [ 189 ] हालांकि, कृष्ण इन भजनों को वैदिक काल के बाद का जोड़ मानते हैं। [ 190 ] थापन की रिपोर्ट है कि इन अंशों को "आम तौर पर प्रक्षेपित माना जाता है"। धवलीकर कहते हैं, " मैत्रायणी संहिता में हाथी के सिर वाले देवता के संदर्भ बहुत बाद के प्रक्षेप साबित हुए हैं, और इस प्रकार देवता के प्रारंभिक गठन को निर्धारित करने के लिए बहुत मददगार नहीं हैं"। [ 191 ]
गणेश भारतीय महाकाव्य साहित्य में नहीं दिखाई देते हैं जो कि वैदिक काल के हैं । महाकाव्य महाभारत (1.1.75-79 [ ए ] ) में बाद में किए गए एक प्रक्षेप में कहा गया है कि ऋषि व्यास ( व्यास ) ने गणेश से उनके द्वारा बताई गई कविता को लिखने के लिए उनके लेखक के रूप में काम करने के लिए कहा था। गणेश सहमत हुए लेकिन केवल इस शर्त पर कि व्यास कविता को निर्बाध रूप से सुनाएंगे, यानी बिना रुके। ऋषि सहमत हुए लेकिन पाया कि आराम पाने के लिए उन्हें बहुत जटिल अंशों को सुनाना होगा इसलिए गणेश को स्पष्टीकरण मांगना होगा। कहानी को महाभारत के आलोचनात्मक संस्करण के संपादकों द्वारा मूल पाठ के हिस्से के रूप में स्वीकार नहीं किया गया है , [ 192 ] जिसमें बीस पंक्तियों की कहानी को परिशिष्ट में एक फुटनोट में डाल दिया गया है । [ 193 [ 194 ] गणेश का मानसिक चपलता और सीखने के साथ जुड़ाव एक कारण है कि उन्हें इस प्रक्षेप में महाभारत के व्यास के श्रुतलेख के लिए लेखक के रूप में दिखाया गया है। [ 195 ] रिचर्ड एल। ब्राउन ने कहानी को 8वीं शताब्दी का बताया है, और मोरिज़ विंटरनिट्ज ने निष्कर्ष निकाला है कि इसे सी। 900 की शुरुआत में ही जाना जाता था, लेकिन इसे लगभग 150 साल बाद महाभारत में नहीं जोड़ा गया था। विंटरनिट्ज ने यह भी नोट किया कि महाभारत की दक्षिण भारतीय पांडुलिपियों में एक विशिष्ट विशेषता इस गणेश कथा का लोप है। [ 196 ] विनायक शब्द शांतिपर्व और अनुशासनपर्व के कुछ संशोधनों में पाया जाता है जिन्हें प्रक्षेप माना जाता है। [ 197 ] वनपर्व में विघ्नकर्तिणाम ("बाधाओं का निर्माता") का संदर्भ भी एक प्रक्षेप माना जाता है [ 198 ]
पौराणिक काल

गणेश के बारे में कहानियाँ अक्सर पौराणिक संग्रह में पाई जाती हैं। ब्राउन ने नोट किया कि जबकि पुराण "सटीक कालानुक्रमिक क्रम को चुनौती देते हैं", गणेश के जीवन के अधिक विस्तृत आख्यान बाद के ग्रंथों में हैं, लगभग 600-1300। [ 199 ] युवराज कृष्ण कहते हैं कि गणेश के जन्म और उनके द्वारा हाथी का सिर प्राप्त करने के बारे में पौराणिक मिथक बाद के पुराणों में हैं, जिनकी रचना लगभग 600 के बाद की गई थी। उन्होंने इस मामले पर विस्तार से बताते हुए कहा कि वायु और ब्रह्माण्ड पुराण जैसे पहले के पुराणों में गणेश के संदर्भ, 7वीं-10वीं शताब्दियों के दौरान किए गए बाद के प्रक्षेप हैं। [ 200 ]
संस्कृत साहित्य में गणेश की प्रमुखता के उदय के अपने सर्वेक्षण में , लूडो रोशर ने लिखा है कि: [ 201 ]
सबसे बढ़कर, कोई भी इस तथ्य से आश्चर्यचकित हुए बिना नहीं रह सकता कि गणेश के इर्द-गिर्द कई कहानियाँ अप्रत्याशित रूप से सीमित संख्या में घटनाओं पर केंद्रित हैं। ये घटनाएँ मुख्य रूप से तीन हैं: उनका जन्म और माता-पिता बनना, उनका हाथी का सिर और उनका एक दाँत। ग्रंथों में अन्य घटनाओं का उल्लेख किया गया है, लेकिन बहुत कम हद तक।
गणेश की प्रसिद्धि में वृद्धि 9वीं शताब्दी में संहिताबद्ध हुई जब उन्हें औपचारिक रूप से स्मार्तवाद के पाँच प्राथमिक देवताओं में से एक के रूप में शामिल किया गया । आदि शंकराचार्य ने स्मार्त परंपरा के रूढ़िवादी ब्राह्मणों के बीच "पाँच रूपों की पूजा" ( पंचायतना पूजा ) प्रणाली को लोकप्रिय बनाया। [ 202 ] इस पूजा पद्धति में पाँच देवताओं गणेश, विष्णु , शिव, देवी और सूर्य का आह्वान किया जाता है । [ 203 ] आदि शंकराचार्य ने मुख्य रूप से इन पाँच प्रमुख संप्रदायों के प्रमुख देवताओं को समान दर्जा देने के लिए परंपरा की स्थापना की। इसने पूरक देवता के रूप में गणेश की भूमिका को औपचारिक रूप दिया।
दूसरी सहस्राब्दी ई.पू. के धर्मग्रंथ

गणेश पुराण और मुद्गल पुराण में स्थापित गाणपत्य परंपरा में , गणेश को शिव, विष्णु, सूर्य, गणेश और देवी के साथ पाँच प्रमुख देवताओं में से एक के रूप में पूजा जाता है। [ 204 ]
गणेश पुराण और मुदगल पुराण की रचना की तिथि और एक दूसरे के सापेक्ष उनकी तिथि निर्धारण ने अकादमिक बहस को जन्म दिया है। दोनों ही कार्य समय के साथ विकसित हुए और उनमें आयु-स्तरित स्तर शामिल हैं। अनीता थापन तिथि निर्धारण के बारे में टिप्पणी की समीक्षा करती हैं और अपना स्वयं का निर्णय प्रदान करती हैं। वह कहती हैं, "ऐसा लगता है कि गणेश पुराण का मूल बारहवीं और तेरहवीं शताब्दी के आसपास दिखाई दिया, लेकिन बाद में इसमें कुछ जोड़ दिया गया।" [ 205 ] लॉरेंस डब्ल्यू. प्रेस्टन गणेश पुराण के लिए सबसे उचित तिथि 1100 और 1400 के बीच मानते हैं, जो पाठ द्वारा उल्लिखित पवित्र स्थलों की स्पष्ट आयु के साथ मेल खाता है। [ 206 ]
आर सी हाजरा बताते हैं कि मुदगल पुराण गणेश पुराण से भी पुराना है , जिसे वे 1100 और 1400 के बीच का मानते हैं। [ 207 ] हालांकि, फिलिस ग्रैनॉफ को इस सापेक्ष तिथि निर्धारण में समस्या नजर आती है और वे निष्कर्ष निकालते हैं कि मुदगल पुराण गणेश से संबंधित दार्शनिक ग्रंथों में से अंतिम था। वह अपने तर्क को इस तथ्य पर आधारित करती है कि, अन्य आंतरिक साक्ष्यों के अलावा, मुदगल पुराण में विशेष रूप से गणेश पुराण का उल्लेख चार पुराणों ( ब्रह्मा , ब्रह्मांड , गणेश और मुदगल पुराण) में से एक के रूप में किया गया है, जो गणेश के बारे में विस्तार से बताते हैं। [ 208 ] जबकि पाठ का मूल पुराना होना चाहिए, इसे 17वीं और 18वीं शताब्दियों तक प्रक्षेपित किया गया क्योंकि गणपति की पूजा कुछ क्षेत्रों में अधिक महत्वपूर्ण हो गई थी। [ 209 ] गणपत्य परंपरा में एक और अत्यधिक सम्मानित ग्रंथ , संस्कृत गणपति अथर्वशीर्ष , संभवतः 16वीं या 17वीं शताब्दी के दौरान रचा गया था। [ 210 ] [ 211 ]
गणेश सहस्रनाम पौराणिक साहित्य का हिस्सा है, और इसमें गणेश के हज़ारों नामों और विशेषताओं का वर्णन है। सहस्रनाम में प्रत्येक नाम एक अलग अर्थ व्यक्त करता है और गणेश के एक अलग पहलू का प्रतीक है। गणेश सहस्रनाम के संस्करण गणेश पुराण में पाए जाते हैं । [ 212 ]
श्री विद्या परंपरा
श्री विद्या परंपराओं में , विशेष रूप से दक्षिण भारतीय प्रथाओं में, महा गणपति के रूप में गणपति बाधाओं को दूर करने वाले के रूप में एक महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं और अक्सर अनुष्ठानों की शुरुआत में उनका आह्वान किया जाता है। श्रीविद्या का एक प्रमुख ग्रंथ परशुराम कल्पसूत्र , गणपति क्रमा नामक उनकी पूजा के लिए एक अध्याय समर्पित करता है, जिसमें उनके आह्वान के लिए विशिष्ट विधियों की रूपरेखा दी गई है। श्रीविद्या ढांचे के भीतर आध्यात्मिक प्रथाओं की सुचारू प्रगति सुनिश्चित करने के लिए गणपति को आवश्यक माना जाता है। उनकी पूजा श्री चक्र और अन्य संबंधित प्रथाओं से जुड़े अनुष्ठानों में एकीकृत है।
भारत और हिंदू धर्म से परे
वाणिज्यिक और सांस्कृतिक संपर्कों ने पश्चिमी और दक्षिण-पूर्व एशिया में भारत के प्रभाव को बढ़ाया। गणेश उन कई हिंदू देवताओं में से एक हैं जो परिणामस्वरूप विदेशी भूमि पर पहुँचे। [ 213 ]
गणेश की पूजा विशेष रूप से व्यापारियों और व्यापारियों द्वारा की जाती थी, जो वाणिज्यिक उपक्रमों के लिए भारत से बाहर जाते थे। [ 214 ] लगभग 10वीं शताब्दी के बाद से, व्यापार संघों के गठन और धन परिसंचरण के पुनरुत्थान सहित विनिमय के नए नेटवर्क विकसित हुए। इस समय के दौरान, गणेश व्यापारियों से जुड़े प्रमुख देवता बन गए। [ 215 ] किसी भी अन्य देवता से पहले गणेश का आह्वान करने वाला सबसे पहला शिलालेख व्यापारी समुदाय से जुड़ा हुआ है। [ 216 ]
हिंदू समुद्री दक्षिण पूर्व एशिया में चले गए और अपने साथ गणेश सहित अपनी संस्कृति ले गए। [ 217 ] गणेश की मूर्तियाँ पूरे क्षेत्र में पाई जाती हैं, अक्सर शिव मंदिरों के बगल में। फिलीपींस , जावा , बाली और बोर्नियो की हिंदू कला में पाए जाने वाले गणेश के रूप विशिष्ट क्षेत्रीय प्रभाव दिखाते हैं। [ 218 ] पूरे दक्षिण पूर्व एशिया में हिंदू संस्कृति के प्रसार ने बर्मा, कंबोडिया और थाईलैंड में संशोधित रूपों में गणेश पूजा की स्थापना की। इंडोचीन में , हिंदू धर्म और बौद्ध धर्म का साथ-साथ पालन किया जाता था, और इस क्षेत्र में गणेश की प्रतिमा में पारस्परिक प्रभाव देखा जा सकता है। [ 219 ] थाईलैंड, कंबोडिया और वियतनाम में चाम के हिंदू वर्गों में , गणेश को मुख्य रूप से बाधाओं को दूर करने वाला माना जाता था। [ 220 ]
इंडोनेशिया के लोग जो मुख्य रूप से इस्लामी आस्था को मानते हैं, उनमें गणेश की पूजा नहीं की जाती, बल्कि उन्हें ज्ञान, बुद्धि और शिक्षा के प्रतीक के रूप में देखा जाता है। कई इंडोनेशियाई सार्वजनिक विश्वविद्यालयों में गणेश की छवि उनके परिसर या लोगो में दिखाई देती है। ब्लिटर , सलाटिगा सिटी और केदिरी रीजेंसी तीन स्थानीय सरकारों में से हैं, जिन्होंने अपने रीजेंसी/शहर की आधिकारिक मुहरों में गणेश को शामिल किया है। इंडोनेशिया एकमात्र ऐसा देश है जिसने अपने बैंक नोटों ( 20 हजार मूल्यवर्ग , 1998 और 2008 के बीच) पर गणेश को दर्शाया है, हालांकि यह अब प्रचलन में नहीं है।
इस्लाम के आगमन से पहले , अफ़गानिस्तान के भारत के साथ घनिष्ठ सांस्कृतिक संबंध थे, और हिंदू और बौद्ध दोनों देवताओं की पूजा की जाती थी। 5वीं से 7वीं शताब्दी की मूर्तियों के उदाहरण बचे हुए हैं, जो बताते हैं कि उस समय इस क्षेत्र में गणेश की पूजा प्रचलित थी। [ 221 ]
बौद्ध धर्म में
गणेश महायान बौद्ध धर्म में न केवल बौद्ध भगवान विनायक के रूप में , बल्कि उसी नाम के हिंदू राक्षस रूप में भी दिखाई देते हैं। [ 222 ] उनकी छवि गुप्त काल के अंत में बौद्ध मूर्तियों में दिखाई देती है। [ 223 ] बौद्ध भगवान विनायक के रूप में , उन्हें अक्सर नृत्य करते हुए दिखाया जाता है। नृत्त गणपति नामक यह रूप उत्तरी भारत में लोकप्रिय था, जिसे बाद में नेपाल और फिर तिब्बत में अपनाया गया। [ 224 ] नेपाल में, गणेश का हिंदू रूप, जिसे हेरम्बा के नाम से जाना जाता है , लोकप्रिय है; उसके पाँच सिर हैं और वह शेर की सवारी करता है। [ 225 ]
गणपति (जिन्हें बौद्ध धर्म में विनायक के नाम से भी जाना जाता है) को भारतीय वज्रयान बौद्ध धर्म में एक देवता के रूप में अपनाया गया था और गणपति (तिब्बती: tshogs bdag ) तिब्बती बौद्ध पंथ में एक देवता बने हुए हैं। [ 226 ] [ 227 ] [ 228 ] तिब्बती बौद्ध धर्मग्रंथ में गणेश से संबंधित तीस ग्रंथ हैं । [ 228 ] इन ग्रंथों में, जो तिब्बती अनुवाद में संरक्षित भारतीय ग्रंथ हैं, गणपति को एक धन देवता के रूप में दर्शाया गया है जो सेक्स और भोजन जैसे सांसारिक सुख भी प्रदान कर सकते हैं। उन्हें नकारात्मक शक्तियों, राक्षसों और बीमारी से रक्षक के रूप में भी दर्शाया गया है। [ 228 ] इन तांत्रिक बौद्ध स्रोतों में, गणेश को आम तौर पर बोधिसत्व अवलोकितेश्वर के एक अवतार के रूप में प्रस्तुत किया जाता है । [ 228 ]
गणेश चीन और जापान में भी ऐसे रूपों में दिखाई देते हैं जो अलग-अलग क्षेत्रीय चरित्र दिखाते हैं। उत्तरी चीन में , गणेश की सबसे पुरानी ज्ञात पत्थर की मूर्ति पर 531 का एक शिलालेख अंकित है। [ 229 ] जापान में, जहाँ गणेश को कांगितेन के नाम से जाना जाता है , गणेश पंथ का उल्लेख पहली बार 806 में किया गया था। [ 230 ]
आज बौद्ध थाईलैंड में गणेश को बाधाओं को दूर करने वाला और सफलता का देवता भी माना जाता है। [ 220 ] थाईलैंड गणेश को मुख्य रूप से कला और शिक्षा के देवता के रूप में मानता है। इस विश्वास की शुरुआत चक्री वंश के राजा वजीरवुध ने की थी जो व्यक्तिगत रूप से गणेश के प्रति समर्पित थे। उन्होंने नाखोन पथोम प्रांत में अपने निजी महल, सनम चंद्र पैलेस में एक गणेश मंदिर भी बनवाया था जहाँ उन्होंने अपने शैक्षणिक और साहित्यिक कार्यों पर ध्यान केंद्रित किया। गणेश को कला के देवता के रूप में मानने की उनकी व्यक्तिगत मान्यता औपचारिक रूप से ललित कला विभाग की स्थापना के बाद प्रमुख हो गई । आज, गणेश को ललित कला विभाग की मुहर और थाईलैंड की पहली प्रमुख ललित कला अकादमी; सिल्पाकॉर्न विश्वविद्यालय दोनों में दर्शाया गया है । [ 231 ]
जैन धर्म
जैन धर्म के प्रामाणिक साहित्य में गणेश की पूजा का उल्लेख नहीं है। [ 232 ] हालाँकि, गणेश की पूजा कुछ जैनियों द्वारा की जाती है, जिनके लिए उन्होंने धन के देवता कुबेर के कुछ कार्यों को संभाला हुआ प्रतीत होता है । [ 233 ] व्यापारिक समुदाय के साथ जैन संबंध इस विचार का समर्थन करते हैं कि जैन धर्म ने हिंदू धर्म के वाणिज्यिक संबंधों और प्रभाव के परिणामस्वरूप गणेश की पूजा की। [ 234 ] सबसे पुरानी ज्ञात जैन गणेश मूर्ति लगभग 9वीं शताब्दी की है। [ 235 ] 15वीं शताब्दी के एक जैन पाठ में इसकी छवियों की स्थापना की प्रक्रियाओं को सूचीबद्ध किया गया है। [ 232 ] राजस्थान और गुजरात के कुछ जैन मंदिरों में गणेश की छवियाँ दिखाई देती हैं। [ 236 ]

गणेश प्रतिमा
स्वामीनाथन (CC BY)
गणेश (जिन्हें गणेश या गणपति भी कहा जाता है) हिंदू धर्म के सबसे महत्वपूर्ण देवताओं में से एक हैं । गणेश को उनके हाथी के सिर और मानव शरीर से आसानी से पहचाना जा सकता है, जो आत्मा ( आत्मन ) और भौतिक ( माया ) का प्रतिनिधित्व करते हैं। गणेश लेखकों, यात्रियों, छात्रों और वाणिज्य के संरक्षक हैं, और वे नई परियोजनाओं में बाधा डालने वाली बाधाओं को दूर करते हैं। देवता मिठाई के शौकीन हैं, जो उनके व्यक्तित्व के लिए थोड़ी कमज़ोर है।
जैन धर्म और बौद्ध धर्म दोनों में गणेश को प्रमुख देवता के रूप में पूजा जाता है । गाणपत्य हिंदू संप्रदाय के लिए, गणेश सबसे महत्वपूर्ण देवता हैं।
गणेश जी का बचपन
गणेश शिव और पार्वती के पुत्र हैं और वह युद्ध के देवता कार्तिकेय (या सुब्रह्मण्य) के भाई हैं । उनकी मां ने मिट्टी का उपयोग करके उन्हें बनाया था जिसे उन्होंने एक लड़के के आकार में ढाला था। चूंकि शिव ध्यान में लीन थे, पार्वती ने स्नान करते समय अपने नए बेटे को पहरा देने के लिए रखा। अप्रत्याशित रूप से, शिव घर लौट आए और लड़के को पाकर, और पार्वती का पुत्र होने का दावा करने की उसकी धृष्टता से क्रोधित होकर, शिव ने राक्षसों के अपने गिरोह, भूतगणों को बुलाया , जिन्होंने लड़के के साथ जमकर युद्ध किया। हालांकि, उस बालक ने ऐसे भयानक विरोधियों के खिलाफ आसानी से अपनी रक्षा की और विष्णु को माया के रूप में हस्तक्षेप करने के लिए मजबूर होना पड़ा और जबकि लड़का उसकी सुंदरता से विचलित था, राक्षसों, या स्वयं शिव ने उसका सिर काट दिया। शोरगुल होने पर, पार्वती अपने स्नानागार से भाग पश्चाताप में शिव ने लड़के के लिए एक नया सिर खोजने का आदेश दिया और चूंकि पहला उपलब्ध जानवर एक हाथी था, इसलिए गणेश को एक नया हाथी का सिर मिला और वे हिंदू देवताओं में सबसे विशिष्ट बन गए। राक्षसों से लड़ने में उनके महान साहस के लिए एक पुरस्कार के रूप में, शिव ने गणेश को भूतगणों का नेता बनाया , इसलिए उनका नाम पड़ा।
गणेश जी बुद्धि, लेखन , यात्रा और वाणिज्य से जुड़े हैं।
गणेश के साहसिक कार्य
एक कहानी जो भगवान के बुद्धि और ज्ञान के साथ संबंध को समझाती है, वह है कार्तिकेय के साथ उनकी प्रतिस्पर्धा कि वे सबसे पहले विवाह करें। उन्होंने एक चुनौती रखी कि जो भी पहले पृथ्वी का चक्कर लगाएगा, उसे पहले दुल्हन भी मिलेगी। एक सेकंड बर्बाद किए बिना, कार्तिकेय तेजी से अपने नीले मोर पर सवार हुए और तुरंत दुनिया भर में उड़ गए। दूसरी ओर, गणेश, लापरवाही से अपने माता-पिता के घर गए, उन्हें गले लगाया और पवित्र वेदों की पंक्ति को उद्धृत किया : "वह जो अपने माता-पिता को सात बार ( प्रदक्षिणा ) गले लगाता है, उसे सात बार दुनिया का चक्कर लगाने का पुण्य मिलता है"। विजेता घोषित होने के बाद, गणेश ने तुरंत प्रजापति की एक नहीं बल्कि दो बेटियों से विवाह किया: बुद्धि (बुद्धि) और सिद्धि (सफलता), जिनसे उनके दो बेटे थे: क्षेम और लाभ।
हिंदू देवता होने के बावजूद गणेश को लालची भी माना जाता है। एक दिन, कुछ ज़्यादा मोदक (बलि के केक) खाने के बाद, गणेश ने अपने पाचन में सहायता के लिए अपने विशालकाय चूहे, क्रोंचा पर सवारी करने का फ़ैसला किया । हालाँकि, जब चूहे को एक बड़ा साँप मिला तो वह आश्चर्यचकित हो गया और डर के मारे पीछे की ओर कूद गया, और अपनी सवारी से नीचे फेंक दिया। गणेश अपने भरे हुए पेट के बल उतरे और ज़मीन पर गिरते ही केक फट गया। उनके पेट से केक बाएँ, दाएँ और बीच में लुढ़क गए लेकिन गणेश ने बिना किसी परेशानी के, सावधानी से उन्हें इकट्ठा किया, उन्हें वापस अपने पेट में ठूँस लिया और अपने पेट को बंद रखने के लिए साँप को अपने पेट के चारों ओर लपेट लिया। गणेश की सभी बाधाओं को दूर करने की क्षमता का प्रतीक, साँप, जो पहले स्थान पर दुर्घटना का कारण था, इसलिए उसने जो नुकसान पहुँचाया था, उसका उपाय प्रदान किया।

गणेश स्टेला
जीन-पियरे डालबेरा (CC BY)
गणेश जी का टूटा हुआ दांत
अपनी रात्रि यात्रा जारी रखते हुए गणेश ने अचानक स्वर्ग से एक गड़गड़ाहट की आवाज़ सुनी। यह चंद्रमा और उनकी पत्नियों, 27 नक्षत्रों की हंसी थी, जो गणेश को सांप में लिपटे देखकर खुद को रोक नहीं पाए। क्रोधित होकर गणेश ने अपने एक दांत का सिरा तोड़कर हंसते हुए चंद्रमा पर फेंका, जो सीधे चेहरे पर लगने से काला पड़ गया। चंद्रमा की रोशनी के बिना, अंधेरी रातें चोरों और खलनायकों का अड्डा बन गईं, जब तक कि ईमानदार लोगों ने उनसे तंग आकर देवताओं से चांदी की रोशनी को बहाल करने की विनती नहीं की। देवताओं ने गणेश से चंद्रमा को माफ़ करने के लिए कहा, लेकिन केवल आंशिक माफ़ी दी गई। नतीजतन, केवल समय-समय पर, एक रात को, चंद्रमा अपनी पूरी रोशनी देता था और फिर वह धीरे-धीरे खत्म हो जाता था।
गणेश जी के टूटे हुए दांत के बारे में एक व्याख्या यह है कि उन्होंने महाकाव्य महाभारत को लिखने के लिए इसे तोड़ दिया था ।
गणेश के टूटे हुए दांत की एक वैकल्पिक व्याख्या यह है कि कृष्ण ने गणेश पर अपनी कुल्हाड़ी फेंकी थी, क्योंकि उन्होंने अपने माता-पिता शिव और पार्वती के निजी कक्षों में प्रवेश करने से रोक दिया था। गणेश ने कुल्हाड़ी को अपने दांत पर लगने दिया और उसे तोड़ दिया ताकि कोई यह न कह सके कि कुल्हाड़ी, जो वास्तव में उनके पिता की थी, एक भयानक हथियार नहीं थी। गणेश के टूटे हुए दांत की एक और लेकिन कम सुंदर व्याख्या यह थी कि उन्होंने महाकाव्य महाभारत को लिखने के लिए इसे तोड़ दिया था , जिसे ऋषि व्यास ने लिखा था, जो कहानी को हमेशा के लिए संरक्षित करना चाहते थे। यह संस्करण लेखकों और बुद्धिजीवियों के साथ गणेश के जुड़ाव की व्याख्या करता है।
कला में गणेश जी का प्रतिनिधित्व कैसे किया जाता है?
हिंदू कला में गणेश को विभिन्न संस्कृतियों के आधार पर चित्रित किया जाता है - भारतीय, कम्बोडियन, जावानीस आदि। लेकिन उन्हें अक्सर हाथी के सिर और एक मोटे मानव शरीर के साथ चित्रित किया जाता है। उनके हाथों में अक्सर एक टूटा हुआ दांत, एक कुल्हाड़ी, एक करछुल, एक फंदा, प्रार्थना की माला और मिठाई का एक ट्रे या कटोरा होता है। जीवन की बाधाओं को दूर करने के लिए वे कभी-कभी हाथी के अंकुश का भी इस्तेमाल करते हैं। गणेश को अक्सर अपने विशालकाय चूहे, क्रोंचा की सवारी करते हुए दिखाया जाता है, जो अपनी चपलता के लिए प्रसिद्ध है और बाधाओं को दूर करने की भगवान की क्षमता का प्रतीक भी है।
हमारी संपादकीय नीति के अनुसार सटीकता, विश्वसनीयता और शैक्षणिक मानकों के पालन को सुनिश्चित करने के लिए प्रकाशन से पहले इस आलेख की हमारी संपादकीय टीम द्वारा समीक्षा की गई है ।
गणेश शुभांकर हैं. विघ्नहर्ता हैं. कुशल प्रबंधक हैं. आदि लेखक हैं. सृष्टि के पहले लिपिकार हैं. शास्त्रों के ज्ञाता हैं. ऋद्धि और सिद्धि उनकी पत्नी हैं. शुभ (समृद्धि) और लाभ उनकी संतानें हैं. बुरी नजरों के वे दुश्मन हैं. लोक में सबसे ज़्यादा उनकी व्याप्ति है. वे प्रकृति प्रेमी हैं. दूब घास से प्यार करते है. पर्यावरण प्रेमी हैं. इसलिए मोर, सांप, चूहों के साथ रहते हैं. चित्रकार और मूर्तिकार सबसे ज्यादा उन्हीं पर प्रयोग करते हैं. वे गणनायक हैं. गणपति हैं.
तिलक महराज ने जब सामाजिक क्रांति की सोची तो गणपति के लोकाधार को देखते हुए उन्हें ही ज़रिया बनाया क्योंकि गणेश लोकप्रिय और सर्वप्रिय देवता हैं जिन्हें सभी जातियों, वर्गों और समुदायों के लोग मानते हैं. हमारे शास्त्रों और परंपराओ में गणेश का अर्थ विघ्न बाधाओं के समूल नाश से है. मनुष्य जीवन भर शुभ और अशुभ के बीच की फिसलन वाली सड़क पर संतुलन बनाते दौड़ता रहता है. ये संतुलन ही गणेश है. शिव और पार्वती के पुत्र गणेश प्रकृति की शक्तियों के एक विराट रूपक हैं. इस रूपक के लिए असंख्य मिथक हैं. देखने में सब कुछ अजीब है, लेकिन उनमें गहरे अर्थ छिपे हैं. उनके रूप में प्रकृति और मनुष्य के बीच संपूर्ण सामंजस्य का एक आदर्श प्रतीक गढ़ा गया है, जो जीवन प्रबन्धन की मिसाल है.
कुंआरे गणेश बैरागी हैं. विवाहित गणेश गृहस्थ जीवन के प्रतीक हैं. दक्षिण में उन्हें कुंआरा और उत्तर भारत में शादी शुदा मानते है. छात्र से लेकर बुजुर्ग तक गणेश जीवन के हर चरण की ज़रूरतों के देवता हैं. वे इकलौते देवता हैं जो ज्ञान की देवी सरस्वती, ऐश्वर्य की देवी लक्ष्मी और शिव के कारण शक्ति तीनों के निकट हैं.
गणेश की शारीरिक संरचना की भी एक दार्शनिक दृष्टि है. उनका मस्तक हाथी का है. चूहा उनका वाहन है, नंदी उनका मित्र और अभिभावक, मोर और सांप परिवार के सदस्य हैं. पर्वत आवास है, वन क्रीड़ा स्थल, आकाश तले निवास अर्थात छत नाम की कोई चीज नहीं है. उनका प्रचलित रूप गढ़ने में नदी की बड़ी भूमिका रही है. मान्यता है कि पार्वती ने अपने शरीर के मैल से एक छोटी-सी आकृति गढ़ी. गणेश को मां ने अपने उबटन से बनाया था. एक बार मां पार्वती ने हल्दी और तेल से बना उबटन लगाया. जब वह उबटन उनके पसीने में भीगकर त्वचा पर सूख गया तो मां ने उसे झाड़ दिया. उस झड़े हुए उबटन से गणेश का जन्म हुआ. इसीलिए उन्हें विनायक कहा गया. विनायक का अर्थ है, विना (बिना), नायक (पुरुष की मदद के) के उनका जन्म. फिर उसे गंगा में नहला दिया. गंगा के स्पर्श से आकृति में जान आई और वह विशाल हो गई. पार्वती ने उसे पुत्र कहा, तो देवताओं ने उसे गांगेय कहकर संबोधित किया.
गांगेय से गजानन
एक बार मां पार्वती ने इस जीवधारी पुतले को द्वार पर प्रहरी के रूप में बैठा दिया और उसे आदेश दिया कि वह किसी भी व्यक्ति को अंदर न आने दे. फिर वे स्नान करने चली गईं. कुछ ही समय बाद शिव उधर आ निकले. उनसे सर्वथा अपरिचित गणेश ने शिव को भी अंदर जाने से रोक दिया. इस पर शिव क्रोधित हुए और उन्होंने अपने त्रिशूल से गणेश का सिर काट दिया. पार्वती ने देखा तो वे बहुत दुखी हुईं. तब पार्वती को प्रसन्न करने के लिए शिव ने एक हाथी के बच्चे का सिर गणेश के धड़ से लगाकर उन्हें पुनर्जीवित कर दिया. तभी से गणेश, गजानन, कहलाए. गणेश के शिरच्छेदन की घटना चतुर्थी के दिन ही हुई थी. बालक की आकृति से पार्वती बहुत दुखी हुई तो सभी देवताओं ने उन्हें आशीर्वाद और अतुलनीय उपहार भेंट किए. इंद्र ने अंकुश, वरुण ने पाश, ब्रह्मा ने अमरत्व, लक्ष्मी ने ऋद्धि-सिद्धि और सरस्वती ने समस्त विद्याएँ प्रदान कर उन्हें देवताओं में सर्वोपरि बना दिया.
गणेश, गणपति के रूप में गणों के अधिपति हैं. उन्हें जल का अधिपति भी माना गया है. उनके चार हाथों में से एक हाथ में जल का प्रतीक शंख है. दूसरे हाथ में सौंदर्य का प्रतीक कमल है. तीसरे हाथ में संगीत की प्रतीक वीणा है. चौथे हाथ में शक्ति का प्रतीक परशु या फरसा है. यह सर्वमान्य है कि काव्य के छंद की उत्पत्ति प्रकृति में मौजूद विविध ध्वनियों से हुई थी. गणेश, छंद शास्त्र के आठों गणों के अधिष्ठाता देवता हैं. यह भी एक कारण है कि उन्हें गणेश नाम दिया गया. प्रकृति में हर तरफ बहुतायत से उपलब्ध हरी-भरी दूब गणेश को सर्वाधिक प्रिय है.
शास्त्रों में उल्लेख है कि आम, पीपल और नीम के पत्तों वाली गणेश की मूर्ति घर के मुख्यद्वार पर लगाने से सकारात्मक ऊर्जा का संचार होता है. गणेश के मिट्टी से जुड़ाव का एक प्रमाण यह भी है कि अगर कुछ नहीं है तो भी ज़्यादातर मिट्टी के गणेश बनाकर ही पूजे जाते है. गोबर गणेश तो बहुत लोकप्रिय हैं. गणेश के प्रति सम्मान का अर्थ है कि प्रकृति में मौजूद सभी जीव-जंतुओं, जल, हवा, जंगल और पर्वत का सम्मान. उन्हें आदि देवता, देवताओं में प्रथम पूज्य और आदि पूज्य भी कहा गया है. किसी भी शुभ कार्य का आरम्भ करने के पहले उन्हें पूजने की परम्परा है.
गणेश जी को वक्रतुण्ड कहा गया है यानी जिनकी सूंड़ मुड़ी हुई है. गणपति की प्रतिमाओं में कहीं कहीं उनकी सूंड़ बांयी ओर और कहीं दायीं ओर मुड़ी मिलती है. बांयी तरफ मुड़ी सूंड़ की मूर्ति घरों में और दायीं तरफ मुड़ी सूंड़ वाली मूर्ति मंदिरों में स्थापित होती है. शरीर का दांया हिस्सा आध्यात्मिकता से जुड़ता है. इसलिए तांत्रिक परम्परा में सूंड़ दायीं ओर होती है. शरीर का बायां हिस्सा ह्रदय यानी भौतिक वास्तविकता से जुड़ा होता है. इसलिए घर में रखने वाली मूर्ति की सूंड़ बायीं ओर होती है. यह वैदिक परम्परा का प्रभाव है.
प्रकृति ही गणेश
गणेश को भुलाने का असर प्रकृति के साथ-साथ हमारे रिश्तों पर भी पड़ा है. आज प्रकृति अपने अस्तित्व के सबसे बड़े संकट से रूबरू है और इस संकट में हम उसके साथ नहीं, उसके खिलाफ खड़े हैं. गौरी को धरती और गणेश को धरती की उपज से जुड़ा माना जाता है. गणेश के अद्भुत स्वरूप को समझना और पाना है तो उसके लिए असंख्य मंदिरों और मूर्तियों की स्थापना, मंत्रों और भजन-कीर्तन का कोई अर्थ नहीं. गणेश हमारे भीतर हैं. प्रकृति, पर्यावरण और जीवन को सम्मान और संरक्षण देकर ही हम अपने भीतर के गणेश को जगा सकते हैं.
गणेश को मोदक बहुत प्रिय है. मोदक को जिस आकार में बनाया जाता है, उसमें ऊपर की ओर त्रिकोण बनता है. तंत्र विद्या में ऊपरी की ओर उठता त्रिकोण, आध्यात्मिक सत्य का प्रतीक है. जबकि, नीचे की ओर बना त्रिकोण, भौतिक सत्य का प्रतीक है. यानी भोग वाले लड्डू में भी साइंस है. भगवान गणेश चलते फिरते नहीं है. एक जगह बैठ कर वे लिखने पढ़ने का काम करते है. उनका पेट निकला हुआ है. शरीर भारी है. बेशुमार लड्डू खाते हैं. एक डायबेटिक के सारे लक्षण उनमें हैं. ऐसे में हमने उनके भोग का क्या इन्तज़ाम किया? गजाननं भूत गणादिवेशितम् , कपित्थ जम्बू फल चारू भक्षणम. यानी कैथा और जामुन उनके प्रिय भोग हैं जिसे आयुर्वेद में मधुमेह की दवा मानते हैं. यानी गणेश का प्रबन्धन, उनका लेखकीय कौशल, प्रकृति से उनका तादात्म सब कुछ वैज्ञानिक है.
शायद यही वजह है कि गणेश लोक में हर तरफ व्याप्त हैं. इसी कारण गणेश पूजा के जरिए समूचा राष्ट्र उन्हें अपनी श्रद्धा अर्पित करता है. गणेश चतुर्थी केवल महाराष्ट्र से जुड़े हुए सीमांत प्रदेशों में ही नहीं मनाई जाती है. गणपति पूजा जापान, चीन, कंबोडिया, इंडोनेशिया, थाईलैंड, मलय, जावा, सुदूर मैक्सिको और तिब्बत तक में पहुंच गयी है. इन देशों में बहुतायत से गणेश प्रतिमाओं का उपलब्ध होना इस बात का प्रमाण है कि गणेश पूजा की विश्वव्यापी मान्यता है. उन्हें गणराज्य के अध्यक्ष के रूप में स्वीकार किया जाता था.
स्वतंत्रता से पहले सन् 1900 में बाल गंगाधार तिलक ने गणपति की मूर्ति स्थापित करके भारत में इस पर्व की पुनर्प्रतिष्ठित किया. उन्होंने इन पूजा पंडालों को जनचेतना और सामाजिक पुनरूत्थान से जोड़ा. इसी बहाने लोग इकठ्ठा होने लगे. तिलक महराज ने गणेशोत्सव को स्वाधीनता आन्दोलन की पहचान बना दिया. तब से जगह-जगह पर गणेश जी की भव्य प्रतिमाएँ स्थापित होती हैं. गणेशोत्सव गणेश चतुर्थी से अनंत चौदस तक मनाया जाने वाला एक धार्मिक सामाजिक पर्व बन गया. इसके ज़रिए हजारों जगहों पर भारतीय कला और संस्कृति की भिन्न-भिन्न छवियों के दर्शन होते हैं.
गजानन से गणपति
गणेश भारतीय संस्कृति के अभिन्न अंग हैं. सब देवताओं की पूजा से पहले गणपति की पूजा का विधान है. वेदों में ‘नमो गणेभ्यो गणपतिभ्वयश्चवो नमो नम:’ अर्थात गणों और गणों के स्वामी श्री गणेश को नमस्कार. धर्म ग्रन्थों में अनेकानेक कथाएँ प्रचलित हैं. पर सब जगह एक मत से गणेश जी की विघ्नविनाशक शक्ति को स्वीकार किया गया है. शास्त्रों में गणेश जी का वर्णन करते हुए लिखा गया है-
वक्रतुंड महाकाय. सूर्यकोटि सम प्रभ.
निर्विघ्न कुरु मे देव. सर्व कार्येषु सर्वदा॥
अर्थात्- जिनकी सूंड़ वक्र है, जिनका शरीर महाकाय है, जो करोड़ों सूर्यों के समान तेजस्वी हैं, ऐसे सब कुछ प्रदान करने में सक्षम शक्तिमान गणेश जी सदैव मेरे विघ्न हरें.
एकबार मां पार्वती और भगवान शंकर ने अपने दोनों पुत्रों कार्तिकेय व गणेश की परीक्षा लेने का निर्णय लिया. दोनों ने अपने पुत्रों को दुनिया का तीन बार चक्कर लगाने को कहा और विजेता को इनाम के रूप में सबसे स्वादिष्ट फल देने का वादा किया. यह सुनकर कार्तिक अपने मोर पर बैठकर दुनिया का भ्रमण करने निकल गए लेकिन दूसरी ओर भगवान गणेश ने अपने माता पिता के ही चारों ओर चक्कर लगाना शुरु कर दिया. जब उनसे इस बात का कारण पूछा गया तो वे बोले कि उनका संसार स्वयं उनके माता पिता हैं, तो वे समस्त संसार का भ्रमण क्यों करें? इसी को बाद में गणेश परिक्रमा कहा गया.
कार्तिकेय शिव के योध्दा पुत्र थे तो गणेश प्रकांड पंडित. कार्तिकेय अग्नि से जुड़े है तो गणेश जल से. कार्तिकेय तप है तो गणेश रस. कार्तिकेय ह्रष्ट पुष्ट है तो गणेश स्थूल और उर्वर. कार्तिकेय योद्धा हैं, गणेश विद्वान. कार्तिकेय को अपनी सेना और हथियारों से प्रेम है तो गणेश को सम्पत्ति और बुद्धिमत्ता से. कार्तिकेय देवों के सेनापति हैं तो गणेश ऋषियों के लिपिक. शिव और शक्ति के इन दो बेटों के ज़रिए ईश्वर और देवी की भावना मानवता से जुड़ती है. गणेश ने महान ऋषि वेद व्यास के कहने पर महाभारत अपने हाथों से लिखा था. इस ग्रंथ को लिखने के लिए व्यास और गणेश के बीच एक समझौता हुआ था कि व्यास इसे बिना रुके सुनाएंगे व गणेश भी बिना रुके लिखेंगे.
गणेश का गठन
हमारा शरीर पांच तत्त्वों से निर्मित है और इन तत्त्वों के पांच अधिदेव माने गए हैं-आकाश तत्त्व के शिव देवता, वायु तत्त्व की भगवती देवता, अग्नि के सूर्य देव और पृथ्वी तत्त्व के श्री गणेश देवता हैं. गणेश जी गज मस्तक हैं अर्थात वह बुद्धि के देवता हैं. वे विवेकशील हैं. उनकी स्मरण शक्ति अत्यन्त कुशाग्र है. हाथी अपनी याददाश्त के लिए जाना जाता है. हाथी की भांति उनकी प्रवृत्ति प्रेरणा का उद्गम स्थान धीर, गंभीर, शांत और स्थिर चेतना में है. हाथी की आंखें अपेक्षाकृत बहुत छोटी होती हैं और उन आँखों के भावों को समझ पाना बहुत कठिन होता है. शासक भी वही सफल होता है जिसके मनोभावों को पढ़ा और समझा न जा सके.
गज मुख के कान भी इस बात के प्रतीक हैं कि शासक जनता की बात को सुनने के लिए कान सदैव खुले रखें. यदि शासक जनता की ओर से अपने कान बंद कर लेगा तो मुश्किल होगी. शासक को हाथी की ही भांति शक्तिशाली एवं स्वाभिमानी होना चाहिए अपने एवं परिवार के पोषण के लिए शासक को न तो किसी पर निर्भर रहना चाहिए और न ही उसकी आय के स्रोत ज्ञात होने चाहिए. हाथी बिना झुके ही अपनी सूंड की सहायता से सब कुछ उठा कर अपना पोषण कर सकता है. शासक को किसी भी परिस्थिति में दूसरों के सामने झुकना नहीं चाहिए. गणेश जी को शुद्ध घी, गुड और गेहूं के लड्डू बहुत प्रिय हैं. इसीलिए उन्हें मोदक प्रिय कहा जाता है. ये तीनों चीज़ें सात्विक एवं स्निग्ध हैं. उनका उदर बहुत लम्बा है. उसमें हर बात समा जाती है. शासक में हर बात को पचाने की क्षमता होनी चाहिए.
गणेश जी सात्विक देवता हैं उनके पैर छोटे हैं जो कर्मेन्द्रियों के सूचक हैं. पैर जो गुण के प्रतीक हैं, उन्हें सत्व गुणों के प्रतीक शरीर के ऊपरी भाग के अधीन रहने चाहिए. चूहा उनका वाहन है. चूहा बहुत चंचल और बिना बात हानि करने वाला है. चूहा किसी बात की परवाह किए बिना किसी भी वस्तु को काट कर नष्ट कर सकता है.
गणेश जी की चार भुजाएं चार प्रकार के भक्तों, चार प्रकार की सृष्टि, और चार पुरुषार्थों का ज्ञान कराती है. हाथों में धारण अस्त्रों में पाश राग का और अंकुश क्रोध का संकेत है. वरदहस्त कामनाओं की पूर्ति तथा अभय हस्त सम्पूर्ण सुरक्षा का सूचक है. उनके सूप-कर्ण होने का अर्थ कि वह अज्ञान की अवांछित धूल को उड़ाकर उन्हें ज्ञान दान देते हैं.
गणेश जी को प्रथम लिपिकार माना जाता है. उन्होंने ही देवताओं की प्रार्थना पर वेद व्यास जी द्वारा रचित महाभारत को लिपिबद्ध किया था. जैन एवं बौद्ध धर्मों में भी गणेश पूजा का विधान है. गणेश सभी देवों में प्रथम पूज्य हैं. शिव के गणों के अध्यक्ष होने के कारण इन्हें गणेश और गणाध्यक्ष भी कहा जाता है. गणेश मंगलमूर्ति भी कहे जाते हैं क्योंकि इनके सभी अंग जीवन को सही दिशा देते हैं.
गणेश जी का माथा काफी बड़ा है. अंग विज्ञान के अनुसार बड़े सिर वाले व्यक्ति नेतृत्व करने में योग्य होते हैं. इनकी बुद्घि कुशाग्र होती है. गणेश जी का बड़ा सिर यह भी ज्ञान देता है कि अपनी सोच को बड़ा बनाए रखना चाहिए. गणपति की आंखें छोटी हैं. अंग विज्ञान के अनुसार छोटी आंखों वाले व्यक्ति चिंतनशील और गंभीर प्रकृति के होते हैं. गणेश जी के कान सूप जैसे बड़े हैं इसलिए इन्हें गजकर्ण या सूपकर्ण भी कहा जाता है. अंग विज्ञान के अनुसार लंबे कान वाले व्यक्ति भाग्यशाली और दीर्घायु होते हैं. गणेश जी के लंबे कानों का एक रहस्य यह भी है कि उनकी सुनने की क्षमता ज़्यादा है. कान के कच्चे नहीं हैं. वह सबकी सुनते हैं, फिर अपनी बुद्धि और विवेक से निर्णय लेते हैं.
बड़े कान हमेशा चौकन्ना रहने के भी संकेत देते हैं. गणेश जी के सूप जैसे कान से यह शिक्षा मिलती है कि जैसे सूप बुरी चीजों को छांटकर अलग कर देता है उसी तरह जो भी बुरी बातें आपके कान तक पहुंचती हैं उसे बाहर ही छोड़ दें. गणेश जी की सूंड हमेशा हिलती डुलती रहती है जो उनके हर पल सक्रिय रहने का संकेत है. यह हमें बताती है कि जीवन में सदैव सक्रिय रहना चाहिए. शास्त्रों में गणेश जी की सूंड की दिशा का भी अलग-अलग महत्व बताया गया है. मान्यता है कि जो व्यक्ति सुख-समृद्वि चाहते हो उन्हें दायीं ओर सूंड वाले गणेश की पूजा करनी चाहिए. शत्रु को परास्त करने एवं ऐश्वर्य पाने के लिए बायीं ओर मुड़ी सूंड वाले गणेश की पूजा फ़ायदेमंद होती है.
गणेश जी का बड़ा पेट हमें बताता है कि भोजन के साथ ही साथ बातों को भी पचाना सीखें. बचपन में गणेश का परशुराम से युद्घ हुआ था. इस युद्घ में परशुराम ने अपने फरसे से भगवान गणेश का एक दांत काट दिया. इस समय से ही गणेश जी एकदंत कहलाने लगे. अपनी इस कमी को उन्होने अपनी विशेषता बना ली. गणेश जी ने अपने टूटे हुए दांत को लेखनी बना लिया और इससे पूरा महाभारत ग्रंथ लिख डाला. गणेश जी का अस्त्र कुल्हाड़ी इस बात की प्रतीक है कि हमें भौतिकता से जुड़े हर बंधन को काटना होगा.
गणेश को लेकर कितने ही मिथक हैं, कितनी ही मान्यताएं हैं, कितनी ही कथाएं हैं. श्रुति, स्मृति, धर्मसूत्र, मीमांसा, पुराण, महापुराण…. गणेश यत्र, तत्र, सर्वत्र हैं. पर सबसे अहम है गणेश का मानव जीवन के केंद्र में होना. मानव की सोच के अंतस्थल में होना. गणेश शाश्वत हैं. सनातन हैं. हमारी आस्थाओं के ओम में गणेश हैं. हमारी आशंकाओं के होम में गणेश हैं. आइए जीवन के नए संकल्पों का श्री गणेश करें. गणपति बप्पा मोरया.
श्रीहेरम्बगणपति

तंत्रयुग (5CE से 14CE) में तांत्रिक सम्प्रदायों के उदय के साथ ही गाणपत्यसंप्रदाय का भी उदय हुआ । इस संप्रदाय के अनुयायी गणपति को अपना इष्ट देवता मानते थें । इस आगमिक धारा में ६ प्रधानमत तथा ६ उपमत थे, जो आपस में संबद्ध थें । ये सभी शाखाएं गणपति के किसी विशिष्टस्वरूप को अपना इष्टदेवता स्वीकारती थी तथा उस स्वरूप से संबन्धित विशेष आचारों तथा व्रतों का पालन करती थीं। इनमे
३ प्रधानमत तथा ३ उपमत वैदिकधर्म का पालन करने वाले दक्षिणाचार के और अन्य ३ प्रधानमत तथा ३ उपमत तांत्रिकधर्म का पालन करने वाले वामाचार के थें । इन्ही वाममार्ग के उपमतों में एक उपमत श्रीहेरम्बगणपति उपासना का था। इसका प्रधानमत श्रीउच्छिष्टगणपति उपासना का था । हेरम्बगणपतिसंप्रदाय के उपासक भगवान हेरम्बगणपति की साधना वामविधि से किया करते थें। ये साधक ‘अक्ष’ को भुजाओं पर धारण किया करते थें। ललाट पर श्वेतचन्दन से गाणपत्यपुण्ड्र तथा कण्ठ में श्वेतार्क की माला धारण किया करते थे । इस मत के साधक अंकुश तथा परशु ये दोनो आयुध धारण करते थें । भृगुवार को विशेष व्रत करते थें। मास की दोनों चतुर्थीयां इस मत में पर्वकाल थीं । श्रीहेरम्बनाथ अथवा श्रीहेरम्बसिद्धाचार्य इस मत के प्रतिष्ठापक आचार्य थें । गाणपत्यदर्शन की पाण्डुलिपी में कई स्थानों पर श्रीहेरम्बनाथ का नामोल्लेख मिलता हैं। काल की प्रवाहमानधारा में धीरे धीरे इस गाणपत्यमत का लोप हो गया परन्तु शाक्तमत के साधकों के मध्य श्रीहेरम्बगणपति की उपासना का क्रम निरन्तर चलता रहा। श्रीहेरम्बगणपति शाक्तों के आम्नायक्रम में पश्चिमाम्नाय से संबंधित देवता हैं । श्रीहेरम्बगणपति की दो प्रकार की मूर्तियां अथवा स्वरूप हैं ।
१. एकवीरहेरम्बगणपति
२. यामलहेरम्बगणपति
एकवीरस्वरूप में हेरम्बगणपति प्रायः सिंहारूढ, पंचवक्त्र तथा दशभुजी होते हैं । अपने दस हाथों में वे क्रमश अभय, वर, पाश, दंत, अक्षमाला, अंकुश , परशु , मुद्गर, मोदक तथा फल धारण करते हैं। ये मौक्तिक के समान श्वेतवर्ण वाले हैं । पंचकृत्यकारी होने के कारण इनके पांच मातंगवक्त्र बनाये जाते हैं ।

यामलस्वरूप में विशेष यह है कि इनके साथ इनकी दोनों शक्तियों का तथा दो प्रकार के वाहनों का अंकन किया जाता हैं। सिंह तथा मुषक ये दोनों ही इनके वाहन हैं ।

कही कही केवल एक शक्ति के साथ भी इन्हें दर्शाया जाता हैं । श्रीहेरम्बगणपति का एक नव्यस्वरूप भी देखने को मिलता हैं जिसमें उन्हें पद्मासनस्थित , पञ्चवक्त्र तथा चतुर्भुज दिखाय गया हैं । हेरम्बदेव के इस प्रकार के स्वरूप का वर्णन शास्त्रों में नहीं मिलता है संभवत ये किसी शिल्पकर्मी के मानस की अभिव्यक्ति हैं। हेरम्बोपनिषद, विनायकतंत्र, हेरम्बकल्प तथा मंत्रमहार्णव में इनकी उपासना संबंधी विवरण प्राप्त होता हैं। उत्तरभारत तथा नेपाल में गणपति के इस स्वरूप की क्रम से साधना करने वाले साधक अभी भी हैं। दक्षिणभारत के विषय में अनभिज्ञता के कारण पाठको से क्षमा चाहता हूं । हेरम्बभट्टारक का ध्यान लिखकर लेख समाप्त किया जाता हैं ।
अभयवरदहस्तःपाशदंताक्षमाला सृणिपरशुदधानो मुद्गरंमोदकञ्च । फलमधिगतसिंहः पंचमातंगवक्त्रो गणपतिरतिगौरः पातु हेरम्ब नामा ॥
वाई परिसरातील गाणपत्य संप्रदाय
भारतीय जनमानसातील लोकप्रिय दैवत म्हणजे गणपती होय. यादवांच्या काळात अंबाजोगाई येथे चौकामध्ये गणपतीचे भव्य मंदिर असल्याचा शिलालेखीय पुरावा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे यादव काळात बांधल्या गेलेल्या बहुतेक सर्व मंदिरांच्या दरवाजाच्या ललाटबिंबांवर गणपतीची मूर्ती कोरलेली असते. गर्भगृहातील देवता कोणीही असली, तरी ललाटबिंबांवर गणपतीच दिसतो. त्यामुळेही या काळात गणपती ही देवता खूप लोकप्रिय झाली होती, हे दिसते.
साधारणपणे इसवी सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वीरगळ आढळतात. या वीरांच्या स्मारकशिळा असतात. शत्रूने केलेल्या हल्ल्यात गायी-गुरांचे किंवा गावाचे रक्षण करताना मृत्युमुखी पडलेल्या वीरांची ही स्मारके गावोगावी पाहायला मिळतात. या स्मारकांवर तो वीर कसा धारातीर्थी पडला, हे सांगणारा जणू काही चित्रपटच असतो. एकावर एक असे अनेक प्रसंग दाखवणारे शिल्पपट असतात. त्यामध्ये वीराच्या मृत्यूचे कारण आणि त्यानंतर त्याचे अप्सरांबरोबर स्वर्गात सहगमन; तसेच नंतर त्याचे आराध्य दैवत म्हणजे शिव (लिंग या स्वरूपात) याची पत्नीसह आणि काही वेळेस गुरूसह पूजा सुरू आहे, असे दाखवलेले असते. अशा प्रकारचे शिल्पकाम असलेले हजारो वीरगळ आपल्याला भारतभर पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील अशा स्मारकशिळांवर क्वचित शिलालेख सापडतात. लेख नसेल, तरी तो वीरगळ पाहणाऱ्या व्यक्तीला महत्त्वाचा संदेश मिळतो, की शूर सैनिकाला वीर मरण आल्यास त्याला मृत्युनंतर स्वर्गप्राप्ती होते. सर्वसाधारणपणे या सर्वांचे आराध्य दैवत शिव होते, असे या शिल्पांमधून लक्षात येते. या शिल्पांमधील देवता बदलते, तेव्हा मात्र त्यांचा देव शिवापेक्षा कोणी तरी वेगळा होता, हे लक्षात येते. महाराष्ट्रात काही ठिकाणी या आराध्य दैवताच्या ठिकाणी गणपती दिसतो. अशा प्रकारचे वीरगळ असणारी स्थाने फार थोडी आहेत; पण त्यापैकी एक महत्त्वाचे स्थान म्हणजे वाईजवळील पांडे. पुण्यातील तरुण संशोधक प्रणव पाटील यांनी या गावाची माहिती दिली.
साताऱ्यापासून ३५ किलोमीटर आग्नेयेला वाई आहे. जीवनदात्री कृष्णा नदी ज्या गावातून वाहते, सातवाहन काळातील बौद्ध गुंफा अगदी जवळ असलेले आणि महाबळेश्वरच्या वाटेवरील हे छोटे निसर्गरम्य गाव विशाल गणपती व कृष्णाबाईच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. वाईपासून उत्तरेला चार किलोमीटर अंतरावर असलेले हे छोटेसे खेडे आहे. येथील अवशेषांवरून गावाची प्राचीनता काही प्रमाणात ठरवता येते. नदीच्या काठी असलेले काळभैरवाचे मंदिर, हे गावातले एक महत्वाचे देवस्थान. खरे तर ही गावाची वेसच आहे. या मंदिराच्या अंगणात काही वीरगळ ठेवलेले आढळतात. महत्त्वाचे म्हणजे, या ठिकाणी वीरगळावरील त्या वीराचा आराध्य देव गणपती आहे. असे वीरगळ खूप दुर्मीळ आहेत; पण ते जिथे जिथे आहेत, तिथे गाणपत्य संप्रदायाचे उपासक होते. पुण्यामध्येदेखील असे काही वीरगळ पाहायला मिळतात. यावरून ती व्यक्ती गाणपत्य संप्रदायातील होती, असे म्हणता येते.
असाच एक दुर्लक्षित पुरावा वाई या गावातून उजेडात आला आहे. तो म्हणजे, खुद्द वाईमध्ये ब्राह्मणशाही नावाच्या भागात असलेले ढुण्डिविनायक मंदिर. खरे तर वाई म्हटले, की विशाल गणपती; तसेच कृष्णेच्या घाटावरची इतर मंदिरे आठवतात. वाईमध्ये आलेले सगळे पर्यटक या मंदिरांना भेटी देतात. मेणवली, धोमेश्वर यांसारखी प्रसिद्ध ठिकाणेही पर्यटकांची गर्दी खेचतात; पण वाईमधील सर्वांत जुने, उभे असलेले मंदिर ढुण्डिविनायकाचे आहे. परंपरेने या मंदिराचा सांभाळ साबणे कुटुंबीय करीत आहेत. हे मंदिर कोणी बांधले, याची ऐतिहासिक माहिती उपलब्ध नसली, तरी त्याचे स्थापत्य आणि नक्षीकाम, शिल्प आणि मंदिराशी असलेली परंपरा त्याचे प्राचीनत्व सुचवतात. वाईमधील परंपरेनुसार, जुन्या वाईतील लोकांची अक्षता देण्याची ही ग्रामदेवता आहे. आजही या मंदिराला अक्षतादेवता म्हणतात.
हे मंदिर नदीच्या काठावर, एका पीठावर बांधले आहे. त्यावर बाह्य भागावर काही शिल्प कोरली आहेत. त्यामध्ये हनुमान, काही योगी, पायामध्ये हत्ती पकडलेले वाघ अशी शिल्प आहेत. मंदिराच्या प्रवेशाद्वारावरील ललाटबिंबावर शेषशायी विष्णूचे शिल्प कोरलेले आहे. त्या शिल्पाच्या खालच्या बाजूला गणपतीचेही शिल्प कोरलेले आहे. दाराच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख कोरले आहे. मंदिराच्या मंडपात टेकून बसण्यासाठी कक्षासने आहेत. मंडपात दगडी स्तंभ आहेत. संपूर्ण बांधकाम मोठ्या दगडातच केले आहे. गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती आहे. वाहन उंदीर मात्र त्याच्या समोर नसून, जरा बाजूला भिंतीपाशी आहे. मूळ मंदिरापेक्षा उशिराच्या काळातली नरसिंहाची मूर्तीही गाभाऱ्यात आहे आणि तशीच; पण जरा जुनी वाटणारी एक मूर्ती मंदिराच्या अंगणातील एका दगडी देवळीत ठेवली आहे. या मंदिराचे शिखर विटांचे असून, त्याची वेळोवेळी डागडुजी झाली आहे.
मंदिराच्या आवारात सहा संन्याशांच्या समाध्या आहेत. नावे माहीत नसली, तरी त्या संन्याशांच्या आहेत, हे लोकांना माहीत आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेल्या भिंतीवर साधना करणाऱ्या योग्याचे शिल्प आहे; त्यामुळे या मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे लक्षात येते. या मंदिराच्या संबंधी एक मोडी कागद साबणे दप्तरामध्ये होता. तो डॉ. ग. ह. खरे यांनी वाचला होता. त्यांनी त्यावरून सांगितले होते, की या मंदिराला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्षासन लावून दिले होते आणि ते आम्ही पुढे चालवत आहोत, असा छत्रपती शाहू महाराजांचा एक आदेश होता. त्यानंतर ब्रिटिश सरकारनेही तेच वर्षासन पुढे सुरू ठेवले, असेही कागद विश्वस्तांकडे आहेत; त्यामुळे या मंदिराचे बांधकाम शिवपूर्व काळातील आहे, हे स्पष्ट होते. वाईमधील इतर मंदिरांचे बांधकाम पेशवाईतील असल्यामुळे, त्यामधे हे सर्वांत प्राचीन ठरते. यादव काळ ते शिवकाल यामधल्या काळातील फारशी मंदिरे सापडत नाहीत; त्यामुळे या मंदिराचे महत्त्व अपरंपार आहे.
या काळात वाई परिसरात गणपती या देवतेची लोकप्रियता वाढत चालली होती आणि गाणपत्य संप्रदायाचे महत्त्व वाढले होते, हेदेखील या पुराव्यांवरून लक्षात येते. यानंतर पेशवाईमध्ये वाई येथे अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी सर्वांत प्राचीन मंदिरावरून आणि जवळच्या पांडे या गावातील वीरगळावरून इसवी सनाच्या तेराव्या-चौदाव्या शतकातील गाणपत्य संप्रदायाच्या लोकप्रियतेचे स्वरूप लक्षात येते.

सुर्वे, भा. ग.








सूर्य
सूर्य नारायण मूर्ती (होट्टल, ता. देगलूर, जि. नादेड)

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा. या नविन वर्षात तूमच्या परिसरातील प्राचीन मंदिरं आणि मूर्तींचे संवर्धन होवो.
ही मूर्ती आहे सूर्य नारायणाची. होट्टल येथील प्राचीन मातीत गाडल्या गेलेल्या भग्न सोमेश्वर मंदिराच्या बाह्य भागातील ही मूर्ती. मूद्दामच आजूबाजूचा परिसर ध्यानात यावा म्हणून हा फोटो असा घेतला. अकराव्या शतकातील हे प्राचीन मंदिर (तसा जूना शिलालेखच इथे सापडला आहे).
या मूर्तीला नूसती सूर्य मूर्ती न म्हणता सूर्य नारायण म्हणतात कारण विष्णुच्या रूपातील हा सूर्य आहे. पाठीमागे नागाचा फणा आहे. त्याच्या वर किर्तीमुख कोरलेले आहे. मुकूट, गळ्यातील अलंकार, मेखला, यज्ञोपवीत असा अलंकारांनी नटलेला हा सूर्य. दोन्ही हातात पद्म असून ही कमळं खांद्याच्या वरती दाखवलेली आहेत. सूर्य मूर्तीचे हे एक वैशिष्ट्य सांगितले जाते. पायाशी लहान आकारात सात अश्व कोरलेले आहेत. सूर्याच्या रथाला एक चाक असते, सात अश्व असतात आणि अरूण नावाचा सारथी तो रथ हाकत असतो असे वर्णन प्राचीन ग्रंथात केलेले आहे.
मूर्तीच्या उजव्या बाजूस उषा आणि डाव्या बाजूस प्रत्युषा (संध्याकाळ) यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत आठवड्याचे सातही दिवस सूर्याचा रथ धावत असतो असे यातून सुचवायचे आहेत.
विष्णुशी साधर्म्य दाखवल्याने हीला संयुक्त मूर्ती मानली जाते.
सूर्यमूर्ती महाराष्ट्रात तूलनेने फारच कमी आहेत. केवळ सूर्याचे म्हणता येईल असे एकच मंदिर वाघळी (ता. चाळीसगांव, जिं जळगांव) येथे अभ्यासकांना आढळून आले आहे.
होट्टलच्या या मंदिराची अवस्था वाईट आहे. परिसरात घाण, दारूच्या बाटल्या, कचरा साठलेला आहे. अतिशय मौल्यवान शिल्प खजाना धुळखात पडलेला आहे. होट्टल येथील अन्य दोन मंदिरांचा जिर्णोध्दार झाला असून हे मंदिर जिर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत मातीत गाडून घेवून तप:श्चर्या करत बसले आहे.
सूर्य
रथ सहस्ररश्मीचा
चोवीस महाकाय रथचक्रे, दगडात कोरलेली, पण अशा कौशल्यानं, वाटावे लाकडातून कोरलेली ही खरीखुरी रथचक्रे आहेत. या चाकांना जोडणारी आख आणि त्यावर बसवलेली भलीमोठी मेखही तशीच, अगदी खऱ्या रथाच्या चाकांसारखी. तो २४ चाकांचा महाकाय रथ बघताना आपण स्थळकाळाचे भान हरपून जातो. वाटतं, आता कोणत्याही क्षणी सारथी चाबूक उगारेल आणि रथाला जुंपलेले सात विराट अश्व क्षणात विजेच्या वेगाने दौडू लागतील. त्या घोड्यांची नावे तरी कशी सुंदर आणि अर्थपूर्ण, गायत्री, वृहति, उष्णिक, जगती, त्रिष्टुप, अनुष्टुप आणि पंक्ती, संस्कृत काव्यछंदांची नावे. त्या सात घोड्यांचे लगाम हाती धरलेला सारथी तो अरुण आणि त्या अलौकिक रथाचा स्वामी म्हणजे साक्षात सूर्यदेव! सहस्ररश्मी भगवान सूर्यदेव आपल्या सात अश्वांच्या रथात बसून दिवसभराच्या प्रवासाला निघाले आहेत ह्या पौराणिक कथेला दिलेले सुरेख मूर्तस्वरूप म्हणजे ओडिशा मधले कोणार्क येथील प्रसिद्ध सूर्यमंदिर.
हे मंदिर मी जेव्हा प्रथम बघितले तेव्हा मी कितीतरी वेळ अक्षरशः अवाक् होऊन उभी होते. कोणार्कच्या सूर्यमंदिराचे कितीही फोटो बघितलेले असले तरी जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ती विराट रथचक्रे आणि त्यावर विसावलेला तो महाकाय रथरुपी सभामंडप पाहता तेव्हा कितीही अरसिक असलात तरी तुमच्या अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहात नाहीत. कोणार्कचे हे मंदिर म्हणजे दगडात रचलेली एक पवित्र सूर्यऋचा आहे. कोणार्कच्या या सूर्यमंदिराच्या स्थळ महात्म्याविषयी अनेक कथा प्रसिद्ध आहेत. श्रीकृष्णपुत्र सांब कुष्ठरोगाने ग्रस्त झाला होता. श्रीकृष्णाने त्याला सूर्यदेवाची उपासना करायला सांगितली. कुष्ठरोगातून मुक्त होण्यासाठी सांबाने ओडिशा राज्यात येऊन चंद्रभागा नदीच्या तीरावर सूर्योपासना केली.
सांबाला नदीपात्रात सूर्यमूर्ती सापडली आणि त्याने चंद्रभागा नदी समुद्राला मिळते त्या पवित्र ठिकाणी प्रथम सूर्यमंदिर उभारले अशी इथल्या भाविकांची धारणा आहे. आज चंद्रभागा नदी सुकून गेली आहे. समुद्रही मंदिरापासून तीन किलोमीटर मागे गेलेला आहे. आज कोणार्कमध्ये जे मंदिर उभे आहे ती वास्तू तेराव्या शतकात बांधली गेली आहे. गंगवंशीय राजा पहिला नरसिंहदेव आणि त्याची पत्नी सीतादेवी ह्यांनी हे सूर्यमंदिर उभारले. पहिला नरसिंहदेव हा अत्यंत शूर आणि कर्तबगार राजा होता. अनेक शत्रूंवर विजय मिळवून कलिंगाचे राज्य संघटित केले. या विजयाचे प्रतीक म्हणून त्याने कोणार्कचे सूर्यमंदिर बांधायला घेतले व आपला आपला कीर्तिस्तंभ तिथे उभा केला. तो अरुणस्तंभ सध्या जवळच्याच जगन्नाथ पुरी येथे श्री जगन्नाथ मंदिरासमोर आहे. कोणार्कच्या ह्या सूर्यमंदिराच्या निर्मितीसाठी १२ हजार स्थपती आणि शिल्पी बारा वर्षे खपत होते आणि या मंदिराच्या उभारणीसाठी राजा नरसिंहदेवाने आपले बारा वर्षांचे उत्पन्न खर्च केले असे अकबर कालीन इतिहास ग्रंथ ‘ऐन-ए-अकबरी’मध्ये नमूद केलेले आहे.
कोणार्कच्या सूर्यमंदिरासाठी वालुकाश्म व क्लोराइट शिस्ट अश्या दोन प्रकारचा दगड वापरला आहे. मला ओडिशा मधल्या एका शिल्पकाराने त्या दगडांची फूल खाडिया आणि मुग्नी अशी स्थानिक नावे सांगितली होती. वालुकाश्म हा दगड खडबडीत पण टणक असतो तर क्लोराइट शिस्ट खाणीतून काढल्यावर मऊ असतो पण पुढे ऊन वारा पाऊस पिऊन टणक होत जातो. नवीन दगड मऊ असल्यामुळे स्थपती आणि शिल्पकारांना अतिशय बारीक, नाजूक कोरीव काम करणे सोपे होते. कोणार्कची रथचक्रे बघताना त्यावरचे शिल्पांकन अगदी दागिन्यांच्या तोडीचे वाटते ते या दगडामुळे.
कोणार्कच्या मंदिराच्या बांधणीत वास्तुकला व शिल्पकला ह्यांचा इतका सुंदर संगम झालेला आहे की वास्तूचे सौष्ठव आणि प्रमाणबद्धता बघणाऱ्याला जास्त भुरळ घालते की मंदिरावरचे कोरीव काम हे सांगता येत नाही. सध्या अस्तित्वात असलेला सूर्यरथाच्या स्वरूपातला सभामंडप, ज्याला कलिंग स्थापत्याच्या भाषेत ‘जगमोहन’ हे नाव आहे, त्याचीच उंची जवळजवळ ४० मीटर आहे. त्याच्या पाठीमागे असलेल्या गर्भगृह आणि मुख्य शिखर ह्यांनी मिळून बनलेल्या रेखादेवळाची उंची त्याच्या जवळजवळ दुप्पट असली पाहिजे असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे मत आहे. जगमोहनाच्या पुढे त्याच्या अर्ध्या उंचीचा नटमंडप आहे. चढत्या भाजणीने वाढत जाणारी मंदिराच्या विविध भागांची उंची भाविकांची नजर आपसूकच रेखा मंदिराच्या कळसाकडे नेते. ही ऊर्ध्वगामी दृष्टिरेषा हे नागर मंदिरांच्या स्थापत्यशैलीचे खास वैशिष्ट्य आहे.
कलिंग स्थापत्यशैली हा नागर शैलीचाच एक उपप्रकार मानला जातो. कलिंग स्थापत्याप्रमाणे मंदिराच्या वास्तूचे तीन भाग असतात, गर्भगृह म्हणजे रेखा देऊळ, ज्याचे शिखर उंच आणि निमुळते असते व वर गोलाकारआमलक असतो. रेखा देवळाच्या पुढे असतो तो मुख्य सभामंडप, ज्याला त्याच्या पिरॅमिड सारख्या शिखरामुळे पिढा देऊळ असे नाव आहे. यालाच भद्र देऊळ किंवा जगमोहन असेही म्हणतात. रेखादेऊळ उंच आणि निमुळते असते तर पिढा देऊळबुटके आणि पसरट असते. दोन्ही वास्तूंची उंची आणि आकार ह्यामध्ये एक सुंदर समन्वय असतो ज्यामुळे दर्शनाला आलेल्या भाविकांना भव्यतेची, दिव्यतेची अनुभूती येते. जगमोहनाच्याही पुढे नटमंडप किंवा नृत्यमंडप असतो, जो आकाराने सगळ्यात लहान असतो. या तिन्ही वास्तूंची प्रमाणबद्धता कोणार्कमध्ये इतकी सुरेख जमून आलेली आहे की आजच्या भग्नावस्थेत देखील मंदिर पाहून आपण पूर्णपणे भारावून जातो, आणि मनात विचार येतोच की पूर्णावस्थेतले रेखा देऊळ, त्यातली सूर्यनारायणाची मूर्ती, त्याला जोडून असणारे त्याच्या रथाच्या स्वरूपातले भव्य भद्रदेऊळ व त्यापुढील नृत्यमंडप यासर्व वास्तू त्यांच्या वैभवाच्या परमशिखरावर असताना किती देखण्या दिसत असतील!
कोणार्कच्या या सूर्यमंदिराची खासियत म्हणजे इथले भद्र देऊळ किंवा जगमोहन. कोणार्कच्या रथचक्रांचे फोटो आपण सर्वांनीच पाहिले असतील. पण एकेकट्या रथचक्राचे फोटो बघणे आणि प्रत्यक्ष अतिभव्य आकाराच्या रथाप्रमाणे रचलेले ते संपूर्ण वास्तूस्थापत्य अनुभवणे ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट असे म्हणतात खरे पण कोणार्कचा हा भव्य सूर्यरथ प्रत्यक्षात इतका भव्य आहे की कुठलीही प्रतिमा त्यापुढे फिकीच वाटेल. मुळात दगडाचे विशाल सूर्यमंदिर रथाच्या आकारात कल्पून ते प्रत्यक्षात आणणे ही कल्पनाच किती उदात्त आहे!
एका उंच, प्रशस्त जगतीवर म्हणजे जोत्यावर हा विराट मंदिररूपी रथ उभा आहे. जगतीच्या चारी भिंतींवर मिळून बाराचक्रांच्या जोड्या कोरलेल्या आहेत ज्या वर्षांच्या बारा महिन्यांचे प्रतीक आहेत. १२ फूट व्यासाच्या प्रत्येक चक्राला आठ बारीक व आठ जाड आऱ्या कोरलेल्या आहेत. या आठ आठ आरी म्हणजे दिवसाचे आणि रात्रीचे प्रत्येकी आठ प्रहर आहेत. सूर्यदेवाच्या रथाला जोडलेले सात अश्व म्हणजे सप्ताहाच्या सात दिवसांचे प्रतीक आहे. बरे शिल्पकाराचे आणि स्थपतीचे कौशल्य केवळ इथेच संपत नाही, मंदिराच्या काही चक्रे म्हणजे वेळ दाखवणारी सौरघड्याळे आहेत. सूर्याचे किरण आऱ्याच्या मध्यावर पडून त्याची सावली वेळेनुसार प्रत्येक आऱ्यावर येते. प्रत्येक आरीवर बारीक पट्टी आहे, त्यावर वेळेनुसारत्या काळची आदर्श दिनचर्या कशी होती ते दाखवले आहे. म्हणजे दुपारपर्यंत कामे, मग थोडी वामकुक्षी, त्यानंतर मनोरंजन, सायंकाळची कामे, आणि रात्री झोप इत्यादीचे बारकाईने शिल्पांकन केले आहे. हे सर्व समजून घ्यायचे असेल तर आपल्याला कोणार्कमध्ये चांगला प्रशिक्षित गाईड घेणे फार आवश्यक आहे, कारण या मंदिरात शिल्पांची इतकी लयलूट आहे आणि त्यामागचा कार्यकारणभाव इतका गहन आहे की गाईड नसला तर नव्वद टक्के बारकावे आपल्याला उमजणारच नाहीत.
असे म्हणतात की राजा नरसिंहदेवाच्या काळात जेव्हा सूर्य मंदिर बनवले तेव्हा त्यावर २० टन वजनाचा प्रचंड लोहचुंबक होता. पण जवळच समुद्र असल्यामुळे खलाशांच्या होकायंत्राला अडथळा होऊ लागल्याने तो चुंबकच काढून टाकला गेला. त्यावेळी मंदिराला झालेली इजा व पुढे सोळाव्या शतकात काला पहाड नावाच्या इस्लामी सरदाराने ओडिशास्वारीत या मंदिराचा केलेला विध्वंस यामुळे मंदिराचा बराच भाग कोसळला होता. मंदिर भग्न झाल्यावर लोकांनी तिथे जाणे बंद केले व कोणार्कचे मंदिर हळूहळू वाळूने भरू लागले. रेती अर्धवट गाडले गेलेले हे मंदिर नंतर १८९३ मध्ये ब्रिटिशपुरातत्व शास्त्रज्ञांनी उकरून काढले. पुढे भारतीय पुरातत्व विभागाने या प्राचीन वास्तूवरील वाळूचे प्रचंड आवरण दूर करण्याचे काम १९०१ पासून हाती घेतले.
आज जे मंदिर आपल्याला दिसते ते भग्नावस्थेत आहे. मंदिराचा गाभारा उध्वस्त झालेला आहे. बाहेरच्या देवकोष्ठातील काही सूर्यमूर्ती वस्तुसंग्रहालयात गेलेल्या आहेत तर काही गायब झालेल्या आहेत. मुख्य गाभाऱ्यातली सूर्यमूर्ती कोठे आहे ते कोणालाच माहिती नाही. जगमोहनाची नाजूक परिस्थिती पाहता ब्रिटिशांनी आत वाळू भरून वास्तू पूर्णपणे सील केली आणि बाहेर टेकूसाठी लोखंडी पिंजरा उभारलेला आहे. एकूण वास्तूच्या सौंदर्याशी तो पिंजरा अत्यंत विसंगत आणि कुरूप दिसतो, पण करणार काय? शिल्पकला आणि स्थापत्य या दोन्ही गोष्टींनी नटलेले कोणार्कचे हे सूर्यमंदिर एकाच वेळी अभिमान आणि विषाद अशा परस्परविरोधी भावना दाटून येतात. प्रत्येक भारतीयाने पाहिलेच पाहिजे असे हे मंदिर आहे.
(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत)
It was the boots that intrigued me.
Meandering through the Government Museum in Mathura in sandals befitting the hot summer afternoon, I was almost irrationally bothered by the sight of so much close-toed footwear on the sculptures of the Hindu sun god Surya.
In one bronze rendering, a nimbate Surya sits between two hierarchically-scaled little horses, a dagger between his booted feet, in another sandstone composition, he stands holding a lotus in each hand, flanked by his attendants, and in yet another stone tableau, he appears to rest on his haunches as he is chauffeured in a seven-steed chariot. Notwithstanding the range of his poses, whether in the early centuries of the Common Era or the tenth, Surya was always shod.
In the Brahmanic pantheon of the first millennium CE, Surya is the only deity who wears shoes. As art historian Pratapaditya Pal writes in the first volume of his Indian Sculpture: Circa 500 B.C.-A.D. 700 (1986), Surya is “...a regal figure like Vishnu but usually with two arms. The lotus is his distinctive emblem, which he holds with both hands. He is further distinguished only in northern India by his jacket or coat of mail, trousers and boots, generally the attire of the inhabitants of northwestern India and central Asia.”
Why would a subtropical solar deity be fitted with high boots suited for cold steppes rather than hot plains? And what meaning does the incongruous ensemble impart to the depiction of this specific god?
Getting a makeover
There was a time when Surya dressed for the weather.
Originating as a divine character in one of the earliest hymns of the Rg Veda, he seems to have made his full-fledged visual debut almost a thousand years later. In the essay Greek Helios or Indian Surya: The Spread of the Sun-God Imagery from India to Gandhara, historian and numismatist Osmund Bopearachchi points to Surya’s appearance on the railing of the Mahabodhi temple in Gaya in the 2nd century BCE and at the Bhaja Vihara caves in the 1st century BCE as being “among the earliest representation of Surya found in South Asia”. In these Sunga period incarnations, Surya rides a chariot flanked by his two wives, Usa and Pratyusa, vanquishing darkness in the former case with the support of his consorts’ archery and, in the latter, by trampling it (manifested as demons) underhoof. The human feet are not visible, shielded by the frontality of the composition and thus the chariot’s bow. But the accessories clue us into their likely status, as historian Marion Frenger decodes in her essay The Sun in Stone–Early Anthropomorphic Imagery of Surya in North India (2020).
![A sculpture of Surya at the Government Museum in Mathura. Credit: Biswarup Ganguly/Wikimedia Commons [CC BY 3.0].](https://sc0.blr1.cdn.digitaloceanspaces.com/inline/iuylovixpj-1720612384.jpg)
Referring to the Bodh Gaya image as well as contemporaneous ones at Khandagiri (Odisha) and Lala Bhagat (Uttar Pradesh), Frenger observes that “all the insignia of an ancient Indian ruler including a large parasol above his head, an opulent turban, heavy ear-plugs and necklace…His upper body is bare, which is in keeping with the dress traditions of the subcontinent”. From this description, we can reasonably surmise that the sun god’s obscured choice of footwear was probably in keeping with the fashion trends of the 100s BCE (possibly similar to padukas or perhaps even barefoot).
So how or why did Surya undergo a makeover over the next few centuries?
One broad context for bundling up Surya involved the syncretism of his mythography. Commenting on the lack of inscriptions on representations before 500 CE, Frenger points out that “it is not even known if they were seen as images of Surya, as the Iranian sun god named Mithra/ Miiro, as the Greek Helios or – maybe the most probable supposition – as all three depending on the cultural background and contextual understanding of the individual viewer”.
Exemplifying this point is the fact that even in the earliest known iconography, it is not the Vedic rath of seven horses riding which the sun dawns, but the Hellenistic four-horsed quadriga. Frenger attributes this hybridity to the Buddhist nature of sites such as Bodh Gaya, since the Vedic articulation of the deity would have been far less important than accentuating his Buddha-like regality, an approach allowing inspiration from iconographic schemes of other solar gods, both proximate and distant.
![A bronze statue of Surya from the Kushan period at the Government Museum in Mathura. Credit: Biswarup Ganguly/Wikimedia Commons [GNU Free Documentation Licence].](https://sc0.blr1.cdn.digitaloceanspaces.com/inline/yiuurbyazv-1720612592.jpg)
It was the induction of Surya into the Buddhist religio-cultural sphere during this time that eventually led to his transformed aspect. In the book Images of Mithra, its five authors (Philippa Adrych, Robert Bracey, Dominic Daglish, Stefanie Lenk and Rachel Wood) note, “In the early first millennium, there were strong affinities between Miiro and Surya. Some texts include ‘Mitra’ as one of the names of Surya, and describe him as driving a seven-horse chariot. One text, the Bṛhatsamita Surya, prescribes that Surya should appear without multiplication of limbs and dressed in ‘northern’ garb…a decorated tunic and calf-high boots.”
Eclecticism of faith
The footwear that caught my eye in Mathura has finally surfaced in my research. By the 2nd century CE, Surya was taking his style cues from a certain northerly people – widely known as the Kushans.
Descendents of Yuezhi nomads from what is now the China-Mongolia border area of the Eurasian Steppe, the Kushan emperors ruled over one of the largest, wealthiest and most religiously diverse territories in the ancient world. Over a 500-year period straddling the turn of the 1st millennium CE, they governed from the present-day eastern borderlands of Iran to Patna. The most famous member of the dynasty, Kanishka I – whose statue was the purpose of my Mathura visit – is perhaps known best for his patronage of Buddhism. At the same time, he protected the practice of other belief systems in his realm, including the Vedic, Greek and Zoroastrian ones, during his 23-year reign sometime between 78 and 144 CE. This eclecticism of faith prevailing in the Kushan Empire became apparent too in the sacred art which flourished in it.
![A headless statue of Emperor Kanishka at the Government Museum in Mathura. Credit: Biswarup Ganguly/Wikimedia Commons [Creative Commons Attribution 3.0 Unported License].](https://sc0.blr1.cdn.digitaloceanspaces.com/inline/qwkmievxtk-1720599730.jpg)
In a 1999 paper titled Solar Iconography of Mathura, scholar Suresh Pandey inventoried the Surya figures held in that city’s Government Museum. Noting that ancient Mathura was the capital of the Kushan Empire, Pandey asserts that “the Iranian form of Sun-cult was given official recognition and the Sun-image with Iranian features like Udichya-vesha, Abhanga upanat-pinaddha, etc…The iconography of the Sun at Mathura during this period is of obvious Scythian influence and monastic boots as well as tailored coat with sleeves…”. While an indigenous version of the sun god continued to be privately worshipped, the Iranianised solar deity was the object of public worship supported by the Kushan state, an incarnation of the Central Asian culture itself.
By donning their attire, the summer Surya radiating unto the Doab had transformed into a representative of the Bactrian winter. But what was the reason for the sun god specifically to have become the locus of transfer of symbolic power?
The concept of solar kingship was old and ubiquitous in the realms of Asia and Europe, with monarchs up to the early modern period drawing on the metaphorical plenitude of the sun to emphasise their sovereignty. In his analysis of solar mythology from the Indo-Iranian world to the Greco-Roman one through the figure of Mithras, historian David H Sick interprets the sun god genre along the Silk Road as “the enforcer of contracts and the guardian of herds”. Surya’s own name, according to Sick, is etymologically linked to the Proto-Indo-European term for sun, allowing these layers of Eurasian meanings to settle upon him, like the mantle on Emperor Kanishka’s headless statue inaugurating Mathura museum’s main gallery. On closer inspection, the striations on his boots, suggestive of cold-proof padding, resemble the ones worn by a number of resident Suryas. Gesturing towards the similarities in costume and a deep squatting figuration denoting both king and god (different from Kanishka’s lifesize statue type), art historian John M Rosenfeld, in his definitive The Dynastic Art of the Kushans (1967), writes of the Kushans’ solar symbolism: “Some early images of Surya are so similar to Kushan royal portraits that it is possible to confuse one with the other.”
![A statue of Surya at the Government Museum in Mathura. Credit: Biswarup Ganguly/Wikimedia Commons [GNU Free Documentation Licence].](https://sc0.blr1.cdn.digitaloceanspaces.com/inline/ysyvbtxaii-1720612905.jpg)
Visual update
Whilst acknowledging the link between Surya and the Kushan royals, Rosenfeld did not think there was enough information to establish a direct investiture of political power from the former to the latter. Conversely, aligned with scholars like Sick, Frenger presents the homonymy of the Sanskrit word raj as both ‘to rule’ and ‘to shine’ as another possible explanation for why the sun god was an ideal surrogate for the king. Tracking the iconographic correspondences between the ruler and the light-giver from the Sunga period to the Kushan era, she sees the wardrobe change from bare torso to embroidered tunic as “reflect[ing]the contemporary apparel of the ruler”.
According to Frenger, this link is further corroborated by the detailed updating of visual elements into the representation of a pre-existing deity: “[T]his remarkable exactitude with which Surya images incorporated changes in the appearance of contemporary rulers was continued for several centuries. It shows that the relation between the sun god and the ruler was not the repetition of a once established iconographical convention but a ‘living’ feature. Artists and viewers alike obviously understood the reference to the ruler as an essential part of the sun image.” A later example supporting this correspondence is how in the era following the Kushans’ Hindu successors, the Guptas, Surya starts riding the seven-horsed Vedic rath.
As I make my way out of the Mathura museum, I stand before Emperor Kanishka’s massive statue, admiring his boots one last time. Through his glass case, I glimpse the smaller figures whose feet I have spent a whole afternoon scrutinising. On an absurd, anachronistic tangent, I am reminded of the famous Shawshank Redemption scene: “I mean, seriously, how often do you look at a man’s shoes?”
Clearly, as it turns out, far less often than a god’s.
भारत में सूर्य प्रतिमाओं का प्रचलन, मिथक और इतिहास
----------------------------------------------------------------
| सूर्य प्रतिमा, मथुरा संग्रहालय |
| सूर्य प्रतिमा, मथुरा संग्रहालय (कुषाण काल) |
| रथ पर सवार सूर्य की प्रतिमा, मथुरा संग्रहालय |
| रथ पर सवार सूर्य परिवार, मथुरा संग्रहालय |
- ब्रह्म

चित्र क्र. २४: ब्रह्मदेव, देवगड
मंदिराच्या निर्मितीचे प्रयोजन हे अत्यंत विकसित अवस्थेत पोहोचलेल्या शिल्पकलेन जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे माध्यम म्हणून होते. या शिल्पांमध्ये प्रामुख्याने देवदेवतांची शिल्प असतात, ज्यामध्ये मुख्य देवता, उपदेवता आणि इतर देवतांचा समावेश केलेला असतो. परंतु मंदिरावरील सर्व शिल्पे ही फक्त देवांचीच नसतात. त्यात काही अन्य शिल्पांचाही समावेश केलेल दिसतो. यामध्ये यक्ष, गंधर्व, दिक्पाल, नवग्रह इ., सुरसुंदरी, नायिका, व्याल आणि कामशिल्पे बांच अंतर्भाव असतो.
ब्रह्मदेव :-
पूजेमध्ये असलेले ब्रह्मदेवाचे स्वतंत्र राजस्थानामधील पुष्करतीर्थ येथे एक देऊळ आहे. मुळ देवळाचा जीर्णोद्धार झाल्यामुळे आज तेथे थोड्या नवीन धाटणीचेच मंदिर दिसते. मूळ मंदीर इ.स. १८०२ मध्ये बांधले होते. (बॅनर्जी : १९४१) हा अपवाद सोडल्यास प्राचीन मंदिरांमध्ये ब्रह्मदेव मंदिरे दुधही आणि खजुराहो (म.प्र.), खेड ब्रह्मा (इडर, गुजराथ), वसंतगड (राजस्थान), उन्का (हुबळीजवळ, कर्नाटक) आणि गौड (माल्डा, बंगाल) येथे आहेत. यातील खजुराहोचे मंदिर, ब्रह्माचे नसून शिवाचे आहे. गर्भागृहामध्ये असलेल्या चतुर्मुखी लिंगामुळे त्या मंदिराला ब्रह्मा मंदिर हे नाव दिले गेले. सर्व मंदिरांमध्ये ब्रह्मदेवाचे शिल्प मात्र आढळते. साधारणतः सर्व ठिकाणी तीन तोंडाची ही पुरुषाची मूर्ती बसलेली किंवा उभी असते. चौथे तोंड हे मागच्या बाजूला असल्याने दर्शकाने ते असल्याचे गृहीत धरायचे असते. मधल्या मुखाला लांब दाढी असते आणि ही मूर्ती कमळावर बसलेली असते. डाव्या खांद्यावर यज्ञोपवीत व काही शिल्पांमध्ये मृगाजिन असते. या मूर्तीला चार हात असतात आणि उजव्या खालच्या हातामध्ये अक्षमाला, उजव्या वरच्या हातामध्ये स्रुवा, डाव्या खालच्या हातामध्ये कमंडलू असते आणि डाव्या वरच्या हातामध्ये पुस्तक (पोथी). काही मूर्तीमध्ये खालचा उजवा हात अभय किंवा वरद मुद्रेतही असतो. त्याचे वाहन हंस असते आणि त्याच्याबरोबर एक स्त्री (सावित्री) किंवा दोन स्त्रिया (सावित्री आणि गायत्री किंवा सावित्री आणि सरस्वती) असतात.
चित्र क्र. २५ :ब्रह्मदेव सावित्री, पाटण
ब्रह्मदेव हा ब्राह्मण, वेदांचा स्रोत आणि यज्ञाचा पुरस्कार करणारा आहे. त्याने आपल्या चार तोंडांनी चार वेदांना प्रकट केले. संहाराशी त्याचा संबंध नसल्यामुळे त्याच्या हातात शस्त्र दिसत नाही. त्याचे पोट किंचित सुटलेले व शरीर थोडे स्थूल दाखवतात. (जोशीः १९७९) चार मुखे ही चार वेदांचे प्रतीक मानली जातात. काही प्रतिमांमध्ये त्याच्या पायाशी चार मानव प्रतिमा दाखवल्या जातात, जे चार वेदांचे प्रतिनिधित्व करतात. ब्रह्मदेवाचे शिल्पांकन काही संयुक्त प्रतिमांमध्येही दिसते. यामध्ये हरी-हर-सुर्य-पितामह किंवा ब्रम्हेशानजनार्दनार्क, (ब्रम्हदेव, ईशान (शिव), जनार्दन ( विष्णु ) अर्क ( सुर्य ) या प्रकारच्या मूर्तीमध्ये चार मुखांची आणि आठ हातांची देव प्रतिमा असते ज्यामध्ये दोन कमले, खट्वांग, त्रिशूल, शंख व कमंडलू -माला अशी आयुधे दिसतात. विष्णु, शंकर, सूर्य आणि ब्रह्मदेवाचे एकत्रित शिल्पांकन असते. याशिवाय लिंगोद्भव शिव या मूर्तीतही ब्रह्मदेवाचे शिल्पांकन असते. शेषशायी विष्णू या शिल्पांमध्ये विष्णूच्या नाभीतून उगवलेल्या कमळावर बसलेली ब्रह्मदेवाची छोटी प्रतिमा दिसते. तसेच वामन त्रिविक्रम या शिल्पातही विष्णूने स्वर्ग व्यापायला उचललेल्या पायाशी ब्रह्मदेवाची मुर्ती दिसते.
ब्रह्म देवाची चार मुखे ही चार वेद, चार उपवेद (आयुर्वेद, धर्नुवेद, गांधर्ववेद आणि स्थापत्यवेद) चार युगे, चार ऋत्विज (होता, उद्गाता, अद्वर्यु आणि ब्रह्मा स्वतः), चार धर्म (विद्या, दान, तप आणि सत्य), चार आश्रम, चार यज्ञद्वय (षोडशी आणि उक्थ, चयन आणि अग्निस्तोम, आप्तोर्याम आणि ऐतरात्र, वाजपेय आणि गोसव), चार दिशा अशा अनेक गोष्टींचे प्रतिनिधित्व करतात. (भागवत पुराण ३,१२,३४-४१)
ब्रम्हदेव, सिद्धेश्वर राम मंदिर, ठाणे
ब्रम्हदेव, सिद्धेश्वर राम मंदिर, ठाणे
हि मूर्ती काही वर्षांपूर्वी सिद्धेश्वर तलावातील गाळ काढताना मिळाली. मूर्ती साधारणपणे ८व्या शतकातील म्हणजे शिलाहारकालीन आहे. महाराष्ट्रात शिलाहारांच्या ३ शाखा – उत्तर कोकणाचे शिलाहार, दक्षिण कोकणचे शिलाहार आणि कऱ्हाड / कोल्हापूरचे शिलाहार. आता काहींना प्रश्न पडेल, शिलाहारांच्या तीन शाखा, मग हि मूर्ती कोणत्या शिलाहार शाखेने तयार करून घेतली आणि ती कोणत्या मंदिरात होती?
उत्तर कोकणचे शिलाहार या राजघराण्याने हि मूर्ती तयार करून घेतली. याच राजघराण्याने इ.स.१०६० मध्ये अंबरनाथचे सुप्रसिद्ध शिवमंदिर बांधले. हे राजघराणे राष्ट्रकूट राजघराण्याचे मांडलिक. इ.स. ८०० ते १२५० अशा साधारणपणे ४५० वर्षांचा त्यांचा काळ. या शिलाहार राजांची राजधानी होती श्रीस्थानक (सध्याचे ठाणे).
सिद्धेश्वर तलाव परिसरात ब्रम्हदेवाचे मंदिर असावे आणि हि मूर्ती त्या मंदिरातील गाभाऱ्यात असावी. तसेच मूर्तीची नित्यनेमाने पूजा होत असावी. काळाच्या ओघात मंदिर नष्ट झाले असावे आणि नंतर मुर्तीभंजंकापासून मूर्तीला वाचवण्यासाठी तिला मंदिराजवळ असलेल्या तलावात (म्हणजे आताच्या सिद्धेश्वर तलावात) लपवून ठेवली असावी.
ह्याचाच अर्थ असा निघतो कि ८व्या शतकापर्यंत
महाराष्ट्रात ब्रम्हदेवाची पूजा होत होती. अशीच दुसरी एक ब्रह्मदेवाची
मूर्ती नालासोपारा येथील मंदिरात आहे.
मूर्ती सुमारे ५ फुट उंच आणि उभी
आहे. मूर्तीचे चारी हात भंगले असल्यामुळे हातात काय असावे हे कळायला मार्ग
नाही. मुर्तीशास्त्राप्रमाणे अक्षमाला, वेद, कमंडलू आणि माला असावी.
मूर्तीला चार डोकी असून तीन दर्शनी भागात, तर चौथे डोके मूर्तीच्या मागच्या
आहे. सर्व तोंडास दाढी आणि मिशी दाखवली आहे. डोक्यावर अप्रतिम कोरीवकाम
केलेला मुकुट आहे. कानात कुंडले असून जानवे आणि करगोटा धारण केले आहे.
अंगावर वेगवेगळे अलंकार दाखवले आहेत. मुर्तीच्या उजव्या बाजूला सावित्री
आणि डाव्या बाजूला सरस्वती खोदलेली आहेत. दोन्ही बाजूंना हंस हे वाहन कोरले
आहे. मूर्तीच्या मागे कलाकुसरयुक्त सुंदर प्रभावळ आहे.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
कार्तिकेय
चित्र क्र. ११० : कार्तिकेय, राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली
कार्तिकेयाच्या प्रतिमा कुषाण, गुप्त आणि यौधेयांच्या नाण्यांवर आढळतात. वेद काळात त्याचे कुमार हे नाव असावे आणि पुढे स्कंद या नावाने तो प्रचलित झाला. सनत, विशाख, जयंत, वैजयंत, गुह, महासेन, धूर्त, लोहितगात्र, स्कंदामह अशी त्याची नावे होती. तर त्यांच्या प्रतिमांची नावे देवसेनापती, गांगेय, शिवसुत, षडानन इ. होती. प्राचीन काळापासून स्कंद पूजा सुरू होती. दक्षिण भारतात षण्मुगम किंवा सुब्रह्मण्यम् या नावाने याची पूजा होते. प्राचीन वाङ्मयामध्ये सनत्कुमार हाच स्कंद होता. तो महेश्वराचा मुलगा होता, तो विभावसू अग्नीचा पुत्र होता असे उल्लेख येतात. तर पुराण काळात तो शिव पार्वतीचा पुत्र होता. शिव पुराणाच्या अठराव्या अध्यायात त्याच्या जन्माची कथा येते. तारक नावाच्या असुराने ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त झाल्यामुळे ब्रह्मांडात उच्छाद मांडायला सुरुवात केली. देवांची सेना त्याचा प्रतिकार करण्यात कमी पडू लागली. त्यांना एका सक्षम सेनापतीची गरज होती ब्रह्मदेवाने देवांना सांगितले की शिव पार्वतीचाच पुत्र सेनापती झाल्यास तो तारकासुराचा वध करेत. भगवान शंकर महायोगी आणि ब्रह्मचर्येचे व्रत घेतलेले, त्यामुळे त्यांची आधी मनधरणी करून त्यांना लग्नाला तयार केले. इकडे पार्वतीने पंचाग्नी तप आरंभले होते ते त्यासाठीच. अखेर त्या दोघांचा विवाह झाला परंतु पंधरा वर्षे ते कामक्रीडेतच मप्न राहिले. पृथ्वीला हा भार असह्य झाल्यामुळे सर्व देवांसा इंद्राने कैलासावर जाऊन त्यांची याचना केली. या दरम्यान वार्यावर उडून त्याचे काही वीर्याचे गंगेत पडले. तेथे सहा कृत्तिका स्नान करत होत्या आणि त्या सहा कृत्तिकांच्या गर्भातून याचा जन्म झाला. म्हणून त्याचे नाव 'कार्तिकेय' असे झाले. हे सहा डोकी असणारे मूल जन्माला आले म्हणून त्याला षडानन किवा षण्मुगम असे म्हणतात. पुढे हा पराक्रमी मुलगा देवसेनेचा सेनापती झाला आणि त्याने भीषण झालेल्या रणकंदनामध्ये तारकासुराचा वध केला. गुप्तकालापासून दिसणाऱ्या शिल्पांमध्ये कार्तिकेयाचे वाहन मोर असून त्याच्या हातात त्रिशूळ, पाश, सर्प, आदी आयुधे दिसतात. (जोशी : १९७९).
कार्तिकेयाच्या काही शिल्पांमध्ये त्याच्या हातात कोंबडा धरलेला असतो. याचे कारण असे की कोंबडा हे कामवासनेचे प्रतिक मानले जाते. ब्रह्मपुराणामध्ये या युद्धानंतर विजयी झाल्यावर कार्तिकेयाने देवाच्या बायकांवरही अत्याचार करावयास सुरुवात केली. शेवटी पार्वतीने एक युक्ती केली, कार्तिकेयाने कुठल्याही स्त्रीला धरण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिथे पार्वतीचेच रूप दिसेल. त्यानंतर कार्तिकेयाने सर्व स्त्रियांना, माता समजून पाहण्याची प्रतिज्ञाच करून टाकली. कार्तिकेयाच्या अशा चारित्र्यामुळे महाराष्ट्रात आजही कार्तिकेयाच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नसतो.
वेरुळमध्ये रामेश्वर लेणे क्र. २१ मध्ये कार्तिकेयाचे मोठे शिल्प आहे. त्याच्या शेजारी मेषाची तोंडे असणारे दोन सेवक असून त्यांची नावे नैगमेष आणि छग्वत्र अशी असतात. कार्तिकेयाच्या पायाजवळ एक मोठा मोर काढलेला असून त्याच्या डाव्या हातात त्याने कोंबडा धरलेला आहे. कोंबड्याचे आणि मोराचे मुख तुटलेले आहे.
चित्र क्र. १११ : कार्तिकेय, रामेश्वर लेणे, वेरूळ
दक्षिण भारतातील काही शिल्पांमध्ये मोरावर पत्नीसह बसलेला कार्तिकेय दिसतो. त्याला 'सेनापती' असे म्हणतात. याचे कारण देवसेना ही त्याची शक्ती होती जिला स्त्री रुपात दाखवले जाते.
कर्नाटकात ऐहोळे येथील शिल्पात (इ.स. ८ कार्तिकेय हातात तलवार आणि शक्ती घेऊन तारकासुराशी युद्ध करीत असल्याचे शिल्प आहे. वारंगळ ( आंध प्रदेश) येथील रामप्पा मंदिरात (इ.स.१३ वे शतक) सहा डोक्याचा कार्तिकेय तारकासुराशी युध्द करताना दाखवला आहे. दक्षिण भारतात या देवाची लोकप्रियता गणपती इतकी किंवा त्याहून अधिकच असावी असे वाटते.
सूर्य
नवग्रह
जन्म घेताच भगवान कार्तिकेयचं अपहरण झालं होतं, जाणून घ्या या पौराणिक कथेबाबत…
मुंबई : देवी पार्वतीच्या डोहाळेजेवणाचा सोहळा पूर्ण झाल्यावर इंद्रदेवाने स्वर्गात वरुण देव (Lord Kartikeya), यक्ष आणि गंधर्वांकडे प्रसन्नता व्यक्त केली. ते म्हणाले देवी डोहाळेजेवणाचा उत्सव खूप भव्य झाला आहे. परंतु त्याचवेळी इंद्रदेवाने चिंता व्यक्त केली की तारकासुराने अनेकदा माता पार्वतीला मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता असे प्रयत्न सातत्याने सुरु राहतील कारण देवी पार्वतीच्या गर्भातून त्याचा मृत्यू करणारा जन्माला येणार आहे (Lord Kartikeya Get Kidnapped After His Birth Know This Interesting Story).
इंद्रदेव म्हणाले की पाच देवता गुप्तपणे कैलास येथे जातील आणि ताडकासूर माता पार्वतीपर्यंत पोहोचू शकत नाहीत याची काळजी घेतील. तेव्हा पाच देवतांनी कबुतराचे रुप धारण केले आणि ते कैलासवर राहू लागले. जेव्हा महादेव आणि माता पार्वती यांनी हे कबुतरे पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले की अचानक कैलासवर कबूतर कसे आले. पंचांनी भगवान शिव आणि देवी पार्वतीला आपले खरे रुप दाखवून नमन केले आणि तेथे हजर राहण्याचे कारण सागंतिले. पण, यादरम्यान ताडकासूराने कैलास गाठले आणि त्याने संपूर्ण संभाषण गुप्तपणे ऐकले. अशा प्रकारे त्याला कळले की कैलासवर नजर ठेवण्यासाठी पाच देवता उपस्थित आहेत. यानंतर तारकासूराने कट रचला.
चला जाणून घेऊ हा कट काय होता?
महादेव आणि पार्वती यांचा मुलगा कार्तिकेय यांचा जन्म होणार होता. महाराज हिमालय आणि त्यांची पत्नी कैलास जाण्याची तयारी करत होते. त्यांनी निर्मला नावाच्या आयालाही सोबत घेण्याचे ठरवले. त्यांना निर्मला आया म्हणून ओळखले जात असे. हीच निर्मला आया देवी पार्वतीच्या जन्माच्या वेळीही उपस्थित होती. महाराजांनी निर्मला आयाला बोलवायला महामंत्रीला पाठवले. दरम्यान, ताडकासूराला समजले की पार्वतीचे आई-वडील निर्मला आयाला घेऊन कैलास येथे जात आहेत.
महामंत्री येण्यापूर्वी तारकासूराने निर्मलाची झोपडी गाठली आणि तिची हत्या करुन तिचा रुप धारण केलं. अशा प्रकारे निर्मला आयाच्या रुपात तारकासूर कैलास येथे पोहोचला आणि बाळाचा जन्म होताच त्याने बाळाला घेतले आणि देवी पार्वतीला आराम करण्यास सांगितले. देवी पार्वती निद्रा स्थितीत आल्या तेव्हा निर्मलाचे रुप धारण केलेला तारकासूर बाळासह अदृष्य झाला.
काही वेळानंतर जेव्हा देवी पार्वतीला जाग आली तेव्हा बाळाला तिथे न पाहून त्यांना काळजी वाटली. देवी पार्वती समजून गेली की त्यांच्या पुत्राला तारकासूराला घेऊन गेला आहे. त्यांनी घोषणा केली की जर माझा पुत्र सापडला नाही तर मी माझ्या क्रोधाग्नीमध्ये संपूर्ण सृष्टीचा नाश करेन. देवी पार्वतीला इतकी विचलित झालेलं पाहून भगवान ब्रम्हा आणि भगवान विष्णू कैलासवर आले. भगवान विष्णू पार्वतीला म्हणाले, काळजी करु नका, ब्रह्माजींनी ही भविष्यवाणी केली आहे की तुमचा पुत्र सात वर्षांच्या वयात ताडकासूराचा वध करेल (Lord Kartikeya Get Kidnapped After His Birth Know This Interesting Story).
दुसरीकडे, ताडकासूराने बाळाला हिमालयच्या शिखरावरुन खाली फेकले. हे मूल कैलासचे रक्षण करणाऱ्या पाच देवतांपैकी एक असलेल्या अग्निदेवच्या कुशीत जाऊन पडले. हे बाळ खूप रडत होते. या रडणार्या बाळाचा आवाज ऐकून देवी गंगा तेथे पोहोचली आणि बाळाला आपल्याबरोबर घेऊन गेली. बाळाला भूक लागली होती हे देवी गंगाला समजले. म्हणून त्यांनी कृतिकांचं स्मरण केलं. तेव्हा या कृतिकांनी बाळाला स्तनपान देऊन शांत केले. बाळाने प्रथमच कृतिकांचं स्तनपान केल्याने देवी गंगाने त्याचं नाव कार्तिकेय ठेवले.
तारकासूरला खात्री होती की त्या बाळाचा मृत्यू झालाय. म्हणून त्याने त्याच्या महालात उत्सव साजरा करण्याची घोषणा केली. कारण, त्याला आता मारणारा संपूर्ण विश्वात कोणी नव्हता. दुसरीकडे, जेव्हा अग्निदेव आणि इंद्रदेव यांची भेट झाली, तेव्हा देवराजने अग्निदेवला या अपघाताची माहिती दिली. तेव्हा अग्निदेवाने सांगितले की एक बाळ त्यांच्या कुशीत येऊन पडलं होतं.
दुसरीकडे बाळाचा शोध घेणारा वीरभद्रला देवी गंगाची भेट घेतली आणि वीरभद्र यांनी देवी गंगाला संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. त्याच क्षणी इंद्रदेव आणि अग्निदेव देखील तेथे पोहोचले आणि त्या बाळाचे सत्य सांगितले की हे बाळ देवी गंगाची बहिणी पार्वतीचं आहे. गंगाला हे ऐकून अत्यंत आनंद झाला आणि ते सर्व कैलासच्या दिशेने गेले.
दुसरीकडे, देवी पार्वती पुत्र वियोगामध्ये अग्नीत भस्म होणार होती, तेव्हाच त्यांच्या मोठ्या बहिणीने जल प्रवाहित केले आणि आग विझविली. देवी पार्वतीला त्यांचं बाळ सोपवलं. अशा प्रकारे कैलासवर अत्यंत आश्चर्यकारक देखावा पाहायला मिळाला.
https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/lord-kartikeya-get-kidnapped-after-his-birth-know-this-interesting-story-438457.html
"मुरुगा" येथे पुनर्निर्देशित करतो. 2007 च्या चित्रपटासाठी, मुरुगा (चित्रपट) पहा .
"मुरुगन" येथे पुनर्निर्देशित करतो. नाव असलेल्या लोकांसाठी, मुरुगन (आडनाव) पहा .
कार्तिकेय ( IAST : Kārtikeya ), ज्याला स्कंद , सुब्रह्मण्य , षण्मुख आणि मुरुगन या नावानेही ओळखले जाते , हे युद्धाचे हिंदू देव आहे . त्याचे वर्णन सामान्यतः शिव आणि पार्वती या देवतांचा पुत्र आणि गणेशाचा भाऊ असे केले जाते .
| कार्तिकेय | |
|---|---|
|
विजयाचा देव आणि |
|
| इतर नावे | मुरुगन, सुब्रह्मण्य, कुमार, स्कंद, सरवण, अरुमुख, देवसेनापती, षण्मुख, कथिरवेला, गुहा, स्वामीनाथ, वेलायुदा, वेल [ २ ] [ ३ ] |
| संलग्नता | देवा , सिद्धर |
| निवासस्थान | अरुपादाई वेडू (मुरुगनचे सहा निवासस्थान) पलानी हिल्स कैलाश |
| ग्रह | मंगला ( मंगळ ) |
| मंत्र | ओम सर्वाना भव वेट्रिवेल मुरुगानुक्कु आरोग्या |
| शस्त्र | वेल |
| प्रतीक | कोंबडा |
| दिवस | मंगळवार |
| माउंट | मोर |
| लिंग | पुरुष |
| सण | |
| वंशावळी | |
| पालक | |
| भावंड | गणेश (भाऊ) |
| सोबती | |
कार्तिकेय हे प्राचीन काळापासून भारतीय उपखंडातील एक महत्त्वाचे देवता आहे . संगम युगानंतर मुरुगनची तामिळ देवता स्कंदच्या वैदिक देवतेशी समक्रमित झाली होती असे मानले जाते . त्याला " तमिळ लोकांचा देव" म्हणून ओळखले जाते आणि पलानी टेकड्यांचा स्वामी म्हणून त्याचा गौरव केला जातो , कुरिंजी प्रदेशातील ट्यूलरी देवता ज्यांच्या पंथाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. तमिळ साहित्यकृती जसे की नक्किरनेर लिखित तिरुमुरुकानटुप्पटाई आणि अरुणागिरीनाथर यांचे तिरुप्पुकल मुरुगन यांना समर्पित आहेत. पहिल्या शतकातील आणि त्यापूर्वीचे पुरातत्वीय पुरावे अग्नी या हिंदू देवता अग्नीशी त्याच्या प्रतिमाशास्त्राचा संबंध दर्शवतात , जे सूचित करतात की कार्तिकेय हे हिंदू धर्माच्या सुरुवातीच्या काळात एक महत्त्वपूर्ण देवता होते.
कार्तिकेयाची प्रतिमाशास्त्र लक्षणीयरीत्या बदलते. तो सामान्यत : सदैव तरूण माणूस, स्वार किंवा भारतीय मोराच्या जवळ (परवाणी नावाचा) आणि कधीकधी त्याच्या बॅनरवर कोंबड्याचे प्रतीक म्हणून दर्शविला जातो. तो वेल नावाचा भाला चालवतो , असे मानले जाते की त्याला त्याची आई पार्वतीने दिले होते. बहुतेक चिन्हे केवळ एक डोके असलेले त्याचे प्रतिनिधित्व करतात, तर काहींना सहा डोके असतात, जे त्याच्या जन्माभोवती असलेल्या दंतकथांचे प्रतिबिंब आहे ज्यामध्ये तो सहा मुलांपासून जोडला गेला होता किंवा सहा संकल्पना जन्माला आल्या होत्या. त्याचे वर्णन लहानपणापासूनच लवकर झाले, एक योद्धा झाला, देवांच्या सैन्याचे नेतृत्व केले आणि तारकासुर आणि सुरपद्मांसह राक्षसांचा नाश करण्याचे श्रेय दिले . त्यांना एक तत्वज्ञानी मानले जाते ज्याने नैतिक जीवनाचा पाठपुरावा आणि शैव सिद्धांताचे धर्मशास्त्र शिकवले .
कौमराम हा हिंदू संप्रदाय आहे जो प्रामुख्याने कार्तिकेयची पूजा करतो. दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण कौमराम पूजा आणि मंदिरांव्यतिरिक्त , उत्तर आणि पूर्व भारतात त्यांची महासेन आणि कुमार म्हणून पूजा केली जाते . श्रीलंका , आग्नेय आशिया (विशेषत: मलेशिया , सिंगापूर , थायलंड आणि इंडोनेशियामध्ये ), तमिळ वंशाच्या लक्षणीय लोकसंख्या असलेले इतर देश ( फिजी , मॉरिशस , दक्षिण आफ्रिका आणि कॅनडा यासह ), कॅरिबियन देश ( त्रिनिदाद आणि टोबॅगोसह ,) मध्ये त्यांची पूजा केली जाते. गयाना आणि सुरीनाम ), आणि लक्षणीय भारतीय स्थलांतरित लोकसंख्या असलेले देश ( युनायटेड स्टेट्स आणि ऑस्ट्रेलिया ).
व्युत्पत्ती आणि नामकरण
कार्तिकेय हे विशेषण देवतेच्या जन्माच्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जोडलेले आहे. [ 6 ] स्कंद पुराणानुसार , शिवापासून सहा दैवी ठिणग्या निघाल्या आणि सहा स्वतंत्र बालके बनली. या मुलांचे संगोपन कृत्तिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दासींनी केले होते . नंतर पार्वतीने त्यांना एकत्र करून सहा डोक्यांचा कार्तिकेय निर्माण केला. [ ७ ] संस्कृतमध्ये कार्तिकेयचा अर्थ "कृतिकांचा" असा होतो . [ 6 ] [ 8 ] हिंदू साहित्यानुसार, त्याला 108 वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते, जरी इतर नावे देखील सामान्य वापरात आहेत. [ ९ ] यापैकी सर्वात सामान्य म्हणजे स्कंद ( स्कंदमधून- , 'उडी मारणे किंवा हल्ला करणे'), मुरुगन ('सुंदर'), कुमार ('तरुण'), सुब्रह्मण्य ('पारदर्शक'), सेंथिल ('विजयी') , Vēlaṇ (' वेलचा राजा '), स्वामीनाथ ('देवांचा अधिपती'), सर्ववणभव ('जन्मलेल्यांमध्ये रीड्स'), अरुमुख किंवा षण्मुख ('सहा तोंडी'), धनदापानी ('गदा चालवणारा') आणि कंधा ('मेघ'). [ 10 ] [ 11 ] [ 12 ]
त्याच्या प्रतिमा असलेल्या प्राचीन नाण्यांवर त्याचे नाव कुमार, ब्राह्मण्य किंवा ब्राह्मण्यदेव असे कोरलेले दिसते. [ १३ ] काही प्राचीन इंडो-सिथियन नाण्यांवर त्याचे नाव ग्रीक लिपीमध्ये स्कंद, कुमार आणि विशाक असे आढळते. [ १४ ] [ १५ ]
जन्म
विविध भारतीय साहित्यकृती कार्तिकेयच्या जन्माभोवती वेगवेगळ्या कथा सांगतात. वाल्मीकीच्या रामायणात (ई.पू. सातव्या ते चौथ्या शतकात), त्याचे वर्णन रुद्र आणि पार्वती या देवतांचे मूल म्हणून केले गेले आहे , ज्याचा जन्म अग्नी आणि गंगा यांनी केला होता . [ १६ ] बीसीई तिसऱ्या शतकातील हिंदू महाकाव्य महाभारतातील शल्य पर्व आणि अनुशासन पर्व स्कंदच्या आख्यायिकेचे वर्णन करतात, त्याला महेश्वर (शिव) आणि पार्वतीचा पुत्र म्हणून सादर करतात: शिव आणि पार्वती संभोगाच्या वेळी व्यथित झाले होते, ज्यामुळे शिव अनवधानाने होते. त्याचे वीर्य सांडणे . त्यानंतर ते वीर्य गंगेत उष्मापित करण्यात आले , अग्नी देवाच्या उष्णतेने संरक्षित केले गेले आणि अखेरीस कार्तिकेय म्हणून जन्माला आले. [ ६ ] [ १७ ]
शिवपुराणानुसार , असुर तारकासुराने निर्माता देव ब्रह्मदेवाची प्रार्थना करण्यासाठी तप केले . ब्रह्मदेवाने त्याला दोन वरदान दिले: एक, तिन्ही लोकांमध्ये त्याच्या बरोबरीचे कोणीही होणार नाही , आणि दुसरे म्हणजे फक्त शिवपुत्रच त्याचा वध करू शकेल. [ 18 ] [ 19 ] शिव एक योगी होता आणि त्यामुळे त्याला मुले होण्याची शक्यता नव्हती, तारकासुर जवळ अमरत्वाने सज्ज होता . तिन्ही जगावर राज्य करण्याच्या त्याच्या शोधात, त्याने देवांना स्वर्गातून बाहेर काढले . देवांचा राजा इंद्र याने शिवाच्या ध्यानात व्यत्यय आणण्यासाठी आणि त्याला प्रेमाच्या विचारांनी फसविण्याची योजना आखली, जेणेकरून त्याला संतती प्राप्त होईल आणि अशा प्रकारे तारकासुराचे अमरत्व संपेल. शिव ध्यानात गुंतले होते , आणि हिमवनाची कन्या पार्वती हिच्या प्रेमळपणाकडे क्वचितच लक्ष दिले होते , ज्याने त्याला आपली पत्नी म्हणून शोधले होते. इंद्राने प्रेमदेवता कामदेव आणि त्याची पत्नी रती यांना शिवाला त्रास देण्याचे काम सोपवले. या कृत्याने शिव रागावले आणि त्यांनी कामदेवाला जाळून राख केले. पण नंतर शिवाचे लक्ष पार्वतीवर गेले, जिने आपला स्नेह जिंकण्यासाठी तप केले होते आणि तिच्याशी लग्न केले आणि नंतर कार्तिकेयाला गर्भधारणा केली. [ १९ ]
सतराव्या शतकातील कांड पुराणम ( जुन्या स्कंद पुराणाचे तमिळ अनुवाद ) या ग्रंथानुसार , असुर बंधू सुरपद्म, सिंहमुख आणि तारकासुर यांनी शिवाला तप केले, ज्याने त्यांना विविध शस्त्रे आणि इच्छा दिली ज्यामध्ये त्यांना फक्त मारले जाऊ शकते. शिवाचा पुत्र, ज्याने त्यांना अमरत्व देऊ केले. त्यांनी नंतर देवांसह इतर आकाशीय प्राण्यांवर अत्याचार केले आणि तिन्ही लोकांमध्ये अत्याचाराचे राज्य सुरू केले . [ ७ ] [ २० ] जेव्हा देवांनी शिवाला मदतीची याचना केली, तेव्हा त्यांनी आपल्या शरीरावर पाच अतिरिक्त मुंडके प्रगट केली आणि त्या प्रत्येकातून एक दिव्य ठिणगी निघाली. सुरुवातीला, वायू देवता वायूने ठिणग्या वाहून नेल्या, नंतर असह्य उष्णतेमुळे त्या अग्निदेवतेच्या स्वाधीन केल्या. अग्नीने ठिणग्या गंगा नदीत जमा केल्या. ठिणग्यांच्या तीव्र उष्णतेमुळे गंगेतील पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागले. गंगा त्यांना सरवण सरोवरात घेऊन गेली, जिथे ठिणग्यांचा विकास होऊन सहा पोरं झाली. [ 7 ] त्यानंतर सहा मुलांचे संगोपन कृतिकाने केले आणि नंतर पार्वतीने त्यांचे एकत्रीकरण केले. अशा प्रकारे, सहा डोक्यांचा कार्तिकेय जन्माला आला, देवांच्या मदतीसाठी केलेल्या विनंतीला उत्तर देण्यासाठी आणि त्यांना असुरांपासून मुक्त करण्यासाठी गर्भधारणा झाला. [ २१ ]
इ.स.च्या पाचव्या शतकातील कुमारसंभव ( अर्थात ' कुमाराचा जन्म ' ) त्याच्या जन्माविषयी अशीच एक कथा सांगतात ज्यामध्ये अग्नी शिवाचे वीर्य घेऊन भागीरथी नदीत (गंगेच्या प्रवाहात) जमा करतो. जेव्हा कृतिका नदीत स्नान करतात तेव्हा ते गर्भधारणा करतात आणि कार्तिकेयाला जन्म देतात. [ २२ ]
कार्तिकेयच्या पितृत्वाचा पर्यायी वृत्तांत महाभारताच्या वनपर्वामध्ये सांगितला गेला आहे , जिथे त्याचे वर्णन अग्नि आणि स्वाहा यांचा पुत्र म्हणून केले जाते . अग्नी सप्तर्षींच्या (सात महान ऋषींच्या) पत्नींना भेटायला जातो आणि अग्नीच्या प्रेमाच्या भावनांपैकी एकही पत्नी अग्नीच्या प्रेमाची प्रतिपूर्ती करत नसताना, स्वाहा उपस्थित असतो आणि अग्नीकडे आकर्षित होतो. स्वाहा एक एक करून सहा पत्नींचे रूप धारण करते आणि सहा वेळा अग्निशी संभोग करते. अरुंधतीच्या विलक्षण सद्गुणशक्तीमुळे ती वसिष्ठाची पत्नी अरुंधतीचे रूप धारण करू शकत नाही . स्वाहाने अग्नीचे वीर्य गंगा नदीच्या कातळात जमा केले, जिथे ते विकसित होते आणि सहा मुखी स्कंद म्हणून जन्माला येतो. [ २३ ]
कार्तिकेयाची कथा...

सध्या उत्तर भारतात कार्तिकेयाची पूजा करण्याचे प्रमाण हल्ली कमी झाले आहे. कार्तिकेयाची मूर्ती शंकराच्या मंदिरात किंवा बंगालमध्ये दुर्गा पूजेच्यावेळी दुर्गेजवळ ठेवलेली आढळते. मात्र, दक्षिण भारतात नेमके याउलट घडते. कार्तिकेय हा दक्षिण भारताचा एक महत्त्वपूर्ण देव म्हणून ओळखला जातो.
कौरवांना युद्धात मारल्यानंतर पश्चात्तापाने पछाडलेल्या युधिष्ठिरने कुरुक्षेत्राजवळ भगवान शंकराचा मुलगा म्हणजे कार्तिकेयाचे मंदिर बांधले, असे म्हणतात. आजही हे मंदिर हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्रानजीकच्या पिहोवा शहरात आहे. उत्तर भारतातील कदाचित एकमेव असलेल्या या मंदिरात कार्तिकेयाची ब्रह्मचाऱ्याच्या रूपात पूजा केली जाते. असे असले तरी सध्या उत्तर भारतात कार्तिकेयाची पूजा करण्याचे प्रमाण हल्ली कमी झाले आहे. कार्तिकेयाच्या अधिक मूर्ती शंकराच्या मंदिरात किंवा बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या वेळी दुर्गेजवळ ठेवलेल्या आढळतात. मात्र याउलट कार्तिकेय हा दक्षिण भारताचा एक महत्त्वपूर्ण देव म्हणून ओळखला जातो. तामीळनाडूच्या पलनी शहरात उंच डोंगरावर कार्तिकेयचे भव्य मंदीर अतिशय प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे इथे ब्रह्मचारी रुपात कार्तिकेय नसून दोन पत्नींसह त्याची मूर्ती दिसते. इंद्राची कन्या सेना ही पहिली पत्नी तर पृथ्वीची कन्या वल्ली ही दुसरी पत्नी होय... कार्तिकेयला दक्षिणेकडे मुरुगन म्हणूनही संबोधतात. अति प्राचीन तमिळ संगम साहित्यात असे उल्लेख आढळतात... उंच डोंगरावर, हातात भाला पकडणारा लाल रंगाचा एक देखणा पुरूष जो स्वर्ग आणि पृथ्वी या दोहोंचाही समन्वय साधून आहे... अशारितीने उत्तर भारताचा ब्रह्मचारी कार्तिकेय आणि दक्षिण भारताचा विवाहित मुरुगन यांचा अतिशय जवळचा संबंध आहे.
भारतीय
आख्यायिकांनुसार पिढ्यानपिढ्यांपासून आपल्या पुराण कथेंमध्ये बदल होत गेला
आहे. हा बदल जसा कथेंमध्ये झाला तसाच स्थळ आणि काळामध्येही होत गेला.
वेदांपासून पुरणांपर्यंत प्रत्येक प्रथेमध्ये बदलाव झाला. म्हणूनच
वेदांमध्ये कार्तिकेयचा फारसा उल्लेख नाही तर पुराणांत मात्र त्याला
शंकराच्या कुटुंबाचा सदस्य मानला गेला आहे.
२३०० वर्षांपूर्वी
मौर्य कालखंडात आणि कुषाण काळात कार्तिकेयला मोठे महत्व देण्यात आले होते.
मोरावर स्वार असलेल्या कार्तिकेयचा मंगळ ग्रहाशी संबंध जोडण्यात आला होता.
युद्ध देवता आणि या देवतांचे सेनापती असलेले कार्तिकेय यांच्या अनेक
मुर्त्या स्थापन केल्या जायच्या. परंतु हळूहळू राजेमहाराजांसोबत
कार्तिकेयची जागा दुर्गाने घ्यायला सुरूवात केली आणि कार्तिकेयचे महत्त्व
कमी झाले.
कालिदास लिखित "कुमारसंभव'नुसार तारकासुरला
माारण्यासाठी देवांना एक महान योद्ध्याची गरज होती. ब्रह्मदेवाने सांगितले
की असा वीर सुपुत्र फक्त शंकर देऊ शकतो. मात्र तोपर्यंत शंकर ब्रह्मचारी
होते आणि त्यांनी कामदेवाला भस्मही करून टाकले होते. त्यामुळे देवीने
पार्वतीचे रुप घेऊन शंकराशी विवाह करणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांना जो
पुत्र होईल तोच तारकासुराचा वध करू शकेल. अशापद्धतीने शंकराचा
गृहस्थाश्रमात
प्रवेश करण्यासाठी कार्तिकेय हा निमित्त ठरला आहे.
पुराणात
मात्र वेगळीच कथा आहे. त्यानुसार शंकर-पार्वती यांच्या संबंधानंतर शंकराचे
बीज अग्नीत पडले. परंतु ते इतके प्रखर होते की अग्नीही त्याला स्वीकारू
शकले नाहीत आणि त्यांनी ते बीज "वायू'कडे सोपवले. वायूलाही ते सांभाळता आले
नाही आणि त्याने ते बीज गंगा नदीत सोडले. गंगेचे शीतल पाणीही या प्रखरतेला
थंड करू शकले नाही उलट गंगेचे पाणीच या बिजामुळे उकळू लागले आणि आजूबाजूचे
जंगल वणव्यासारखे पेटू लागले. हे अग्नीतांडव थांबल्यानंतर गंगेच्या किनारी
कमळाच्या फुलामध्ये सहा अपत्ये दिसू लागली. कृतिका नक्षत्रांमधून सहा
कृतिका खाली अवतरल्या आणि त्यांनी या सहा अपत्यांना स्वीकारले. शेवटी
पार्वतीने या सहाजणांना एकत्र जोडले. या मुलाला सहा तोंडे होती आणि
त्याच्यात सहाजणांची शक्ती होती. त्या शक्तीवान बालकाने तारकासुराचा वध
केला. दक्षिण भारतात त्याने सुरपद्मला मारले असा उल्लेख आहे. एक महान
योद्धा म्हणून त्याला दक्षिण भारतात पुजले जाते. परंतु कथेत असे म्हटले
गेले आहे की, शंकर आणि कार्तिकेयमध्ये मतभेद होते, ज्यामुळे कैलाश पर्वत
सोडून अगस्ती ऋषीसोबत कार्तिकेय दक्षिण भारतात निघून गेला आणि म्हणूनच
कार्तिकेयची पुजा आता उत्तर भारताऐवजी दक्षिणेकडे अधिक होते.
https://divyamarathi.bhaskar.com/news/devdatt-patnayak-writes-about-kartikeya-story-1560596053.html
कार्तिकेय हा गंगा आणि अग्नि यांचा पुत्र, असा वाल्मिकी रामायणात उल्लेख आढळतो. याविषयीची कथा अशी- एकदा सप्तऋषींचा यज्ञ चालू असताना यज्ञीय अग्नी त्या ऋषींच्या पत्नींवर मोहित झाला. परंतु त्या प्राप्त होणं अशक्य होतं म्हणून तो निराश होऊन मृत होण्यास सिद्ध झाला. ही गोष्ट अग्निची नावडती पत्नी स्वाहा हिला समजली. तेव्हा एकामागून एक अशी सहा ऋषीपत्नींची रूपं घेऊन ती अग्नीपुढे आली. अग्नीने सहा वेळा तिच्याशी समागम केला. प्रत्येकवेळी स्खलित झालेलं त्याचं वीर्य तिने एका कुंडात साठवून ठेवलं. त्या वीर्यापासून यथावकाश सहा मस्तकं असलेला एक पुत्र जन्मला. तोच हा षडानन (सहा आननं म्हणजे मुखं असलेला) म्हणजेच कार्तिकेय.
दुसरी कथा अशी आहे की, शंकर आणि पार्वती एकांतात असताना सर्व देवांना सोबत घेऊन भगवान विष्णू शंकराकडे गेले. त्यावेळी शिवपार्वतीच्या एकांताचा भंग होऊन शंकराचं वीर्य स्खलित झालं. शंकराने ते वीर्य अग्निला धारण करण्यासाठी दिलं. त्या वीर्याचा दाह अग्निला सहन होईना. अशा अवस्थेत त्याला नारदमुनी भेटले. त्यांनी अग्निला म्हटलं, ‘प्रयागक्षेत्रामध्ये माघ महिन्यातल्या पहाटे ऋषीपत्नी स्नानासाठी येतील, त्यांना हे शिववीर्य दे.’ अग्निने तसं केल्यानंतर मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला सहा मुखं असलेल्या एका मुलाचा जन्म झाला. नंतरच्या काळात शंकराने त्याला बोलावून घेतलं.
तो आल्यावर सर्व देव त्याचं दर्शन
घेण्यासाठी आले. त्यांनी शंकराला सांगितलं, ‘हे महादेवा तारकासुराचा वध
करण्यासाठी या तुझ्या मुलाला सेनापती म्हणून पाठव.’ शंकराने तसं केलं.
जन्मल्यापासून सातव्या दिवशी कार्तिकेयाने तारकासूराला मारलं आणि हे
करण्याआधी त्याने क्रौंच पर्वताला बाणाने आरपार भोक पाडलं. कार्तिकेयाचे
उपनयन(मुंज) आणि अन्य संस्कार विश्वामित्रांनी केले. भगवान विष्णूने
कार्तिकेयाला गरूड, मयूर(मोर) आणि कुक्कुट (कोंबडा) ही वाहनं दिली. वायूने
पताका, सरस्वतीने वीणा, ब्रह्मदेवाने बोकड आणि शिवाने मेंढा दिला.
(मुंजीच्या वेळच्या या भेटवस्तू असाव्यात.) सर्व देवांनी मिळून देवसेना या
मुलीशी मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला कार्तिकेयाचं लग्न लावलं. शाख, निशाख आणि
नैगमेय असे तीन मुलगे त्याला झाले.
देवसेना या नावाचा विचार केला, तर
देवांची सेना म्हणजे देवसेना आणि तिचा पती कार्तिकेय असा देवसेना या नावाचा
अन्वयार्थ घेतल्यास देवसेना ही कोणी स्त्री नसून ती देवांची सेना आणि
कार्तिकेयाचे तीन पुत्र शाख, विशाख आणि नैगमेय हे देवांच्या सैन्यातले
तुकड्यांचे अधिकारी असावेत. महाभारतात कार्तिकेयाने महिषासूराचा वध
केल्याचा उल्लेख आढळतो.
कार्तिकेयाने तारकासूराला मारल्यानंतर त्याला कीर्ती प्राप्त झाली आणि आई पार्वती त्याचे लाड करू लागली. त्यामुळे शेफारून जाऊन तो देवांच्या िस्त्रयांवर हात टाकू लागला. तेव्हा देवांनी पार्वतीकडे तक्रार केली. आपल्या या मुलाचा खोडकरपणा नाहीसा व्हावा म्हणून प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी पार्वती त्याला आपलं (पार्वतीमातेचं) रूप दाखवू लागली. या प्रकारामुळे कार्तिकेयाला पश्चाताप झाला आणि त्याने, ‘आजपासून जगातल्या प्रत्येक स्त्रीला मातेसमान मानेन’, अशी शपथ घेतली.
मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला कार्तिकेयाचा देवसेनेशी विवाह झाला आणि त्याच दिवशी शारीरिणीश्री त्याच्या आश्रयाला आली. श्री-कार्तिकेय मीलन ज्या तिथीला झालं ती महातिथी श्रीपंचमी म्हणून प्रसिद्धीस आली.
काही कथांमध्ये कार्तिकेय ब्रह्मचारी असल्याचं म्हटलं आहे. तर काहींमध्ये त्याची एक पत्नी देवसेना आणि दुसरी श्री असं सांगितलं आहे. दक्षिण भारतात कार्तिकेयाच्या पत्नीचं नाव वळ्ळी असं आहे. दक्षिण भारतात कार्तिकेयाला सुब्रह्मण्य किंवा मुरुग असं म्हणतात. तो दोन िस्त्रयांचा पती आहे, असं मानलं जातं. महाराष्ट्रीय संकेताप्रमाणे कार्तिकेय ब्रह्मचारी असून स्त्रीने कार्तिकेयाचं दर्शन घेतलं तर ती विधवा होते, अशी समजूत आहे. ‘आपल्या दर्शनास येणाऱ्या िस्त्रयांना सात जन्म वैधव्य येईल,’ असा कार्तिकेयाने स्त्रीजातीला शाप दिला, अशी कथा मराठी ‘शिवलीलामृतात’ आहे. परंतु या गोष्टीला पुराणांमध्ये कुठेही आधार नाही. उलटपक्षी बंगालमध्ये कार्तिकेयाची क्षणिका (मातीची मूर्ती) करून पुत्रलाभासाठी त्याची पूजा करतात.
- लक्ष्मण रा. दिवेकर
mtartnedit@indiatimes.com
https://marathi.indiatimes.com/ganesh-festival/ganapati-stories/kartikey/articleshow/16434042.cms
Tripurari Pornima 2023 : कार्तिक स्वामींनी महिलांना विधवा होण्याचा शाप का दिला होता?

Tripurari Pornima 2023esakal
Updated on:
Tripurari Pornima 2023 :
आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असेही म्हणतात. कार्तिक महिन्यात शिवपुत्र कार्तिक स्वामींचा जन्म झाला होता. त्यामुळे या पौर्णिमेला धार्मिकदुष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्तिक स्वामींचा जन्माची गाथा काही वेगळीच आहे. तर, त्यांनी महिलांना एक शाप दिला होता. तो आजही पाळला जातो.
शिवलीलांमधला सगळ्यात रम्य भाग म्हणजे कुमार कार्तिकेयाचा जन्म माता सतीने देहत्याग केला. भगवान शंकर आपल्या सृष्टी कर्मातून बाजूला होऊन आत्म समाधीमध्ये लीन झाले. त्यांना पुन्हा सृष्टीकार्यात आणण्यासाठी शक्तीच्या पुन्हा अवतार घेण्याची आवश्यकता पडली.
म्हणून एक अनोखा प्रसंग घडला ब्रह्मदेवांनी तारकासुर नावाच्या दैत्याला एक वरदान दिले. की, तुझा वध शिवपुत्राच्या हातून होईल या वरदानाचा प्रभाव म्हणून तारकासुर उन्मत्त झाला.
कारण भगवान शिव आत्मानंदामध्ये लीन होते. तर त्यांच्या शक्तीचा अवतार झाला नव्हता. मग देवांच्या विनंतीवरून आदिशक्तीने हिमालयाच्या घरी पार्वती नावाने जन्म घेतला. तपाचरण करून कठोर परिक्षेनंतर माता पार्वती भगवान शंकरांची पत्नी झाली खरी, पण दोघेही सदासर्वकाळ एकमेकाच्या प्रेमामध्ये आकंठ बुडून गेले. त्यामुळे शिवपुत्राचा जन्म दृष्टिक्षेपात येईना. म्हणून मग एके दिवशी समस्त देव अग्नीला समोर ठेवून भगवान शंकरांच्या दारात आर्त हाक घालू लागले.
असंही म्हणतात की परमप्रतापी भगवान शंकर आणि पार्वती यांचा पुत्र उद्या आपल्याला डोईजड होऊ नये म्हणून इंद्र विकल्प भावनेने शंकरांच्या द्वारी उभा राहिला. माता पार्वतीला सोडून भगवान देवाच्या भेटीला आले. त्यांनी स्वतःच सगळं तेज अग्नीच्या ओंजळीत टाकले. शिवाचं तेज धारण करून लज्जित झालेल्या अग्नीने ते तेज गंगेमध्ये प्रवाहित केले.
गंगा मातेने ते तेज स्वतःच्या उदरात वाढवले म्हणून तो गांगेय. नंतर कोणे एकेकाळी सहा कृतिका गंगेत स्नान करण्यास आल्या. गंगेने त्या तेजाचे सहा भाग करून सहा जणींच्या उदरात ठेवले. कालांतराने लोकापवाद नको म्हणून त्यांनी जन्म दिलेल्या सहा पुत्रांना एकत्र करून कुठेतरी ठेवण्याचा निर्णय घेतला.
त्या क्षणी तो पुत्र एकाकार होऊन त्यांने 6 मुखे बारा हाताचे रूप घेऊन एकाकार झाला कृतिकांपासून जन्मला म्हणून तो कार्तिकेय अशा कार्तिकेयाला कृत्तिकांना शरकांडामध्ये म्हणजे दर्भाच्या वनात सोडून दिले. आकाशभ्रमण करणाऱ्या पार्वतीने त्याचे रडणे ऐकून त्याला उचलून घेतले.
त्याला पोटाशी धरताच स्वतःचे स्तन्य पाजून तिने त्या पुत्राचे पोषण केले. शरकांडामध्ये सापडला म्हणून त्याला शर्वणभव असे सुद्धा म्हणतात. कार्तिकेय आपलाच पुत्र आहे हे लक्षात आल्यावर पार्वतीने त्याला स्वतःच्या सगळ्या शक्ती दिल्या ती शक्ती मूर्तिमंत रूपाने स्वामीच्या हातातला भाला म्हणून ओळखली जाते.
यथा काळी कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला आता मातेला स्वतःच्या पुत्राच्या लग्नाची घाई झाली. सूनमुख पाहायला आतुर पार्वतीने कार्तिकेयाला लग्नाची गळ घातली. पण स्त्री कशी असते या प्रश्नाचे उत्तर मातेने माझ्या सारखी असे म्हणताच समस्त स्त्रिया मला तुझ्या स्वरूपात आहेत.
भगवंतांनी दिला संबंध महिलावर्गाला शाप
म्हणून मी लग्न करणार नाही असा निश्चय भगवान कार्तिकेय यांनी केला. तो निश्चय करताच कार्तिकेयाला कुमारस्वामी असे नाव मिळाले. ही घटना कोल्हापुरातील कपिलतीर्था शेजारी घडली इथे कार्तिकेयाचे कुमार स्वामी नावाचे मंदिर होते. माता अधिकच आग्रह करताच कोणतीही स्त्री माझे दर्शन करेल तर ती विधवा होईल, अशी शापवाणी उच्चारून कार्तिकेय दक्षिणेला मोरावर बसून निघाले.
त्यांच्या मोराच्या घामापासून मयुरी नावाची नदी झाली तोच दुधाळी नाला हा दुधाळी नाला जिथे पंचगंगेला मिळतो तिथे कार्तिकेयाचे मयूर स्वामी नावाचे मंदिर होते. यानंतर कार्तिकेय प्रयागामध्ये जाऊन दार म्हणजे कपाट लावून बसले म्हणून त्यांना कपाट स्वामी असे नाव मिळाले.
आजही प्रयागात कार्तिकेयाचे सहा मुख आणि बारा हात असलेली मूर्ती असणारे मंदिर आहे. इथेही पार्वती येईल हे जाणून कार्तिकेय दक्षिणेला गेले. तिथे माता पार्वती आणि भगवान शंकर यांनी वारंवार समजूत घातल्याने विवाहाला तयार होऊन इंद्रकन्या देवसेना आणि वनकन्या वल्ली यांच्याशी विवाह केला.
कार्तिकेयाचे ब्रह्मचर्य हे फक्त महाराष्ट्रातील परंपरांमध्ये उल्लेखित असल्याने महाराष्ट्रात स्त्रिया जिथे एकट्या कार्तिकेयाचे मंदिर असेल तेथे दर्शन करत नाहीत. याउलट शिवपंचायतन म्हणजे गौरी गणपती शंकर आणि नंदी यांच्या बरोबर असलेल्या कार्तिकेयाचे कायम दर्शन घेता येते. कारण इथे कुमार प्रधान देव नाही.
कार्तिकेयाचा जन्म कार्तिक महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्र असताना झाला. म्हणून या दिवशी माझे दर्शन घेणारा तो स्त्री असो वा पुरुष सात जन्म धनधान्य विद्या यांनी संपन्न होईल. असा वर दिला म्हणून कार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्र असताना महाराष्ट्रात स्त्रियादेखील कार्तिकेयाचे दर्शन करतात.
काही लोक कृतिका नक्षत्र आणि पौर्णिमा यांची सांगड घालतात वास्तविक श्लोकाप्रमाणे पौर्णिमेचा उल्लेख नसून फक्त कृतिका नक्षत्र आणि कार्तिक महिना यांचा उल्लेख आहे. त्यामुळे कृतिका नक्षत्र पौर्णिमा सोडून जरी आले तरी कार्तिक महिना असल्याने तो दर्शनाचा योग समजावा.
कुमार स्वामिनी स्त्रियांना शाप देण्यामागे त्याचा स्त्रीद्वेष हे कारण नसून आपला कधी विवाह होऊ नये ही भावना होती त्यामुळे निष्काम भावनेने पार्वतीपुत्र म्हणून स्नेहाने त्याचे दर्शन घेणाऱ्या स्त्रीला कसलीही भीती बाळगण्याचे कारण नाही.
(संबंधित कथा इतिहासतज्ज्ञ ऍड. प्रसन्न मालेकर यांच्याकडून घेण्यात आली आहे)
कार्तिक
पोर्णिमा हा दिवस कार्तिक स्वामींचा जन्म दिवस. यादिवशी कृत्तिका
नक्षत्रावर भगवान कार्तिकेयाचा जन्म झाला. कृत्तिका हे अग्नी चे, तेजाचे
नक्षत्र. कार्तिक स्वामी हे देवांचे सेनापती व बाबाजींचे इष्ट दैवत आणि
अशाच एका कार्तिक पौर्णिमेला बाबाजींचा जन्म झाला. विक्रम संवंत २६०,शक
१२५ला बाबाजींचा जन्म झाला, त्यात कार्तिक पोर्णिमा ज्याला दक्षिणेत
कार्तिक दीपं हा सण साजरा करतात. भगवान कार्तिकेयाचा हा दिवस, या दिवशी
कार्तिक दर्शन अत्यंत महत्वाच मानतात. याच दिवशी भगवान शिव शंकरांनी
त्रिपुरासुराचा वध केला व स्वत: आत्मरूप, प्रकाश स्वरूप झाले म्हणून या
दिवशी स्कंद पुराणानुसार कार्तिक स्वामिनी दिलेल्या वरदानानुसार या दिवशी
त्यांचे दर्शन लाभप्रद असते व ते प्रसन्न होतात. हा दिवस जीवात्म्याचा
शिवात्म स्वरूप होण्याचा असतो. आजच्या दिवशी पुण्याच्या पर्वतीला जे
कार्तिक स्वामींचे देउळ आहे तेथे प्रचंड गर्दी असते. खर तर महाराष्ट्रात
कार्तिक स्वामींचे दर्शन स्त्रिया सहसा घेत नाहीत पण या दिवशी येथे प्रचंड
गर्दी होते कारण या दिवशीच कार्तिक स्वामींचे दर्शन महाराष्ट्रात
बायकापण,त्यांनी दिलेल्या वरदानानुसार, घेतात. महाराष्ट्रा पेक्षा
दक्षिणेतील परिस्थिती एकदम उलट आहे. कार्तिकस्वामी हे तेथे अत्यंत महत्वाचे
व लोकप्रिय दैवत आहे जसे आपल्याकडे गणपती बाप्पा वा बालकृष्ण कारण तमिळ
संस्कृती, भाषा, समाज यांच्या जडण घडणीत कार्तिक स्वामी यांचा फार महत्वाचा
व मोलाचा वाटा आहे त्यामुळे घरोघरी पूज्य मानले जातात. जसे अष्ट विनायक
स्थाने आपल्याकडे अत्यंत लोकप्रिय आहेत तशीच दक्षिणेला, तामिळनाडू येथे
कार्तिकेयाची सहा स्थाने अत्यंत पवित्र, लोकप्रिय, व शक्तीस्वरूप मानली
जात्तात व प्रत्येक माणसाचे हि स्थाने जाऊन दर्शन घ्यावी असे तमिळी माणसाचे
स्वप्न असते. कार्तिकेयन स्वामी व बाबाजींच्या कृपेने प्रस्तुत पामरांस
कमीतकमी चारपांच वेळा त्यांच्या दर्शन सेवेचा (सहा कार्तिकेय स्थानांचा)
लाभ झाला आहे. अशा या कार्तिक स्वामी यांच्या पवित्र दिवशी, जीवात्म्याचा
शिवस्वरूप होण्याच्या दिवशी, बाबाजींचा जन्म परंगे पेटई येथे झाला. आणि
आणखी एक योगायोग म्हणजे त्यांचे वडील हे कार्तिक स्वामींच्या मंदिरातील
प्रमुख पुजारी होते. ते नंबुद्री ब्राम्हण होते. अशा नम्बुद्री
ब्राह्मणाच्या कुटुंबात बाबाजींचा जन्म झाला. नम्बुद्री हि तेथील सर्वात
श्रेष्ठ व महत्वाची जमात मानली जाते. येथे एक शंकराचे मंदीर होते कालौघात
ते स्कन्द भगवंत /कार्तिकेय मंदिरात रुपांतरीत केले गेले. आजही ते तेथे
आहे. बाबाजींचे वडील या मंदिराचे प्रमुख पुजारी होते. आज तेथे ‘शर्वण’
नावाचा एक छोटा पुजारी आहे. सर्वण हे हि एक कार्तिकेयाचे लोकप्रिय नाव. हा
हायर सेकण्डरी ला शिकत आहे. तो व त्याचे वडील, जे विश्वविद्यालयात कामाला
आहेत, मिळून या देवळात पुजासेवा देतात. प्रस्तुत लेखकाने येथेहि चारपांच
वेळ दर्शन सेवेचा लाभ घेतला आहे. तर अशा या कार्तिक स्वामींच्या मंदिराच्या
पूजा-याच्या घरी बाबाजींचा जन्म झाला. त्याचं गोत्र वाठूर हे आहे. त्यांचा
जन्म रोहिणी नक्षत्रावर झालेला आहे. भगवान श्रीकृष्णाचे जन्मनक्षत्र पण
हेंच श्रावणातल. कार्तिक महिना हा श्रावण महिन्यासारखाच पवित्र मानला जातो.
दक्षिणेस कार्तिक पोर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते या दिवशी दारोदारी
दिव्यांची आरास केली जाते. या दिवशी शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला. याच
दिवशी शिवशंकरांनी स्वत:ला अमर्याद प्रकाश रुपात परावर्तीत केले. शंकर आणी
षण्मुख कार्तीकेयचा हा दिवस. बाबाजींच नाव नागराज असे ठेवले गेले. नागराज
हा मानवी अध्यात्मिक जीवनाची गुरुकिल्ली जी मानवी शरीरात मूलाधारात सर्प
/नाग रुपात स्थित असते तीचं प्रतिक नागराज. दक्षिणेला घरोघरी वडाच्या
झाडाची व त्याखाली स्थित असलेल्या नागराजाची पूजाकरण्याचा प्रघात आहे. त्या
जगन्माता कुंडलिनी स्वरूप नागराजाचे नाव त्यांना दिले गेले हापण एक अजब
संकेतच या महिन्यातच दक्षिणेला कार्तिकेयाच्या तारका सुरावरील विजया
निमित्त साजरा होतो व याच दिवसांत रामाचा लंका विजयोत्सव साजरा होतो.
म्हणून कि काय नागराज मध्ये राम व कार्तिकेयाचे गुण अधिक दिसतात. नागराज
दिसायला अत्यंत गोरे, गोंडस, लोभस व सुंदर होते. त्यांच्या जीवन शैलीचा व
जवळच असलेल्या चिदंबरमच्या आकाश लिंग नटराज शिवमंदिराचा त्यांच्यावर
धार्मिक संस्कार घडविण्यात मोठा सहभाग आहे. असो बाबाजींचे जन्मगाव व जन्म्
तिथीची स्थिती बरंच काही सांगून जाते शिकवून जाते. तर जन्म २६० विक्रम
संवंत, शक १२५, कार्तिक पोर्णिमा, शिव योग, बव करणावर त्यांचा जन्म झाला.
संवंत शक १२५ हे इ.स.२०३ साली होते.
त्यांचा जन्म
कार्तिक पौर्णिमेला २०३ साली झाला. योगी रामैय्या व निल कांतन यांच्यानुसार
ती ३० नोवेंबर, बुधवार होता,पण आकाशस्थ ग्रह स्थितींचा आभ्यास करता लक्षात
आले कि ३० नोवेंबर ला तर मार्गशीर्ष महिना आहे व नक्षत्र पण रेवती, व रास
मीन होती. त्यामुळे हि तारीख बरोबर नाहीये, रामैया व निल कांतन दोघेही आज
ह्यात नाहीत.
गोविंदन
पत्रव्यवहारास रेस्पोन्स देत ना हित. मग लक्षात आले कि मला कुणीतरी
पुण्याच्या एका मोठ्या व्यक्तीने (नाव आठवत नाही) सांगितले होते कि एक
धरायची म्हणून ३० नोवेंबर तारीख ठरवली गेली. म्हणून पुण्यात 30 नोव्ह ला
बाबाजींचा 'प्रेमोत्सव साजरा केला जातो .तेथे मी 2011 साली प्रमुख वक्ता ग
म्हणून निमंत्रित होतो .
मग संवत २६० शके १२५ ची
कार्तिक पोर्णिमा व नक्षत्र गणित करून पाहिलं, तर सर्व जुळते व तारीख ६
नोवेंबर इ.स. २०३ रविवार येतो. त्या दिवसाची चंद्र कुंडली मांडली. तीच
माझ्या बाबाजी वरच्या नवीन पुस्तकांत ,मृत्युंजय महावतार बाबाजी या योग्य
प्रकाशकाची वाट पहात असलेल्या पुस्तकांत दिली आहे. अभ्यासकांना त्याचा
नक्की उपयोग होईल. कुन्डलीत वैराग्य योग, ज्ञान, उच्चकोटीचे गूढ ज्ञान,
समाज हीतार्थ मात्यापित्या पासून दुरावा इ सर्व बाबी दिसून येतात.
तर
अशी हि बाबाजींच्या हि व जन्म ठिकाणाची कथा. योगी रामैय्यांना स्वप्नात
दृष्टांत होऊन बाबाजींची जन्माची योग्य जागा पण सापडली. ती कस्टमच्या
ताब्यात हो ती. मग त्यावेळचे युनियन हेल्थ मिनिस्टर डॉक्टर करणसिंग, जे
जम्मूच्या राजघराण्याशी संबंधित आहेत व आता श्रीनगर येथे वास्तव्य करून
आहेत त्यांच्या मदतीने ती जागा १९७३ साली मिळवली गेली, तेथे वडाचे झाड हि
आहे ते शाबूत ठेवून तेथे त्यांचे जन्म स्थळ स्मृती मंदीर बांधले गेले. १९७५
व १९ आगष्ट १९७७ ला त्याचे उदघाटन झाले व सर्वांसाठी खुले केले गेले. येथे
त्यांचे जन्मस्थानी कार्तिकेय यंत्र स्थापित केले आहे व त्यांचे मूर्ती व
मंदीर,नाग प्रतिमा व गणेश मूर्ती स्थापित आहे. मागे ध्यान करण्यासाठी खोली
आहे. प्रसन्न, शांत, सुस्थित अशी सज्ज खोली आहे. समोर मोकळी जागा आहे
कोप-यात मोठे वडाचे झाड आहे तेथेही ध्यान करता येते. कार्तिकेयन नावाचे
ग्रहस्थ येथे व्यवस्था पाहतात. येथे राहण्याची व्यवस्था मात्र नाही. मला
स्वत:ला दोनदा २०१२ आगष्ट,१५. व जून २०१३ ला. येथेच जवळंच कार्तिक स्वामीचे
मंदिर जेथे त्यांचे वडील पुजारी होते ते आहे. २०१२ ला ते जुनं होतं आता
त्याला सुंदर रंग रंगोटी करण्यात आली आहे. अस आहे तर बाबाजींचे जन्मस्थान
त्यांच्या जीवनपटा बाबत अनेक अध्यात्मिक संकेत देणारे पोर्तो नोवा म्हणजेच
परंग पेट्टाई =परदेशीयांची पेठ.
स्त्रियांनी कार्तिक स्वामी दर्शन घ्यावे की नाही?: समज - अपसमज
आज कार्तिक पौर्णिमा आहे. कार्तिक स्वामी दर्शनाबद्दल एक मुख्य समज लहानपणापासून ऐकत आलेय – महिलांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ नये. दर्शन घेतले तर ‘काहीतरी’ विपरीत होणार कारण कार्तिक स्वामिंचाच तसा शाप आहे असे मानले जाते. विपरीत म्हणजे काय ते आता माझ्या लक्षात नाही. बरेचसे लोक हा समज खरा मानतात. यामागे काय कारण आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न...
मी अलीकडेच अय्यप्पा मंदिरात गेले होते, तेथे कार्तिक स्वामी मंदिर पण आहे. मंदिर मुख्यत: मल्याळी बांधवांनी बांधलेले आहे. मंदिर केवळ शनिवारीच सकाळी आणि संध्याकाळी काही वेळ दर्शनासाठी उघडे असते. शनिवारची संध्याकाळ होती, सगळे भक्त जमले होते. सर्व भक्तांनी दर्शन घेतले, कार्तिक स्वामींचे पण दर्शन झाले. महिला भाविकांनी सुंदर मंत्रमुग्ध करणारी मल्याळी भजने म्हटली. महिलांनी दर्शन घ्यावे की नाही हे कुणाच्या गावीही नाही. मग कळले, हा समज आणि ही कथा महाराष्ट्रात विशेषतः प्रचलित असावी.
व्रतांच्या कथा, पूजा व विधी हे पुराणांत सापडतात. पुराणे आता अगदी मूळ स्वरूपात आहेत की नाही याबद्दल ठामपणे सांगणे कठीण आहे. पण ज्ञान आणि भक्ती यांनी ओतप्रोत भरलेल्या कथांमध्ये मध्येच कुठे भेसळ असली तर सहसा लक्षात येतेच. आपण ऐकत आलेल्या कथेचा आधार शोधण्यासाठी मी रुद्रसंहिता बघितली. वेगवेगळ्या प्रकाशनांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथांत सुद्धा पाठभेद असतात. त्यातून उत्तर भारतीय प्रकाशने, दक्षिण भारतीय प्रकाशने, महाराष्ट्रातील प्रकाशने यांच्या ग्रंथांत भेद असतो. मी गीताप्रेसच्या पुस्तकाचा आणि भाषांतराचा संदर्भ येथे देत आहे.
मला तरी कार्तिक स्वामींनी स्त्रियांना दिलेल्या शापाची कुठलीही गोष्ट सापडली नाही. विवाहाच्या विषयावर कार्तिक स्वामीना राग आला आणि ते क्रौंच पर्वतावर तपस्येला निघून गेले अशी कथा सापडते. पण आपला राग त्यांनी कुणालाही शाप देऊन व्यक्त केला नाही. पौर्णिमेला माता पार्वती त्यांना भेटायला जाते. अशी कथा रुद्रसंहितेच्या कुमारखंडात वाचायला मिळते.
आपण ऐकत आलेली कथा श्रीधर कवी विरचित शिवलीलामृतात आहे. श्रीधर कवींचा हा ग्रंथ अनुपम आहे, दिव्य आहे. पण कार्तिक स्वामींच्या शापाबद्दलची कथा सत्य मानून आपण भयभीत व्हावे का असा मला प्रश्न पडतो. विविध भाषांमधल्या काव्यांवर कुठेतरी ज्या काळात ते रचले गेले आहे त्याचा प्रभाव जाणवतो. श्रीधर कवींचे काव्य पुराणांतील कथांवर आधारित दिसते. पुराणकथा श्रीधर कवींनी आपल्या काव्याने फुलवल्या, विस्तारीत केल्या, शब्दसौंदर्याच्या अलंकारांनी – दागिन्यांनी सजवल्या आहेत. पण कार्तिक स्वामींच्या शापाबद्दलची कथा सत्य मानून आपण भयभीत व्हावे का असा मला प्रश्न पडतो.
दुसऱ्या एका दृष्टीकोनातून विचार करायचा तर मुळात भक्ती ही साधना आहे. परमेश्वराच्या ज्या रूपात त्याची पूजा करणे, त्याच्यावर प्रेम करणे आवडते त्यात आपण ती करावी असे स्वातंत्र्य भक्तीयोगात आहे. परमेश्वर आपल्या भक्ताचे अनिष्ट करूच शकत नाही. साधना पथावर वाटचाल करताना आपले मन भीतीयुक्त असेल तर भक्तीमध्ये कुठेतरी अविश्वास पण असेलच. परंपरा म्हणून आपण जे विश्वास अगदी कवटाळून बसतो त्याचा भौतिक सुखाच्या दृष्टीने आणि आध्यात्मिक साधनेच्या दृष्टीने काही सकारात्मक उपयोग होतो आहे का याचा विचार करणे आवश्यक आहे. शास्त्र शास्त्र म्हणून खूप निर्णय ऐकायला मिळतात पण शास्त्र म्हणजे नक्की काय, त्याला आधार काय असा उल्लेख बरेच लोक करीत नाहीत. धावपळीच्या जीवनात काय खरे काय अपसमज यांवर विचार करायला वेळ मिळत नाही. मग आपण सहसा ज्या व्यक्तीला तज्ञ मानतो त्यांचे मत ग्राह्य धरून आपली अनंत धावपळ सुरु ठेवतो.https://www.vicharyadnya.com/2014/11/kartik-swami-darshan-mahila-apasamaj.html
कार्तिकस्वामी व कुमार वयातील स्त्रीद्वेष्टेपणा
कार्तिकस्वामी ची अनेक नावे आहेत - सुब्रह्मण्य, स्कंद, कुमार, गुहा, षडानन वगैरे. त्याची ज्या रुपात जास्त भक्ती होते ते म्हणजे "कुमार" रूप.
आदी शंकराचार्यरचित सुब्रह्मण्य भुजंगाष्टकातही खालील श्लोक येतो -
इहायाहि वत्सेति हस्तान्प्रसार्या-
ह्वयत्यादराच्छङ्करे मातुरङ्कात् |
समुत्पत्य तातं श्रयन्तं कुमारं
हराश्लिष्टगात्रं भजे बालमूर्तिम् || १८||
जेव्हा शंकरानी बाहू पसरून प्रेमाने हाक मारली तेव्हा घाईघाईत आईच्या
मांडीवरून उठून शंकरांकडे धाव घेणार्या व त्यांना अत्यंत प्रेमाने मिठी
मारणार्या कुमार (रूपातील) कार्तिकेयाचे मी ध्यान करतो.
______________________
अर्थात कुमार रुप म्हणजे पौगंडावस्थॆच्या आधीची काही वर्षे. ज्या वयात
बहुसंख्य मुलांना मुलींबरोबर खेळणे आवडत नाही / त्यांचा राग येतो/ अथवा
आतापर्यंत एकत्र असलेले मुला-मुलींचे गट वेगवेगळे होऊ लागतात ते वय.
______________________
मला शंका ही आहे की कार्तिकस्वामी कुमार रूपातच भजला जातो त्यामुळे त्याचे
त्या वयातील गुण/आवडी/निवडी अधोरेखित होता असतील काय? उदाहरणार्थ त्याचा
स्त्रीद्वेष्टेपणा. त्याने पार्वतीवर रुसून मी तुझे तोंडही पाहणार नाही
म्हटले होते आदि. शिवाय कार्तिकस्वामीच्या देवळात स्त्रियांना जाण्याची
बंदी वगैरे.
______________________
केवळ एक शंका!!!
स्त्रीयांनी कार्तिकेयांचे दर्शन घेऊ नये, असे कोणतेही शास्त्र सांगत नाही. परंतु महाराष्ट्रातील स्त्रिया केवळ कार्तिक पौर्णिमेलाच स्वामींचे दर्शन घेतात. दक्षिणेतील स्त्रीया या गोष्टी मानत नाही त्या वर्षभर दर्शन घेतात. महिला कार्तिक स्वामींचे दर्शन वर्षातून फक्त कृतिका नक्षत्रावरच घेऊ शकतात कारण त्या दिवशी स्वामी बाल अवस्थेत असतात, अशीही आख्यायिका आहे.
पण पार्वतीवर चिडून त्यांनी यापुढे एकाही स्त्रीचे तोंड न पाहण्याची शपथ घेतली होती अशी काहीशी होती.
सर्व स्त्रिया मातेप्रमाणे आहेत. म्हणूनच त्यांना अविवाहीत रहायचे होते. यामधे स्त्रिद्वेश न्हवता. पण पार्वतीवर चिडून त्यांनी यापुढे एकाही स्त्रीचे तोंड न पाहण्याची शपथ घेतली होती ही कथेची अर्धी बाजु आहेच (पुर्ण बाजु आपले विस्मरण कमी होता होता प्रकाशात येइलच) पण स्त्रिद्वेश म्हणून न्हवेच तर आधीची प्रतिज्ञा मोडायला लागु नये इतकाच त्यामागे हेतु होता. नशीब एखाद्या देवीने एखाद्या राक्षसाचा वध गेला म्हणून तिला पुरुषद्वेष्टे ठरवण्याइतपत अजुन पातळी कोणी बेगड्या व्यक्तीने गाठली नाहीये ते.
स्कंद व स्त्रीद्वेष्टेपणा कैच्याकै हरदासी कथा आहे.
पुराणाप्रमाणे स्कंद हा अग्नी व स्वाहा यांचा पुत्र. रूद्ररूपी अग्नीपासून
सहा स्त्रियांचे रूप धारण केलेल्या स्वाहेपासून स्कंदाचा जन्म झाल्याने
स्कंदाला रूद्रपुत्र म्हणूनच समजले जाते.
स्कंदाचे पालन सहा मातृकांनी अर्थात सहा कृतिकांनी केले म्हणून तो षडानन
आणि कार्तिकेय झाला. तर देवसेना म्हणजे कोणी स्त्रीपार्टी नाही. देवसेना
म्हणजेच देवांची अथवा इन्द्राची सेना. राक्षसांकडून देवसेनेचा पराभव होत
असल्याचे पाहून इंद्राने स्कंदाला देवसेनेचा सेनापती व्हायचे आवाहन केले.
देवसेनेचे पालन केले म्हणूनच त्यास देवसेनेचा पती म्हणून मानले जाते.
अग्नीने स्कंदास कुकुट ध्वज दिला म्हणूनच स्कंद मूर्तीच्या हाती कोंबडा
दिसतो.
ह्यात स्कंदाचा स्त्रीद्वेष्टेपणा कुठेही नाही.
हा धागा म्हणजे उगाचच तापल्या तव्यावर पोळी भाजण्याचा प्रकार वाटतो. (तसा तुमचा उद्देश नसेलही)
ही वेरूळ येथील अप्रतिम स्कंदप्रतिमा
Kartik Purnima : फक्त कार्तिक पौर्णिमेलाच उघडतं हे मंदिर; पुन्हा वर्षभर मिळत नाही दर्शन कारण...
मराठी बातम्या / अध्यात्म / Kartik Purnima : फक्त कार्तिक पौर्णिमेलाच उघडतं हे मंदिर; पुन्हा वर्षभर मिळत नाही दर्शन कारण...
मुंबई, 8 नोव्हेंबर : आज मंगळवार 08 नोव्हेंबरला कार्तिक महिन्यातील पौर्णिमा आहे. ही पौर्णिमा धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची मनाली जाते. या दिवशी पवित्र नदीत स्नान, दान, पूजा आणि उपवास यांना विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदी किंवा पवित्र नदीत स्नान केल्याने भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. मात्र कार्तिक पौर्णिमा आणि कार्तिक स्वामींचा नेमका संबंध काय हे तुम्हाला माहित आहे का? कार्तिक स्वामी म्हणजेच महादेव आणि पार्वतीचे पुत्र कार्तिक आहेत. कार्तिक स्वामींच्या मंदिराचे दरवाजे वर्षभर बंद असतात आणि केवळ कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एका दिवस उघडले जातात. याचदिवशी भाविक कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल असे का? आज आम्ही तुम्हाला याचे उत्तर देणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक कथा जाणून घ्यावी लागेल.
Kartik Purnima 2022: आज कार्तिक पौर्णिमेला महाविष्णूच्या नारायण स्तोत्राचे करा पठण
हे आहे स्वामींचे मंदिर बंद असण्याचे कारण कार्तिकेय हे भगवान शंकराचे ज्येष्ठ पुत्र आहेत. एकदा भगवान शिव आणि माता पार्वती यांनी त्यांचे दोन्ही पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांना सांगितले की, जगाची परिक्रमा केल्यानंतर जो कोणी आमच्याकडे प्रथम येईल, त्याची पूजा प्रथम मानली जाईल. त्याला जगातील पहिल्या पूज्य देवतेचा दर्जा मिळेल. यानंतर कार्तिकेय आपल्या वाहन मोरावर स्वार होऊन तिन्ही लोकाची परिक्रमा करण्यासाठी निघाले.
पण शिव पार्वतीचे कनिष्ट पुत्र श्रीगणेशांनी आई-वडिलांची प्रदक्षिणा केली आणि माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली असे सांगितले. माता पार्वती यांनी विचारले, ते कसे? तर श्रीगणेशांनी आईला उत्तर दिले की, आई-वडिलांमध्ये संपूर्ण जग सामावलेले आहे. गणेशाच्या बुद्धीमत्तेने प्रसन्न होऊन भगवान महादेवांनी श्रीगणेशाला आशीर्वाद दिला की, सर्व देवतांच्या आधी त्यांची पूजा केली जाईल. तेव्हापासून गणपतीला आद्य पूज्य देवता मानले जाते. कार्तिकेयाचा शाप कार्तिकेयाने जेव्हा जगाची प्रदक्षिणा पूर्ण केली आणि ते परत आले, तेव्हा त्याने पहिले पूजनीय देवता म्हणून गणेशाची प्रशंसा सुरु होती. सर्वांनी त्यांना प्रथम पूज्य देव मानले होते. यामुळे कार्तिकेय माता पार्वतीवर रागावले आणि त्यांनी स्वतःला गुहेत कोंडून घेतले आणि कोणालाही दर्शन न देण्याची शपथ घेतली. त्यांनी शाप दिला की, त्यांचे दर्शन घेणारी स्त्री विधवा होईल आणि पुरुष 7 जन्म नरकात जातील. यावर भगवान शिव आणि माता पार्वतीने स्वामी कार्तिकेयांना समजावले.
कार्तिकेयाचा राग शांत झाल्यावर त्यांनाही याचा पश्चाताप झाला. माता पार्वतीने त्यांना वर्षातून एक दिवस दर्शन देण्यास पटवून दिले. तेव्हा कार्तिकेयांनी सांगितले की, ‘आपल्या जन्मदिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला मी भक्तांना दर्शन देईन.’ यानंतर महादेवाने कार्तिक स्वामींच्या जन्मदिनी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला कार्तिकीचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे वरदान दिले. त्यामुळे धार्मिकी मान्यतेनुसार, त्यामुळे स्वामींचे मंदिर वर्षातून एक दिवस उघडले जाते.
कार्तिक स्वामी पंचगंगा काठावर गेले अन्..., कोल्हापुरातील दंतकथा माहितीये का?
मराठी बातम्या / अध्यात्म / कार्तिक स्वामी पंचगंगा काठावर गेले अन्..., कोल्हापुरातील दंतकथा माहितीये का?
कोल्हापूर, 27 नोव्हेंबर : दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होत असते. कोल्हापुरात तर या पौर्णिमेनिमित्त सर्वत्र दीपोत्सवाचे वातावरण पाहायला मिळत असते. या त्रिपुरारी पौर्णिमेलाच भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याला एक वेगळे महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की, याच दिवशी भाविक कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात. या दर्शनासाठी कोल्हापुरात पूर्वी 3 मंदिरे होती. आणि त्याबाबतीत एक कथा देखील प्रचलित आहे. याच सर्वांबाबत मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी माहिती दिली आहे.
खरंतर त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुराचा अरी असलेल्या शंकराची पौर्णिमा होय. पण हीच कार्तिक पौर्णिमा ही भगवान कार्तिकेय यांचा जन्मदिवस असतो. याच दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते. याबाबतीत एक कथा प्रचलित आहे. कार्तिकेय हे भगवान शंकराचे ज्येष्ठ पुत्र आहेत. श्रीगणेश आणि कार्तिकेय यांच्यात प्रथम पूज्य देवता होण्यासाठी तिन्ही लोकांची प्रदक्षिणा करण्याचे ठरले. मात्र बुद्धीचातुर्य वापरून श्री गणेशांनी माता पार्वती आणि भगवान शंकर यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून आद्य पूज्य देवतेचा मान मिळवला होता.
मनी स्टोन वापरा अन् पैशात खेळा, या रत्नाचे फायदे ऐकून बसेल धक्का
त्यावेळी कार्तिकेय यांनी रागावून स्वतःला गुहेत कोंडून घेतले. त्यांनी असा शाप दिला की, त्यांचे दर्शन घेणारी स्त्री विधवा होईल आणि पुरुष 7 जन्म नरकात जातील. पण नंतर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या समजवण्यानंतर कार्तिकेयांनी ‘आपल्या जन्मदिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला मी भक्तांना दर्शन देईन.’ त्यामुळेच धार्मिकी मान्यतेनुसार स्वामींचे मंदिर हे वर्षातून एक दिवसच उघडले जाते, अशी माहिती उमाकांत राणिंगा यांनी दिली आहे.
कार्तिक स्वामींची करवीर नगरीतील कथा
तर कार्तिक स्वामी जेव्हा कुमार वयात होते, तेव्हा माता पार्वतीने त्यांच्याकडे लग्न करण्याचा आग्रह धरला. पण त्या आग्रहाला नकार देऊन तिथून कार्तिक स्वामी आपल्या मोर या वाहनावरून पंचगंगा नदीच्या काठावर गेले. तिथे थांबून पुढे काठावरूनच विहार करत ते पंचगंगा नदीच्या उगमस्थानी पोहोचले. आणि तिथे एका कपाटात जाऊन लपून बसले., अशी मानवी स्वभावाचे भावबंध दाखवणारी एक सुंदर कथा करवीर महात्म्य या ग्रंथात सांगण्यात आली आहे.
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकोट, तब्बल 451 मिष्टान्नांचा महानैवेद्य, Video
कोल्हापुरातील कार्तिक स्वामींची मंदिरे
कार्तिक स्वामींच्या लग्नाच्या दंत कथेचा आधार घेतल्यास कोल्हापुरात कार्तिक स्वामींची 3 मंदिरे आहेत. ज्या ठिकाणी पार्वती मातेने कार्तिक स्वामींना लग्नाचा आग्रह केला, त्या ठिकाणच्या कार्तिक स्वामींच्या मंदिराला कुमारस्वामी असे नाव पडले. हे मंदिर कपिलतीर्थ बाजारपेठेतील कपिलेश्वर मंदिराशेजारी होते. पण सध्या त्या ठिकाणची मूर्ती टाऊन हॉल वस्तू संग्रहालयात पाहायला मिळते.
माता पार्वतीपासून दूर जाऊन कार्तिक स्वामी पंचगंगा नदीच्या तीरावर आपल्या मयुर या वाहनावर बसून आले. त्यामुळेच पंचगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कार्तिक स्वामींच्या मंदिराला मयुरस्वामी मंदिर असे म्हटले जाते. तर या घाटाला मयुरेश्वर घाट म्हणून ओळखले जाते. सध्या हे मंदिर देखील मोडकळीस आले आहे. तर तिसरे कार्तिक स्वामींचे मंदिर सध्याच्या प्रयाग चिखली येथे आहे. त्या ठिकाणच्या कार्तिक स्वामींच्या मंदिराला कपाटस्वामी असे नाव देखील पडले आहे. आज देखील हे मंदिर एखाद्या कपाटात ठेवल्यासारखे असून तेथे कार्तिक स्वामींची सहा मुखी मूर्ती पाहायला मिळते, अशी माहिती देखील उमाकांत राणिंगा यांनी दिली आहे.
तरी आता नमनाला घडाभर तेल न ओतता मुख्य प्रश्नाकडे वळूया.
स्वामींची मंदिरे महाराष्ट्र मध्ये खालील ठिकाणी आहेत.
१. पुण्यामध्ये पर्वती वर कार्तिक स्वामींचे पुरातन मंदिर आहे व ती सारस बागेची जी संस्था आहे त्यांच्या अखत्यारीत हे मंदिर आहे.
२. पुण्यात अपोलो टॉकीज जवळ श्री अय्यप्पा स्वामी यांचे मंदिर आहे.
३. अमराई विसावा जकात नाक्या मागे पिरवाडी सातारा येथे एक मंदिर आहे.
४. अंभेरी घाट तालुका खटाव जिल्हा सातारा रहिमतपूर पासून पाच किलोमीटर या ठिकाणी एक मंदिर आहे
५. सोलापूर अक्कलकोट आळंद कडगंची पासून दहा किलोमीटरवर श्री क्षेत्रपाल नरोणा येथे एक मंदिर आहे.
६. जळगाव येथे निवृत्ती नगर मध्ये कार्तिक स्वामींचे मंदिर तर पत्र्या हनुमान मंदिराजवळ एक मंदिर तसेच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात एक मंदिर तर पिंपाळ्यात एक मंदिर आहे.
७. मुंबईमध्ये ठाणे येथे एक मंदिर आहे असे मी ऐकले होते याबद्दल माहिती मला तरी नाही.
८. कोल्हापूर येथे ज्योतिबा रोडवर कार्तिक स्वामींचे मंदिर आहे.
९. समता नगर आनंद नगर जवळ अहमदनगर या ठिकाणी एक मंदिर असू शकते
१०. राजगुरुनगर बाजारपेठ येथे.
११. मुलुंड येथे मुरुगण स्वामी या नावाने पंडित जवाहरलाल नेहरू रोड मुलुंड वेस्ट या ठिकाणी आहे
१२. पुण्यात हडपसर गाव येथे सुद्धा एक छोटे कार्तिक स्वामी यांचे मंदिर आहे.
१३. पुण्यात देहूरोड येथे शितला नगर मुरुगन हिल देहूरोड कॅन्टोन्मेंट सेंट्रल रेस्टॉरंटच्या जवळ येथे सुद्धा मंदिर आहे.
१४. उल्हासनगर येथे लक्ष्मीनिवास ओम नगर नेताजी टेकडी च्या जवळ भजन तबेला जवळ सह्याद्री नगर जवळ या ठिकाणी एक मंदिर आहे.
ठाणे वर्तकनगर येथे मंदिर आहे.
कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने…
३०.११.२०२० या दिवशी कार्तिक पौर्णिमा आहे. कृत्तिका नक्षत्राचा कार्तिक मासाशी असलेला संबंध आणि कृत्तिका नक्षत्राची वैशिष्ट्ये याचे विश्लेषण पुढे दिले आहे.

१. कार्तिक मासाचा कृत्तिका नक्षत्राशी असलेला संबंध
भारतीय कालगणनेतील चैत्रादी मासांची नावे खगोल शास्त्रावर आधारीत आहेत. कार्तिक मासात सूर्यास्त झाल्यावर कृत्तिका नक्षत्र पूर्वक्षितिजावर उदय पावते; तसेच कार्तिक मासात पौर्णिमा तिथीच्या दरम्यान चंद्र कृत्तिका नक्षत्रात असतो. कृत्तिका नक्षत्राचा संबंध असल्यामुळे या मासाला ‘कार्तिक’ हे नाव दिले गेले.

२. कृत्तिका नक्षत्राचा भगवान कार्तिकेयाच्या जन्माशी असलेला संबंध
ब्रह्मपुराणानुसार एका प्रसंगी अग्निदेवाने शिवाचे तेज ग्रहण केले. शिवतेजाने युक्त अग्नीला पाहून सहा कृत्तिका अग्नीकडे आकर्षित झाल्या. शिवतेजाच्या योगाने सहा कृत्तिकांपासून सहा मुखे असणारा परमतेजस्वी बालक ‘स्कंद’ जन्माला आला. कृत्तिकांपासून जन्म झाल्याने तो ‘कार्तिकेय’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्याने बलाढ्य दैत्य तारकासुराचा वध केला.
२ अ. विविध नावे : कार्तिकेय हा देवांचा सेनापती असून त्याची सुब्रह्मण्य, कुमार, मुरुगन, षडानन आदी नावेही प्रचलित आहे.

३. कृत्तिका नक्षत्राशी संबंधित वैशिष्ट्ये
कृत्तिका नक्षत्रात ६ मुख्य तारे आहेत. नक्षत्राची आकृती धारदार वस्तर्यासारखी आहे. आकाशात या नक्षत्राकडे पाहिल्यावर ‘त्यातून वाफा बाहेर पडत आहेत’, असे वाटते. कार्तिक मासात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसते. कृत्तिका नक्षत्राची देवता अग्नि आहे. यज्ञाचा हविर्भाग देवतांपर्यंत पोचवणार्या अग्नीला देवतांचे मुख मानले जाते. प्राचीन काळी कृत्तिका हे आद्यनक्षत्र होते; म्हणजे कृत्तिका नक्षत्राला नक्षत्रचक्राचा आरंभ मानले जायचे. कृत्तिका नक्षत्राला कालपुरुषाचे शिर मानले जाते.
४. कृत्तिका नक्षत्रावर जन्म झालेल्या व्यक्तींमध्ये असणारी वैशिष्ट्ये
कृत्तिका नक्षत्राचा स्वामी रवि ग्रह आहे. कृत्तिका हे पित्तप्रकृतीचे नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती सशक्त आणि पीळदार शरिराच्या, उत्तम पचनशक्ती अन् रोगप्रतिकारशक्ती असलेल्या असतात. त्यांची शारीरिक क्षमता पुष्कळ असते, दृष्टी भेदक असते आणि त्वचा लालसर असते. कृत्तिका नक्षत्रांच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास उत्तम असल्याने त्यांच्यात प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ असते. त्यांचा स्वभाव महत्त्वाकांक्षी, धैर्यवान, आव्हान स्वीकारणारा आणि प्रयत्नवादी असतो. इच्छित कार्याला मूर्त आणि भव्य रूप देण्याची क्षमता या व्यक्तींमध्ये असते. युद्ध, सैन्य, राजकारण, जागतिक घडामोडी, उद्योग, भौतिक विज्ञान, खेळ हे त्यांचे आवडीचे विषय असतात. तेजतत्त्वाने युक्त असलेले हे नक्षत्र पराक्रमी आणि नेतृत्वगुणाने युक्त आहे. राजे, सत्ताधीश, पुढारी, सेनापती, वैद्य, उद्योजक, तंत्रज्ञ, उपासक यांसाठी नक्षत्र अनुकूल आहे. हे नक्षत्र उच्चपदावर पोचवणारे आणि नावलौकिक देणारे आहे.
५. सामाजिक दृष्टीकोनातून कृत्तिका नक्षत्राची वैशिष्ट्ये
कृत्तिका समष्टी प्रकृतीचे नक्षत्र आहे. सध्याच्या काळानुसार आवश्यक असलेल्या धर्मरक्षणाच्या कार्यासाठी कृत्तिका नक्षत्र पूरक आहे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास, प्रभावी वक्तृत्व, नेतृत्व, संघटनकौशल्य, जिद्द आदी गुण असल्याने त्या धर्मद्रोह्यांचा वैचारिक प्रतिवाद करणे, जाहीर सभांमध्ये श्रोत्यांना संबोधित करणे, देवतांचे होणारे विडंबन रोखणे, धर्मप्रेमींचे संघटन करणे, नेतृत्व करणे आदी कार्य उत्तमरित्या करू शकतात.
– श्री. राज धनंजय कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.११.२०२०)
कार्तिक पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्राच्या रूपात होणारे भगवान कार्तिकेयाचे दर्शन !
कार्तिक पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्रावर भगवान कार्तिकेयाचेे दर्शन घेण्यास विशेष महत्त्व आहे. या एकाच दिवशी स्त्रिया कार्तिकेयाचे दर्शन घेऊ शकतात. ‘या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घेतल्याने वैवाहिक जीवन सुखी होते’, अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी भाविक मोठ्या संख्येने कार्तिकेयाच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. पृथ्वीतलावर हा दर्शनसोहळा चालू असतांनाच आकाशातही भगवान कार्तिकेय कृत्तिका नक्षत्राच्या रूपात आपल्याला रात्रभर दर्शन देतात. ‘कृत्तिका नक्षत्राजवळ असलेला पौर्णिमेचा चंद्र’, हे दृश्य दिव्यतेची प्रचीती देते. युगायुगांपासून भगवान कार्तिकेय कृत्तिका नक्षत्राच्या रूपात आपल्याला तेज, सामर्थ्य आणि धैर्य प्रदान करत आहेत.
१. वर्ष २०२० मधील भगवान कार्तिकेयाच्या दर्शनाचा काल : २९.११.२०२० या दिवशी भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे दुपारी १२.४८ पासून ३०.११.२०२० या दिवशी पहाटे ६.०३ पर्यन्त पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र असल्याने या कालावधीत भगवान कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे.
दिक्पाल
चित्र क्र. १२५ : दिक्पाल अग्नी, खजुराहो
कणाद ऋषींनी दिग् हा शब्द अवकाश या अर्थाने वापरला आहे. दिशांचे भान आल्याशिवाय अवकाशाची जाणीव होत नाही. पृथ्वीला दोन ध्रुवस्थाने असल्याने दक्षिण आणि उत्तर ह्या दिशा समान पाहत असून पूर्व पश्चिम ह्या स्थानसापेक्ष राहतात. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात राहत असणाऱ्या लोकांना ध्रुव ताऱ्यामुळे उत्तर दिशेचे निश्चितीकरण हे करता येते. याशिवाय या चार दिशांमधील अन्य चार जगदिशा आणि वर आणि खाली (ऊर्ध्व आणि अधर) अशा एकूण दहा दिशांची कल्पना केलेली आहे. यांपकी ऊर्ध्व आणि अधर सोडून अन्य दिशांच्या रक्षक देवतांना किंवा अधिपतींना दिक्पाल ही संज्ञा आहे त्या त्या दिशांचे ते रक्षण करतात अशी समजूत आहे. पूर्वेचा इंद्र, पश्चिमेचा वरुण, उत्तरेचा कुबेर,दक्षिणेचा यम, अग्नेयचा अग्नी, नैऋत्येचा निर्ऋती, वायव्येचा वायू आणि ईशान्येचा ईश्वर किंवा ईशान अशी या आठ म्हणजे अष्ट दिक्पालांची नावे आहेत. मंदिरांमध्ये हे दिक्पाल त्या त्या दिशांना वसवलेले आढळतात. मंदिरामध्ये प्रत्येक कोपऱ्यात दोन याप्रमाणे हे दिक्पाल त्या त्या दिशांना तोंड करून बसविलेले असतात. काही मंदिरांमध्ये ते एकमेकांपासून ठराविक अंतरावर वसविलेले असतात. दिक्पाल ओळखणे फार सोपे असते. कारण ते त्या त्या दिशांनाच असतात. खिद्रापूरच्या (जि. कोल्हापूर) कोपेश्वर मंदिरातील स्वर्ग मंडपात सर्व दिक्पाल त्यांच्या शक्तींसमवेत वाहनांवर आरूढ असल्याचे दिसतात.
चित्र क्र. १२६ : दिक्याल ईशान, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
इंद्राचे वाहन ऐरावत (हत्ती) आणि शस्त्र वज्र आणि अंकुश असते. शची त्याची पत्नी असते. वरुणाचे वाहन मकर (मगरीसारखा प्राणी) असून त्यांच्या हातात पद्म, पाश, शंख, घट (रत्नपात्र) असते. त्याच्या पत्नीचे नाव गौरी असते. कुबेराचे वाहन नर (जिवंत माणूस) असून त्यांच्या हातात गदा आणि शक्ती ही आयुधे असतात. त्याच्या पत्नीचे नाव वृद्धी असते. यमाचे वाहन महिष (रेडा) असून, त्याच्या हातात त्रिशूळ, दंड किंवा खड्ग असते. त्याच्या पत्नीचे नाव धुमोर्णा अग्नीचे वाहन मेष. त्यांच्या हातात ज्वाळा किंवा त्रिशूल असून त्यांची पत्नी स्वाहा असते. निर्ऋतीचे वाहन शव (प्रेत) असून त्याच्या हातात खड्ग, खेटक आणि मुंड (माणसाचे कापलेले मुंडके) असते. हे भैरवाचे रुप असल्यामुळे अनेक शिल्पात तो नग्न दाखवला जातो (जैन मंदिर, खजुराहो). याला चार बायका असतात. त्यांची नावे देवी, कृष्णांगी, कृष्णवदना, कृष्णपाशा अशी असतात ईशान हे शंकराचेच रूप असल्यामुळे त्याचे वाहन बैल असते. त्याच्या हातामध्ये नाग आणि त्रिशूळ ही त्याचे आयुधे असतात. वायूला 'उत्तमभूत', 'अशरीरी 'आकाश', आणि 'शीघ्रग' अशी नावे दिली आहेत. हेच वायूचे खरे चित्रण होय. असून त्याचे वाहन प्रामुख्याने मृग म्हणजे हरीण असते. क्वचित ठिकाणी चालणारा माणूसही त्याचे वाहन असते. त्याच्या पत्नीचे नाव शिवा
खजुराहोच्या मंदिरातील वायूच्या प्रतिमा चौभुजी आहेत. तिथे त्याच्या हातात ध्वज, पुस्तक, कमळाची कळी, अक्षमाला आणि कमंडलू आहेत. (जोशीः १९७९).
चित्र क्र. १२७ : दिक्पाल अग्नी, सूर्य मंदिर, मोढेरा
चित्र क्र. १२८ : दिक्पाल, डावीकडून ईशान, अग्नी, वायू आणि वरुण, वेरूळ
सर्वच मंदिरांमध्ये दिक्पालांचे शिल्पांकन नसते. खजुराहोच्या मंदिरांप्रमाणे मोढेरा (गुजरात) येथील अकराव्या शतकातील सूर्यमंदिरात मोठ्या आकारात बसविलेल्या दिक्पालांच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात. वेरुळच्या कैलास मंदिराच्या दर्शनी भिंतीवर (समोरच) अष्ट दिक्पालांचे शिल्पांकन केलेले दिसते. इथे कलाकारांनी त्यांना एका सरळ रेषेत म्हणजे एकाच दिशेला तोंड करून कोरलेले आहेत.
प्राचीन मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, प्रवेशद्वारांवर, तसेच सभामंडपामध्ये, अंतराळात आपणास अनेक मूर्ती कोरलेल्या दिसतात - शिव, विष्णू, देवी आदी देवता, सुरसुंदरी, नर्तक, वादक ह्याशिवाय सर्वसाधारणपणे हटकून दिसतात त्या लोकपालांच्या अर्थात दिक्पालांच्या मूर्ती. हे दिक्पाल त्या त्या विशिष्ट दिशांचे आणि उपदिशांचे पालन करतात, असे मानले जाते. इंद्र, अग्नी, वायू, यम, कुबेर, वरुण, ईशान आणि निर्ऋती ह्या त्या दिशांच्या देवता. मुख्य दिशांच्या देवतांची नावे वेगळी, मात्र उपदिशा आणि त्यांच्या देवता यांची नावे एकमेकांना समांतर असलेलीच आढळून येतात. उदा. आग्नेयेचा दिक्पाल अग्नी, नैर्ऋत्येचा निर्ऋती, ईशान्येचा ईशान आणि वायव्येचा वायू. ही उपदिशांची नावे त्या त्या देवतेपासूनच पडलेली आहेत, हे उघड आहे. इंद्र, अग्नी, वायू, यम, वरुण आणि ईशान ह्या वैदिक देवता आहेत, कुबेर हा यक्षांचा अधिपती, तर निर्ऋती हा चक्क राक्षस आहे. अगदी क्वचित ह्या दिक्पालांच्या मूर्ती त्यांच्या शक्तीसहदेखील आढळतात. दिक्पाल मूर्ती ओळखणे तसे सोपे आहे. त्यांची वाहने आणि हातातील आयुधे यावरून ते सहज जाणून घेता येते. चला तर मग, आता एकेक दिक्पालाची विस्ताराने माहिती घेऊ.
इंद्र (पूर्व दिशेचा अधिपती)
हा देवतांचा राजा. ऐरावत हत्ती हे त्याचे वाहन. वेदांतील सर्वाधिक प्रसिद्ध देवता म्हणजे इंद्रच. इंद्राची पूजा पूर्वी इंद्रध्वजाच्या रूपाने जनमानसात प्रचलित असे. ह्या इंद्रध्वजाच्या पूजेचे वर्णन माझ्या 'गुढीपाडवा - शक्रोत्सवातील इंद्रध्वजपूजेचे प्राचीन साहित्यातील वर्णन' ह्या लेखात विस्ताराने दिलेले आहे. इंद्राची पत्नी शची. काही ठिकाणी इंद्र शचीसह दिसतो. इंद्राची मूर्ती ओळखणे अगदी सोपे. हत्तीवर स्वार किंवा पायाशी हत्ती अशा पद्धतीने इंद्र दाखवला जातो. हातातील आयुधे म्हणजे वज्र, अंकुश.
कायगाव टोके मंदिरात असलेली इंंद्राची मूर्ती - हातात अंकुश, गदा, अक्षमाला आणि कमंडलू आहेत, तर वाहन हत्ती हे पायाशी आहे.
वेरुळ येथील धुमार लेणीत शिल्पपटात असलेली इंद्राची मूर्ती
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातली हत्तीवर स्वार इंद्राची मूर्ती, हाती वज्र आणि अंकुश आहेत.
पेडगाव येथील लक्ष्मीनारायण मंदिरातील इंद्राची मूर्ती
अग्नी (आग्नेयेचा अधिपती)
वैदिक देवतांत इंद्रानंतर कोणाचे स्थान असेल तर ते अग्नीचे. यज्ञाच्या माध्यमातून देवांना हवी पोहोचवण्याचे काम करणारा तो अग्नी. अग्नीची मूर्ती ओळखायची सर्वात सोपी खूण म्हणजे त्याचे वाहन एडका. यज्ञात अजापुत्राला अर्थात बोकडाला यज्ञपशू म्हणून महत्त्वाचे स्थान असल्याने अग्नीचे ते वाहन असल्यास नवल नाही. अग्नीच्या इतर लक्षणांमध्ये त्याची आयुधे म्हणजे ध्वज, कमंडलू, अ़क्षमाला, शक्ती. आयुधात बर्याच वेळा पोथी, गदा, स्रुक, स्रुवा अशी भिन्नताही आढळते.
कायगाव टोके येथील अग्नीचे शिल्प
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरावरील बाह्य भिंतीवर असलेली एडक्यावर स्वार अग्नी मूर्ती
पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्य भिंतीवरील अग्नी शिल्प
वेरुळच्या प्रवेशद्वारावर कोरलेली अग्नी मूर्ती
ह्याशिवाय पाटेश्वर येथील लेणीत अग्नीची एक वेगळीच प्रतिमा बघायला मिळते.
ऋग्वेदातील चौथ्या मंडलातील ५८व्या सूक्तातील तिसर्या श्लोकात अग्नीचे वर्णन पुढील प्रकारे आले आहे -
चत्वारि शर्ङगा तरयो अस्य पादा दवे शीर्षे सप्त हस्तासो अस्य |
तरिधा बद्धो वर्षभो रोरवीति महो देवो मर्त्यां आ विवेश ||
अग्नी हा ४ शिंगे, ३ पाय, २ मस्तके, ७ हस्त आणि ३ ठिकाणी बांधलेला एक वृषभच आहे.
चार शिंगे म्हणजे चार वेद, ३ पाय म्हणजे दक्षिण, गार्हपत्य आणि आहवनीय हे तीन प्रकारचे अग्नी, २ मस्तके म्हणजे एक मानवाचे (हवन करणार्या ऋषीचे) आणि दुसरे वृषभाचे (हे बांधलेल्या यज्ञपशूचे प्रतीक), ७ हस्त म्हणजे काली, कराली इत्यादी सात प्रकारच्या ज्वाला. असा हा अग्निवृष.
पाटेश्वर येथील अग्निवृष
अग्निवृष
वरुण (पश्चिम दिशेचा अधिपती)
वरुण ही जलदेवता. पश्चिमेकडील बाजूस समुद्र असल्याने साहजिकच हा पश्चिमेचा अधिपती झाला. पाश हे वरुणाचे प्रमुख आयुध आणि जलदेवता असल्याने मकर हे त्याचे वाहन झाले. जलदेवता असल्याने काही वेळा एका हातात तर काही वेळा दोन्ही हातात कमळे आढळतात. समुद्रच नव्हे, तर सरोवरे, नद्या जिथे जिथे जल असेल त्यांचा स्वामी वरुण बनला.
कायगाव टोके येथील वरुणाची मूर्ती
पेडगाव येथील वरुणाची मूर्ती, मकर हे वाहन पायापाशी दिसेल.
वेरुळ येथील कैलास लेणीतील वरुणाची मूर्ती
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील मकरारूढ वरुण
वायू (वायव्येचा अधिपती)
वैदिक ग्रंथांत वायूस महत्त्वाचे स्थान नाही, मात्र महाभारत, रामायण हा महाकाव्यांत अनुक्रमे भीम आणि हनुमान यांचा जनक म्हणून मानाचे स्थान आहे, तर वायूच्या आराधनेसाठी वायुपुराणही निर्मिले गेले. वायूच्या मूर्तीच्या निर्मितीत त्याच्या अंगभूत लक्षणांचा पुरेपूर वापर केला गेल्याचे आपणास दिसते. वायूच्या दोन्ही हातात फडफडत्या पताका/ध्वज दिसतात, वायूचे वस्त्रदेखील फडफडताना दिसते, वायुमूर्ती ओळखण्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्याचे वाहन हरीण. वेगाने धावत असल्याने हरीण हेच वायूचे वाहन बनल्यास त्यात काहीच नवल नाही.
कायगाव टोके येथील दोन्ही हातांत फडफडत्या पताका, कमंडलू, अक्षमाला आणि वाहन हरीण यांनी युक्त अशी वायुमूर्ती
पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरातील बाह्य भिंतीवरील वायुमूर्ती
वेरुळ लेण्यातील वायुमूर्ती
यम (दक्षिण दिशेचा अधिपती)
यम ही वैदिक देवता. सूर्याचा पुत्र. मृतांना स्वर्गास अथवा नरकास पोहोचवणारा हा देव. मृतांना नेण्यास हा आपल्या दूतांना पाठवतो. दक्षिण दिशा मृतांची मानली गेली आहे, साहजिकच यमाकडे दक्षिणेचे आधिपत्य आले किंवा यमाकडे दक्षिण दिशेचे आधिपत्य आहे, म्हणूनही दक्षिण दिशेस मृतांची दिशा मानले गेले असावे. ऋग्वेदातील १० मंडलातील यम-यमी संवाद हे संवादसूक्त अतिशय प्रसिद्ध आहे. तर महाभारतात पतिव्रतोपाख्यानात सत्यवान-सावित्री आणि यम यांची कथा विस्ताराने आली आहे. मार्कंडेयास नेण्यास आलेल्या यमाचे पारिपत्य करणार्या शिवाची कथा तर प्रसिद्धच आहे. कालारी शिव अर्थात मार्कंडेयानुग्रह मूर्तीत शिव आणि यमाचे शिल्पांकन केलेले आढळते. यम हा काळाचे/मृत्यूचे प्रतीक, साहजिकच त्याचे वाहन रेडा हेच आहे. इतर लक्षणांत पाश, दंड, खड्ग, अक्षमाला/कमंडलू ही आयुधे अंतर्भूत आहेत.
कायगाव टोके येथील यमाची प्रतिमा - हाती दंड, यमपाश, अक्षमाला आणि पापपुण्याची नोंदवही आहे.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपातील यमाचे शिल्प
कैलास लेणे, वेरुळ येथील यमाचे शिल्प
कुबेर (उत्तर दिशेचा अधिपती)
कुबेर हा विश्रव्याचा पुत्र असल्याने याला वैश्रवण असेही म्हणतात. हा यक्षांचा अधिपती. साहजिकच यक्षांप्रमाणेच ह्याचे शरीरही स्थूल दाखवले जाते. 'कुसित बेरं शरीरं यस्य सः' - अर्थात ज्याचे शरीर कुरूप, बेढब असा तो कुबेर. अर्थात कुबेराच्या सर्वच मूर्ती स्थूल आहेत असेही नाही. त्याच्या मूर्ती सडपातळही आहेत. कुबेर हा जैन आणि बौद्धांमध्येही आढळतो. बौद्धांमध्ये तो जंभाल होतो. त्याची पत्नी भद्रा ही बौद्धांमध्ये हरिती होते.
कुबेराची मूर्ती ओळखणे तसे अवघड, कारण कुबेराची लक्षणे एकसारखी नाहीत. त्याचे प्रमुख वाहन नर. स्थूल असल्याने पालखीद्वारे हा उचलला जात असल्याने कुबेराला नरवाहन म्हणतात. काही वेळा कुबेराचे वाहन हत्ती किंवा घोडा हेसुद्धा दाखवल्याचे दिसते. मात्र कुबेर ओळखण्याचे एक हमखास लक्षण म्हणजे त्याच्या हाती असलेली धनाची पिशवी आणि मुंगूस. कुबेर हा देवांचा धनाध्यक्ष. साहजिकच त्याच्या हाती धनाची पिशवी असते, तर मुंगूस हेसुद्धा धनाचे प्रतीक. मुंगूस दिसल्यावर धनलाभ होतो असे आजही मानतात. मात्र मुंगूस हे कुबेराचे वाहन नव्हे.
कायगाव टोके येथील कुबेर प्रतिमा. येथे वाहन हे हत्ती असून हाती धनाची पिशवी घेतलेली आहे.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील घोड्यावर बसलेल्या कुबेराची प्रतिमा
पेडगाव येथील मुंगूस आणि धनाची पिशवी हाती घेतलेला कुबेर
वेरुळ येथील क्र. २०च्या लेणीतील तुंदिलतनू असलेला कुबेर
वेरुळ येथील बौद्ध लेणीतील जंभाल आणि हरितीची प्रतिमा
निर्ऋती (नैर्ऋत्येचा अधिपती)
निर्ऋतीचे नाव ऋग्वेदात आढळते, मात्र त्याबद्दल अधिक माहिती मिळत नाही. वेदात हा राक्षस म्हणूनच ह्याचा उल्लेख येतो. काही पुराणे निर्ऋतीला स्त्रीरूपी मानतात आणि अलक्ष्मी म्हणूनही निर्ऋतीचे नाव येते. वेदोक्त देवतांच्या रूपांमध्ये विविध कथापुराणांद्वारे हळूहळू बदल होत जाताना निर्ऋतीला दिशाधिपतीचे काम आले असावे, असे म्हणता येते. निर्ऋतीच्या मूर्तीही तुलनेने मोजक्याच आढळतात, ज्या मंदिरांमध्ये दिक्पाल मूर्ती आहेत, तिथेही काही वेळा निर्ऋतीची मूर्ती नसते. मात्र निर्ऋतीची मूर्ती जिथे असेल तिथे ती ओळखणे मात्र सोपे आहे. निर्ऋती हा प्रेतवाहन किंवा नरवाहन. हाती खड्ग, खेटक, नरमुंड ही सर्वसाधारण लक्षणे आणि चेहरा उग्र, दाढा विचकलेल्या असे रूप.
कायगाव टोके येथील निर्ऋतीची मूर्ती. हाती खड्ग, खेटक (ढाल), नरमुंड आणि एक हात अभयमुद्रेत आहे.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील नरवाहन निर्ऋतीची मूर्ती
खिद्रापूरच्याच कोपेश्वर मंदिरातील प्रेतवाहन निर्ऋतीची मूर्ती
ईशान (ईशान्येचा अधिपती)
ईशान हे शिवाचेच एक रूप आहे, त्यामुळे ह्याच्या मूर्तीची लक्षणे जवळपास सर्वच शिव आणि भैरवासारखीच आहेत. हाती डमरू, कमंडलू, त्रिशूळ, नाग. याचे वाहन बैल. भैरवमूर्ती आणि ईशान यांच्यामधील फरक म्हणजे भैरव रौद्र आणि काही वेळा नग्न असतो आणि भूतगण, नरमुंडही बाजूला असतो, तर ईशान मूर्ती सौम्य असते.
कायगाव टोके येथील ईशान मूर्ती
पेडगाव येथील ईशान मूर्ती
पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर मंदिरातील ईशान मूर्ती
मातृका
ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा |
वाराही च तथेन्द्राणी चामुण्डा सप्तमातरः ||
ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, इंद्र आदी देवतांच्या अंशापासून मातृका उत्पन्न झाल्या, असे विविध पुराणांमध्ये उल्लेख आहेत, तर अंधकासुरवध कथेत शिवाने मारलेल्या अंधकासुराच्या रक्तापासून नवीन असुर उत्पन्न होऊ नयेत म्हणून त्यांचे रक्त पिण्यासाठी योगेश्वरी आणि इतर मातृका उत्पन्न केल्या, असा उल्लेख आहे. वर श्लोकात उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा ह्या सप्तमातृकांसह कधीकधी आठवी मातृका नारसिंहीसुद्धा दिसते. मातृका ह्या शाक्त अथवा तंत्र पंथामधील समजल्या जातात. ह्या मातृकांचे शिल्पांकन सर्वसाधारणपणे वेगवेगळे आढळत नाही, त्या पट स्वरूपातच आपल्याला दिसतात. सप्तमातृकापटात नेहमी मातृकांच्या एका बाजूला वीरभद्र आणि दुसर्या बाजूला गणेश आढळतो. ह्या दोघांच्या मध्ये सात मातृका आपल्या बाळांसह दिसतात. तर प्रत्येक मातृकेच्या खालील बाजूस त्यांची वाहने कोरलेली असतात. क्वचित प्रसंगी मातृकांची वेगवेगळी शिल्पेदेखील दिसतात. चामुंडा मात्र जवळपास सर्वत्रच स्वतंत्र कोरलेली आढळते.

भारत के साथ-साथ विदेशों में भी मारुति के अनेक मंदिर स्थित हैं। इनमें से प्रत्येक मंदिर में मारुति की मूर्ति का रंग और रूप भिन्न है। मूर्तियों के रंग और रूप में अंतर मारुति की विशिष्ट विशेषताओं से संबंधित है। इस लेख में हम मारुति के रंग और रूप के आधार पर उनकी विभिन्न विशेषताओं के बारे में विस्तार से बताएंगे।
१. हनुमानजी की मूर्ति का रंग
हनुमान जी की मूर्ति का रंग अधिकतर लाल होता है और कभी-कभार ही काला होता है। शनि के प्रभाव के कारण ही उनका रंग काला हुआ है। हनुमान जी सिंदूर से लदे हुए हैं। सिंदूर के प्रति उनके प्रेम की कहानियाँ लोकप्रिय हुई हैं।
एक बार स्नान के पश्चात सीता ने अपने माथे के बीचोंबीच लाल रंग का सिंदूर लगाया। हनुमान ने जब इसका कारण पूछा, तो उन्होंने कहा, ‘इससे आपके स्वामी की आयु बढ़ती है।’ इससे हनुमान इतने प्रभावित हुए कि उन्होंने अपने पूरे शरीर पर सिंदूर लगा लिया। यह देखकर श्रीराम अत्यंत प्रसन्न हुए और कहा, ‘आपके समान श्रेष्ठ कोई भक्त नहीं है’ और उन्होंने हनुमान को अमरता प्रदान की। इस प्रकार हनुमान सप्त अमरों में से एक बन गए।
एक बार जब हनुमान द्रोणागिरी पर्वत उठाकर लंका जा रहे थे, तब भरत ने उन्हें बाण मारा था, जिससे उनका पैर घायल हो गया था। तेल और सिंदूर लगाने से यह घाव ठीक हो गया, इसलिए हनुमान को ये बहुत प्रिय हैं।
2. फॉर्म
हनुमान की मूर्तियाँ उनके आकार और चेहरे के प्रकार के आधार पर निम्न प्रकार की देखी जाती हैं।
ए. प्रताप मारुति

प्रताप मारुति का स्वरूप बहुत विशाल है। इस रूप में वे एक हाथ में गदा और दूसरे हाथ में द्रोणागिरी धारण करते हैं।
बी. दासमारुति (मारुति एक विनम्र सेवक के रूप में)

दशमारुति श्रीराम के सामने हाथ जोड़कर प्रणाम करते हुए खड़े हैं। उनका सिर थोड़ा आगे की ओर झुका हुआ है और पैर आपस में जुड़े हुए हैं। इस रूप में उनकी पूंछ ज़मीन पर टिकी हुई है।
सी . वीरमारुति

वीरमारुति की मुद्रा योद्धा की है। इस मूर्ति के बाएं हाथ में गदा है। बाएं हाथ को बाएं पैर पर टिकाया गया है, जिसे मोड़कर आगे लाया गया है। बाएं हाथ में पकड़ी गई गदा कंधे पर टिकी हुई है। दाहिना पैर घुटने से मुड़ा हुआ है और दाहिना हाथ निर्भयता प्रदान करने वाली मुद्रा में है। वीरमारुति की पूंछ उठी हुई है और कभी-कभी उनके पैरों के नीचे एक राक्षस दिखाया जाता है। नकारात्मक शक्तियों के कारण होने वाले कष्टों को दूर करने के लिए वीरमारुति की पूजा की जाती है। वीरमारुति से दैवीय शक्ति निकलती है, जबकि आध्यात्मिक भावना और दिव्य चेतना दसमारुति से निकलती है क्योंकि वह श्रीराम में एक हो गई है।
D. पंचमुखी मारुति (पांच मुखी मारुति)

मारुति की कई पंचमुखी मूर्तियाँ देखने को मिलती हैं। ये पाँच मुख गरुड़, सूअर (वराह), घोड़ा (हयग्रीव), सिंह (सिंह) और बंदर (कपि) के हैं। इस मूर्ति की दस भुजाएँ हैं, यह एक ध्वज, खड्ग (एक काँटेदार और चौड़ा हथियार), एक पाश और अन्य हथियार धारण करती है। पाँच मुख वाले देवता का अर्थ है कि यह सतर्कता बनाए रखता है और पाँच दिशाओं - उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम और ऊपर की दिशा को नियंत्रित करता है।
ई. दक्षिणमुखी मारुति (दाहिनी ओर मुख करके)

'दक्षिण' शब्द का प्रयोग दो सन्दर्भों में किया जाता है, दक्षिण दिशा और दाहिनी ओर।
दक्षिण दिशा की ओर मुख करने का निहित अर्थ
इस मूर्ति का मुख दक्षिण दिशा की ओर है इसलिए इसे 'दक्षिणमुखी मारुति' के नाम से जाना जाता है।
दाएँ पक्ष का निहित अर्थ
मारुति का मुख उनके दाहिनी ओर है। उनकी सूर्यनाड़ी सक्रिय है। सूर्यनाड़ी दीप्तिमान है तथा ऊर्जा प्रक्षेपित करती है। (देवता गणपति तथा मारुति में सुषुम्ना नाड़ी सदैव सक्रिय रहती है; परंतु जब उनका स्वरूप परिवर्तित होता है, तो उसमें थोड़ा-बहुत परिवर्तन होता है तथा तदनुसार सूर्य अथवा चंद्र नाड़ी कुछ सीमा तक सक्रिय हो जाती है।) दाहिनी ओर मुख किए हुए मारुति आक्रामक होते हैं (ऊर्जा प्रक्षेपित करते हैं), ठीक वैसे ही जैसे गणपति की सूंड दाहिनी ओर होती है। कष्टदायक शक्तियों के प्रतिकूल प्रभावों पर विजय पाने के लिए इसकी पूजा की जाती है।
एफ. वाममुखी (बाएं मुख करके) मारुति

'वाम' का अर्थ है बाईं ओर या उत्तर दिशा
उत्तर दिशा की ओर मुख करने का निहित अर्थ
इस मूर्ति का मुख उत्तर दिशा की ओर है।
बायीं ओर का निहित अर्थ
मारुति का मुख उनके बायीं ओर है। उनकी चंद्रनाड़ी सक्रिय है। चंद्रनाड़ी शीतल और सुखदायक है। साथ ही उत्तर दिशा आध्यात्मिक साधना के लिए पूरक है।
जी. अकरामुखी मारुति (ग्यारह मुखी मारुति)
मारुति की इस मूर्ति के बाईस हाथ और दो पैर हैं। सौराष्ट्र में ऐसी ही एक मूर्ति है।















































































.jpg)










.jpg)

.jpg)







































.jpg)






































.jpg)









.jpg)
.jpg)















































No comments:
Post a Comment