नुकत्याच शाळा, कॉलेजच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु होत आहेत. उन्हाचा तडाखा सुसह्य करण्यासाठी आणि ट्रेकींगचे थ्रील अनुभवण्यासाठी आम्ही घेउन आलो आहोत, खास एक दिवसाची टूर, ज्याच्यामध्ये जंगल सफारी व ट्रेकींग असा डबल धमाका !
कोयनेच्या घनदाट जंगल, तिथले वन्यजीवन अनुभवणे, भैरवगड, दातेगडाची भटकंती, या परिसराचा इतिहास जाणून घेण्यासाठी मंगळवार ६ मे रोजी आपण ओपन जीपमधुन जंगल सफारी, गड भटकंती, वनभोजन अनुभवण्याची संधी देत आहोत.
हि भटकंती कराड- कोयनानगर- कराड अशी आहे. या संपुर्ण ट्रिपचा खर्च १५००/- ( एक हजार पाचशे फक्त ) आहे.
या खर्चात कराड-कोयनानगर- कराड प्रायव्हेट नॉन ए.सी. बसची व्यवस्था, सकाळचा चहा, नाष्टा, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा, तसेच जीपचा ट्रान्स्पोर्ट आणि वनखात्याची परवानगी या सर्वांचा समावेश आहे. ट्रेक सोपा आहे आणि कोणत्याही वयाची फिट व्यक्ती या मोहिमेत सामील होउ शकते.
ज्यांना थेट कोयनानगर येउन सफारी आणि ट्रिप जॉइन करायची आहे त्यांच्यासाठी ट्रिपचा खर्च १०००/- ( एक हजार फक्त ) असेल. यात वाहन खर्च धरलेला नाही. मुंबई आणि पुणे येथून पुरेसे सदस्य असतील तर या ट्रिपसाठी वाहनाची व्यवस्र्था केली जाईल. तसेच हवी असल्यास मुक्कामाची सोय केली जाईल.
मात्र प्रवासखर्च आणि रहाण्याच्या खर्च ज्याने त्यामे करायचा आहे.
या खर्चात प्रत्येकाचा वैयक्तीक खर्च, जादा खाणे-पिणे याचा समावेश नाही. जर अचानक काही कारणाने हि सफारी आणि ट्रेक रद्द करावा लागला तर त्याच्या निर्णयाचा अधिकार आयोजकांना असेल.
तेव्हा वाट कसली बघताय ? उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी या जंगल सफारीचा अनुभव नक्कीच घ्या.
अधिक माहितीसाठी
श्री. स्वप्निल जिरगे
Entry fee foreign nationals
Mineral water/lime water/ purchased for personal consumption
All kinds of Extra Meals / soft drinks ordered.
Any kind of personal expenses.
Any kind of cost which is not mentioned in the cost includes above.
All expenses incurred due to unforeseen and unavoidable circumstances like
roadblocks, bad weather.
Any medical / Emergency evacuations if required.
2/3 liters of water (Must)
Good Torch must with extra battery
Trekking Shoes provide more grip and comfort on trek
Proper backpack (No side bag or jholas)
Some Dry fruits / Dry Snacks / Energy Bars / ready to eat food
Glucon D / ORS / Tang / Gatorade sachets
Sun Cap and Sunscreen. (Must)
Personal First aid and Personal Medicine.
Extra Clothes.
Identity Proof.
Please wear Full sleeves and Full Track Pant this will protect from Summer Sun /
Thorns / Insects / Prickles. (Must)
75% refund if notified via phone conversation 8 or more days prior to the event
date.
50 % refund if notified via phone conversation 4 to 7 days prior to the event date.
No refund if the cancellation requested is less than 3 days prior to the event date
No show No Refund.
Event Tickets cannot be transferred to another date against cancellation.
Event Tickets cannot be transferred to another person against cancellation.
If the event is canceled due to any natural calamity, political unrest or other such
reasons beyond our control the same cancellation policy will apply.
Refunds won't be issued if you cannot attend the event due to heavy rains, floods,
traffic jams, car breakdowns or a personal medical emergency.
Your booking cannot be shifted to another date if you cannot attend the event due
to heavy rains, floods, traffic jams, car breakdowns, or a personal medical
emergency.
If your area is prone to flooding, traveling from a flooded area, heavy traffic, heavy
rains, missing the train, or any other reason, if you cannot attend the event, we
won't issue a refund or shift you to another date.
Management won't be held responsible if you are stuck due to heavy rains, traffic
jams, personal emergencies or floods during the event.
If you are bringing kids, please understand the possibility of getting stuck or
delayed. You might have to stay back due to heavy rains, floods, bus breakdowns,
and rush at the trekking destination. We won't be able to refund or shift you t
Due to bad weather, floods, sudden changes in government rules, and
overcrowding at the destination trek, the organizer has the right to change the
trekking destination.
During the trek , due to any circumstances seen or unseen trek leader has the right
to cancel the trek for safety reason. No refund shall be is
Kindly carry one Identity proof, at least for the trek with your address.
We all are going for an adventurous and exciting trekking expedition; please Do Not
misinterpret it as a PICNIC or LEISURE TOUR.
The leader's decision will be final, and all the members should abide by it.
We do not destroy or dirty the archaeological, historical monuments, natural habitat
on the trek.
Swimming is not allowed in the lake or water tank on the forts. Locals use that
water for drinking.
Putting your feet in water tanks or on the canon is not allowed on our treks.
caught doing it will have to exit the trek without a refund and travel back on own
expense.
People caught smoking or drinking alcohol will be asked to exit the event on an
immediate basis.
Please do not carry or wear any valuables, ornaments, jewellery, etc. If carried, then
we Do Not take any liability for the same.
Rock Climbing, Rappelling, Trekking, or any adventure activity is potentially risky.
For all these events, you are at your own risk. Organizers are not responsible for any
accident or compensation in whatsoever manner.
We should strictly follow the code of conduct to avoid troubling our fellow trekkers
or other people from our group or outside.
Listening to music on earphones or Bluetooth speakers is not allowed while
Bluetooth speaker not allowed inside the homestay or camping tents.
Drinking/smoking,/eating is not allowed inside the tents.
If you damage the tent, break the tent poles, you will have to pay us for the whole
new tent on MRP.
If you are late for the bus pickup and are not reachable on the phone during your
bus pickup, the trek leader will leave without you, and we will provide no refund.
Please check things to carry and wear trekking shoes on our treks.

शिव छत्रपतींचा प्रसिध्द वासोटा किल्ला ट्रेकिंग 

* 
अनुभवा मुनावळे गावातील नंदनवन 





वासोटा गडावरील प्रेक्षणीय स्थळे 
महादेव मंदिर
मारुती मंदिर आहे.
इंग्रजांनी तोफांच्या माऱ्यानंतर मोठ्या वाड्याचे काही अवशेष 
सहयाद्री पर्वत रांगा
नागेश्वरी गुहा (सुळका)
*चेक इन टाईम* दुपारी 5.00 नंतर कधीही
*चेक आऊट टाईम* दुपारी 4.00 पर्यंत
वेलकम चहा
ग्रुप डान्सची सोय.
कराओके म्युझिक सिस्टीम
कॅम्प फायर
कोयना तलावात पोहण्याचा आनंद.
बॅडमिंटन, कॅरम, चेस सारख्या गेम्स.
रात्री व्हेज नॉनव्हेज डिनर
सकाळी चहा आणि नाष्टा
वासोटा ट्रेकिंग ला जाण्यासाठी बोट ची व्यवस्था मोफत.
वनविभाग एन्ट्री फी (फॉरेस्ट फी) रिसोर्ट मार्फत.
गाईड फी रिसोर्ट मार्फत.
बोट पार्किंग फी रिसॉर्ट मार्फत
किल्यावरुन आल्यानंतर चहा
गुगल ला रिसॉर्ट बाबात पर्यटकांचे अभिप्राय (Review) चेक करा आणी मगच बुक करा..
आमची सर्व्हिस आणी जेवणाची चव पहा आणि आपणांस सेवा देण्याची संधी आम्हास द्या..
*वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट चे स्पेशल लोकल बोटिंग पॅकेज*

* 
अनुभवा मुनावळे गावातील नंदनवन 



*लोकल बोटींग पॅकेज* -
*चेक इन टाईम* दुपारी 5.00 नंतर कधीही
*चेक आऊट टाईम* दुपारी 4.00 पर्यंत
वेलकम चहा
ग्रुप डान्सची सोय.
कराओके म्युझिक सिस्टीम
कॅम्प फायर
कोयना तलावात पोहण्याचा आनंद.
बॅडमिंटन, कॅरम, चेस सारख्या गेम्स.
रात्री व्हेज नॉनव्हेज डिनर
नदीकिनारी राहण्यासाठी प्रशस्त रुम्स / ऊबदार टेन्ट.
सकाळी चहा आणि नाष्टा
बोटीने 3.00 तासाची बोटिंग सफर पॅकेज मध्ये समाविष्ट.
लोकल पॅकेज वरून आल्यावर रिसॉर्ट वर दुपारचे जेवण
चेक आउट करताना चहा
गुगल ला रिसॉर्ट बाबात पर्यटकांचे अभिप्राय (Review) चेक करा आणी मगच बुक करा..
आमची सर्व्हिस आणी जेवणाची चव पहा आणि आपणांस सेवा देण्याची संधी आम्हास द्या..Dategad Trek from Pune | Treks and Trails India
Dategad Fort
Dategad Fort is a small fort located 75 kilometres South of Satara, in the Maharashtra state of India. This fort can be visited in a day from Satara. The nearest town is Patan. The base village is Tolewadi from where an easy trek of 45 minutes leads to the entrance of the fort.
Dategad Fort Trek Event Details
- Dategad Fort Type: Hill Fort
- Dategad Height: 3425 feet
- Grade: Medium
- Endurance: Medium
- Base Village: Tolewadi, Patan
- Cost - Rs. 1299/- per person
Dategad Fort Trek from Pune
Day 1
04:45 am - Meet at McDonald’s, J.M. Road.
05:00 am - Departure for Dategad Fort.
05:30 am - Pick up at Navale bridge.
09:00 am - Reach at base village and Breakfast.
09:30 am - Start ascending.
10:30 am - Reach on top and explore the fort.
11:30 am - Start descending.
12:30 pm - Reach at base village and a lunch (please carry packed lunch)
01:30 pm - Start return journey.
05:00 pm - Approx. arrival at Pune.
Please note
- Please carry sufficient water for the trek
- Please carry packed lunch for the trek
1 Day Available on request
date & duration availability price
Inclusions/Exclusions
What we'll give/What we won't
What is included in the tour
- Pune to Pune travel by private non-AC vehicle
- 1 veg breakfast
- Trek Leader expertise charges
What is NOT included in the tour
- Lunch for the trek
- Mineral water/lime water/ purchased for personal consumption
- All kinds of Extra Meals / soft drinks ordered.
- Any kind of personal expenses.
- Any kind of cost which is not mentioned in the cost includes above.
- All expenses incurred due to unforeseen and unavoidable circumstances like roadblocks, bad weather.
- Any medical / Emergency evacuations if required.
Things to Carry
Things to Carry
- 2/3 liters of water
- Lunch for the trek
- Trekking Shoes provide more grip and comfort on trek
- Good Torch must with extra battery
- Jacket
- Some Dry fruits / Dry Snacks / Energy Bars
- Glucon D / ORS / Tang / Gatorade sachets
- One Day Backpack 20 to 30 liters
- Sun Cap and Sunscreen
- Personal First aid and Personal Medicine
- Identity Proof
- Please wear Full sleeves and Full Track Pant this will protect from Summer Sun / Thorns / Insects / Prickles
Covid Safety Guidelines
- Before planning for any adventure activity, please improve your minimum physical fitness. Most of us have been at home for a lockdown period.
- Please convey your real medical conditions to Treks and Trails India while enrolling for the event.
- Kindly wear three-layered masks, N95. Carry an extra disposable mask with you. Please ensure all participants, leaders, staff, and general persons wear masks before interacting with them.
- Carry with your hand wash, sanitizer bottle, and clean your hands before touching food and objects.
- Cover-up wear full sleeves shirts and full pants, hiking shoes, caps, and face bandana over your mask. Covering up will help reduce exposure to the Covid19 virus.
- Bring your food and water with necessary cutlery like utility mug, fork, and spoon. Your mug can be used for cooking, eating, and drinking water. Carry your reusable water bottles; please don’t share with others.
- Cooperate for temperature checks, questions reading any symptoms, and oxygen level checks; these are done to help you limit the spread of the virus. All these checks will be conducted multiple times during the activities.
- Kindly do not register for the event or travel if you have come in contact with someone who has Covid19 in the last 14 days.
- If you have any symptoms like fever, dry cough, weakness, body aches, etc., at the time of screening. You won't be able to participate in the event. You will have to be evacuated on the medical condition and should report to the nearest healthcare center.
- Maintain a distance of six feet or more while sleeping at night. Incase distance is not possible, try sleeping in a criss-cross manner to avoid face proximity.
- Please bring your garbage back to the city and dispose of it in your bin.
- Consuming any alcohol, cigarettes, pan masala, tobacco, drugs should be avoided; they induce a lot of spitting, urinating, and passive smoke, which can be harmful for the general population.
- Avoid touching new surfaces and touching your mask and face continuously.
- If your adventure destination is overcrowded, be prepared to change your location or wait for the crowd to reduce.
- If any participant, trek leader test positive after returning from the event within 14 days of the Activity. They should maintain transparency and inform Treks and Trails India. It will help all others isolate themselves and get tested. Participants and Treks and Trails will cooperate to help manage the situation.
- Carry your own personal gear.
- Keep the conversation with unknown people to a minimum and maintain a distance of more than 6 feet while talking.
- Avoid speaking with the general population and maintain distance to keep yourself safe in these difficult times.
- Participant need to install the Arogya Setu app
Cancellation Policy
- 75% refund if notified via phone conversation 8 or more days prior to the event date.
- 50 % refund if notified via phone conversation 4 to 7 days prior to the event date.
- No refund if the cancellation requested is less than 3 days prior to the event date
- No show No Refund.
- Event Tickets cannot be transferred to another date against cancellation.
- Event Tickets cannot be transferred to another person against cancellation.
- If Trek gets canceled we will refund "Trek Amount" only.
- If the event is canceled due to any natural calamity, political unrest or other such reasons beyond our control the same cancellation policy will apply.
Treks and Trails Event Rules
- Kindly carry one Identity proof, at least for the trek with your address.
- We all are going for an adventurous and exciting trekking expedition; please Do Not misinterpret it as a PICNIC or LEISURE TOUR.
- The leader's decision will be final, and all the members should abide by it.
- We do not destroy or dirty the archaeological, historical monuments, natural habitat on the trek.
- Swimming is not allowed in the lake or water tank on the forts. Locals use that water for drinking.
- Putting your feet in water tanks or on the canon is not allowed on our treks.
- Any addiction is strictly prohibited, e.g. drinking, smoking, chewing tobacco anyone caught doing it will have to exit the trek without a refund and travel back on own expense.
- People caught smoking or drinking alcohol will be asked to exit the event on an immediate basis.
- Please do not carry or wear any valuables, ornaments, jewellery, etc. If carried, then we Do Not take any liability for the same.
- Rock Climbing, Rappelling, Trekking, or any adventure activity is potentially risky. For all these events, you are at your own risk. Organizers are not responsible for any accident or compensation in whatsoever manner.
- We should strictly follow the code of conduct to avoid troubling our fellow trekkers or other people from our group or outside.
- Listening to music on earphones or Bluetooth speakers is not allowed while trekking.
- Bluetooth speaker not allowed inside the homestay or camping tents.
- Drinking/smoking,/eating is not allowed inside the tents.
- If you damage the tent, break the tent poles, you will have to pay us for the whole new tent on MRP.
- If you are late for the bus pickup and are not reachable on the phone during your bus pickup, the trek leader will leave without you, and we will provide no refund.
- Please check things to carry and wear trekking shoes on our treks.
FAQ
Frequently Asked Questions
How to reach to Kamalgad Fort
The Fort is easily approachable from Bhor or Wai in Pune. Tupenwadi the base village of the fort, which is close to Wai, about a distance of 30 km and 46 km from Bhor. Kamalgad Fort trek one way is around 6 km. Two hours of trekking one way.
Kamalgad Fort History
The fort architect is not documented or unknown. During the Maratha
rule, Pandavgad, Kamalgad, and different fortresses in this region
controlled by a Mokasaddar, meaning the administrator from Bijapur.
Ancient records drafted in the Modi script of the Marathi language
introduce the fortress as Kattalgad. These records or documents are
being studied by experts currently. Kamalgad surrendered to the British
in April 1818 following opposition to the British company headed by
Major Thatcher. British utilized the Fort to execute inmates of the
war.
Places to see Kamalgad Fort
The single construction on the summit is a hole. Which is the remains of a well sunk directly into the rock, within the earth beneath, which yet has water? The hole is twenty feet deep. Criminals were given death sentences here after being placed on the sides of the Well wall on recesses. Criminals had two choices to starve or drown as part of their death sentence. Records indicate the hole created when quarrying local red stone known as geru available in this region.
One Day Trek to Dategad & Vasantgad
August 13, 2023 @ 12:00 am - 3:30 pm
Dategad: In the Satara area, Dategad is a little fortification close
to Patan. The fort had strategic value before the arrival of the
British. The entrance is a magnificent structure with a distinctive
shape. Near the entryway, there are enormous statues of Lord Ganesh and
Lord Hanuman. There is a step well on the plateau near the summit.
Vasantgad
is a fort close to Talbid. The tomb of SarSenapati Hambirrao Mohite is
what makes Talbid famous. The history goes back to the 12th century and
was largely ruled by the Maratha Empire till 1818 AD.
The fort’s
illustrious past is commemorated by the remains. The fort’s advantageous
location reflects its historical significance. The Chandragiri cave,
one of Samarth Raamdas’ eight, is also adjacent to the fort.
#FactFile
Odyssey Type: One day,
Difficulty Level: Medium
Endurance Level: Medium
Route: Pune – Khed Shivapur – Satara – Umbraj – Patan – Talbid – Satara – Pune
Distance From Pune: 190 Kms
Region: Karad
Altitudes: Dategad: 800 mtrs
Gunawantgad: 750 mtrs
Vasantgad: 500 mtrs
Itinerary
05:30 Reporting
06:00 Departure towards Dategad,
Breakfast on the way
09:30 Arrival at base village, Briefing & Trek starts
12:00 Descend from Dategad
13:30 Lunch
14:30 Departure to Vasantgad
15:30 Explore Vasantgad
18:00 Descend & Departure to Pune
18:30 Tea break
21:30 Arrive at Pune
#Registration
Step 1: Contact Call us on +91 9764384221 for seat availability.
Step 2: Payment You have for options to pay us: (a) Online Transfer, (b) UPI, (c) PayTM/ GooglePe, (d) Cheque.
Step 3: Fill the Enrolment Form Once transaction is complete, please fill the Enrolment form
Step
4: Confirmation You will receive communication (Email/ Text/ WhatsApp)
from us regarding your booking details and additional information
regarding the trip.
Online Transfer:
Bank Name: HDFC Bank
Branch: Hingne Khurd
IFSC / RTGS: HDFC0000825
A/C Name: Zenith Odysseys
A/C Type: Current Account
A/c Number: 50200005722253
UPI Address: ZenithOdysseys@HDFCBank
PayTM / GooglePe: +91 97643 84221
Cheque: can be drawn in favour of Zenith Odysseys
** Participation to activity is subject to realization of cheque.
#ThingstoCarry
Compulsory
1) Water 2 Liters or more
2) Good Rucksack with rain cover
3) Personal Medicines if any
4) ID Proof
Suggested
1) Dry foods like: Chikki, Chocolates and cakes etc.
2) Extra Pair of clothes & sleepers/ floaters
3) Rain protection / wind cheater/ cap / scarf as per the weather.
4) Hand Towel
5) Sunscreen lotion / face wash
6) Camera or Binoculars
#Charges
Rs. 1449 per person
Inclusions
1) Travel by a private non-AC bus.
2) Breakfast, Lunch & High Tea
3) Adventure Experts & Leaders
4) First aid kit.
5) Safety & Tested Equipment
6) Government Service Tax
7) Personal Entry, Toll & Parking etc
Exclusions
1) Personal orders of Tea, coffee, Cold Drinks, Mineral Water, Breakfast, Lunch, Dinner, etc.
2) Personal expenditure of any kind.
3) Insurance Coverage.
4) Medical expenses other than “First aid”.
5) Any other charges not specifically mentioned in “Fee Includes”
https://www.facebook.com/events/270270315624204/
Gunwantgad and Dategad and forts near Karad in the Patan region. Both these forts are offbeat destination.
Height of Fort
Gunwant 862 mtrs
Dategad 1027 mtrs
Meeting Time and Place
Fergusson College Main Gate at 11.00 pm Sharp !!!
Itinerary
Night 1 :
> Departure from Pune at 11.15pm
> Journey to base of Gunvantgad.
Day 2:
> Early morning wake up call at 6am
> Fresh up, breakfast and get ready for trek
> Start trekking climb Gunvantgad and explore fort
> Back to Patan, lunch in Patan. proceed Dategad.
> climb Dategad and explore fort.
> start return journey by 6 pm
> Back to Pune by 9.30pm
What to bring
1. Luggage packed in big good trekking sack, all luggage packed in plastic bag.
2. Complete spare set of clothes & socks
3. Water bottle (atleast 1.5 ltr) compulsory
4. Electral/ Glucon-d energizers and personal medication
5. A sweater/warmwear/rainwear (as per the season)
6. Good trekking shoes (sandles, chappals, floaters not permitted)
7. A sleeping bag / Thermocol mat and shawl / normal satranji and shawl: (only for overnight treks)
8. Torch with Extra pair of Batteries
9. Camera, Binocular (Optional)
- Plan 1- 1500 INR per person :
Whats Included in Fees
> Pune to Pune transportation by private bus including toll and parking charges
> Tea/Breakfast, evening tea/Snacks, Lunch on the Sunday
> Printed information brochure
> expertise, safety equipments
> First aid kit
Whats NOT included in Fees
> Dinner on Sunday
>Mineral water or soft drinks
> Anything not mentioned in the included list consider it to be out of package
https://deccanhikersandoutdoors.com/travel/junglee-jaigad-dategad/
Junglee Jaigad & Dategad
Junglee Jaigad – Junglee Jaigad is a lesser-known fort located in the dense forests of the Koyna Wildlife Sanctuary in Maharashtra. It is a hidden gem for trekkers who love offbeat trails, historical sites, and untouched nature.
Highlights of Junglee Jaigad:
- Dense Forest Trail: The trek takes you through thick jungle paths filled with lush greenery and diverse flora and fauna.
- Secluded & Untouched: Unlike popular forts, Junglee Jaigad remains peaceful and less crowded, making it perfect for explorers.
- Scenic Views: The fort offers stunning views of the Koyna Dam backwaters and the surrounding Sahyadri hills.
- Historical Significance: Built to guard the Koyna region, this fort has historical remains that date back to the Maratha era.
Dategad – Dategad is a lesser-known yet historically significant fort in Maharashtra. It is located near Patan in the Satara district and offers a blend of history, adventure, and scenic beauty. The fort is relatively easy to climb, making it suitable for beginners and history enthusiasts.
Highlights of Dategad:
- Rock-Cut Caves & Temples – The fort has ancient rock-cut structures, including a Lord Ganesh temple.
- Strong Fortification – The bastions and walls of the fort are still in good condition.
- Less Crowded – Unlike famous forts in Maharashtra, Dategad offers solitude and a peaceful trekking experience.
- Historical Significance – Dategad was part of the Maratha Empire and played a strategic role in regional defense.
- Scenic Views – The fort provides panoramic views of the surrounding hills and valleys.
Junglee Jaigad & Dategad Trek Highlights
Junglee Jaigad Fort: A dense forest trek leading to a secluded fort in the Koyna Wildlife Sanctuary, offering breathtaking valley views.
Dategad Fort: A strategically built fort with well-preserved bastions, rock-cut water cisterns, and a temple dedicated to Lord Ganesh.
Scenic Views: Enjoy panoramic sights of the Sahyadris, Koyna backwaters, and lush green valleys.
Thrilling Trekking Experience: A mix of easy and moderate trails through dense forests and open plateaus.
Rich History: Both forts hold historical significance from the Maratha and Satavahana eras.
Tranquil Atmosphere: Less crowded trails, ideal for nature lovers and peace seekers.
Diverse Flora & Fauna: Spot unique wildlife and exotic plants in the Koyna Wildlife Sanctuary.
Rock-Cut Structures: Explore ancient carvings, caves, and water tanks on both forts.
Photography Paradise: Capture stunning landscapes, fort ruins, and misty surroundings.
Perfect Weekend Adventure: A great getaway for history buffs, trekkers, and explorers.
Tour Details
- Fort type: Hill Forts
- Region: Koyana
- Duration: 1 nights/ 1 days
- Difficulty level: Medium to High
- Pickups from Pune
What is included in the tour
- Travel by private Non-Ac vehicle
- 1 Breakfast and 1 Lunch
- Toll Charges, Permit Charges, Tax
- Tour leader
- Tickets
- First Aid
What is NOT included in the tour
- Meals while travelling
- Dinner
- Additional activities charges
- Any Activity which are not included in the package
- Mineral water/lime water/ purchased for personal consumption
- All kinds of Extra Meals / soft drinks ordered
- Any kind of personal expenses
- Any kind of cost which is not mentioned in the cost includes above
- All expenses incurred due to unforeseen and unavoidable circumstances like roadblocks, bad weather
- Any medical / Emergency evacuations if required
- 2/3 Liters of water
- Identity Proof
- Neck pillow
- Cap/Hats
- Sunscreen, moisturizer
- Powerbank and Charger
- Camera (optional)
- Torch with extra batteries
- Glares
- Pair of clothes, Towel
- Winter clothes
- Beachwear (optional)
- Casual shoes and flip-flops
- Sanitary Kit
- Please avoid wearing Gold and other costly jewellery (at your own risk)
- Personal medicines (if any)
Important Notes
- Scheduled pickup times are subject to change depending on actual start time and Traffic conditions.
- If there is any delay in the pickup, organizers are not be blamed at all because we don’t intentionally make it Late and we are bound by external factors.
- Pickup will happen at highways and specific locations only, no after-requests will be entertained to make a pickup at specific locations.
- Live Location of the vehicle will be shared with the group and you can leave your place according to the live location of the bus.
- Bus/vehicle will not wait more than 10 minutes at any specific pickup point for travelers, you will be asked to come to the next boarding point at your own cost.
- Organizers have the right to alter or change the itinerary and their decision will be final.
- Bus seats preference is given according to booking sequence.
- Please be humble and respectful towards the organizers any nuiscance caused on the trip will not be entertained and may result in expulsion from the trip without any refund.
- Sightseeing mentioned depends on time constraints, and if any spot is skipped we are not responsible.
- You need to follow the timelines given by organizers in order to ensure smooth functioning of the trip.
- Suitcase are Strictly not allowed, only rucksacks and backpacks are allowed
- Tour may get cancelled if enough bookings are not received (full refund or seat in another trip/ voucher of trip amount will be provided that can be redeemed anytime within 365 days)
Trek through dense forests to explore the Bhairavgad Fort
Trek Includes
inclusions
exclusions
शिवनेरी






















या कोळी चौथर्याबाबत परंपरेने असे सांगितले जाते कि निजामशाही अस्तानंतर आदिलशाही आणि मोगल यांचे या भागाकडे दुर्लक्ष झाले याचा फायदा घेऊन शिवनेरी येथील कोळी सरदारांनी मोठे बंड पुकारले होते.हे बंड मोडण्यासाठी मोठा फौजफाटा पाठविला गेला.अनेक कोळ्यांना कैद करुन बंड मोडून काढले आणि बंडखोर कोळ्याना कैद करुन शिवनेरीवर आणण्यात आले.इथे त्यांना ठार मारुन ज्या जागेवर त्यांची हत्या करण्यात आली तिथे एक फरस बांधण्यात आला. यालाच लोक कोळी चौथरा म्हणू लागले. या चौथऱ्याच्या पुढील बाजुस इदगाह नजरेस येतो.
याविषयी पहिली दंतकथा अशी सांगतात कि बाळाजी जर्नादन भानु उर्फ नाना फडणवीस यांचा मेहुणा बळवंतराव मुंढे यांनी कोळ्यांचे बंड मोडून काढले तेव्हा यात सामिल असलेले पाच कोळी पळून गेले.बळवंतरावांनी शिपाई पाठवून त्यांना कैद करुन शिवनेरीवर आणले व त्यांना ठार मारले.परंतु मृत्युनंतर कोळ्यांना सदगती प्राप्त न होता त्यांची भुत झाली.आणि त्या भुतांनी आपल्यावरचा अन्यायाचा बदला म्हणून बळवंतरावाला छळायला सुरवात केली.त्यावर उपाय म्हणून बळवंतरावांनी अनेक पंचाक्षरी ( म्हणजे मांत्रिक) बोलावून दानधर्म केले.पुजा,अनुष्ठाण केली.पण भुतबाधेतून सुटला होईना.म्हणून अखेर शिवनेरीच्या पायथ्याशी त्यांच्या नावाची पाच लिंगे स्थापन करुन देवालय बांधले. यानंतर त्या भुतांनी बळवंतरावांचा पिच्छा सोडला.

गंगा जमुना टाके
अंबरखान्याच्या मागील बाजुस गेल्यास गडाची खालपासुन वर आलेली तटबंदी व अभेद्य बुरुज यांचे दर्शन होते. अंबरखान्यापासून समोर जाणारा मार्ग शिवकुंजाकडे जातो. या मार्गाने जात असताना वाटेत गडाच्या उतारावर डाव्या बाजुला पाण्याची अनेक टाकी दिसतात. तर उजव्या बाजुस गंगा जमुना हि शिवनेरीवरील पाण्याची प्रसिद्ध टाकी दिसतात. या टाक्यांमध्ये बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध असते. गंगा जमुना हि टाकी सातवाहन काळातील बांधकामाचा उत्तम नमुना आहे.





यानंतर आपण जाउया केवळ शिवनेरी नव्हे तर अखंड महाराष्ट्र भुमीच्या आणि अखंड भारतभुमीच्या दृष्टीने महत्वाच्या असणार्या असणार्या पवित्र स्थळाकडे, 'शिवजन्मस्थानाकडे'.गंगा-जमुना टाक्याच्या पुढेच शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. दुमजली असणाऱ्या ह्या वास्तूत तळ मजल्यावर शिवाजी महाराजांची मूर्ती व पाळणा आहे.कदाचित याच ठिकाणी महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊ साहेबांच्या मुखातून अंगाई गायली असेल त्याला झोका देत असताना.इथे आपल्याला शिवकल्याण राजा मधील ४ ओळी आठवतात.
"गुणिबाळ असा जागसि का रे वाया । निज रे निज शिवराया ।"
वरती पायर्या चढून गेले की आपला थेट इतिहासात प्रवेश होतो.कदाचित मुळ वास्तुला अशीच खिडकी असावी आणि इथूनच बाल शिवबाने पहिले सुर्यदर्शन घेतले असावे. हे बांधकामच तसे एकदम भक्कम नि सुस्थितीत आहे. इथे पाच खिडक्यांचा सज्जा आहे. सहाजिकच इथे पर्यटकांची स्वतःचा फोटो काढुन घेण्याची धडपड सुरु असते. त्यामुळे बाहेरुन या वास्तूचा फोटो घेताना अडचण येते. या वास्तुला मोठ्या प्रमाणात शिवभक्त भेट देत असल्यामुळे आत जाण्यासाठी बहुतेक वेळा मोठी रांग असते.

कोण्या एकेकाळी शिवजन्मस्थानाची हि वास्तु उध्वस्त अवस्थेत होती.मात्र शिवजन्मस्थानाचा जिर्णोध्दार राजर्षी शाहू महाराजांचे सहकारी सत्यशोधक भास्करराव जाधव व सहकारी यांनी केला होता. या शिवभक्तांनी त्यावेळी वर्तमानपत्रामधुन केलेले मदतीचे आवाहन.
"शिवनेरी जिर्णोद्धार कमिटी स्वराज्य संस्थापक श्री शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर ज्या ठिकाणी झाला ती जागा महाराष्ट्रीय लोकांच्या ऐतिहासिक स्थलाच्या बाबतीत दिसुन येणाऱ्या उदासिनतेमुळे हल्ली अतिशय वाईट स्थितीत आहे. शिवनेरी सारख्या ऐतिहासिक स्थलाची वाताहात होऊ न देता त्याची योग्य व्यवस्था ठेवणे हे ख-या शिवभक्ताचे आद्य कर्तव्य आहे. याबद्दल नामदार भास्करराव विठोजीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली 'शिवनेरी जिणोंद्वार' नांवाची कमिटी स्थापन करण्यांत आली. जिर्णोद्धार कमिटी पुराणवस्तु संरक्षक खात्याचे मुख्य अधिकारी मे. जी. सी. चंद्रा साहेब यांच्या सहाय्याने काम करीत आहे. किल्ल्यावरील जुन्या वाड्याचे जे अवशेष कमिटीच्या पैशाने आतापर्यंत उकरून काढले आहेत. त्यांच्या दुरुस्तीच्या खर्चाचे ३६५० रु. चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्या कामाला सुरवात होईल. पुतळ्याचे काम हिंदुस्थानांतील सुप्रसिद्ध मूर्तिकार म्हात्रे यांच्याकडे दिले आहे. धर्मशाळेच्या कामाचे नकाशे व खर्चाचे अंदाजपत्रक तयार होत असुन त्या कामालाही सुरुवात होईल. कमिटीने आखलेल्या जिर्णेद्वाराच्या योजनेस अदमासे रु. चाळीस हजर लागतील असा अंदाज आहे. तरी कार्याचे महत्व जाणुन शिवभक्त ह्या पवित्र कार्यास सढळ हाताने मदत करतील अशी आशा आहे."
सर्वांचा नम्र,
शं. शा. मोरे वकील,
जॉ. से. शिवनेरी जिर्णोद्धार कमिटी,
पुणे.
दुर्गम ठिकाणी आसणा-या शिवजन्मस्थानाचे जिर्णोद्धार कार्य या सत्यशोधकांनी १९२९ सालातच पूर्ण केले होते.
शिवकुंज: -
| क्षत्रियाचा बाणा शिकविला । एक विचार दोघांनी केला ।
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य घोषित करण्यात आला ते ठिकाण म्हणजे किल्ले शिवनेरीवरील शिवकुंज इमारत .
किल्ले शिवनेरी वरील राजमाता जिजाऊ व बाळराजे शिवराय यांचे आकर्षक स्मारक असलेले प्रेरणास्थळ 'शिवकुंज स्मारक ' अवघ्या दुर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेते. याच शिवस्मारक उभारणीला नुकतीच ६२ वर्ष पूर्ण झाली. १ मे १९६० महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पुर्व संध्येला, २७ एप्रिल १९६० रोजीच्या शिवजयंती दिनी महाराष्ट्र राज्याच्या अमृतकलश पुजणाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या स्मारकाचे अनावरण करण्यात आले होते.
घडीव दगडी बांधणीतील, जुन्या वास्तूशास्रांच्या आधारे बनवलेली आकर्षक कमानीची ही वास्तू महाराष्ट्राचे प्रेरणास्थाण बनली आहे. शिवकुंज स्मारकातील राजमाता जिजाऊ व बाळराजे शिवराय यांचे पंचधातुतील आकर्षक शिल्प प्रख्यात शिल्पकार व्ही. जी. सहस्रबुध्दे यांनी बनवलेले होते. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या औचित्याने किल्ले शिवनेरीवर शिवरायांचे आकर्षक स्मारक उभारण्याची संकल्पना शिवछत्रपती स्मारक समितीने महाराष्ट्र शासनाकडे मांडली होती. मुंबई राज्याचे बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई हे या समितीचे अध्यक्ष होते.शिवकुंज स्मारकाचे बांधकाम १९५८ मध्ये सुरू करण्यात आले होते. हाजी युसूफ बनेमीयाॅ तिरंदाज यांनी या कामाचा ठेका घेतला होता.

किल्ले शिवनेरी वरील शिवकुंज इमारतीचे काम चालू असतानाचे ६२ वर्षे जुने दुर्मिळ छायाचित्र. विशेष म्हणजे ही इमारत म्हणजे याच ठिकाणाहून नवनिर्मित महाराष्ट्र राज्य उदयास आल्याची घोषणा १ मे १९६० साली देण्यात आली.
स्मारकासाठी घडीव दगड, शिवनेरीच्या पायथ्यापासून टोणग्यांच्या पाठीवर लादून किल्याच्या चढणीच्या मार्गाने नेले जात.तर, किल्ल्यावरील सपाटीच्या मार्गापासून बांधकाम स्थळापर्यंत बैलगाडीत दगडांची वाहतूक केली होती.स्मारकाचे उभे खांब सिमेंट काँक्रिटचे असून त्यावर स्टोन क्रीट फिनिशिंग केल्याने हुबेहुब दगडाचेच वाटतात. स्मारकाच्या लाकडी कमानीसाठी साताऱ्यावरून दांडेली टिकवूड मागविण्यात आले होते.
बांधकामासाठी लाकडी तुळ्या मजुरांना डोक्यावर उचलून घेऊन जावे लागले होते. स्थानिक कामगारांनी या स्मारकाच्या कामाला न्याय दिला होता. एकूण ७,१०० रुपये खर्च स्मारकासाठी करण्यात आला होता. पुरातत्व विभागाने केलेल्या अडथळ्यावर बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई यांनी मध्यस्ती केली होती.
सन १९६० च्या दशकातील महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री दौलतराव श्रीपतराव ऊर्फ बाळासाहेब देसाई यांच्या कालखंडात सचिवालय, जे.जे हाॅस्पीटलची पुनर्बाधणी, विविध सरकारी कामे पुर्णत्वास आली होती. शिवछत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष या नात्याने शिवकुंज स्मारक प्रत्यक्षात त्यांच्या देखरेखीखाली निर्माण करण्यात आले होते.


१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
३) शोध शिवछत्रपतीच्या किल्ल्यांचा -सतिश अक्कलकोट
४) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
५) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! - प्र.के.घाणेकर
६) श्री. रमेश खैरमाळे, हर्षद खंदारे, इंद्रजित सावंत, कोल्हापुर यांचे लिखाण
समर्थ रामदास स्थापित अकरा मारुती
‘शुभमंगल सावधान’ हे शब्द कानावर पडताच राणूबाईंचा नारायण बोहल्यावरून जो पळाला, आणि त्याच्या पायाला जी भिंगरी लागली ती आयुष्यभर! एकाच ठिकाणी कायमची वस्ती करायची नाही, फिरत राहायचे, अख्खा देश पालथा घालायचा या एकाच ध्येयाने तो अक्षरश: भारतभर हिंडला. कालांतराने नारायणाचा रामदास आणि रामदासाचे समर्थ झाले, तरीसुद्धा भ्रमंती, देशाटन चालूच होते. विश्वाची चिंता करणारे समर्थ हिंडत होते, फिरत होते, जनमानस समजून घेत होते. समर्थ रामदास स्वामींनी बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर संबंध भारतभर पायी भ्रमण करून हिमालयातील तीर्थक्षेत्रांपासून तो दक्षिणेस रामेश्वरापर्यंत सर्व तीर्थक्षेत्रांना भेट दिली. ह्यामुळे तात्कालीन समाजस्थितीचे दर्शन त्यांना घडले. सर्वत्र हिंदूंची दैन्यावस्था त्यांनी पाहिली. राम हे त्यांचे कुलदैवत असल्यामुळे आणि राम हा सामर्थ्यसंपन्न असुमारक आणि देवतातरक असल्यामुळे तसेच तो रामराज्य प्रदान करणारा असल्यामुळे त्याची भक्ती करण्याकडे हिंदू जनतेचे मन वळवावे म्हणजेच तिची सद्यस्थितीतून सुटका होईल असा विचार त्यांनी केला. तपश्चर्या करतांना आणि त्यानंतर तीर्थाटन करतांना, रामभक्ती आणि हनुमानभक्ती यांच्या योगाने स्वत:चा उध्दार करून घ्यावा हाच त्यांचा प्रधान हेतू होता. परंतु तपश्चर्या चालू असतांना श्रीराम आणि हनुमान यांनी दर्शन देऊन कृष्णातीरी जगदुध्दार कर असा त्यांना आदेश दिलेला असल्यामुळे, तीर्थाटन करून आल्यानंतर त्यांनी असे ठरविले की आपल्या ओजस्वी वाणीचा, आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा आणि आपल्याला प्राप्त झालेल्या सिध्दीचा उपयोग हिंदू जनतेची मने रामभक्तीकडे वळवून तिला तिच्या दुरवस्थेतून बाहेर काढण्यासाठी करावा. 'संसार क्षणभंगूर आहे, मरण केव्हातर येणारच', म्हणून आपले जीवन लोकसेवेत घालविल्यास जन्मसाफल्य होते व तीच रामाची सेवा होय अशी शिकवण लोकांना द्यायला त्यांनी सुरवात केली. त्याचबरोबर, रामाचा संदेश पोहचवणारा सर्वश्रेष्ठ दास जो मारूती त्यांच्या ठिकाणी असलेल्या बलाची उपासना देखील लोकांना शिकवावी असेही त्यांनी ठरविले. हयासाठी लोकसंग्रह आणि लोकजागृती करणे आवश्यक आहे हे जाणून त्यांनी महाराष्ट्रात गावोगाव भ्रमण केले आणि कित्येक ठिकाणी मारूतींची स्थापना केली. लोकांना मारूतीच्या उपासनेला लावून धैर्य, वीर्य आणि बलसंपादनाची ईर्षा त्यांनी लोकांमध्ये निर्माण केली.
भारतभ्रमण केल्यावर त्यांच्या मनातली देशप्रेमाची ऊर्मी स्वस्थ बसू देईना. सह्यद्रीची ओढ अनावर होतीच. सह्यद्री आहेच असा.. माणूस एकदा त्याच्या प्रेमात पडला की त्याच्या रौद्र, राकट सौंदर्याची भूल माणसावर पडतेच. दऱ्याखोरी, गुहा, लेणी आणि गडकोट किल्ले ही सह्यद्रीची संपत्ती माणसाला मोहवून टाकते. समर्थदेखील अशाच तीव्रतेने सह्यद्रीकडे ओढले गेले. याच सह्यद्रीला साथीला घ्यायचे आणि त्याच्याच कुशीत आपला पंथ स्थापन करायचा. संघटना बांधायची, तरुणांना प्रोत्साहन द्यायचे, त्यांना व्यसन लावायचे ते बलोपासानेचे! आणि आपल्या हृदयातला मारुतीराया मूर्तीरूपाने त्यांच्यासमोर उभा करायचा. नेमके त्याच वेळी सह्यद्रीच्याच साथीने शिवराय आणि त्यांच्या जिवलगांनी आदिलशाहीसमोर मोठे आव्हान उभे केले होते. स्वराज्य निर्मितीची भावना जनमनात रुजवली होती. स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. यावेळी समर्थ आले महाबळेश्वरी. उंच जागा, रम्य ठिकाण. पाच नद्यांचा उगम होतो इथून. गर्द राई, असंख्य वनस्पती. पुरातन देवालय आणि नीरव शांतता. इथून जर आपल्या कार्याला सुरुवात केली तर आपला संदेश या पाचही नद्या महाराष्ट्रभर पोचवतील. आपली धर्मध्वजा अशी उंचावरून फडकायला हवी. सह्यद्रीने स्फूर्ती दिली. महाबळेश्वराने कौल दिला आणि त्यांच्या साक्षीने समर्थानी गर्जना केली,
‘मराठा तितुका मेळवावा ।
महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।’
‘‘जय जय रघुवीर समर्थ’’
साताऱ्याजवळ असलेल्या जरंडेश्वर इथल्या हनुमंताचे दर्शन घेऊन समर्थानी आपले कार्य सुरू केले. जरंडेश्वरच्या मारुतीरायासमोर उभे राहिल्यावर त्यांना एकदम स्फुरले.
रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पती
जो नरात वानरात भक्तीप्रेम वित्पती
दास दक्ष स्वामिपक्ष निजकाज सारथी
वीरजोर शीरजोर धक्कधिंग मारुती।।
बलोपासना आणि समर्थ संप्रदायाची सुरुवात समर्थानी करताना तरुणांसमोर शक्तीचे प्रतीक असलेल्या मारुतीची स्थापना केली.
समर्थांनी आपल्या तीर्थाटनामध्ये उत्तर भारतातही मारूतीमंदिरे स्थापन केली. त्यापैकी हनुमंत घाटावरील हनुमान मंदिर, तेलंगणातील हनुमानाचे मंदिर, ही मंदिरे प्रसिध्द आहेत. तसेच दक्षिणेकडील रामेश्वराच्या सेतुबंधाजवळील हनुमान मंदिरही प्रसिध्द आहे. महाराष्ट्रात तर त्यांनी कित्येक ठिकाणी मारूतीच्या मूर्ती स्थापन केल्या. समर्थ रामदास आणि मारूती हया दोन गोष्टीचे साहचर्य लोकांच्या मनात इतके ठसले आहे की एखाद्या ठिकाणची मारूतीची मूर्ती कोणी केव्हा स्थापन केली हे माहित नसेल तर ती समर्थ रामदासांनी स्थापन केलेली असणार असे गृहीत धरले जाते. तसेच समर्थांनी स्थापन केलेली मूर्ती कोठेही असो, ती ओळखण्याची खूण म्हणजे, रातापुढे मारूतीराय असले की ते हीत जोडूनच उभे असणार आणि एकटे मारूतीराय असले की त्यांचे हात प्रहार करण्याच्या भूमिकेत असणार व पायाखाली राक्षस तुडविलेला असणार!
सर्मथांनी अनेक मारुती स्थापन केले, परंतु इ.स. १६४४ ते इ.स. १६४८ पर्यंत त्यांनी दहा गावांमध्ये स्थापन केलेल्या अकरा मारुतीचीच सुप्रसिद्ध म्हणून गणना केली जाते. सर्मथांना अकरा ह्या आकड्याचे विलक्षण आकर्षण होते. त्याचे रहस्य मारुतीच्या उपासनेमध्येच आहे. मारुती हा अकरावा 'रुद्र' आहे. प्रसिद्ध अकरा मारुतींची गावे त्या काळी राजकारणास उपयुक्त होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी राजांना'स्वराज्य स्थापनेच्या काळी' त्यांना विशेष महत्त्व आले होते.
'समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारूती' म्हणून जे प्रसिध्द आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत :
शहापूर येथे १ (स्थापना शके १५६६)
मसूर येथे १ (स्थापना शके १५६७)
चाफळ येथे २ (स्थापना शके १५७०)
शिंगणवाडी येथे १ (स्थापना शके १५७१)
उंब्रज येथे १ (स्थापना शके १५७१)
माजगाव येथे १ (स्थापना शके १५७१)
बहे-बोरगाव येथे १ (स्थापना शके १५७३)
मनपाडळे येथे १ (स्थापना शके १५७३)
पारगाव येथे १ (स्थापना शके १५७४)
शिरोळे येथे १ (स्थापना शके १५७६)
हया अकरा मारूतीच्या स्थापनेचा जो काळ येथे दिला आहे त्याबद्यल मतभेद आहेत. परंतु शहापूरचा मारूती हया 'अकरा मारूतीत' पहिला याबाबत मात्र मतभेद नाहीत.
वास्तविक समर्थांनी सर्वात प्रथम स्थापिलेली मारूतीची मूर्ती गोदावरीच्या तीरावरील टाकळी येथील गोमयाची मूर्ती ही होय. तीर्थाटनाला जाण्यापूर्वी त्यांनी ही मूर्ती आपला शिष्य उध्दव याच्या मारूती उपासनेसाठी स्थापिली. परंतू हया मूर्तीचा समावेश 'अकरा मारूतीत' नाही. तसेच, सज्जनगड येथील मारूती, शिवथर घळींतील मारूती, मिरज, महाबळेश्वर, वाई, तंजावर, टेंभू, शिरगाव येथील मारूती, हयांचाही अकरा मारूतीत समावेश नाही. असे का हयाचे समाधानकारक उत्तर सापडत नाही. रामदासांच्या विशिष्ट अकरा मारूतींपैकी काहीना कदाचित राजकीय दृष्टया मोक्याच्या स्थानामुळे महत्व दिले गेले असेल, कदाचित समर्थांनी अनुग्रह दिलेल्या शिष्यांच्या आग्रहास्तव त्यांतील काहीची स्थापना केली गेली म्हणून त्यांना महत्व दिले गेले असेल, किंवा काहींना अन्य कारणास्तव महत्व दिले गेले असेल; परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे की ज्या अकरा मारूतींना विशेष महत्व दिले गेले आहे ते सर्व मारूती कृष्णेच्या परिसरातील आहेत. 'कृष्णातीरी जगदुध्दार कर' हया दैवी दृष्टान्तामुळे हया कृष्णातीरीच्या मारूतींना विशेष महत्व दिले गेले असावे असाही तर्क काढता येण्यासारखा आहे.
समर्थांच्या शिष्या वेणाबाई हयांच्या पुढील अंभगात हया अकरा मारूतींच्या स्थलाबद्दल उल्लेख आहे :-
चाफळामाजी दोन, उंब्रजेसी येक । पारगावी देख चौथा तो हा ॥
पांचवा मसूरी, शहापुरी सहावा। जाण तो सातवा शिराळयांत॥
सिंगणवाडी आठवा, मनपाडळे नववा। दहावा जाणावा माजगावी॥
बाहयांत अकरावा येणेरीती गावा। सर्व मनोरथा पुरवील॥
वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास। कीर्ती गगनांत न समावे॥
समर्थांचे हे अकरा मारूती जागृत देवस्थाने आहेत असे मानले जाते. हया अकरा मारूतींना 'वारीचे मारूती' असेही म्हणतात.
समाजाला बलोपासनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी समर्थ रामदासांनी सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात हनुमान मंदिरांची स्थापना केली. हनुमानच का तर तो शक्तीचं प्रतीक आहे !
एका दिवसात किंवा दोन दिवसांत या सर्व मारुतींचे दर्शन आपण घेऊ शकतो. आता रस्ते आणि वाहनांची सुविधा चांगली असल्यामुळे इथे जाणे तुलनेने सोयीचे झालेले आहे. कुठल्या मारुतीचे दर्शन आधी घ्यावे, कोणाचे नंतर घ्यावे असे काहीही नाही. मुळात समर्थानी असे कोणतेही अवडंबर कधीच माजवले नाही. त्या त्या ठिकाणी त्यांनी बलोपासनेसाठी मारुतींची स्थापना केलेली दिसते. तरीसुद्धा भटकंतीसाठी भौगोलिकदृष्टय़ा त्यांचा जिल्हावार असा विचार करता येईल.
मुक्काम करुन हे अकरा मारुतींचे दर्शन घ्यायचे असेल तर कराङ हे सोयीचे आणि मध्यवर्ती ठिकाण आहे. इथे रहाण्यासाठी उत्तम दर्जाची हॉटेल्स आणि चविष्ट जेवणाची चांगली सोय आहे.
सातारा जिल्हा :चाफळचा वीर मारुती आणि प्रताप मारुती, माजगाव, शिंगणवाडी, उंब्रज, मसूर, शहापूर.
सांगली जिल्हा : शिराळे, बहे बोरगाव.
कोल्हापूर जिल्हा : मनपाडळे, पारगाव
चाफळचा वीर मारुती
सातारा-कराड रस्त्यावर उंब्रज या गावी चिपळूणकडे जाणारा फाटा आहे. इथे उजवीकडे वळले आणि पुढे गेले की एक रस्ता पुन्हा चाफळला जातो. उंब्रजवरून जेमतेम ११ किमी वर चाफळ आहे. शके १५५९ म्हणजेच इ.स. १६४८ मध्ये अंगापूरच्या डोहात सापडलेल्या राममूर्तीची प्रतिष्ठापना समर्थानी चाफळ इथे एक सुंदर मंदिर बांधून केली. याच राममंदिरासमोर हात जोडलेला दास मारुती आणि मंदिराच्या पाठीमागे प्रताप मारुतीची स्थापना इस १६४९मध्ये समर्थानी केली. प्रभू रामचंद्रांच्या समोर नम्रभावाने हात जोडून उभ्या असलेल्या या मारुतीच्या मूर्तीची उंची सहा फूट एवढी आहे. जणू काही प्रभूरामाच्या चरणी या मारुतीचे नेत्र स्थिर असल्याचे जाणवते. १९६७ साली कोयनेचा भूकंप झाला त्यात राममंदिराचे नुकसान झाले. परंतु या मारुती मंदिराला काहीही हानी पोचली नाही, असे सांगितले जाते.
प्रताप मारुती/भीम मारुती/वीर मारुती
चाफळच्याच श्रीराम मंदिरामागे अंदाजे १०० मीटर चालत जावे. तिथे रामदासस्वामींनी बांधलेले मारुतीचे मंदिर आजही शाबूत आहे. मंदिरात असलेली मारुतीची मूर्ती म्हणजे रामदासांनी आपल्या भीमरूपी या स्तोत्रामध्ये वर्णन केल्यासारखीच आहे. पुच्छ ते मुरडिले माथा, कमरेला सोन्याची कासोटी, त्याला घंटा किणकिणताहेत, नेटका, सडपातळ, डोळ्यातून जणू अग्नीवर्षांव होतो आहे अशा रौद्र मुद्रेत आहेत. मूर्ती सडपातळ असून पायाखाली दैत्य आहे.
दोन भिन्न स्वभावाच्या सुंदर मारुतीच्या मूर्ती चाफळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चाफळ हे समर्थ संप्रदायाचे प्रमुख केंद्र असल्यामुळेच कदाचित समर्थानी इथे दोन मारुतींची स्थापना केलेली दिसते.
माजगावचा मारुती
चाफळपासून फक्त तीन किमी अंतरावर असलेल्या या मारुतीचे एक वैशिष्टय़ आहे. गावरक्षक पाषाणाच्या स्वरूपात असलेल्या या दगडाला समर्थानी मारुतीचे रूप दिले. माजगावच्या वेशीवर एक घोडय़ाच्या आकाराचा दगड होता. गावकऱ्यांनी खूप आग्रह केल्यामुळे समर्थानी शके १५७१ म्हणजेच इ.स. १६५० मध्ये याच धोंडय़ावर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली. पाच फूट उंचीची मारुतीची मूर्ती पश्चिम दिशेला चाफळच्या राममंदिराकडे तोंड करून उभी आहे. अंदाजे १०० चौरस फूट लांबी-रुंदीचे, कौलारू, माती-विटांचे मूळ मंदिर आता जीर्णोद्धार केल्यावर अगदी वेगळे दिसते. जमिनीला फरशा, मंदिराशेजारी ध्वज, सुबक असा दरवाजा, रंगकाम असे हे आताचे स्वरूप आहे. मंदिराच्या एका भिंतीवर द्रोणागिरी पर्वत घेऊन जाणाऱ्या हनुमंताचे चित्र आहे. चाफळच्या श्रीराम देवस्थानकडेच या मंदिराचे व्यवस्थापन आहे. सध्या या मंदिरात एक शाळा भरते.
शिंगणवाडीचा मारुती
यालाच खडीचा मारुती, बालमारुती, चाफळचा तिसरा मारुती असेही म्हटले जाते. चाफळपासून जेमतेम एक कि.मी. अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. तिथे जवळच समर्थाची ध्यान करण्याची जागा असलेली रामघळ आहे. याच ठिकाणी शके १५७१ अर्थात इ.स. १६५० मध्ये समर्थानी छोटीशी सुबक अशी मारुतीची मूर्ती स्थापन केली. जेमतेम चार फूट उंचीच्या उत्तरेकडे तोंड केलेल्या हनुमंताच्या मूर्तीच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू दिसते. उजवा हात चपेटदान मुद्रेत म्हणजे उगारलेल्या स्थितीत आहे.
सहा फूट लांबी-रुंदी असलेले हे मंदिर ११ मारुतींमधील सर्वात लहान मंदिर आहे. या मंदिराला सभामंडप नाही परंतु आजूबाजूला दाट वृक्ष मात्र आहेत. टेकडीच्या पश्चिमेला एक ओढा असून त्याच्या काठीसुद्धा वृक्षांची दाटी आहे. उंचावर असलेल्या या मंदिराचा कळस तांबडय़ा रंगाने रंगवलेला असल्याने लांबूनसुद्धा दृष्टीस पडतो. चाफळच्या आधी समर्थाचा मठ इथेच शिंगणवाडीला होता. या टेकडीवर जाण्यासाठी चारचाकी वाहन जाईल ईतका रस्ता केला आहे. मात्र रस्ता विलक्षण कच्चा असल्याने स्वतःचे कारसारखे वाहन असेल न नेणेच योग्य होईल.

एखाद्या स्थानाशी निगडित कुठली तरी कथा असेल तर त्या स्थानाचे महत्त्व अजून वाढते. त्याचे आकर्षण निर्माण होते. शिंगणवाडीबद्दलसुद्धा काहीसे असेच आहे. इथे असलेल्या चिंचेच्या झाडाखाली शिवराय आणि समर्थाची भेट झाल्याचे सांगतात. जवळच सडा दाढोली गावाजवळ रामघळ आहे. हि शिवसमर्थ भेटीच्या ठिकाणापासून साधारण पंधरा कि.मी वर डोंगरात आहे. ईथे जाण्याचा रस्ता कच्चा आहे हे ध्यानी घेउन त्याप्रमाणे नियोजन करावे.याच रामघळीजवळ शिवरायांची तहान भागवण्यासाठी इथे समर्थानी आपल्या कुबडीने एक दगड उलथवून टाकला आणि त्याखाली असलेला पाण्याचा प्रवाह वाहता केला, त्यामुळे या ठिकाणाला ‘कुबडीतीर्थ’ असे नाव मिळालेय.
उंब्रजचा मारुती/ मठातील मारुती
चाफळचे दोन आणि माजगावचा मारुती पाहून आपण पुन्हा उंब्रज इथे येतो. इथेच जवळ आता तीन मारुती आहेत. त्यातला एक हा उंब्रजचा मठातील मारुती. इथल्या मारुतीमंदिराशी आणि उंब्रजशीच काही कथा जोडलेल्या आहेत. आपल्याकडे कोणत्याही तीर्थक्षेत्री गेले की कोणती ना कोणती कथा जोडलेली असते. त्या कथेमुळे त्या स्थानालासुद्धा रंजकता येते. तिथे गेले आणि ती विशिष्ट कथा आठवली की एक वेगळाच आनंद मिळतो. समर्थ चाफळवरून रोज उंब्रज इथे स्नानासाठी येत असत. एकदा इथल्या नदीत ते बुडायला लागल्यावर मेलो मेलो असे जोरजोरात ओरडू लागले. तेव्हा खुद्द हनुमंताने त्यांना तिथून बाहेर काढले असे सांगितले जाते. त्याच्या पावलाचा एक ठसा तिथे दगडावर उमटल्याचेही दाखवले जायचे. आता तो दगड मात्र वाळूत बुजून गेला आहे. अशी इथली एक आख्यायिका.
समर्थ रामदासांना उंब्रज इथे काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तिथे एक मारुती मंदिर बांधले आणि एका मठाची स्थापना केली. शके १५७१ म्हणजेच इ.स. १६५० साली समर्थानी इथे मारुती मंदिर बांधले. चुना, वाळू आणि ताग हे पदार्थ वापरून अंदाजे दोन फूट उंचीची ही मूर्ती मोठी देखणी आहे. सध्या मात्र या मूर्तीला चांदीचे डोळे बसवलेले आहेत. मारुतीच्या पायाखाली एक दैत्य दिसतो. मूर्तीच्या स्थापनेनंतर १४ दिवस इथे रामदासस्वामींनी कीर्तन गेले. त्यानंतर शिराळ्याचे देशपांडे त्यांना आपल्या घरी घेऊन गेले.
हा मारुती उंब्रज गावात पुर्वबाजुला बाजारपेठेत आहे. पुण्याच्या दिशेने तोंड असेल तर उजव्या हाताला उंब्रज गावाची मुख्य बाजारपेठ आहे. इथेच समर्थ स्थापित हनुमानाचे मंदिर आहे. इथे जाण्याचा रस्ता अरुंद असल्याने शक्यतो चारचाकी वाहन असेल तर हायवे शेजारी पार्क करुन चालत जाणे बरे पडेल.
मसूरचा मारुती
उंब्रजपासून जेमतेम दहा किमी वर असलेल्या मसूर इथे समर्थानी मारुतीची स्थापना केली आहे. मसूर या गावाशी निगडित एक कथा आहे. आणि ती कथा आहे कल्याणस्वामी या समर्थाच्या पट्टशिष्याशी संबंधित. कल्याण या शिष्याची प्राप्ती समर्थाना मसूर इथल्या उत्सवात झाली आणि पुढे तो समर्थाचा अत्यंत लाडका शिष्य झाला. कल्याणस्वामींचे मूळ नाव अंबाजी. चार वर्षे मसूर इथे समर्थानी रामनवमीचा उत्सव मोठय़ा धूमधडाक्यात साजरा केला. एके वर्षी श्रीरामचंद्रांच्या मिरवणुकीदरम्यान एका झाडाची फांदी मिरवणूक मार्गात आडवी येत होती. तेव्हा समर्थानी अंबाजी नावाच्या तरुणाला त्या फांदीच्या शेंडय़ावर बसून कुऱ्हाडीने बुंध्याच्या बाजूने ती फांदी तोडायला सांगितले! अंबाजीने काहीही न विचारता तसे केले. फांदी तुटली आणि अंबाजी त्या फांदीसकट सरळ खाली असलेल्या खोल विहिरीत पडला. समर्थ त्या विहिरीपाशी आले आणि आत डोकावून त्यांनी विचारले, ‘अंबाजी कल्याण आहे ना?’ विहिरीतून प्रत्युत्तर आले, ‘सर्व कल्याण आहे स्वामी.’ तेव्हापासून अंबाजीचे नाव कल्याण असे पडले.
पाच फूट उंचीची, चुन्यापासून तयार केलेली, पूर्वाभिमुख असलेली ही मारुतीची मूर्ती खरे तर सर्व ११ मारुतींमध्ये देखणी म्हणायला हवी. शके १५६८ अर्थात इ.स. १६४६ साली याची स्थापना समर्थानी केली. अतिशय सौम्य आणि प्रसन्न मुद्रा असलेल्या हनुमंताच्या मस्तकी मुकुट असून, गळ्यात माळा, जानवे, कमरेला मेखला असा सगळा थाट आहे. हाताची बोटे तसेच लंगोटाचे काठ मोठे आकर्षकरीत्या रंगवलेले दिसतात. पायाखाली जंबुमाळी नावाचा राक्षस दाबून धरलेला दिसतो. मूर्तीच्या एका बाजूला शिवराम तर दुसऱ्या बाजूला समर्थाचे चित्र काढलेले आहे. गाभाऱ्याच्या एका भिंतीवर याच गाभाऱ्याचे चित्र काढलेले दिसते. मंदिराचा सभामंडप १३ फूट लांबी-रुंदीचा आहे. सहा दगडी खांबांवर मंदिराचे छत तोलून धरले आहे. देवळाच्या शेजारीच नारायणमहाराजांचा एक मठ आहे. या मंदिराचे व्यवस्थापन श्रीसमर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्याकडे आहे.
या ठिकाणाबद्दल अजून एक कथा सांगितली जाते. ती म्हणजे मुसळराम नावाचा एक पहिलवान नेहमी मुसळ खांद्यावर घेऊन फिरत असे. समर्थानी या मुसळरामालाच इथला मठाधिपती केला. मुसळरामाची हत्या करण्याची इच्छा मनी धरून असलेल्या यवनी अधिकाऱ्याला समर्थानी इथेच यथेच्छ बदडून काढले होते, असे सांगितले जाते.
शहापूरचा मारुती
कराड-मसूर रस्त्यावर १५ किलोमीटर अंतरावर आणि मसूरपासून तीन कि.मी. अंतरावर शहापूर गावचा फाटा आहे. इथून फक्त एक कि.मी.वर रस्त्यापासून आत हे मारुती मंदिर आहे. समर्थानी स्थापिलेल्या ११ मारुतींमध्ये हा मारुती सर्वात आधी स्थापन केल्याचे समजले जाते. शके १५६६ म्हणजेच इ.स. १६४५ साली समर्थानी या मारुतीची स्थापना केली. या मारुतीला ‘चुन्याचा मारुती’ असेही म्हटले जाते. गावाच्या एका टोकाला नदीच्या काठावर मारुतीचे मंदिर आहे. मंदिर आणि मारुतीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. अंदाजे सात फूट उंची असलेली हे मारुतीची मूर्ती काहीशी उग्र दिसते. मूर्तीच्या मस्तकी गोंडय़ाची टोपी आहे. इथेच पुढे छोटीशी पितळी उत्सव मूर्ती ठेवलेली दिसते. शहापूरचे अजून एक महत्त्व म्हणजे शहापूरच्या आग्नेयेला दोन कि.मी.वर रांजणखिंड आहे. इथे दोन मोठे दगडी रांजण दिसतात. या खिंडीजवळच असलेल्या टेकडीवर समर्थाचे वास्तव्य असायचे.
शहापूर.. समर्थ.. बाजीपंत कुलकर्णी यांची एक सुंदर कथा इथे प्रसिद्ध आहे. आदिलशाही मुलखात असलेल्या शहापूरजवळच चंद्रगिरी नावाचा डोंगर आहे. समर्थ रामदास या डोंगरावर तपश्चर्या करायला जात असत. त्यावेळी ते तिथून भिक्षा मागायला शहापूर गावात नेहमी जात असत. गावात बाजीपंत कुलकर्णी नावाचे एक सज्जन देवभक्त राहत असत. त्यांच्या पत्नीचे नाव सईबाई. समर्थ भिक्षा मागायला आले की सईबाई नेहमी आला गोसावडा भिक्षा मागायला.. असे चिडून बडबडत असे आणि भिक्षा वाढत असे. एके दिवशी समर्थ भिक्षा मागायला आले तेव्हा घरात दु:खी वातावरण दिसले. चौकशी करता असे समजले की बाळाजीपंतांवर फसवणुकीचा आरोप ठेवून पकडून विजापूरला घेऊन गेले होते.
आजपासून पाच दिवसांनी बाजीपंत परत घरी येतील असा दिलासा समर्थानी सईबाईंना दिला. दासोपंत (म्हणजे समर्थच) विजापुरी जाऊन हिशेब मिटवून दिले व बाजीपंतांसह शहापुरी परत आले!! त्यानंतर गावाच्या सीमेवरून समर्थ अदृश्य झाले. कुलकर्णी पती-पत्नींनी तीन दिवस कडकडीत उपास केले. चौथ्या दिवशी समर्थ भिक्षा मागायला आल्यावर त्यांना आपल्या घरी जेवायला ठेवून घेतले. त्या दिवसापासून सईबाईंनी एक व्रतच घेतले, ते म्हणजे समर्थदर्शनाशिवाय जेवायचे नाही. एकदा तर आठ दिवस उपास घडला. त्यावेळी हे दांपत्य समर्थाना शोधायला चंद्रगिरीच्या डोंगरावर गेले. तिथे समर्थाना त्यांनी जेवण रांधून वाढले. जेवण वाढताना वरती पाहू नकोस असे समर्थानी सईबाईला निक्षून बजावले होते. तरीही अनवधानाने सईबाईंचे लक्ष वरती गेले तर काय.. त्यांचे डोळेच दिपले. समर्थाच्या जागी त्यांना प्रत्यक्ष मारुतीराया बसलेला दिसला, असे सांगितले जाते. त्यानंतर पुढे समर्थानी इथे चुन्याच्या मारुतीची स्थापना केली आणि मंदिर बांधले. कुलकर्णी नावाचे एक सद्गृहस्थ आजही इथे अत्यंत मनोभावे सेवा करीत आहेत. मंदिराच्या शेजारीच त्यांचे घर आहे.
बहे बोरगावचा मारुती
सांगली जिल्ह्य़ातल्या वाळवे तालुक्यात बहे किंवा बाहे हे गाव आहे. कराड-कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या पेठवरून जेमतेम बारा कि.मी. वर हे ठिकाण आहे. शेजारच्या बोरगावमुळे त्याचा उल्लेख बहे-बोरगाव असा केला जातो. याठिकाणी प्रसिद्ध असलेली आख्यायिका रामायणाशी निगडित आहे. रावणाचे निर्दालन करून अयोध्येला परत जाताना प्रभू रामचंद्र कृष्णा नदीच्या काठी असलेल्या बोरगावला थांबले होते. तिथे कृष्णेच्या वाळवंटात प्रभू रामचंद्र स्नानसंध्या करायला गेले असताना कृष्णा नदीला उचंबळून आले, आणि त्यामुळे तिला अकस्मात पूर आला. मारुतीरायाने नदीपात्रात मधोमध बसून आपले दोन बाहू आडवे धरून तो प्रवाह आपल्या दोन्ही बाजूंनी प्रवाहित केला त्यामुळे मध्ये एक बेट तयार झाले. हनुमंताने दोन बाहूंनी नदीचा प्रवाह विभागला गेला म्हणून बहे/ बाहे/ बहुक्षेत्र असे नाव या स्थानाला प्राप्त झाले, असे मानले जाते.
या ठिकाणी मारुतीरायाचे दर्शन घडेल अशा आशेने गेलेल्या समर्थाना मारुतीने मूर्तीरूपात दर्शन दिले नाही. त्यामुळे समर्थानी मारुतीरायाचा धावा सुरू केला. त्यांना त्यावेळी पाठीमागे डोहातून त्यांना हाका ऐकू आल्या. समर्थानी डोहात बुडी मारून तिथून मारुतीची मूर्ती बाहेर काढली आणि त्याची स्थापना या ठिकाणी केली. या मूर्तीकडे पाहताच समर्थाना एक रचना सुचली..
हनुमंत पाहावयालागी आलो,
दिसेना सखा थोर विस्मीत जालो।
तयावीण देवालये ती उदासे,
जळातूनी बोभाइला दास दासे।।
ही गोष्ट शके १५७३ अर्थात इ.स. १६५२ सालची. प्राचीन काळी इथे राममंदिर होते. त्याच्या पुढय़ात शिवलिंग. या राममंदिराच्या पाठीमागे मारुतीची स्थापना केलेली आहे. मारुतीचे दोन हात पाणी अडविण्याच्या पवित्र्यात दिसतात. दोन्ही मांडय़ांच्या बाजूला धरलेले आहेत. डोक्यावर मुकुट असलेली अशी ही भव्य मूर्ती. इथे जाण्यासाठी कृष्णेवरील पुलाच्या पश्चिमेकडील बंधाऱ्यावरून बेटावर जाणाऱ्या वाटेने जावे लागते. नदीला पूर आल्यावर मात्र ही वाट बंद होते. त्यावेळी इथे जाता येत नाही.
शिराळ्याचा मारुती
जागा लक्ष्मीची शिराळे,
तेथे निघती नागकुळे ।
श्रावणमासी मुलेबाळे,
खेळविती।।
सांगली जिल्ह्यतले नागांसाठी प्रसिद्ध असलेले हे शिराळे गाव. इथे समर्थानी स्थापिलेल्या मारुतीमुळेसुद्धा प्रसिद्ध आहे. एस.टी. स्टँडजवळच हे मंदिर आहे. अतिशय भव्य अशी मूर्ती असलेले हे मारुती मंदिर खरोखर अतिशय देखणे असे आहे. शके १५७६ म्हणजे इ.स. १६५५ साली समर्थानी इथे मारुतीची स्थापना केली. सात फूट उंचीची चुन्यात बनवलेली हनुमंताची मूर्ती उत्तराभिमुख आहे. मंदिरसुद्धा उत्तराभिमुखच आहे. कंबरपट्टय़ामध्ये घंटा बसवलेल्या आहेत. कटिवस्त्र आणि त्याचा गोंडासुद्धा खूप सुंदर आहे. मूर्तीच्या डोक्याच्या डावी-उजवीकडे झरोके ठेवले आहेत. सूर्योदय आणि सूर्यास्ताला मूर्तीच्या तोंडावर प्रकाश पडतो. मंदिराच्या प्राकाराला दक्षिणेकडे अजून एक दार आहे. शिराळ्याचे महादजी साबाजी देशपांडे हे समर्थशिष्य म्हणून प्रसिद्ध होते.
मनपाडळेचा मारुती
मनपाडळे आणि पारगाव ही दोन्ही गावे कोल्हापूर जिल्ह्य़ात पन्हाळगड-ज्योतिबाच्या परिसरात आहेत. पन्हाळगड म्हणजे जणू दक्खनचा दरवाजाच होता. विजापूरच्या आदिलशाहीवर वचक ठेवण्यासाठी पन्हाळा हे शिवकाळात अगदी मोक्याचे ठिकाण होते. या परिसराचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊनच की काय समर्थानी या ठिकाणी ही दोन शक्तिकेंद्रे निर्माण केली असावीत असे दिसते. कोल्हापूर ते वडगाव वाठार हे अंतर २२ कि.मी. आहे. तर वडगाव वाठारवरून पुढे अंबपमार्गे मनपाडळे हे अंतर १४ कि.मी. आहे. ११ मारुतींपैकी सर्वात दक्षिणेकडे असलेल्या या मारुतीची स्थापना समर्थानी शके १५७७/इ.स.१६५२ मध्ये केली. अंदाजे पाच फूट उंचीची साधी सुबक अशी मारुतीची मूर्ती आणि मंदिर दोन्हीही उत्तराभिमुख आहेत. मूर्तीजवळ दीड फूट उंचीची कुबडी ठेवलेली दिसते. आसपास झाडी असलेल्या ओढय़ाकाठी एक सुंदर कौलारू मंदिर आहे. सात फूट औरसचौरस गाभारा असलेल्या या मंदिराचा नवीन बांधकाम केलेला सभामंडप चांगला मोठा आहे.
वारणेच्या खोऱ्यात असलेल्या मनपाडळे गावाच्या जवळच पाडळी नावाचे एक गाव आहे. इथेही एक मारुतीची मूर्ती आहे. कोल्हापूरपासून जेमतेम २० कि.मी.वर ज्योतिबाच्या ऐन पायथ्याशी मनपाडळे हे गाव वसलेले आहे. इथून जवळच सात कि.मी.वर असलेल्या पारगावला अजून एक समर्थ स्थापित मारुती आहे.
पारगावचा मारुती
यालाच बालमारुती किंवा समर्थाच्या झोळीतील मारुती असे म्हटले जाते. कराड-कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव आहे. इथून वारणा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवे पारगाव आहे. त्याच्या उत्तरेला जुने पारगाव आहे. या जुन्या पारगावात हे मारुती मंदिर आहे. शके १५७४ म्हणजे इ.स. १६५३ साली स्थापना केलेला हा मारुती, ११ मारुतींपैकी सर्वात शेवटी स्थापलेला आणि सर्वात लहान मूर्ती असलेला आहे. इथली मूर्ती सपाट दगडावर कोरलेली जेमतेम दीड फूट उंचीची आहे. यावर शेंदूर नाही. मारुतीच्या केसाची शेंडी बांधलेली दिसते. मारुतीराया जणू डावीकडे धावत निघाल्याच्या आविर्भावात ही मूर्ती कोरलेली आहे. आठ फूट लांबी-रुंदीचा मूळ गाभारा. १९७२ मध्ये इथे ४० फूट लांब आणि १६ फूट रुंदीचा सभामंडप बांधला. मनपाडळे ते पारगाव हे अंतर फक्त पाच कि.मी. पण सरळ रस्ता नाहीये. वळसा घेऊन इथे यावे लागते.
या अकरा मारुतींशिवाय समर्थानी गोदावरी काठी टाकळी इथे गोमयाचा मारुती स्थापन केला. शिवाय सज्जनगड, शिवथरघळ, मिरज, महाबळेश्वर, वाई, टेंभू, शिरगाव, सिंहगड, तंजावर आणि अगदी हिमालयातील प्रसिद्ध असलेल्या बद्रिनाथाच्या मंदिरातसुद्धा मारुतीची स्थापना केलेली आहे. विपरीत काळ आलेला असतानासुद्धा ‘धीर धरा धीर धरा तकवा..हडबडू गडबडू नका।।’ असा संदेश देणाऱ्या समर्थानी तरुणाईमध्ये बलोपासनेचे स्फुल्लिंग चेतवण्यासाठी सह्य़ाद्रीच्या कुशीत हे अकरा मारुती स्थापन केले.
इ.स. १६४५ ते १६५५ अशा दहा वर्षांच्या काळात समर्थानी या ११ मारुतींची स्थापना केलेली दिसते. तात्कालीन देशपरिस्थिती, समाजस्थिती यांचे योग्य आकलन करून समर्थानी प्रजेपुढे शक्तीचे, तेजाचे प्रतीक असलेले हे मारुती उभे केले. त्यांच्यायोगे बलोपासना आणि कोणत्याही संकटासमोर ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा समर्थानी लोकांना दिली. दळणवळणाची साधने अगदी तुटपुंजी असलेल्या त्या कालखंडात कदाचित संपर्ककेंद्रे म्हणून सुद्धा या समर्थ स्थापित मारुती स्थानांचा उपयोग होत असावा. संपर्काचे एक जाळे निर्माण करण्याचा हा प्रयत्न असावा असे वाटते. आजघडीलासुद्धा या ठिकाणांचे महत्त्व कणभरही कमी होत नाही. आपल्या भटकंतीमध्ये ही वेगळ्या उद्देशाने केलेली भटकंती नक्कीच स्मरणीय ठरेल. सह्य़ाद्रीच्या कुशीत असलेल्या या ११ मारुतींना कोणत्याही ऋतूमध्ये भेट द्यावी. सरत्या पावसाळ्यात गेले तर सर्वात उत्तम. या वेगळ्या ठिकाणांना अवश्य भेट द्यावी. दोन घटका इथे शांत बसावे. इतिहासाची आठवण ठेवावी. हनुमंताची प्रभूरामाप्रति असलेली अनन्यसाधारण निष्ठा आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही संकटाला न डगमगता सामोरे जाण्याची प्रेरणा आपल्याला या ठिकाणी आल्यावर मिळावी.. आपली भटकंती समृद्ध व्हावी..!!!


यात्रेचे नियोजनः-
चाफळचे दोन, खडीचा मारुती, माजगावचा मारुती, उंब्रजचा मारुती पाहून मसुरला जाणे सोयीचे पडते. उंब्रजवरुन कराडच्या दिशेने निघाल्यास एस आकाराचे वळण घेउन उत्तर मांड नदीवरचा पुल ओलांडला कि एक रस्ता डावीकडे जातो. या रस्त्याने मसुरचा व शहापुरचा मारुती पाहून कराडला जाता येईल. पुढे तासगाव रस्त्याने रेठरेमार्गे कोळे नरसिंगपुर व बहे मारुती पहाता येईल. इथून थेट ईस्लामपुर गाठून बत्तीस शिराळ्याचा मारुती आणि शेवटी वारणानगर मार्गे मनपाडळे व पारगावचा मारुती पाहून हि यात्रा सुफळ संपुर्ण करता येईल.

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भग्रंथः-
१ ) आडवाटेवरचा महाराष्ट्रः- प्र.के. घाणेकर
२ ) http://www.marathiworld.com हि वेबसाईट
३ )दै. लोकसत्तामधील "समर्थ स्थापित अकरा मारुती", या विषयावरील लेख.
४ ) https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/ हि वेबसाईट
समर्थ रामदासांनी आपल्या कार्याने महाराष्ट्रधर्म वाढविला. सर्वसामान्य जनतेत भक्तिमार्गातून शक्तीच्या उपासनेचा, संघटित होण्याचा मूलमंत्र दिला. श्री मारुतीच्या उपासनेतून त्या काळातील समाजाला शरीरस्वास्थ्याचा मार्गही दाखविला. समर्थांचा ‘दासबोध’ हा ग्रंथ म्हणजे विविध विषयांवरील तत्त्वचिंतनांचे मराठी भाषेतील साहित्याचे अमोल लेणे आहे. समर्थांनी या आध्यात्मिक ग्रंथाचे लेखन निबीड अरण्यातील शिवथरघळ सुंदर मठात निसर्गाच्या सान्निध्यात केले आहे. समर्थांच्या ‘दासबोध’ आणि जुन्या ‘दासबोधा’त त्यांच्या या निसर्ग प्रेमाची प्रचीती येते. समर्थांनी लोकजागरणांसाठी सामाजिक प्रबोधन केले. देशभरात अकराशे मठांची स्थापना करून श्रीरामाच्या उपासनेचा पंथ विस्तारित केला. समर्थ संन्यासी होते, निर्मोही होते. लोककल्याण हेच त्यांचे जीवनध्येय होते. पण सर्वस्वाचा त्याग करून संन्यासी झालेल्या समर्थांना निसर्गलावण्याची प्रचंड ओढ होती. दासबोधाचे लेखन करतानाही ते एकरूप, समरूप झाले होते.
‘अखंड एकांत सेवावा। अभ्यासची करीत जावा
काळ सार्थकची करावा । जनासहित ।।
दास डोंगरी राहतो । यात्रा देवाची पाहतो ।
देव भक्तासवे जातो । ध्यान रूपें ।।’
पुढे समर्थांनी शिवथर घळीत राहून दासबोधाचे लेखन केले. हा निसर्गरम्य, वनसृष्टीने लपेटलेला परिसर त्यांना विशेष आवडत असे. या घळीचे वर्णन करताना समर्थ म्हणतात –
‘गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनी चालिली बळें ।
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळें ।
गर्जती मेघ तो सिंधू। ध्वनिकल्लोळ उठीला ।
कड्याशी आडळे धारा । वात आर्क्त होतसे ।
तुशार उठती रेणू । दुसरे रज मातले ।
वात मिश्रीत ते रेणू । सीत मिश्रित धुकटे ।।’
निसर्गाचे ते पूजक होते. निसर्गाचे हे रूप म्हणजे त्यांना मूर्तरूप वाटत असे. पक्ष्यांची सुमधूर गीते, वादळ संगीत, कोसळणाऱ्या पावसाच्या धारा, हिरवीगार वनराई, यात त्यांना संगीताची प्रचीती येत असे.
समर्थ रामदासांनी हिंदुस्थानच्या केलेल्या परिक्रमेत अनेक निबीड जंगल पाहिली. त्यांना जंगलातल्या वृक्ष, वेली आणि फुलांचे औषधी गुणही माहिती होते. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीनुसार त्यांनी परळीच्या किल्ल्यावर वास्तव्य केले. तोच हा सज्जनगड. समर्थ संप्रदायाचे मुख्य केंद्र झाले. सज्जनगडावर मठाची स्थापना केल्यावर उद्यान, बाग त्यांनी आपल्या देखरेखीखाली तयार करून घेतली. सुंदर मंदिरे आणि मंदिराचा परिसर कसा असावा हे सांगणाऱ्या समर्थांनी बागेच्या रचनेचा सांगितलेला तपशील वाचल्यावर त्यांच्या निसर्गप्रेमाची प्रचीती येते. जुन्या ‘दासबोधा’त असलेल्या ‘बागप्रकरण’ या शीर्षकाखाली त्यांनी लिहिलेल्या अठ्ठावीस ओव्या म्हणजे फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती, भाज्या या साऱ्या वनस्पतीच्या गुणांची साक्षच होय.
प्रसन्न निघाला स्वभावे। बागेमध्ये काय लावावे।
म्हणूनी घेतली नावे । काही एक ।
असा प्रारंभ करीत समर्थांनी बागेत लावावयाच्या फळा-फुलांची नावे सांगितली आहेत. ही झाडे कशी कुठे लावावीत हेही त्यांनी सांगितल्याने बागसंवर्धन आणि बागसंरक्षण या व्यवस्थापनाचेही सूत्र त्यांनी ‘बनकटी प्रकरणात’ सांगितले आहे. भुईचाफा, नागचाफा, मोगरा, बट मोगरा, जाई-जुई, शेवंती-मालती बकुळी, मखमल, दवणा, विविध रंगांची जास्वंद, विविध रंगांची कमळे याबरोबरच तुळस, बेलफळ या देवपूजेसाठी लागणाऱ्या झाडांचाही समावेश बागेसाठीच केला आहे. तळबं, गोरक्षचिंच, फणस, चिंच, पपई, वड-पिंपळ, उंबर, आंबा, लिंबू, साखरलिंबू, डाळिंब, केळी, नारळ, पोफळी, जांभूळ, आवळा ही फळे देणारी झाडे बागेत असायला हवीत असे ते सांगतात. वेत, कळकी, शिवारी, पानवेल, गुळवेल अशा वेलींचाही उल्लेख ते करतात. बागेच्या भोवती निवडुंग, कावेटी, काटेशिवरी, पांगेरा, निर्गुडी, करवंदीची झाडे लावावीत. म्हणजे बागेतल्या वृक्षसंपदेचे जतन करता येते असं समर्थांचे म्हणणे आहे. इतक्या उपयुक्त वनस्पतींची माहिती सांगून शेवटी समर्थ सांगतात
अठराभार वनस्पती । नामें सांगवि किती ।
अल्प बोललो श्रोती । क्षमा केली पाहिजे ।।
समर्थ लोककल्याणकारी संत होतेच, पण ते थोर निसर्गप्रेमी, निसर्गपूजक आणि निसर्गाच्या सौंदर्यात आनंद, समाधान मानणारेही होते. निसर्ग हाच त्यांचा देव आणि गुरूही होता.
सहाजिकच दाट जंगलात अवघद जागी असणार्या घळी त्यांना विशेष प्रिय होत्या.
कडे,कपाटे,दुर्कुटे | पाहो जाता भयचि वाटे |
अशा या घळीत समर्थ सुखाने जाउन रहात.आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचे वास्तव्य शिवछत्रपतींच्या विनंतीवरुन परळीच्या किल्ल्यावर झाले,त्याचाच झाला सज्जनगड.
जागा सुंदर गहन | तेथे सुखावले मन |
तेथे जावया संतोष | वाटतसे ||
या सर्व घळी पुढे रामघळी म्हणून प्रसिध्द झाल्या.निसर्गसानिध्यात जे रमतात्,त्यांनी एक परिक्रमा करुन या सर्व घळींना भेट देता येईल. अर्थात बहुतेक घळीपर्यंत जाण्यासाठी आसपास अंतरापर्यंत रस्ते जातात.थोडा पदभ्रमणाचा आनंद घेउन या घळींना भेट देता येईल.
समर्थ रामदासांनी वास्तव्य केलेल्या घळी
चाफळची खऱ्या अर्थाने ओळख म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेले श्री राम मंदिर आणि समर्थ स्थापीत अकरा मारुतीपैकी आणखी दोन मारुती. समर्थ रामदासांच्या जीवन-कार्यात चाफळचे महत्व फार मोठे आहे. चाफळचे प्रसिध्द राममंदिर समर्थ रामदासांनी शके १५६९ (सन १६४८) मध्ये आपले शिष्य व गांवकरी यांच्या मदतीने बांधले. प्रभु रामचंद्रानी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे चाफळपासून जवळच असलेल्या अंगापूरच्या डोहातली रामाची मूर्ती त्यांनी बाहेर काढली व तिची हया देवळात प्रतिष्ठापना केली.
| चाफळच्या राम मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार |
![]() |
| राम मंदिराचे मागील प्रवेशद्वार |
चाफळ गाव चारही बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगामधे वसलेले आहे. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असला तरी मंदिराची रचना फार आकर्षक आहे. मंदिराच्या भिंतीवर सुंदर मूर्त्या कोरलेल्या आहेत. मंदिराच्या गाभ्यारात राम, लक्ष्मण, सीता आणि समोर हनुमानाची काळ्या पाषाणातील छोटी मूर्ती आहे. मुख्य मंदिर व गाभाऱ्यात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. मंदिर आवारात मुख्य मंदिराच्या अगदी समोर समर्थ स्थापित अकरा मारुतींपैकी “दासमारूती” चे मंदिर आहे. हा मारुती श्रीरामाच्या समोर 'दोन्ही कर जोडोनि' उभा आहे. श्रीरामासमोर नम्र हनुमंताची मूर्ती असली पाहीजे म्हणून समर्थांनी सुदंर दगडी मंदिर बांधून त्यात दासमारूतीची स्थापना केली. ही मूर्ती सुमारे ६ फूट उंचीची असून चेह-यावर अत्यंत विनम्र भाव आणि समोर असलेल्या प्रभु श्रीरामाच्या चरणांवर विसावलेले नेत्र, अशी ही मूर्ती आहे.
मुख्य मंदिरा जवळच समर्थांची “ध्यानगुंफा” आहे. हि ध्यानगुंफा म्हणजे जमिनीत खोदलेले एक दालन. या ध्यानगुंफेचे प्रवेशद्वार आणि पहिलीच भली मोठी पायरी बघून धडकी भरते आणि आत उतरण्याचे धाडसच होत नाही. समर्थ ध्यानधारणेसाठी अशा एकांत जागी जाऊन बसत. समर्थ व शिवाजी महाराजांच्या अनेक गुप्त मसलती याच गुंफेत होत असत. मंदिर आवारात तानाजी मालुसरे सभागृह असून देवस्थाना तर्फे ‘प्रकटले श्रीराम चाफळी’ ही २० मिनिटांची चित्रफीत माफक दरात या सभागृहात भाविकांना दाखवली जाते.
श्रीराम मंदिराच्या पाठीमागे सुमारे २०० मीटर अंतरावर समर्थ स्थापित अकरा मारुतींपैकी “प्रताप मारुती” चे मंदिर आहे. ह्या मारुतीला प्रताप मारुती, भीम मारुती किंवा विर मारुती अशी ३ नावे आहेत. हे मंदिर समर्थांनी जसे बांधले त्याच स्थितीत आजही उभे आहे. या मंदिराला ५० फुट उंचीचे शिखर आहे. गाभाऱ्यातील मारुतीची उंची ७ फुट असून मूर्ती खूप भव्य व रेखीव आहे.
शिंगणवाडीचा मारुती आणि शिवसमर्थ स्मारक. हि दोन्ही ठिकाणे चाफळ गावापासून फक्त २ किलोमीटर अंतरावर आणि एकाच रस्त्यावर आहेत . त्यानुसार चाफळच्या नैऋत्येस असणाऱ्या टेकडीकडे म्हणजे शिंगणवाडी परिसरात काही ठिकाणे आहेत.. शिंगणवाडीच्या या डोंगराजवळ असणाऱ्या एका प्रशस्थ गुहेत (रामघळीत) समर्थ संध्या करावयास जात असत. म्हणून आपल्या दैवताची म्हणजेच मारुतीची मूर्ती त्यांनी येथे शके १५७१ (इ. स. १६४९) मध्ये स्थापन केली. या मारुतीस खडीचा मारुती किंवा बालमारुती असेही म्हणतात. सुमारे ६ फूट लांब व रुंद असणा-या गाभा-यात साडेतीन फूट उंचीची छोटी मूर्ती आहे. मूर्ती उत्तराभिमुख असून डाव्या हातात ध्वजा आहे. तर उजवा हात उगारलेला आहे. हे मंदिर अकरा मारुतींमधील सर्वात लहान मंदिर आहे. चाफळ राममंदिरातून बाहेर पडल्यानंतर अर्ध्याच किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्याला डावीकडे एक फाटा फुटतो. याला शिंगणवाडी फाटा म्हणतात. या रस्त्यावर शिंगणवाडीकडे डावीकडे वळल्यानंतर पुन्हा अर्धा किलोमीटर पुढे जायचे की डाव्याबाजूला एक कच्चा गाडी रस्ता दिसतो. हा रस्ता थेट हनुमंतांच्या मंदिरा समीप घेऊन जातो. मात्र हा शेवटचा १ किलोमीटरचा रस्ता बराचसा खराब, कच्चा व थोड्या खड्या चढणीचा आहे. कारसारखे वाहन मंदिरापर्यंत नेता येत असले तरी गाडी अत्यंत जपून चालवावी लागते अन्यथा हे अंतर पायीच चढून गेलेले बरे.
![]() |
| समर्थ स्थापित "खडीचा मारुती" |
![]() |
| शिव-समर्थ स्मारक |
![]() |
| शिव-समर्थ स्मारकाचा सुंदर परिसर |
![]() |
| कुबडीतीर्थ रामघळ येथील पठार |
| रामघळीत उतरणार्या पायर्या |
घळीच्या समोर बरीच मोकळी जागा आहे. घळ दुमजली असून बाहेरूनही दोन मजले स्पष्ट दिसतात. घळीच्या डाव्या हाताला एक मोठे विवर आहे. येथे आत गेल्यावर वर्तुळाकार जागा आहे. हीच समर्थांची ध्यानस्थ बसण्याची जागा. हि घळ म्हणजे डोंगरात खोदलेलं एक भन्नाट लेणं. भर दुपारच्या उन्हात सुद्धा घळ इतकी थंड कि थोड्याच वेळात नाकातून पाणी यायला लागत. घळीमधे प्रवेश करण्याआधी चपला काढव्यात. तिथल्या खडकावर पाय ठेवताच थंडीमुळे सणक डोक्यात जाते. घळ खूप स्वच्छ ठेवलेली आहे त्यामुळे इथले वातावरण मन प्रसन्न करते. मुख्य घळीमधे आत दोन छोट्या गुहा आहेत. उजव्या बाजूच्या गुहेत सदगुरु जनार्दन महाराज (वसंतगडकर) यांची साधना गुंफा आहे. या गुहेत जनार्दन महाराज यांचा पुतळा आहे. तर डाव्या हाताच्या गुहेत शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या भेटीची जागा म्हणून त्यांच्या छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. घळीच्या गवाक्षामधून समोर दूरवर पसरलेला डोंगरदर्यांनी व्यापलेला परिसर खूप सुंदर दिसतो.

याच घळीजवळ भैरववाडी लागते.एकदा समर्थांसाठी विड्याची पाने आणायला चाफळला गेलेल्या कल्याणस्वामीना सर्पदंश झाला. तेव्हा समर्थांनी भैरववाडीतील भैरवाला साकडे घातले.
याच परिसरात कुबडीतीर्थ आहे. यासंदर्भात एक कथा अशी सांगितली जाते कि ईथे शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाली,तेव्हा ते दोघे बोलत पुढे गेले असता शिवरायांना तहान लागली. तेव्हा रामदास स्वामींनी हातातील कुबडीने एक दगड उलथवून येथील झर्याचे पाणी त्यांना प्यायला दिले.हा झरा अजूनही वाहताच आहे.याला कुबडीतिर्थ म्हणतात. ईथेच एक मारुतीची घुमटी आहे.
मोरबागची मोरघळ : -
जशी चाफळजवळची हि रामघळ तशीच समर्थांच्या स्मृती बाळगणार्या सज्जनगड उर्फ परळीच्या किल्ल्याच्या परिसरात आणखी एक घळ आहे, मोरघळ.मात्र रस्त्याची अवस्था विचारात घेता या परिसरात पावसाळ्यात न येणच योग्य ठरेल. ईथे रस्ते खचण्याचे प्रमाणही जास्त आहे, त्यामुळे दिवाळी ते मे महिना हाच ईथे येण्याचा योग्य कालावधी. आपण सज्जनगडाकडून ठोसेघरकडे येताना उजव्या हाताला एक डांबरी सडक पांगारे गावाकडे जाते. डांबरी रस्ता पांगारे गावापर्यंतच आहे. पुढे कच्चा रस्ता पळसवडे गावाकडे जातो. वाटेत पांगारे व पळसवडे अशी दोन छोटी धरणे पहायला मिळतात.
वाटेत उजव्या हाताला सज्जनगड व त्याच्या मागे अंजिक्यतारा दिसत असतो. पळसवडे गावाच्या अलिकडे एक कच्चा गाडीरस्ता डाव्या हाताला जातो. हा रस्ता मोरबाग या धनगरवस्तीकडे जातो. मात्र मोरबाग येण्याआधीच छोटी पायवाट डावीकडे जाते. हि वाट शेताच्या कडेकडेने चढून एका तीन मुखांच्या गुहेकडे पोहचते.
हिच आहे समर्थांनी तप केलेली "रामघळ".गुहेच्या बाहेरच भगवा ध्वज फडकत असतो.
बाहेरुन एकच मुख दिसत असले तरी आतुन या गुहेचे तीन भाग पडलेले आहेत. पैकी मधल्या भागात थोडे वीट बांधकाम करुन काही देवांच्या मुर्त्या व नंदी ठेवले आहेत.
ईथे मागे गेल्यास आणखी चिंचोळी झालेली गुहा दिसते. याच्या आत सरपटत जाण्याचा मी प्रयत्न केला, तेव्हा पुढे बर्याच गुहाचे जाळे आहे असे लक्षात आले. मात्र साप, विंचवासारख्या प्राण्यांचे भीती आणि पुरेशी तयारी नसल्याने ईथेच थांबलो.
उजवीकडे असलेली गुहा चिंचोळी झाल्यामुळे फार पुढे जाता येत नाही.
डाव्या बाजुला छोटी गुहा असुन आतमधे वटवाघळे आहेत. आमची चाहुल लागताच त्यांनी बाहेर पोबारा केला. बहुतेक आम्हीच त्यांना वामकुक्षीतून ऊठविले असेल. एकुण रामघळ पहाणे एक थरारक अनुभव आहे. सर्वांनाच कदाचित शक्य होणार नाही, पण साहसी मंड्ळीनी त्याची जरुर अनुभुती घ्यावी.
रामघळीच्या बाजुनेच एक रस्ता वर पठारावर चढतो. हे चाळकेवाडीचेच पठार आहे.प्रंचड पसरलेल हे खडकाळ पठार प्रत्येक ऋतुत वेगळे सौंदर्य दाखविते. या पठारावर भटकून पुन्हा खाली आलो तेव्हा त्या शेताडीच्या टोकाशी एकुलते एक घर दिसले. शहरी सुखसोयीला चटावलेल्या आपणाला अश्या परिस्थितीत रहायची कल्पनाच करवत नाही. मोरबाग या गावातुन पुढे सांडवली या गावी कच्चा रस्ता जातो, व सांडवलीतुन आपण आणखी एक धबधबा पाहु शकतो, पण ईतकी गैरसोय सहन करुन जाण्यापेक्षा केळवलीकडून हा धबधबा पहाणे सोयीचे.
हेळवाक धनगरवाड्याची रामघळ :-
कोयनानगर हे महाराष्ट्राची वरदायिनी कोयनामाईवर बांधलेल्या नहाकाय धरणामुळे आणि तिथे असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे प्रकाशझोतात आले. अलिकडे सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरामुळे हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे.दुर्गभटक्यांसाठी जंगली जयगड, भैरवगड यासाठी हे गाव महत्वाचे .कोयनेच्या घनदाट जंगलात लपलेल्या भैरवगडावर जायचे तर एक मार्ग म्हणजे हेळवाक गाठून तिथून चालत कोंढवळ धनगरवाडा गाठायचा.पुढची वाटचाल निर्मनुष्य जंगलातून असल्यामुळे इथेव वाटाड्या घ्यायचा आणि भैरवगडाच्या दिशेन निघाल्यावर सर्वप्रथम दिसते समर्थांच्या वास्तव्यामुळे पुनित झालेली रामघळ.धनगरवाड्यापासून रामघळ अवघी दहा-पंधरा मिनीटाच्या अंतरावर आहे.

एका धबधब्याखाली खोल कपार तयार झालेली आहे. समर्थ रामदास या रम्य ठिकाणी शके १५९६ च्या आषाढात राहिले होते. रामघळ राम ओढ्याच्या वहाळात पुर्वेस तोंड करुन खोदली आहे. समोर दिसणारी अर्धगोलाकार दरी म्हणजे निसर्गनिर्मीत कलोसियमच जणु. स्वच्छ हवेत इथे आल्यास अगदी समोर पाटण जवळचा मोरगिरी किल्ला दिसतो.
आत पाच वेगवेगळी दालने असल्याचे स्पष्ट जाणवते. मधोमध असलेल्या दालनाची व्यवस्था देवघरासारखी भासते. इथे एक शिव पिंडी देखील आहे. घळीच्या माथ्यावर काताळ खडक आहे आणि पाण्याचा धबधबा घळी वरून कोसळत असतो अगदी, शिवथर घळी प्रमाणेच. इथे रात्री मुक्काम करता येऊ शकतो पण पाणवठा असल्याने वन्य श्वापदांचा वावर खूप आहे.या रामघळीतूनच एक पाण्याच्या पाइपने धनगरवाड्याला पाणी पुरवठा केला आहे.
हा धबधबा जरी बारमाही असला तरी, पाउस संपता संपता इथे येणे चांगले. या परिसरात जळवांचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो.
रामघळीत उभारल्यास आपण धबधब्याच्या मागे उभे असल्याने पाण्याची पातळ चादर समोर पडते आहे असे वाटते. अर्थात हेळवाक, कोंढावळ धनगरवाडा हा विलक्षण कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात धबधबा एन भरात असताना येथे येणे सोयीचे नाही.
चंद्रगिरीची घळ
तोंडोशीची रामघळ :-
रामघळ हे प्रसन्नतेची आत्यंतिक अनुभूती देणारे हे ठिकाण आहे. एरवी प्राचीन घळी म्हंटल्या, की आपल्या नजरेसमोर शिवथर (जि. रायगड) घळ उतरते. साता-यानजीक पाटेश्वर डोंगरावरही काही घळी आहेत. ठोसेघर परिसरातही प्रसिद्ध मोरघळ आहे.
तोंडोशीला जाण्यासाठी नागठाणे मार्ग सोईचा आहे. नागठाण्याच्या पश्चिमेस प्रथम गणेशवाडी लागते. इथले गणेश मंदीर प्रसिद्ध आहे. तिथे बाजूलाच शिवकालीन तलाव आहे. त्याला ‘बारव’ असेही संबोधतात. ती स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना मानली जाते.
पुढे काही अंतरावरच तारळे आहे. या गावालाही इतिहासात मोठे महत्व आहे. शिवरायांची थोरली मुलगी अंबिकाबाई या येथील राजे महाडीक घराण्याच्या सूनबाई. गावात काही जुने वाडेही आहेत.
तारळेतून पुढे पश्चिमेस तोंडोशीला जाणारा रस्ता आहे. त्या परिसरातच जोतिबा जळव अन् कळंबे ही स्थाने आहेत. कळंबेत गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे.
बांबवडे गावातून जाणारी कच्ची वाट तोंडोशीला पोहचते. अर्थात प्रवास थोडा जपूनच करावा लागतो.
तोंडोशी हे छोटे खेडे. तिथं आपली वाहने लावून पायी जावे लागते. वाटेत थोडी चढण आहे. अवतीभवती हिरवी सृष्टी पसरलेली दिसते!
रामघळ विलोभनीय आहे. पावसाळ्यात इथले सौंदर्य विलक्षण ठरते. सुमारे ५० मीटर लांबीची ही घळ आहे. राम- लक्ष्मण- सीतेच्या मूर्ती इथे आहेत. घळीच्या वरच्या बाजूने पडणारे पाणी म्हणजेच धबधबा. त्याचा प्रवाह वेगाने येतो. या धबधब्याचे तीन प्रवाह आहेत्,मात्र हे खाली एका कुंडात एकत्र येतात.
ही ठिकाणे पाहून आपण पुन्हा तोंडोशीत येतो. गावाच्या वरच्या बाजूला तारळी धरण आहे. परिसरातला निसर्ग अवर्णनीय आहे. खूप दूरवर पसरलेले अथांग पाणी आहे.
तोंडोशीला जाण्यासाठी आणखी एक मार्ग आहे. तारळेत न जाता मुरूड मार्गानेही आपण तिथे पोहचू शकतो.
तारळेतून आणखी एक प्रेक्षणीय ठिकाण आपणास गवसते. ते म्हणजे सडा वाघापूर. तिथे पोहोचण्यासाठी मोठा घाट ओलांडावा लागतो. तिथले फोटो आपण पाहिले असतीलच. तेथील ‘रिव्हर्स फॉल’ प्रसिद्ध आहे. हाच रस्ता पाटणला जातो. त्या मार्गावरही आणखी एक घळ आहे.
तारळेतून पाल हे तीर्थक्षेत्र अगदी नजीकच आहे. येथील खंडोबाचे हेमाडपंथी मंदीर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शिवराय आपल्या अष्टप्रधान मंडळासह 1 फेब्रुवारी 1676 मध्ये येथे येऊन गेल्याची नोंद मिळते. पालीहून काशीळमार्गे आपणास पुन्हा महामार्गावर येता येते. ही सैर एक दिवसात पूर्ण होणारी आहे
जरंडेश्वरची घळः-
सातारा शहराच्या पुर्व बाजुला नजर टाकली कि एक उत्तुंग डोंगर दिसतो.सपाट माथ्याचा हा डोंगर म्हणजे जरंडेश्वर.नाव जरी जरंडेश्वर असले तरी ईथे हनुमानाचे मंदिर आहे. जवळपास सहा फुटाची भव्य बलभीम हनुमानाच्या मुर्त्तीचे येथे दर्शन होते.याच्याच मागे श्रीरामाचे मंदिर आहे.मात्र मुख्य हनुमानाच्या मुर्तीची पाठ श्रीरामाकडे असल्यामुळे राममुर्तीसमोर आणखी एक दास मारुती आहे.
या डोंगरासंदर्भात एक मनोरंजक कथा सांगितली जाते.जरंडेश्वराचा हा डोंगर म्हणजे जेव्हा हनुमान हिमालयातील द्रोणागिरी पर्वत श्रीलंकेत नेत होते तेव्हा त्याचा पडलेला तुकडा अशी समजुत आहे.म्हणून या डोंगरावर मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती सापडतात. माथ्यावर सपाटी आणि चारही बाजुने कठीण उतार असणार्या या डोंगराचे एखाद्या किल्ल्यात कसे रुपांतर झाले नाही याचे आश्चर्य वाटते.
जरंडेश्वराच्या एका बाजुला संगम माहुली आणि क्षेत्र माहुली आहेत, जिथे महाबळेश्वरी उगम पावलेल्या कृष्णा आणि वेण्णा नदी यांचा संगम होतो तर एका बाजुने वसना नदी वहाते. इ.स. १६४५ सुमारास साधारण पत्तीस वर्षाच रामदास स्वामी या जरंडेश्वराच्या घळीत बसून तपसाधना करीत असत. स्नानासाठी ते जरंडेश्वरावरुन माहुलीला जात. जरंडेश्वरावरची घळ राममंदिराच्या मागच्या बाजुला काही पायर्या उतरुन गेल्यावर आहे. साधारण एखादी व्यक्ती बसु शकेल इतपतच ही मोठी आहे. आतमध्ये पादुकांची स्थापना केली आहे. रामदासांनी साधना केलेल्या इतर घळींच्या तुलनेत हि घळ छोटी आहे.
सज्जनगड जवळची रामघळ
आयुष्याच्या उत्तरार्धात शिवछत्रपतींच्या विनंतीवरुन समर्थ रामदास स्वामींनी परळीचा किल्ला निवासासाठी निवडला. ६ जानेवारी १६७४ रोजी समर्थ रामदास इथे आले आणि या प्राचीन अश्वलायनगड उर्फ अस्वलगडाचा झाला सज्जनगड.समर्थ भक्तांची ईथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.सहाजिकच पुर्वी पायर्यांचे वाटेने परळी गावाच्या वाटेने गडावर जावे लागे,त्याएवजी गजवडीकडून गडाच्या बर्याच वरपर्यंत जाणारा डांबरी रस्ता झाला आणि ईथे भक्तांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली.सज्जनगड चढायला सुरवात केली की गायमारुतीचे मंदिर लागते.याठिकाणी रामघळीकडे जाणारी वाट आहे.उजवीकडे दरी आणि डाव्या हाताला कडा ठेवून मुरमाड वाटेने जपून गेले कि सज्जनगडाच्या उत्तर बाजुच्या बुरुजाच्या खाली कड्यात खोदलेल्या पायर्यांनी रामघळीपाशी येतो. जेमतेम एक मीटर व्यासाचे मुख असणार्या या घळीत रांगत जावे लागते. साधारण बारा ते पंधरा फुट गेल्यावर हि गुहा उजवीकडे वळते.इथे दोन खोल पायर्या आहेत.अंधाराला डोळे सरावले कि आतील विवर दिसते. साधारण पाच-सहा फुट रुंद भुयारात शांतपणे ध्यान करता येईल अशी हि जागा आहे.अर्थात वावर कमी असल्यामुळे ईथे वटवाघळांची वस्ती आहे आणि त्यामुळे ईथे कुबट वास येतो.शिवाय या परिसरात बिबट्यासारख्या वन्य श्वापदाचा वावर वाढल्याने जपून जाणे आवश्यक आहे.
संदर्भः-
१) सातारा जिल्हा गॅझेटीयर
२) आडवाटेचा महाराष्ट्र- प्र.के.घाणेकर
३) सुनिल शेंडगे यांचे लिखाण
४) श्री. शैलेश करंदीकर यांचे लिखाण
५) www.daasbodh.com हि वेबसाईट
रेइश मागुश/रीस मागोस/रइस मॅगोज/Reis Magos fort ग्यास्पर दियश ( Gaspor Dios )
मांडवी नदीकाठचा हा किल्ला पाहण्यास अर्धा पाऊण तास पुरे. रीस मागोस आणि गास्पर डायस हे किल्ले आदिलशाही राजवटीखाली होते. पोर्तुगीजानी ते ताब्यात घेऊन त्यावर आपला छाप उमटवला. इंग्रजी ‘व्ही’ अक्षरा सारखे बांधलेले चौरस बूरुज हे पोर्तुगीज दुर्गबांधणीचे एक वैशिष्ट्य, गडाची बांधणीही चौरस. पोर्तुगीज दुर्ग स्थापत्याची आणखीही उदाहरणे आहेत. अलिबाग जवळील रेवदंडाचा सातखणी महाल, रेल्वेच्या डब्यासासारख्या बांधलेल्या तटबंदीचा कोर्लई किल्ला. याशिवाय मोटी दमन-नानी दमन हे किल्ले, मुंबईजवळ केळवेचा पाचूच्या वनात दडलेला भूईकोट किल्ला आणि वसई किल्ला’ हे पोर्तुगीज बांधणीची छाप असलेले आणखी काही किल्ले. रेईस मागो हा आग्वाद किल्ला, मिरामार बीच, काबो किल्ला आणि मांडवी नदीतील जहाजांवर करडी नजर ठेवणारा आणि आकाराने लहान असला तरी दक्ष व सर्व सोयींनी परिपूर्ण असलेला गोव्यातील हा एक पुरातन किल्ला आहे.


दक्षिणेकडे म्हणजे मांडवी नदीकिनारी गलबतांसाठी धक्का (बंदर), उंच तटबंदी, बुरूज, भक्कम सागरद्वार अशी पोलादी संरक्षण व्यवस्था किल्ल्यासाठी करण्यात आली. बुरूज आणि तटबंदीवर त्याकाळी एकूण ३३ तोफा होत्या, त्यापैकी नऊ तोफा अद्यापही किल्ल्यात पाहता येतात. इ. स. १७०४ साली केटेनो दे मेलो इ-कॅस्ट्रो हा व्हाईसरॉय असताना त्याच जागी जवळपास नवा किल्ला बांधला व तसा शिलालेख तेथील दारावर बसवला . त्याकाळी ह्या किल्ल्यात लिस्बनहून आलेल्या किंवा लिस्बनला जाणाऱ्या व्हायसरॉय व इतर महत्वाच्या व्यक्तींना राहाण्याची सोय केली जात असे. सुरवातीला या किल्ल्याचा उपयोग व्हायसऱॉयचे निवासस्थान म्हणून केला जात होता पण नंतर त्याचे किल्ल्यात रुपांतर झाले. पुढे नाव घ्यावा असा समरप्रसंग इ.स. १६८३- ८४ साली गोव्यातील फिरंगाणाचे उच्चाटन करण्यासाठी संभाजी राजे गोव्यात शिरले. साष्टी व बारदेश तालुके जिंकून पोर्तुगीज व्हॉइसरॉयशी बोलणी करण्यासाठी आपला वकील पाठवला. त्याने २५ नोव्हेंबर १६८३ रोजी व्हॉईसरायची भेट घेतली. खंडणी देउन शांतता विकत घेण्याची पोर्तुगीजांची तयारी नव्हती. यावेळी निकोलाय मनुची हा ईटालियन प्रवासी हजर होता. शंभुराजांनी चार हजार सैन्य पाठ्वून कुंभारजुव्याचा किल्ला उर्फ सेंट एस्टोव्हचा किल्ला ताब्यात घेतला. पण नेमके त्याचवेळी मोगल सरदार शाह आलम ४० हजाराचे सैन्य घेउन गोव्याच्या सीमेवर दाखल झाला. त्याने मराठ्यांनी पादाक्रांत केलेला प्रदेश व किल्ले जिंकले. नाईलाजाने शंभुराजांना कुंभारजुव्याचा ताबा सोडावा लागला. अर्थात हाव वाढलेल्या शाह आलमला आता गोवा ताब्यात घेण्याचे वेध लागले, त्याने पणजीसमोरच्या मांडवी खाडीतुन मोगली जहाजे आत आणण्याची परवानगी पोर्तुगीज व्हॉईसरॉयकडे मागितली. मात्र भविष्यातील धोका ओळखून व्हॉईसरॉयने ती नाकारली, आणि मांडवी खाडी एवजी बारदेशच्या खाडीतुन जहाजे आत आणण्याची परवानगी दिली. पण शहा आलमने लष्करी बळावर जहाजे मांडवीच्या खाडीत घुसवलीच, त्यात अग्वादच्या किल्लेदाराने वेळीच प्रतिकार न केल्याने मोगली जहाजे रेईस मागोजवळ पोहचली. रेईस मागोवर पोर्तुगीज नौदलाचा अधिकारी डिकास्टा याने रेईस मागोवरील तीन तोफांनी हल्ला करायचा आदेश दिला. त्याचवेळी मागून अग्वादच्या किल्ल्यावरुन तोफांचा मारा झाल्याने, शाह आलमने आपली जहाजे रेईस मागोच्या मागील बाजुला असणार्या नदीत म्हणजे नेरूळ खाडीत नेली आणि जहाजे तिथेच अडकून बसली. शेवटी पोर्तुगीजांच्या सर्व अटी मान्य करुन आपली जहाजे सोडवून घेतली.
वास्तविक आधी लष्करी ठाणे, मग तुरुंग आणि शेवटी हॉस्पिटल असा प्रवास केल्यानंतर हा किल्ला १९९३ साली पार मोडकळीला आला होता. मात्र या किल्ल्याचे एतिहासिक महत्व जाणून "द हेलेन हॅम्लीन ट्रस्ट" यांनी पुर्नबांधणी केली आणि ५ जुन २०१२ साली पर्यटकांसाठी हा गड खुला झाला.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरील कोट ऑफ आर्म
माहितीफलक
किल्ल्याच्या भिंती, उंच व भव्य तर आहेतच पण त्याचबरोबर किल्ल्याला असणारे पोर्तुगिजांच्या खास शैलीतील चौकोनी बुरूज देखील बघण्यासारखे आहेत.
किल्ल्याच्या तटबंदीमधे लाईट लावलेले आहेत.
बुरूजावर लाकडी चाकांवर रोखलेल्या तोफा कल्पकतेने मांडून ठेवलेल्या दिसतात.
गडाच्या दक्षिण बुरुजावरून दिसणारा जुन्या गोव्याचा नजारा तर केवळ अफलातून असाच आहे. किल्ला अत्यंत स्वच्छ ठेवलेला असून किल्ल्यातील जुन्या निवासस्थानांचा अत्यंत खूबीने चित्रप्रदर्शन मांडण्यासाठी उपयोग केलेला आहे.
किल्ल्यातील वेगवेगळ्या दालनात गोव्याचा इतिहास तसेच गोवा मुक्तीसंग्रामात सहभाग घेतलेल्या वीरांची चित्रे हिरिरीने मांडून ठेवलेली दिसतात. या सर्व चित्रात एक चित्र खूप खास आहे. शिवाजी महाराज घोड्यावर बसले असून त्यांच्या आजूबाजूला त्यावेळची गोमंतकीय जनता आपली पोर्तुगीजांच्या अन्यायापासून सुटका करण्याची विनवणी करत आहेत असे दाखवले आहे.

येथील एका दालनामध्ये मध्यभागी किल्ल्याची लाकडी प्रतिकृती ठेवलेली आहे व सभोवतालच्या भिंतींवर किल्ल्याचे जुने व नवीन फोटो लावलेले दिसतात.
चित्रप्रदर्शन पहात वेगवेगळ्या दालनातून फिरत असताना एका दालनात जमिनीत एक मोठे भोक दिसते व त्यासमोर डेथ होल (Death Hole) असे लिहलेले आहे.हे म्हणजे साक्षात झरोक्यातून डोकावणारा मृत्यूच. पूर्वी या भोकातून खालच्या मजल्यावर (तळघरात) ठेवलेल्या कैद्यांच्या अंगावर उकळते तेल अथवा गरम पाणी वगैरे टाकण्याची भयंकर शिक्षा दिली जात असावी.
किल्ल्याच्या आवारात एक जिवंत पाण्याचा झरा असून त्याकाळी किल्ल्यातील शिबंदीला लागणाऱ्या पाण्याची संपूर्ण व्यवस्था या झऱ्याच्या पाण्यातूनच होत असे.
गॅस्पर दियश ( gaspar dias )
नंतर १८३५ साली पणजीमध्ये तैनात असलेल्या सैन्याच्या रेजिमेंटने गोव्यात पोर्तुगीज अधिकार्यांविरूद्ध बंड केले. बंडखोरी लवकरच चिरडली गेली. मात्र यामध्ये किल्ल्याला पेटविले गेले. पण यामुळे गॅस्पर डियश किल्ल्याचे बरेच नुकसान झाले व पुढे जवळजवळ सात वर्षे त्याकडे दुर्लक्ष केले गेले. पुढे १८४२ मध्ये किल्ल्याचा जीर्णोद्धार झाला. इ.स. १८६९ मध्ये एका समितीने केलेल्या पहाणीनंतर असे सुचविण्यात आले होते की जखमी झालेल्या सैनिकांच्या उपचारासाठी हा किल्ला वापरला जाऊ शकतो. या समितीने गॅस्पर डियश किल्ला आता कोणत्याही युद्धासाठी उपयोगी नसल्याचे सुचविले. नंतर 1878 मध्ये सुचविलेल्या उद्देशाने याचा वापर जखमी सैनिकांसाठी हॉस्पिटल म्हणून केला जाउ लागला. पुढे ईतिहासाबरोबरच या परिसराचा भुगोलदेखील बदलला. पणजी हे केवळ बेटांचा समुह न रहाता, त्यात भर टाकली गेली, शिवाय मांडवी नदीचे खाडीकिनारी असलेले मुख विस्तारले, सहाजिकच बदलत्या परिस्थितीत या किल्ल्याचे महत्व उणावले आणि केवळ दोन शतकापुर्वी अस्तित्वात असणारा हा किल्ला कायमचा पुसला गेला.
आज या किल्ल्याच्या कोणत्याही स्मृती या परिसरात राहिलेल्या नाहीत. मीरामार जंक्शन येथील ट्रॅफिक बेटावर दाखविण्यात आलेली तोफ म्हणजे आज किल्ल्याचे अवशेष आहेत.असे मानले जाते की मिरामार येथील किल्ला सध्याच्या क्लब कंपाऊंडच्या उत्तरेकडील भिंतीपासून सध्याच्या मारुती मंदिरापर्यंत पसरलेला होता आणि साळगावकर लॉ कॉलेजच्या मागील टोंका येथे राज्य कृषी विभागाच्या कार्यालयाशेजारील रोड जंक्शनपर्यंत विस्तार असावा.
मीरामार बीचला भेट देताना एक आठवण म्हणून पर्यटक येथील तोफेजवळ फोटो काढतात, पण ईथे असा काही किल्ला होता हे कोणालाही माहिती असणे शक्यच नाही.
गास्पर दियशचे मुळ चित्रहँड्स-ऑन हिस्टोरियन्स या ग्रुपचे श्री. संजीव सरदेसाई गोवाभरातील संस्थांमधील व्याख्यानांच्या माध्यमातून मीरामारच्या या अल्प-ज्ञात इतिहासाबद्दल जागरूकता वाढवतात. गास्पर डायस कसा दुर्लक्षित होउन बेवसाउ झाला आणि नंतर हा भाग दफनभूमी आणि स्मशानभूमी म्हणून वापरला गेला याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आता एकच प्रश्न उरतो, 'या परिसराला "मीरामार" हे नाव कसे पडले?'. जेव्हा या भागात बसेस धावू लागल्या तेव्हा बस कंडक्टरने हॉटेल मिरामारचा उपयोग प्रवाशांना स्टॉप समजावा म्हणून केला. अखेरीस ते ‘हॉटेल’ मिटले आणि फक्त ‘मीरामार’ हा शब्द उरला. आणि म्हणूनच या परिसराला मीरामार हे नाव पडले.
मीरामारचा अर्थ आहे "Mirage of the Sea", समुद्रातील दृष्टीभ्रम !
१) जलदुर्गांच्या सहवासात- प्र.के.घाणेकर
२ ) माझ्या या गोव्यात- मिलींद गुणाजी
३) हा श्री. विनीत दाते यांचा ब्लॉग
४) ईंटरनेटवरील माहिती




















,_from_the_frontispiece_to_his_New_Account.jpg)
































































































































No comments:
Post a Comment