भगवान बुद्ध इ.स.पूर्व पाचव्या-सहाव्या शतकात होऊन गेले. इ.स. पूर्व ५६३ ते ४८३ या काळात वैचारिक प्रगती बरोबरच भारतामध्ये भौतिक भरभराटही झाली होती. सरस्वती-सिंधू-संस्कृती नंतरचे दुसरे नागरीकीकरण झालेले होते जे परत एका समृद्ध अवस्थेपर्यंत येऊन पोहोचलेले होते.
भटक्या टोळ्यांचे समुदाय, पोटासाठी फिरणारे असे समाजाचे स्वरूप जाऊन महाजनपदांमध्ये भौगोलिक वाटणी होऊन त्यांच्या प्रमुख राजधान्या आणि राजघराणी प्रस्थापित झालेली होती. त्यापैकी मगध साम्राज्य हे सर्वात बलशाली होते. त्याची राजधानी राजगृह म्हणजे आजचे बिहार प्रांतातले राजगीर. गंगेच्या उत्तरेस लिच्छवींचे एक राज्य होते आणि वैशाली ही त्याची राजधानी होती. गंगेच्या वायव्येस कोसलांचे राज्य होते ज्यांची राजधानी श्रावस्ती होती. कोसल देशाच्या पूर्वेस रोहिणी नदी वाहत होती आणि या नदीच्या तीरांवर समोरासमोर शाक्य आणि कोलिय या दोन कुलांची स्वतंत्र गणराज्ये होती. शाक्य हे क्षत्रिय कुल होते व त्यांची कपिलवस्तू ही राजधानी होती ज्यात शुद्धोदन नावाचा राजा राज्य करीत होता.
राणी मायादेवीला स्वप्नात आलेला पांढरा हत्ती
भगवान बुध्दांचा जन्म
शाक्य आणि कोलिय या दोन राज्यांमध्ये नदीच्या पाण्यावरून त्याही वेळेस वाद सुरू होते. या दोन्ही गणराज्यांनी रोहिणी नदीवर एक धरण बांधले होते आणि पाणी वाटपाचा करारही केला होता. पूर्वीपासून तेथे कधी लहान संघर्ष आणि काही युद्धेही या पाणी वाटपावरून झालेली होती. कोलिय राजाने पाणी संघर्ष मिटविण्यासाठी, महामाया आणि महाप्रजापती नावाच्या आपल्या दोनही मुलीची लग्ने शुद्धोदन राजाशी लावून पारिवारिक संबंधही दृढ केले होते. बऱ्याच वर्षानंतर मोठी राणी महामाया हि झाली. तिला प्रसूतीसाठी तिच्या माहेरी देवदेह नगरीत पाठविण्यात आले. प्रवासामध्ये विश्रांतीसाठी लुम्बिनी नामक उपवनात ती थोड्यावेळ थांबली होती. (लुम्बिनी हे सध्या नेपाळमध्ये आहे ) तिथे तिने एका झाडाची फांदी धरली असता ती तिथेच उभ्या उभ्या प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. प्रसूतीनंतर तिला परत कपिलवस्तूला आणण्यात आले. हा मुलगा म्हणजे सिद्धार्थ, ज्याचे राशीनाम गौतम होते. प्रसूतीनंतर सातव्या दिवशी महामायेचा मृत्यू झाला आणि महाप्रजापती हि गौतमची दुधाई आणि पुढे तीच त्याची आई झाली.
गौतम बुध्द स्वर्गातून पृथ्वीवर येताना
गौतमाच्या जन्मानंतर असित नावाचे मुनी राजवाड्यात आले आणि त्यांनी त्याची जन्मपत्रिका काली. त्यांनी शुद्धोदनाला सांगितले की, हा मुलगा जगाला अपूर्व धर्मज्ञान देईल, परंतु त्याने कुठलेही दु:ख पाहिल्यास तो भौतिक जीवनाकडे पाठ फिरवून निघून जाईल. एकतर अनेक वर्षांनी पुत्ररत्न प्राप्त शालेले असल्यामुळे आणि त्याची खरी आई पण गेली असल्यामुळे त्याला अत्यंत लाडात वाढविण्यात आले होते. अनेक श्रेष्ठ गुरूंना बोलावून घेऊन त्यांच्याकडून त्याने भाषा, व्याकरण, वेदांगे आणि अन्य विषयांचे ज्ञान घेतले. अत्यंत प्रखर बुद्धिमत्तेचा असल्यामुळे सोळाव्या वर्षीच तो विद्या कलांमध्ये पारंगत झाला. इतकेच नाहीतर अश्वारोहण, धनुर्विद्या आणि अन्य युद्ध कलामध्ये तो निष्णात झाला. सोळाव्या वर्षीच एका धनुर्विद्येच्या स्पर्धेमध्ये त्याने सर्व स्पर्धकांना हरवून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले.
या विजयाबद्दल त्याला कोलिय राजकुमारी यशोधरा ही मिळाली आणि तिच्याशी त्याचा विवाह झाला. विवाहानंतर शुद्धोदनाने त्याला तीन ऋतुंसाठी तीन मोठे प्रचंड राजवाडे बांधून दिले, ज्याच्या सजावटीमध्ये नृत्यांगना, गयक, वादक यांचाही समावेश होता. सतत सुखच दिसत राहावे याचा आटोकाट प्रयत्न त्याने केला. त्याच्या जवळ २९ व्या वर्षापर्यंत त्याने बाहेरचे जग आणि कठलेही दुःखच पाहिले नव्हते. त्याच वर्षी त्याला मुलगा झाला, ज्याचे नाव राहल ठेवले गेले. त्याच सुमारास एक दिवस त्याला वाड्याबाहेरील जग पाहण्याची इच्छा झाली. शुध्दोधनाने आधी त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा तो हट्टालाच पेटला तेव्हा त्याने त्याला अनुमती दिल्ली. परंतु त्याच्या नगर संचाराच्या वेळी त्याला कोणीही पंगु, म्हातारे, रोगी दिसणार नाहीत अशी व्यवस्था करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे नगरात सर्व व्यवस्था केली गेली ते सजवले गेले आणि मगच गौतमाची स्वारी बाहेर पडली.
राजवाड्यात रहाणारा सिध्दार्थ
ते दृश्य पाहून गौतम हरखून गेला. राजवाड्याबाहेरील जग हे सुंदरच आहे असे त्याला बाटले. परंतु थोड्याच वेळाने त्याला जर्जर म्हातारा दिसला. छन्न नावाच्या आपल्या सारथ्याला त्याने विचारले की, "याला काय झाले?" त्यावर सारथ्याने त्याला म्हातारपण आले आहे असे सांगितले. "म्हणजे मी पण एक दिवस असाच कुरूप होईन का ? माझ्याही अंगावर असेच व्रण आणि सुरकुत्या येतील का?" यावर छन्न म्हणाला, "होय महाराज, हे सर्वांच्याच नशिबी चाढून ठेवलेले असते." आपले हे तारुण्याचे तेज, हे सौंदर्य आणि हा तारुण्याचा आवेश एक दिवस नष्ट होणार या कल्पनेनेच गौतमाला अतीव दुःख झाले. पुढे त्याला एका महारोग्याचे दर्शन झाले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की नुसतेच वार्धक्य येते असे नाही तर अनेक व्याधीही या शरीराला ग्रासू शकतात. पुढे त्याला एक प्रेतयात्रा दिसली आणि त्याने पहिल्यांदा मृत्यू पाहिला आणि आपणही एक दिवस मरणार हे कटू सत्य त्याला कळले. हे जग जेवढे दिसते तेवढे सुंदर तर नाहीच नाही परंतु सुखी तर अजिबातच नाही हे त्याच्या लक्षात आले. येथून त्याचे चिंतन बदलले आणि तो अंतर्मुख होऊन रात्रंदिवस विचार करू लागला.
आषाढ पौर्णिमेच्या मध्यरात्री तो उठला आणि त्याने यशोधरेला आणि तिच्या कुशीत झोपलेल्या राहुलला एकदा डोळे भरून पाहिले आणि तो महालातून बाहेर पडला. त्याने छन्न नावाच्या सारथ्याला उठवले आणि त्याच्या आवडत्या कंथक नावाच्या घोड्यावर बसून तो नगरातून बाहेर पडला. छन्नही त्याच्याबरोबरच निघाला. पहाटेच्या सुमारास तो अनोमा नदीच्या तटापाशी आला. तेथे त्याच्या राज्याची सीमा संपत होती. त्याने आपले रेशमी वस्त्र आणि अलंकार उतरवले त्या वेळेस छन्नाच्या लक्षात की हा घर सोडून निघाला आहे. त्याने त्याच्या परीने त्याला अडवायचा बराच प्रयत्न केला. परंतु याचा निर्धार कायम होता. शेवटी तो म्हणाला की, तुमच्या जाण्याने तुमचे आई वडील, तुमची आणि मुलगा हे किती दुःखी होतील याचा विचार करा. त्यावर गौतमाने त्याला उत्तर दिले की, श्री साऱ्या जगाचेच दुःख दूर करण्यासाठी निघालो आहे आणि तसे जर झाले तर यांचेही दुःख आप नष्ट होणारच आहे.
शिल्पकलेमध्ये भगवान बुद्धाच्या जीवनातील ह्या टप्प्या पर्यंतची शिल्पे आढळतात, ज्यामध्ये महामायेचे स्वप्न, आसिताची भविष्यवाणी आणि गौतमाचा गृहत्याग आणि अन्य काही प्रसंगाचे शिल्पांकन असते. गौतम बुद्धाने ज्या ठिकाणी छन्नाला अलंकार दिले ते स्थान केसरीया या गावी बिहारमध्ये असून तेथे एक भव्य स्तूप सापडला आहे.
गृहत्यागा नंतरची जवळजवळ १४ वर्षे त्याच्या कठोर साधनेची आणि उग्र तपश्चर्येची होती. सुरवातीला आलार कालाम या राजगृहाजवळ राहणाऱ्या संन्यासाचे शिष्यत्व घेतले, त्याच्याकडून तो नास्तिकवाद शिकला. नंतर त्याने उद्रक नावाच्या दुसऱ्या गुरूकडे जाऊन ज्ञान प्राप्त केले. परंतु तरीही याचे समाधान झाले नाही. पुढे सहा वर्षे त्याने योग साधना करून हठयोगाचे काही उग्र प्रकारही केले. त्याचे संपुर्ण शरीर अस्थिपंजर झाले. एका वृक्षाखाली बसून त्याने अनेक दिवस साधना केली आणि एके दिवशी त्याला बोधी प्राप्त झाली. तो दिवस वैशाख पौर्णिमेचा होता. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्या समोर सुजाता नावाची गुरे राखणारी मुलगी उभी होती. तिने फळांचा रस त्याला दिला. ( पुढे बौद्ध वाङ्मयात सुजाता ही राजकन्या होती असे लिहिले गेले आणि तिने सुवर्ण पात्रात बुद्धाला खीर दिली असा उल्लेख येतो). याच्या नंतरही त्याने सात आठवडे तशीच तपश्चर्या केली आणि त्याला धर्मत्तत्त्वाचा साक्षात्कार झाला. त्याचे पूर्वाश्रमीचे पाच सहयोगी हे वाराणसी जवळच्या ऋषीपत्तनात राहतात हे कळल्यावर तेथे गेला आणि त्या पाचही जणांनी याचे शिष्यत्व घेतले. तेथून जवळच असलेल्या सारनाथ येथे त्याचे पहिले प्रवचन झाले. जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी त्याला कारणीभूत असणारी तृष्णा संपली पाहिजे असे त्यानी सांगितले आणि त्याने आठ तत्त्वांचे निवेदन केले, ज्याला त्याने निर्वाणप्राप्तीचा अष्टांग मार्ग असे म्हटले. याच पाच शिष्यांसह त्याने बौद्ध संघ सुरू केला आणि तिथून बौद्ध पंथाचा उदय झाला.
याच्या प्रचारासाठी त्याने संघटनात्मक बांधणी केली आणि त्याची ही संघटन त्याच्या मृत्यूनंतर १३०० वर्षे हिंदुस्थानात कार्यरत होती. मृत्यूनंतरही ते कार्य तितक्याच दृढतेने आणि निष्ठेने वर्धिष्णू ठेवण्याचे श्रेय हे जसे त्याच्या असंख्य अनुयायांना जाते तसेच ते भगवान बुद्धाचे व्यक्तित्मत्त्व त्यांचे विचार आणि त्यांच्या विशेष अशा कार्यप्रणालीलाही जाते. त्या वेळच्या वैदिक धर्माचे अनुसरण करणाऱ्या समाजामध्ये समृद्धीबरोबर येणारी विलासीनताही बोकाळली होती. इतकेच नाही तर यज्ञाचे मूळ उद्दिष्ट जाऊन तेथे हजारो प्राण्यांचे बळी देण्याचे भयानक कर्मकांड सुरू होते. याला योग्य दिशा देण्याचे काम हे भगवान बुद्धाने केले. ज्यांनी तो पंथ स्वीकारला नाही त्यांनीही त्यातल्या योग्य गोष्टी मात्र आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. इ.स. च्या सातव्या, आठव्या शतकानंतर भारतातून बौद्ध पंथाचा ऱ्हास झाला. परंतु गौतम बुद्धांच्या विचारांचा परिणाम सर्व भारतीयांच्या जीवनावर आजही दिसून येतो, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या सत्य, अहिंसा, अस्तेय आणि ब्रह्मचर्य वा चार गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. खरे बोलणे आणि खरे वागणे याला बुद्धांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. प्राण्यांनाही जीव असतो म्हणून त्यास मारू नये ही अहिंसेची शिकवण त्यांनी दिली. आपल्या चैनीसाठी इतरांचे धन किंवा संसाधने वापरणे याला त्यांनी चोरी (अस्तेय) म्हटले. ब्रह्मचर्य याचा अर्थ सार्वजनिक जीवनामध्ये सांभाळायचे शील. या शीलाचा आग्रह धरणारे भगवान बुद्ध हे पहिले संत म्हणावे लागतील. मानवी समाजामध्ये श्रेष्ठ आदर्श निर्माण करणारे हे त्यांचे विचार खरोखरच थक्क करणारे आहेत. यामुळे या पंथाला गती मिळाली आणि अनेक शतके मोठ्या प्रमाणात राजाश्रयही मिळाला.
इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने याला खूपच मोठी चालना दिली. त्याने स्वतः हा पंथ स्वीकारला नाही परंतु आपल्या मंत्रीगणांमध्ये धर्ममहामात्र हे पद निर्माण केले आणि हे एक संन्यासी भिक्षुच धारण करू शकत असे. अशोकाचे राज्य हे आजच्या इराणच्या पूर्वेपासून ब्रह्मदेशापर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जवळजवळ सर्व भारतभर पसरलेले होते. एवढ्या मोठ्या सलग प्रदेशाचा एकछत्री अंमल असणारा जगातला तो एकमेव राजा आहे. भौगोलिक विस्तार आणि धर्मप्रशासक याच्यामुळे तिबेट आणि सिलोनमध्येही हा पंथ त्या वेळेस त्याने पोहोचवला. अफगाणिस्थानच्या परिसरातील काही ग्रीक सुद्धा बौद्ध झाले. असे असले तरीही बहुसंख्य प्रदेशांमध्ये वैदिक धर्माचाही प्रभाव तितकाच होता आणि आता याला थोडे धार्मिक स्पर्धेचे स्वरूप आले होते.
बौद्ध शिल्पे -
बौध्द धर्म, हा जैन धर्म धर्माप्रमाणे वेदप्रामाण्यावर मुळीच विश्वास न ठेवणारा प्रमुख नास्तिक धर्म होय. बुध्द स्वत: मूर्तिपूजा विरोधक होते. ईश्वराच्या अस्तित्वाचा त्यांनी कधीच पाठपुरावा केला नाही. त्यांचे म्हणणे होते की, “ तुम्ही स्वत:चे दीपक स्वत:च व्हा, आणि स्वत:लाच शरण जा.” असा त्याचा उद्घोष असे. त्यामुळे प्रतिमेला व तिच्या पूजेला स्थान नव्हते. गौतम बुद्धाने आपली मुर्ती किंवा चित्र (प्रतिमा) हे करू नये आणि याचे पूजनही नये असे आग्रहाने म्हटले होते. तरीही भारतातील देव प्रतिमांचे प्रमाणिकीकरण होण्याच्या आधीपासून बौद्ध स्थापन (स्तूप) आणि बौद्ध शिल्पकला ही लेण्यांमधून विकसित झालेली होती.
बुद्धाच्या जीवनकाळांतच बौद्धमनांत सुधारणेचे अंकुर फुटू लागले, फक्त त्याच्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वांमुळे ते दबत राहिले. धर्माची तत्त्वे प्रस्थापित होण्यासाठी विचारमंथन होणे आवश्यक असते त्याप्रमाणे अशी मंथने झाली. त्याला संगिती असे म्हटले जाते. बुध्दाच्या महापरिनिवार्णानंतर (सुमारे इ.स.पू.४८३) मगधाचा राजा अजातशत्रू याच्यावेळी बौध्दांची प्रथम सभा (संगीती) भरली व बौध्द वाङमयाला दृढ रुप प्राप्त झाले. दुसरी सभा वैशालीस रेवंत भिक्षूच्या अध्यक्षतेखाली घेतली गेली. बौध्दाची तिसरी संगीती मौर्य सम्राट अशोक यांनी भरविली.सम्राट अशोकाला बुध्दांचे काही स्मारक असावे असे वाटल्यामुळे त्याने स्तुपांची रचना केली. यामध्ये भगवान बुद्धांचे शारीर रुपाने दर्शन होत नाही. इ.स.च्या पहिल्या दुसऱ्या शतकापर्यंत बौद्ध शिल्पांमध्ये हे असेच दिसते. येथे जुन्या मताचा पुन्हा विजय झाला. चौथी आणि महत्त्वाची बौध्द संगीती कुषाण राजा कनिष्क याचे काळात काश्मिरमधील कुंडलवन येथे झाली. ह्या सभेचा वसुमित्र हा अध्यक्ष होता. त्यावेळी थेरवादाचे पारडे उलटले व स्पष्टपणे बौध्द धर्म दोन भागात विभक्त झाले. थेरवादाला ’हीनयान’ म्हणू लागले तर सुधारणा वादी बौध्दांस ’महायानी’ म्हणू लागले. हळूहळू महायानाची पकड तीव्र होऊ लागली व हीनयानाला दक्षिणेकडे आसरा पहावा लागला. ह्यानंतर बौध्दांचा तिसरा पंथ निर्माण झाला, त्यास ’वज्रयान’ म्हणू लागले. ह्या पंथातील लोक तंत्र, मंत्र, हठयोगावर विश्वास ठेवणारे होते.
प्रतीक रुपात बुध्दाचे पूजन करण्याचे विधान बौध्द धर्मात पूर्वीपासूनच होते, पण बुध्दाची मूर्ती घडविण्याची आज्ञा नव्हती. म्हणजेच ह्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात येतो असा की, बौध्द धर्माला सुध्दा हीनयान काळात पूजनाचे महत्त्व पूर्वीपासूनच मान्य होते. परंतु मूर्ती ऎवजी प्रतीक पूजनास महत्त्व होते. भाविक व भाबड्या लोकांच्या मनांची पकड घेण्यास सनातनी बौद्धांचा शून्यवाद लंगडा पडला, तसाच पुढे नागार्जुनाचा विज्ञानवादही प्रभावहीन होऊ लागला, तेव्हा महासुखवादाचे नवे तत्त्व जोडले गेले. या महासुखवादांतून वज्रयानाचा जन्म झाला व बौद्धांच्या देवता संघाचा फार मोठा विस्तार झाला.
महामायेचे स्वप्न - गौतमाच्या जन्माच्या आधी त्याच्या आईला
(महामायेला) स्वप्नात एक शुभ्र ली दिसत असे. तिच्या पोटी एक महान पुत्र
जन्माला येणार याचा तो संकेत मानला जातो. एक झोपलेली स्त्री आणि तिच्यावर
अधांतरी असा एक हत्ती आणि बाजूला उभे असलेले काही दास दासी असे हे शिल्पात
दिसते.
शालभंजिका- साल वृक्षाखाली त्याची फांदी धरून उभी
असताना गौतम बुद्धाच्या आईची प्रसुती झाली असल्यामुळे साल वृक्ष हा पवित्र
मानला गेला आणि तशा उभ्या असणाऱ्या स्त्रियांची शिल्ये त्या काळात आणि
नंतरही दिसतात. काही शिल्पांमध्ये शालभंजिकेच्या शेजारी हातांमध्ये वस्त्र
घेतलेला एक पुरुष उभा असलेला दाखवतात. त्या वस्त्रावर नवजात गौतम आहे असे
मानले जाते कारण सती रूपात दाखवायची सोय नव्हती. काही ठिकाणी त्या पुरुषाला
इंद्र असल्याचेही मानले जाते. सुरूवातीची बौद्ध प्रतीकें : बौद्धमताच्या स्थापनेपासून बुद्धाची मूर्ती प्रत्यक्षांत येण्याचे दरम्यान सुमारे वर्षाचा काळ गेला या काळांत बौद्धांच्या आराधनेचे मुख्य केंद्र बुद्ध तर होताच, पण निर्वाण प्राप्त झालेल्या निराकाराला पुनःसाकार करून प्रत्यक्ष समोर उभे करण्याची कल्पना बळावली नव्हती. पण त्या बरोबरच निराकाराची शून्यांत कल्पना करून त्याची आराधना करणे लोकांना शक्य नव्हते. साहाजिकच बुद्धाकरिता प्रतीकाचा शोध होऊ लागला. बुद्धाचे प्रतिनिधित्त्व करण्याकरिता समोर येऊ पाहणारी प्रतीकें शक्य तितकी बुद्धाच्या जवळची हवी होती. अर्थात् प्रत्यक्ष शरीर किंवा शरीराचे पांचभौतिक काय असणार? या दृष्टीनें 'स्तूप' हे सर्वोत्तम प्रतीक होऊ शकत होते, व ते झालेही; पण स्तूपाचा सम्बन्ध बुद्धाच्या मृत्यूशी होता. साहजिकच भाविक मनाल स्तुप तितकासा पटणारा नव्हता. अशा परिस्थितीत बुद्धाच्या जीवनाशी संबंधित असलेल्या वस्तू व विशिष्ट घटनांचे आठवण देणाऱ्या वस्तू बुद्धाची उत्तम प्रतीकें समजली गेली. एकदा प्रतीकें ठरल्यानंतर मग बुद्धाची उपासना, बुद्धाच्या कल्पना, बुद्ध चरित्रांचे कलेंत अंकन वगैरे गोष्टी सोप्या झाल्या. भारहूत व सांचीच्या स्तूपांवर जेथे बुद्ध कथांचे चित्रण आहे, ती स्थळें बारकाईने पाहिल्यास हे चटकन लक्षात येईल की गोष्टीची मांडणी करीत असतांना जेथे बुद्धाच्च अंकनाची आवश्यकता भासत असे तेथे बुद्धाचे कोणते तरी प्रतीक आणून ठेवीत असत. बुद्धमूर्ती अस्तित्त्वांत येईपर्यंत सर्वत्र हीच पद्धत अवलंबिली जात असे. हिचे पडसाद समकालीन शिलालेखांतून देखील उमटलेले दिसतात. तेथे आढळणारी काही प्रतीक नामें पहा- अ) शरीर - पात्रांत ठेवलेले पांचभौतिक अवशेष म्हणजे धातु करंडक'. आ) (मृग्याधिराजस्य) अश्मा सिंहशिखर युक्त शिलास्तंभ. इ) धातू - देहावशेष. ई) छत्रयष्टि- दंड आणि छत्र उ) यठि प्रतिठन (यष्टि प्रतिष्ठान) - स्तंभ आणि त्याच्या खालचा भाग. या काळात मूर्तिकलेत मान्यता पावलेली बुद्ध प्रतीकें निम्नांकित होती- १) पांढरा हत्ती - महामायेच्या गर्भात ज्यावेळी तथागताने प्रवेश केला त्यावेळी तिला स्वप्नांत पांढरा हत्ती दिसला होता, त्यामुळे हा हत्ती बुद्ध जन्माचे प्रतीक झाला. २) कमळ - जन्म झाल्या बरोबर बुद्ध सात पावलें चालला आणि प्रत्येक पावलाखाली कमळ उगवले म्हणून कमळालाही तो सन्मान मिळाला. ३) घोडा - तपश्चर्या करण्याकरिता बुद्धाने-कुमार सिद्धार्थाने घोड्यावर बसून गृहत्याग केला. म्हणून ऐश्वर्याने नटलेला घोडा 'महाभिनिष्क्रमणां'चे प्रतीक झाला. छत्रादि ४) बोधिवृक्ष - बुद्धगया येथे पिंपळाच्या झाडाखाली बसून सिद्धार्थाला बुद्धत्वाची प्राप्ति होऊन तो बुद्ध झाला म्हणून कठडा लावून सुरक्षित केलेले पिंपळाचे झाड संबोधी प्राप्तीचे प्रतीक झाले.' ह्या प्रतीकाला अर्थातच फार महत्त्व मिळाले, बोधि वृक्षाला चौथरा आणि सबोधी प्राशिवाय छत्र ध्वज, माळा, वस्त्रे, वगैरेंनी अलंकृत तर करीतच पण कुठे कुठे बोधिवृक्षाच्या भोवताल विशिष्ट प्रकाराची वास्तूरी उभी करीव व जिल्ला 'बोधिगृह' असे म्हणत. जुन्या कलाकृतीत बोधिगृहाची बरीच उदाहरणे मिळतात ५) वज्रासन - बोधिवृक्षांखाली ज्या चौथऱ्यावर किंवा आसनांवर बसून बुद्धाने तप केले त्याला वज्रासन असे म्हणतात. बुद्धगयेत संबोधीची प्राप्ती ही घटना दाखविणे असल्यास काही ठिकाणी बोधिवृक्ष व त्याखाली वज्रासन अशी दोन प्रतीकें वापरतात. ६) गंधकुटी - गृहत्यागा नंतर काही वर्षे आम्रकुंजात ज्या कुटीत तो राहिला होता त्याचे है प्रतीक मानले जाते.बुद्धाचे निवासस्थान किंवा त्याची झोपडी गंधकुटी या नावाने ओळखली जात असे. सांची व भरहूत येथील कलेत गंधकुटीचे अंकन दिसते.' ७) भिक्षापात्र- बुद्धाचा भिक्षा मागण्याचा वाडगा किंवा कटोरा .काही शिल्पात केवळ भिक्षापात्र दिसते. ८) उष्णीष- बुद्धाचे पूर्वाश्रमातील पागोटें. कलाकृतीत एका कोनाड्यांत सुंदर उष्णीष ठेवलेले दिसते
पहिल्या शतकातील सुरवातीच्या ( डाव्या बाजुच्या ) बुध्दाची मुर्ती तर पहिल्या शतकाच्या शेवटी मुर्तीच्या डोक्यावर दाखवलेले उष्णीश आणि कपाळावर दाखवलेली उर्णा
९) प्रभामंडल -बुद्धमस्तकाच्या पाठीमागे दिसणारी त्याची अलौकिक प्रभा. प्रभामंडल बुद्धाचे प्रतीक म्हणून ही वापरीत असत. याचा वापर फक्त मथुरेच्याच कुषाण व कुषाणपूर्वीच्या कलाकृतींत दिसतो. इतरत्र लेखकाला तो आढळलेला नाही १०) धर्मचक्र - बुद्धाच्या धर्मप्रतिपादन कार्याला 'धर्मचक्र प्रवर्तन' अर्थात 'धर्मरूपी चाकाला गति देणं' असे म्हणत. ज्याप्रमाणें एका चक्रवर्ती राजाचे चक्र (शासन किंवा सैन्य बल) अबाधित रूपानें संचार करीत असते त्याचप्रमाणें बुद्धानें प्रवर्तित केलेल्या चक्राची ही गती अबाधित असते अशी बौद्ध मान्यता आहे हे धर्मचक्र वाराणसी जवळ विपुल संख्येत मृग असलेल्या 'मृगदाव' अथवा 'इसिपतन' (ऋषिपतन = सारनाथ) येथे सुरू झाले म्हणून या घटनेचे प्रतीक दोन हरिणांमध्ये ठेवलेले धर्मचक्र मानले गेले. बुद्धच प्रत्यक्ष धर्म स्वरूप असल्यामुळे चक्राला बुद्धाचे प्रतीक होण्याचा सन्मान मिळाला. ",हे प्रतीक आजही आपल्या राष्ट्र ध्वजावर आहे. ११) पदचिन्हें - बुद्धाच्या पावलांचे ठसे हे ही बुद्ध प्रतीक म्हणून समजत. ज्यांना सामान्यतः आज आपण पादुका म्हणतो. १२) त्रिरत्न -बुद्ध, धर्म व संघ अशी तीन रत्नें बौद्ध धर्माचे तीन आधार होत. या तिघांचे प्रतीक म्हणून त्रिशूळासारखे तीन टोके असलेले एक चिन्ह 'त्रिरत्न' चिन्ह या नावाने बुद्ध, मांगल्य, पावित्र्य, वगैरेचे द्योतक चिन्ह म्हणून बौद्ध कलेत दुमदुमत असते. १३) स्तूप- आज जरी स्तूप या वास्तूचा संबंध फक्त जैन व मुख्यतः बौद्ध धर्माशी जोडला जातो तरी मुळांत स्तूपाची कल्पना बुद्धाच्या पूर्वीपासून चालत आली होती. महापरिनिर्वाणसूत्रांत स्वतः बुद्धानेंच तथागत, सम्यक्संबुद्ध, तथागताचा श्रावक किंवा शिष्य आणि चक्रवर्ती हे चौघे 'स्तूपार्ह' म्हणजे स्तूपांस योग्य आहेत असे सांगितले आहे. डॉ. वासुदेवशरण अग्रवाल यांच्या मते यज्ञीय युपांचेच मूर्त्यन्तर रूप हे होय.
सोप्या भाषेत सांगावयाचे म्हणजे स्तूप एका बहुमान्य व आदरणीय अशा मृताची समाधी आहे. उत्तरक्रियेनंतर उरलेले पांच भौतिक अवशेष गोळा करावयाचे, ते एका घागरीत, पेटाऱ्यात किंवा करंड्यात ठेवायचे (अवशेष धातू, अवशेषाचा करंडा = धातुकरंडक) आणि त्याच्यावर एक वास्तू उभी करावयाची. हा स्तूपाचा मूळचा उद्देश आहे. सुरुवातीचे स्तूप मातीचे असत, नंतर त्यांना विटा चुन्यानें आवरण केले जाई व त्यानंतर त्यावर दगडाचे आवरण तयार करण्याची पद्धत सुरू झाली.स्तूपाचा मुख्य भाग अंड, त्याच्या वर दिसणारे दोन किंवा तीन कंगोरे (मेधि, मेखला) वरच्या टोकांवर कठड्याने आवृत असलेली चौकोनी जागा (हर्मिका), लांब दांड्यांवर बसविलेली एक, तीन, पांच किंवा सात छत्रे (छत्रयष्टी), स्तूपाला प्रदक्षिणा करण्याकरिता असलेला रस्ता (प्रदक्षिणापथ), रस्त्याच्या चहूबाजूला असलेला कठडा (वेष्टनी) आणि फाटक (द्वारतोरण), ही स्तूप शिल्पाची प्रमुख अंगें होत
स्तूप मुळांत बुद्धाच्या निर्वाणाचे प्रतीक मानला जात असे, पण त्याला इतके जास्त पावित्र्य मिळाले की तो बुद्धाचा ही प्रतीक सुरुवातीलाच नव्हे तर पुढच्याही काळांत मानला गेला व ज्याप्रमाणे देवमूर्तीची प्रतिष्ठा करणे महान पुण्याचे कार्य समजतात तसेच स्तूप बनविणें, स्तूपाला दगड, धातू, वगैरेनी आवृत करणें, स्तूपाचे पूजन, वंदनादि करणें ही सर्व उपासनेची अंगें झाली. प्रत्येक स्तूपांत पांचभौतिक अवशेषांचा धातुकरंडक ठेवणे कधीच शक्य नव्हते, म्हणून स्तूपांचे तीन प्रकार कल्पिले गेले- १) शारीरिक स्तूप- ज्यात शरीर धातू असतात. २) पारिभोगिक स्तूप- बुद्धाच्या परिभोगात असलेल्या वस्तू (उष्णीव, पात्र, वज्रासन, वगैरे) वर बांधलेले स्तूप, आणि ३) उद्देशिक स्तूप-बुद्ध किंवा पूर्वकालीन बुद्ध यांच्या स्मृतीत तयार केलेले स्तूप. मध्यकाळांत हा तिसरा प्रकार बराच वाढला. पवित्र बौद्ध तीर्थावर गेले असता दगडाचे लहान लहान स्तूप (पूजेचे स्तूप votive stupa) बांधण्याची पद्धत सर्रास सुरू झाली (चित्र-१९२). नेपाळी आणि तिब्बती धातुकलेत देवपूजेत ठेवण्यांकरिता धातूचे छोटे छोटे स्तूप पाहता येतात.
सांची स्तुप :- इ.स. पुर्व तिसर्या ते पहिल्या काळातील भारतातील स्तुपाचे उत्तम उदाहरण सांची येथे आहे. एका वर्तुळाकार पीठावर उभारलेला अर्धअंडाकार बांधकाम, त्याच्यावर असलेली वेदीका आणि शिरोभागी छत्र असणारा स्तंभ, अशी याची रचना. मुळात हा स्तुप उभारण्याचा हेतु म्हणजे बुध्द आणि त्यांचे शिष्य यांचा अंत्यविधी झाल्यावर त्यांचे केस, हाडे, दात इत्यादी पवित्र अवशेष यांची प्रतिष्ठापणा करण्याची जागा हा होता. सांची स्तुपाची निर्मिती सम्राट अशोकाच्या काळात झाली, परंतु इ.स.पुर्व पहिल्या शतकात या स्तुपाच्या बांधकामात विस्तार करुन प्रदक्षिणापथाला तसेच बाहेरच्या बाजुला आणखी एका कठड्याची निर्मिती करण्यात आली. या पथाला चारही दिशेला चार प्रवेशद्वार निर्माण केली गेली. या प्रवेशद्वाराच्या स्तंभावर तसेच वर असणार्या तोरणांवर भगवान बुध्दांशी संबधीत शिल्प कोरलेली आहेत.
सांची स्तुपाच्या प्रवेशद्वाराच्या तोरणावर शिल्पकाराने एक अदभुत कलाकृती
कोरली आहे. यामध्ये एक स्त्री एका वृक्षाच्या फांदीला धरुन उभी आहे.
यामध्ये इ.स. पुर्व दुसर्या आणि तिसर्या शतकामध्ये मानवाकृती कोरल्या जात
होत्या, त्यामध्ये झालेली प्रगती दिसून येते. इथे दाखवलेली स्त्री हि
डालमालिका किंवा शालभंजिका आहे. हि स्त्री नग्न दाखवली आहे, जे या
देवतेच्या प्रजनन शक्तीचे प्रतिक आहे. हि स्त्री त्रिभंग मुद्रेत उभी आहे,
याचा अर्थ हि मुद्रा या काळात विकसित झाली असावी. यामध्ये लांबी, रुंदी आणि
जाडी तिन्ही गोष्टींना आयाम दिलेला आहे. यामुळे या स्त्रीचे सौंदर्य
निखरले आहे.
त्रिरत्न :- बौद्ध धर्मात "बुद्ध, धर्म आणि संघ" अशी तीन रत्ने (त्रिरत्ने) सांगितली आहेत.
हेच चिन्ह सांचीच्या तोरणावर दिसते.हे चित्र पाहिले तर कानांच्या आकारासकट वरील चिन्हात आणि बैलाच्या चिन्हात बरेच साम्य आहे असे वाटते. पण सर अलेक्झांडर कनिंगहॅमने ह्याला त्रिरत्न म्हटले आहे हे खरे.अलेक्झांडराचा सेनापती (आणि चंद्रगुप्त मौर्याचा समकालीन असलेल्या)सेल्युकसचे नाणे - यावरही सेल्युकसच्या स्वतःच्या डोक्यावर शिंगे दाखवली आहेत.त्रिरत्न हे चिन्ह नंदीपाद अशा नावानेही ओळखले जाते. पण या चिन्हात बैलाचे पाय दिसत नाहीत. बैलाचे शीर/मस्तक मात्र दिसते.अशोकाने बौद्ध धर्मास प्रतिष्ठा दिली, पण त्रिरत्न चिन्ह अशोकस्तंभावर नाही. बैल मात्र इतर सिंह, हत्ती या प्राण्यांबरोबर आहे. याचा अर्थ अशोकाच्या काळी त्रिरत्न चिन्ह बौद्ध धर्माचे प्रतिक नसावे. ते असलेच तर इतर कसले तरी (वायव्येतील राजांचे/ नंदांनी वापरलेले) प्रतिक असावे. मुळात हे त्रिरत्न एखाद्या राजाचे चिन्ह असावे. त्याला नंतर त्रिरत्न म्हटले गेले असावे. नंतर आलेल्या ग्रीक वंशाच्या राजांनी सेल्युकसकडून आलेले किंवा बिंदुसाराचे मागे पडलेले चिन्ह उचलले असावे, आणि त्याचा सतत वापर करत गेल्याने त्याला त्रिरत्नांचे आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले असावे असे वाटते. नासिकच्या या लेण्यासाठी या चिन्हाचा झालेला वापर एवढेच दर्शवतो की याकाळापर्यंत बौद्धांशी हे चिन्ह जोडले गेले होते. कुषाणांचे शिक्के या पद्धतीच्या चिन्हांचे अस्तित्व दर्शवतात. पण कुशाण राजे अशोकाच्या खूप नंतरचे म्हणजे १ ल्या शतकातले असे समजते. हेही वायव्येकडचे. तेव्हा हे चिन्ह या भागात स्मृती म्हणून राहिले असले तर आश्चर्य वाटायला नको. वृष म्हणजे बैल, पण 'समुहातील सर्वश्रेष्ठ' असाही एक या शब्दाचा अर्थ आहे. ते इंद्राचंही एक नाव आहे. त्याचप्रमाणे राजा आणि राणी याना 'महिष' आणि 'महिषी' अशीही संबोधने होती. शेतीप्रधान समाजाच्या काळात गायी बैल हीच संपत्ती होती. त्यामुळे बैल, किंवा रेडा यांची शिंगे किंवा तत्सम आकार ही फार पुरातन काळापासून राजचिन्हे म्हणून वापरात असावीत. त्यातून त्रिरत्नांचा उगम झाला का हा खरंच कुतुहलाचा विषय आहे. त्रिरत्नाचा गोल भाग हा ८ आर्या असणारं धम्मचक्र आहे. त्रिशूळाला दांडी असते, आणि त्रिशूळ हे फार प्राचीन हत्यार असल्याचा उल्लेख आहे. ग्रीक पुराणात पॉसिडॉन आणि रोमनांचा नेपच्युन हे देव त्रिशूळ वापरून पाण्याचे झरे चालू करत असल्याचे उल्लेख आहेत. तसेच शिवशंकराने त्रिशूळाचा आघात करून गंगेला वाहती केली अशी आपल्या पुराणातली कथा आहे.
भारहुत येथील बौध्द सुचक प्रतिमा :- भारहुत येथे असलेल्या मुर्ती बघीतल्या तर त्यात भगवान बुध्दांच्या आधीच्या जन्मातील कथा, सांचीतील अलंकारीक कला, मथुरेतील जैन स्तुप या सर्वांचा समासम संयोग दिसून येतो. सर्व मुती घडवताना काष्ट म्हणजे लाकडाच्या मुर्ती किंवा हस्तीदंतावर कोरीवकाम करण्याचे तंत्रज्ञान वापरले आहे. मुख्य म्हणजे या मुर्ती भगवान बुध्दांच्या प्रतिक स्वरुपात कोरल्या आहेत, जसे कमळ, सिंहासन, चामडी पादत्राणे, त्रिरत्न, मायादेवीने जन्म दिलेल्या नवजात बालकावर कलशातील जलाने अभिषेक करणारे हत्ती. इ.स. पुर्व दुसर्या शतकात घडवलेल्या भारहुत येथील स्तुपाच्या वेदीका स्तंभातून मिळालेल्या अवशेषातून एक गोलाकार शिल्पपट मिळाला आहे, ज्यात चार व्यक्ती बोधीवृक्षाची पुजा करताना दाखवले आहेत. याचे कारण बुध्दगयेत बोधीवृक्षाखाली गौतम बुध्दांना ज्ञानप्राप्ती झाली होती. सहाजिकच शिल्पपटात दाखवलेला वृक्ष हाच बुध्दांचे प्रतिक आहे. भारहुतच्या स्तुपाच्या प्रवेशद्वारावर जे प्रस्तरपाद आहेत, त्यात कलाकारांनी पशु, पक्षी आणि वृक्षवल्ली यांचे सुरेख चित्रण केले आहे, ज्यात मधोमध बुध्दांचे प्रतिक असणारा बोधीवृक्ष, त्याच्या दोन्ही बाजुला हत्ती आणि बुध्दांना आदरांजली वाहणार्या मानवाकृती दाखवल्या आहेत.
इ.स. दुसर्या शतकातील भगवान बुध्दांशी संबधीत शिल्प अमरावती येथे बघायला मिळतात. एका शिल्पपटात चार स्रीया बुध्दांच्या चरणाची पुजा करताना दाखवल्या आहेत. शिल्पपटात दाखवलेल्या स्त्रीयांची झुकलेली शरीरे, अपार भक्ती, त्यांच्यात असलेली स्वाभाविक लज्जा आणि नम्रता सुरेखरित्या चित्रीत केले आहेत.
अमरावतीतच मिळालेल्या इ.स.दुसर्या शतकातील एका गोलाकार शिल्पपटावर भग्वान बुध्दांचे चुलत भाउ देवदत्त याने बुध्दांवर एक पिसाळलेला हत्ती सोडला, ज्याचे नाव नलगिरी होते, त्याला बुध्दांनी कसे शांत केले, याचे चित्रण आहे. बुध्द्दांच्या दिशेने येणारा पिसाळलेला हत्ती, त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ प्रभावीपणे दाखवला आहे. त्यानंतर नलगिरी हत्ती शांतपणे बुध्दांच्या चरणी लीन झालेला दाखवला आहे.
इ.स. दुसर्या शतकातील आणखी एक उत्कृष्ट शिल्पपट अमरावती येथे आहे. यामध्ये राजपुत्र राहुल त्याचे पिता बुध्दांना सामोरा आला आहे. बुध्द आपल्या परिवाराला भेटायला राजमहालात पोहचले आहेत. इथे बुध्दांचे अस्तित्व रिकामे सिंहासन, पदचिह, धर्मचक्र तसेच त्रिरत्न या माध्यमातून दाखवले आहे. त्यांच्या उजव्या बाजुला हत्ती, घोडा आणि सेवक उभे आहेत, सिंहासनाच्या मागच्या बाजुला अनुयायी उभे आहेत, तर डाव्या बाजुला राजमहालातील लोक दाखवले आहेत. तर थोड्या लांब अंतरावर पदद्याच्या मागे तोंड लपवून हात जोडून बुध्दांना नमन करणारा राजकुमार दाखवला आहे.
बुद्धप्रतिमेचे आगमन :-
निरनिराळ्या प्रतीकांचे पूजन करण्याचे विधान बौद्ध धर्मात पूर्वीपासूनच होते. पण बुद्धाची मूर्ती घडविण्याची आज्ञा नव्हती, त्यामुळे इसवी सनाच्या सुरूवातीपर्यंत जरी प्रतीक पूजन शिगेला पोचलेले असले तरी आता प्रत्यक्ष मूर्तीचा अभाव तीव्रतेने बोचू लागला, त्याला कारणेही तशीच घडत होती. या काळांचे पूर्वीपासूनच मथुरा क्षेत्रांत भागवत संप्रदायाची मुळें रुजू लागली होती व 'भक्ति' सिद्धांताचा प्रसार होत होता. महाक्षत्रप षोडाशांचे वेळी कृष्णबल-रामादि पंचवींरांच्या प्रतिमा व त्यांची मंदिरें ही अस्तित्वांत आली होती. विदिशेत विष्णूचे मंदिर असून ग्रीकांसारखे परकीय लोकही त्या देवाची भक्ती करू लागले होते. इतकेच नव्हे तर दुसऱ्या नास्तिक मतांच्या अनुयायी लोकांत देखील तीर्थंकरांच्या प्रतिमा हळुहळू वर येत होत्या अशा स्थितीत सुधारणावादी बौद्धांना आपल्या कडील तो अभाव दूर करणे इष्ट वाटल्यास नवल नाही. सुधारणावादी महायानी बौध्दांना आपल्याकडील अभाव दूर करणे इष्ट वाटले. महायानी बुध्दमूर्ती घडविण्याच्या मागे लागले. मूर्ती कशी घडवावी, तिचे रुप, ध्यान कसे असावे या विषयीही त्यांनी खूप विचार केला, त्याविषयी काही नियमही बनवून ते ’साधनमाला’ ग्रंथात नमूद करुन ठेवले. अग्निपुराणात बुध्दमूर्तीचे वर्णन असे- गौर वर्ण, पद्मासनात बसलेला, एक वरद मुद्रेत, दुसरा हात अभय मुद्रेत, कान लांब अगदी गालांना टेकणारे आणि मिखावर शांत भाव. बुध्द मूर्तीचे दोन प्रकार आढळतात, एक म्हणजे बोधी प्राप्त होण्यापूर्वीचा, बोधिसत्व गौतम आणि दुसरा बुध्द गौतम.
लक्षणग्रंथांत बुद्ध :
बुद्धप्रतिमेंबद्दल बौद्ध ग्रंथांत अर्थातच बरीच माहिती दिलेली आहे.
तिच्या अस्तित्वाचे वाङमयीन उल्लेख दिव्यावदानासारख्या कथाग्रंथात भरपूर
सापडतात." तेथे क्रकुच्छंदासारख्या मानुषी बुद्धाच्या माणसाएवढ्या उंच काया
असलेल्या मूर्तीचाही उल्लेख आहे. तथागत बिंबाला सुगंधित पाण्याने स्नान
घालणे दिव्यावदानांतील महायान सूत्राला स्वीकार्य आहे." अवदान शतकांत
महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी समलंकृत, ऐशी अनुव्यंजनानी विराजित आणि
सहस्रसूर्याप्रमाणे असलेल्या प्रभेने सुशोभित बुद्धाच्या ध्यानांचा उल्लेख
आहे." बृहत्संहितेत पद्मांकित कर चरण असलेल्या 'सुनीच केश' (अर्थात
आखूड व उभे नसलेले केस) यांनी सुशोभित आणि पद्मासनांत बसलेल्या प्रसन्न
मूर्ती बुद्धाचे वर्णन आहे." अग्निपुराण तो गोरा, लांबकानाचा, वस्त्र नेसलेला, ऊर्ध्वपद्यांवर बसलेला आणि वरदाभय मुद्रेत हात असलेला असावा असें सांगते. १) अलौकिक शांती, असीम करुणा आणि प्रसन्न स्मिताचे दर्जेदार अंकन. २) मृदू आणि सडपातळ अंगकाठी; ३) वस्त्रांचा तलमपणा आणि पारदर्शक असण्यांचा गुण. ४)
वस्त्रांच्या बारीक पण भरपूर सुरकुत्यांचे नैसर्गिक अंकन. कुषाणकाळात
वस्त्रांच्या सुरकुत्या टाकीने खोदून काढलेल्या दिसतात, या उलट गुप्तकालीन
सुरकुत्या भरीव प्रकारच्या असतात. ५) अलंकृत प्रभामंडळ. कुषाणकाळांतील
प्रभामंडळांस फक्त नागमोडी अलंकरणाचीच किनार दिसते, पण आता मात्र
त्याबरोबरच पत्रावली, हारयष्टी, फुलांचा वेल, उमललेले कमळ, मगर, स्वस्तिक,
वगैरे किती तरी अलंकरणांची गुंफण दिसते. ६) आता बुद्धाच्या डोक्यावर
अंगुष्ठप्रमाण कुरळ केस बहुतेक सर्वत्र दिसतात, मनकुवर (उत्तरप्रदेश) येथून
मिळालेली बुद्धप्रतिमा या नियमाला अपवाद आहे . ७) कुषाणकर्लेत दिसणाऱ्या ऊर्णा चिन्हाची अनिवार्यता आता संपुष्टात आली. आता फक्त मोजक्या मूर्तीतच ऊर्णा दिसते. ८) अभयमुद्रेत असणारा बुद्धाचा उजवा हात आता खांद्यापासून खाली येऊन कमरेशी काटकोन करीत स्थिर होतो. ९) दोन्हीं पायांच्यामध्ये दिसणारी अलंकरणें गुप्तकाळांत डोळ्याआड होतात. १०)
कानांची लांबी वाढणें, भुवयांची जास्त वाक असलेली लांबट ठेवण, अर्धवट उघडे
डोळे, किंचित जाड ओठ व ओठांच्या टोकाला दिसणारे खळगे (सृक्का, सृक्किणी)
गुप्तकालीन बुद्धमुखाची उल्लेखनीय वैशिष्ट्ये होत. ११) तसेच तळहातांवरही
काही उल्लेखनीय परिवर्तनें झाली. आता हाताची पांचही बोटें जरी समोरून
वेगळी भासत असली तरी मधून ती एकमेकांना चिकटलेली असतात, लक्षणग्रंथांत या
अभिप्रायाला 'जालाङ्गुलि' असे म्हटले आहे. १२) तळहातांवर दिसणारी धर्मचक्रादि मंगल चिन्हें गुप्त होऊन त्याऐवजी सामुद्रिक रेखा झळकू लागतात.
बुद्ध आणि जातक कथा
बुद्ध म्हणजे ‘जागृत व्यक्ती’. बुद्ध धर्म आणि बौद्ध धर्म अर्थात
‘ज्ञानी व्यक्तीचा सिद्धांत’ आणि ‘बौद्धांचा सिद्धांत’ असा त्याचा अर्थ
आहे. सुरुवातीच्या ग्रंथांमध्ये बुद्धांच्या कुटुंबाचे नाव ‘गौतम’ (पालीः
गौतम) असे आहे, तर काही ग्रंथांमध्ये ‘सिद्धार्थ’ हे आडनाव आहे. भगवान
बुद्धांचा जन्म सध्याच्या नेपाळमधील लुंबिनी येथे झाला आणि ते कपिलवस्तू
येथे वाढले. वर्षानुवर्षे कठोर ध्यान केल्यानंतर त्यांना बोधगया (बिहार)
येथील बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली आणि ते सिद्धार्थ गौतमपासून भगवान
बुद्ध झाले. भगवान बुद्ध करुणामयी होते. त्यांनी कधीच चमत्कार करून आपल्या
शिष्यांना किंवा लोकांना भुलवले नाही. बुद्धाच्या जन्माच्या कथा जातक कथा
म्हणून प्रसिद्ध आहेत. जातक कथा म्हणजे जन्मासंबंधित किंवा जन्मकथा
प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मानवी आणि प्राण्यांच्या दोन्ही स्वरूपात
मागील जन्मांशी संबंधित आहे. या जातक कथा स्तूपांच्या रेलिंग आणि तोरणांवर
चित्रित केल्या गेल्या होत्या. बुद्धांचे महान गुण किंवा परिपूर्णता, जसे
की, उदारतादेखील दर्शवतात आणि बौद्ध धर्माचे नैतिक धडे शिकवतात. या जातक
कथा बनारसभोवती फिरतात, जे भारतातील सध्याचे वाराणसी आहे.
शेवटच्या
दहा कथा एकूण 547 जातक कथांपैकी सर्वात प्रसिद्ध आहेत. या कथा
मानवजातीच्या 10 गुणांचे वर्णन करतात, जे ज्ञानप्राप्ती संबंधित गुण आहेत.
त्याग, सर्वसंगपरित्याग, परोपकार, पूर्ण दृढनिश्चय, अंतर्दृष्टी, नैतिकता,
संयम, समता, वास्तव आणि उदारता. कथांच्या प्रस्तावनेतील पाली जातक निदानात
आढळणाऱया पारंपरिक दृष्टिकोनानुसार, गौतमांनी भविष्यात बुद्ध दिपंकरांच्या
आधी बुद्ध होण्याचे व्रत घेतले. त्यानंतर त्यांनी बुद्धत्वाच्या मार्गावर
अनेक जन्म घालवले आणि या जीवनातील कथा जातक म्हणून नोंदवल्या जातात. जातक
कथा समाजात आजही लागू पडतात. विविध भारतीय बौद्ध शाळांमध्ये जातकांचे
वेगवेगळे संग्रह होते. सर्वात मोठा ज्ञात संग्रह म्हणजे थेरवाद शाळेतील
जातकत्थवन्न! या कथा 300 ईसापूर्व आणि 400 ईसापूर्व दरम्यानच्या आहेत.
जातक कालांतराने शास्त्रीय संस्कृतमध्ये रचले जाऊ लागले. कदाचित सर्वात
प्रभावशाली आणि महत्त्वाचा संस्कृत जातक ग्रंथ म्हणजे आर्यशूराचा
‘जातकमाला’ अर्थात जातकांचा हार, ज्यामध्ये 34 जातक कथांचा समावेश आहे.
तिबेटी बौद्ध धर्मात जातकांनादेखील महत्त्व आहे. अनेक भाषेत जातक कथांचे
भाषांतर झाले. जातकत्थवन्नन या थेरवाद जातक गद्यसंग्रहा 547 जातक आहेत आणि
ते सुमारे 500 च्या सुमारास संग्रहित केले गेले. त्याआधी निदान जातक कथा
आहे, जे बुद्धांचे चरित्र असून त्यांच्या जीवनाशी संबंधित कथा सांगते. हा
जातकांचा सर्वात मोठा संग्रह आहे.
एक जातक कथा वाचनात आली. एक हंस
आपल्या भावासोबत विविध ठिकाणी चारा शोधण्यास जात असे. ते एकदा एका पर्वतावर
गेले, त्या पर्वताचा असा गुण होता की, जो त्या पर्वतावर जाई त्याची कांती
सोनेरी होत असे. जेव्हा हे दोन्ही हंस तेथे गेले तेव्हा त्यांची कांतीही
सोनेरी झाली आणि अलौकिक तेजाने ते चमकू लागले. इतरही अनेक पक्षी त्यात
होते. तेही चमकत होते. त्यात काही हिंसक, क्रूर, कपटी, नीच प्राणी, जसे
कोल्हा, वटवाघूळ, कावळे, सिंह, वाघही होते. तेसुद्धा चमकत होते म्हणजे
तात्पुरती का होईना, पर्वतावर जो जाईल त्याला सोनेरी झळाळी प्राप्त होत
असे. यावर हंस आपल्या भावाला म्हणाला, “दादा, येथे सगळ्यांना सोनेरी रूप
मिळाले. यात क्रूरकर्मी आणि इतरांना फसवणारे, लुबाडणारे, जीव घेणारे
प्राणीही आहेत. असे का?” यावर मोठा हंस म्हणाला, “बाबा रे, या पर्वतावर जो
कोणी येईल त्याला सोनेरी रूप मिळते ही या पर्वताची थोरवी आहे.”
यावर
रागवून छोटा हंस म्हणाला, “दादा, हे योग्य नाही. हा पर्वत मला आवडला नाही.
कावळे, कोल्हे, सिंह, वाघ आणि इतर दुष्ट प्राण्यांना इतका आदर का? सज्जन
आणि दुर्जनांना समान वागणूक देणारा पर्वत नक्कीच योग्य नाही. येथे राहणे
मला योग्य वाटत नाही येथून निघून गेलेले बरे.” यावर मोठा हंस म्हणाला,
“ज्या ठिकाणी दुर्गुणी हुजऱयाचा आणि सज्जनाचा सारखा मान असतो, त्या ठिकाणी
शहाण्या व्यक्तीने थांबू नये असे सुभाषित आहे. तेव्हा हा पर्वत जरी
पर्वतांचा राजा असला तरी येथे थांबणे धोकादायक आहे. या पर्वताची योग्यता
मोठी असली तरी सर्व प्राण्यांना सोन्याचे बनवणे हा याचा अवगुण म्हणता
येईल.” असे बोलून दोन्ही हंस तेथून निघून गेले.
या गोष्टीचे तात्पर्य
असे आहे की, सज्जनाला मान मिळत असला तरी सामाजिक जीवनात चांगले-वाईट समजत
असून लायकी नसलेल्या, दुर्जनांना चांगली वागणूक देणारे अनेक जण आहेत. थोडा
स्वार्थ दिसत असला की, तुच्छ विचारांच्या दुर्जन व्यक्तीला अवास्तव महत्त्व
दिले जाते आणि मान देण्याच्या लायकीचा नसला तरी त्याला मान दिला जातो.
त्यामुळे सामाजिक हिंसा वाढत असून सामाजिक मूल्यांची घसरण होत आहे. अशा
सैतानी प्रवृत्तीला ठेचणे गरजेचे आहे. समाजाला सुरक्षित वातावरण मिळणे
गरजेचे आहे. बुद्धाने शांतीचा संदेश दिला तरी ही कथा योग्य व्यक्तीची
बाजू घ्या आणि त्यालाच सन्मान द्या हा संदेश देते.
प्रसिद्ध बौद्धमंत्र : मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने या मंत्राचे काहीच महत्त्व नसले तरी त्याची नोंद घेणे आवश्यक आहे कारण बौद्ध कलाकृतीवर तो बऱ्याचदा आढळतो. तो मंत्र असा : ये धर्मा हेतुप्रभवा हेतुं तेषां तथागतो- ह्यवदत्तेषां च यो निरोधः एवमवादीत् महाश्रमणः ।। "सर्व धर्माचे एक कारण असते. ते कारण तथागताने स्पष्ट केले आहे. त्या कारणाचा विरोध देखील स्पष्ट केला आहे. हाच महाश्रमणाचा सिद्धांत होय." हा महामंत्र अनेक मूर्तीच्या पायशिळेवर, पाठीमागे, स्तूपावर किंवा इतरही ठिकाणी कोरलेला असतो
बुद्ध प्रतिमेच्या मुद्रा :- भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या हातांद्वारे जे अनेक भाव व्यक्त होतात, त्या भावविशेषांना मुद्रा असे म्हणतात. ध्यानमुद्रा, अभयमुद्रा, भूमिस्पर्शमुद्रा व धर्मचक्रपरिवर्तन मुद्रा या चार मुद्रा मथुरेच्या कलापरंपरेत आढळतात. याशिवाय वरदमुद्रा दुर्मिळरीत्या आढळते.शिवाय झोपलेल्या अवस्थेत महानिर्वाण मुद्रा हा प्रकार दिसतो. गांधार देशातील बुद्धमूर्ती ग्रीक परंपरेला अनुसरून आहेत, असे दिसते. अन्य देशांमध्ये बुद्धमूर्ती गेल्यावर तेथील कलाकारांनी मथुरा कलाशैलीतील बुद्धांना प्रमाण जरी मानले असले, तरी आपल्या वांशिक संस्कारातून अन्य गौतम बुद्धांच्या मूर्ती निर्माण केल्या. त्यातून अन्य काही हस्तमुद्रा, भावमुद्रा निर्माण झालेल्या दिसतात. त्यांच्या प्रत्येक हस्तमुद्रेला एक तत्त्वज्ञान आहे, त्या प्रत्येक मुद्रेचा एक अर्थ आहे. त्यांची शिल्पे जेवढी शांत, प्रसन्न वाटतात, तशीच ती बोधप्रद असतात. त्यांच्या काही हस्तमुद्रांचा अन्वयार्थ पाहू या…
पद्मासन ध्यान मुद्रा- सिरपुर छत्तीसगढ़
१. ध्यान मुद्रा - समाधीमुद्रा :-
गौतम बुद्धांच्या ध्यानमुद्रेला समाधी किंवा योगमुद्रा म्हणून ओळखले जाते. या मुद्रेत भगवान बुद्ध हे ध्यान अवस्थेत दाखवलेले असून त्यांनी मांडी घातलेली असते. या मुद्रेत पद्मासनात उजवा हात डाव्या हातावर पूर्णपणे बोट उघडून मांडीवर ठेवण्यात येतो. गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गातील समाधी ही या मुद्रेमध्ये साधली जाते. योगशास्त्रामध्ये ध्यान करण्याआधी ध्यानमुद्रा सांगितली आहे.
धम्म चक्र परवर्तन मुद्रा- धौली भुवनेश्वर उड़ीसा
२. धर्मचक्र मुद्रा - धम्मचक्रमुद्रा (धर्मचक्रपरिवर्तनमुद्रा)
धर्मचक्रपरिवर्तनमुद्रेला ‘धम्मचक्र ज्ञान’ चिन्ह म्हणून ओळखले जाते. त्यांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम ज्ञानप्राप्तीनंतर सारनाथ येथील त्यांच्या पहिल्या धर्मोपदेशात केले होते, असे उल्लेख आढळतात.ह्यामध्ये आसनावर बसलेल्या बुद्ध मूर्तीचे कधी मांडी घातलेली तर कधी पाय खाली सोडलेले असे शिल्पांकन असते. दोन्ही हातांना छातीसमोर ठेवून डाव्या हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजव्या हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो.यामध्ये दोन्ही हात छातीजवळ असून दोन्ही बोटांचे पंजे एकमेकाला चिकटलेले परंतु बोटे फाकलेली असतात किंवा काही शिल्पांमध्ये फाकलेल्या बोटांपैकी उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा हा डाव्या हाताच्या अंगठा आणि करंगळीवर दिसतो. धर्मचक्रप्रवर्तनमुद्रा ही गौतम बुद्धांनी आपल्या चार शिष्यांना पहिले प्रवचन देताना धारण केलेली मुद्रा होय. हे धर्मचक्राचे परिवलन होते, असा संकेत आहे. बौद्ध तत्त्वज्ञानात या मुद्रेचा अर्थ ‘मी सर्व जाणले आहे’ असा होतो.धर्माच्या रुतलेल्या चाकाला मी गती देतो आहे या त्यांच्या संदेशाचे स्मरण यातून केले जाते.यांत बोटांची ठेवण विशेष लक्ष देण्यासारखी असते
सारनाथ येथील प्रवचन मुद्रा
३. प्रवचन मुद्रा-
ही मुद्रा धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेप्रमाणेच असते. हातांच्या ठेवणीमध्ये त्यात थोडा फरक केलेला दिसतो. ज्यामध्ये डाव्या हाताची तीन किंवा चार बोटे अंगठ्याखाली मुडपलेली असून उजव्या हाताच्या मुठीने सुटी दोन बोटे किंवा करंगळी धरलेली असते. प्रवचन देताना धर्मतत्त्वांची बोटांवर मोजणी करतानाचे हे प्रतीक असते. या शिल्पामध्ये आसनाखाली हात जोडून बसलेले शिष्य आणि एक किंवा दोन हरिणे दिसतात. सारनाथ येथील पहिल्या प्रवचनाला काही हरिणेही तेथे येऊन बसली होती असे सांगतात म्हणून हा हरिणांचा समावेश बुद्ध मूर्तीच्या शिल्पांकनात दिसतो. याशिवाय बसलेल्या बुद्ध मूर्तीच्या खाली सिंह ही दाखवलेले असतात. हे सिंह त्यांच्या राजघराण्यातल्या जन्माची ओळख सांगतात. भगवान बुद्धांच्या शिल्पांकनामध्ये एकीकडे संन्यस्त जीवन आणि एकीकडे राजपुत्र याचे मिश्रण करावे लागले. कुरळे केस आणि सिंह हे त्यांच्या संन्यस्त वृत्तीच्या विरुद्ध स्वभावाचे होते तसेच अत्यंत रुंद खांद्यांचे सुदृढ शरीर आणि चेहऱ्यावर मात्र समाधिस्त योग्याचे भाव यावर फर्ग्यूसन नामक अभ्यासकाने छान टिप्पणी केली आहे. त्यांच्या मते हे शिल्पांकन म्हणजे अलंकार नसलेला राजा आणि स्मश्रू न केलेला संन्यासी. (In sculpture he is depicted as king without jewels, and a monk without tonsure.)
भूमि स्पर्श मुद्रा बुद्ध, राजिम छत्तीसगढ़
भूमि स्पर्श मुद्रा थिम्पू भूटान
४. भूमिस्पर्श मुद्रा-
गौतम बुद्धांच्या भूमिस्पर्शमुद्रेला पृथ्वीला स्पर्श करणे, असेही म्हटले जाते. ही मुद्रा भगवान बुद्धांची ज्ञानप्राप्ती दर्शवते. कारण, बौद्ध तत्त्वज्ञानानुसार पृथ्वी त्यांच्या ज्ञानाची साक्षी आहे. कारण, बोधिवृक्षाच्या खाली बसलेले असताना गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, तेव्हा भगवान बुद्ध या मुद्रेत होते. या मुद्रेत पद्मासनात उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवून तळहात आतल्या बाजूला ठेवून तो भूमीला स्पर्श करतो आणि डावा हात पावलांवर उलटा ठेवण्यात येतो. गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झाली यावर तत्कालीन अनेक धुरिणांनी शंका घेतली. या प्रसंगाचे साक्षीदार कोण असे बुद्धांना वारंवार विचारण्यात येऊ लागले तेव्हा त्यांनी ही भूमीच माझी साक्षीदार आहे असे बसल्या बसल्या पटकन जमिनीला हात लावून म्हटले. नंतर गौतम बुद्धाची तपश्चर्या भंग करण्यासाठी मारानेही खूप प्रयत्न केले. परंतु ते सगळे विफल झाले. बुद्धाने आधीच्या जन्मात सात पारमिता पार केल्या होत्या याची साक्ष देण्यासाठी पृथ्वी आली. अशीही एक कथा या बद्दल सांगितली जाते. शिल्पांमध्ये ध्यान मुद्रेत मांडी घालून बसलेल्या बुद्ध मूर्तीचा डावा हात ठेवलेला असून उजव्या हाताने जमिनीला स्पर्श करताना दाखवले जाते.शाक्यमुनींना ज्ञानप्राप्ती झाली, तेव्हा ते भूमिस्पर्शमुद्रेत होते, असे उल्लेख आढळतात.
५ वरदाभय-
उभा, किंवा बसलेला, उजवा हात अभय मुद्रेत आणि डावा वरद मुद्रेत. या दोन्ही मुद्रा बरोबर असतातच अशातला भाग नाही. कधी कधी उजवा हात अभय मुद्रेत असतो तर डाव्या हातात भिक्षापात्र असते.
अभय मुद्रा, धौली भुवनेश्वर उड़ीसा
६ ) अभयमुद्रा
अभयमुद्रेतील गौतम बुद्धांची मूर्ती आपण अनेक वेळा बघितली आहे. गौतम बुद्धांची ही मुद्रा निर्भयता आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे. ही मुद्रा सुरक्षा, शांती, परोपकार आणि निर्भयता यांचे प्रतिनिधित्व करते. या मुद्रेत उजव्या हाताला खांद्यापर्यंत उचलून, बाहू दुमडून हाताची बोटे वरच्या दिशेला असतात. या मुद्रेत ‘अभय’ भाव आहे. ही अभयता येण्यासाठी चार आर्यसत्ये माहीत असणे आवश्यक आहेत. या आर्यसत्यांची प्राप्ती होवो, अशी आश्वासक असणारी अभयमुद्रा आहे. अभयमुद्रा हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मामध्ये आढळते.
७ ) ध्यान -समाधीमुद्रा
गौतम बुद्धांच्या ध्यानमुद्रेला समाधी किंवा योगमुद्रा म्हणून ओळखले जाते. या मुद्रेत पद्मासनात उजवा हात डाव्या हातावर पूर्णपणे बोट उघडून मांडीवर ठेवण्यात येतो. गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गातील समाधी ही या मुद्रेमध्ये साधली जाते. योगशास्त्रामध्ये ध्यान करण्याआधी ध्यानमुद्रा सांगितली आहे.
८ ) करणमुद्रा
गौतम बुद्धांची ही मुद्रा अभद्रापासून स्वतःचे रक्षण करण्यास सूचित करते. या मुद्रेत तर्जनी आणि करंगळीला वर उचलून इतर बोटांना मोडले जाते. ही मानवाला स्वार्थ सोडून रोग अथवा नकारात्मक विचारांमधून बाहेर निघण्यास मदत करते, असे सांगितले जाते. आपल्यामध्ये असणारी ऊर्जा करणमुद्रेमुळे जागृत होते. बौद्ध परंपरेमध्ये ही मुद्रा आश्वासकतेचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे.
९ ) वरदमुद्रा
गौतम बुद्धांची ही मुद्रा अर्पण, स्वागत, दान, दया आणि प्रामाणिकपणा यांना दर्शवते. या मुद्रेत डावा हात पूर्णपणे उघडून तळहात बाहेरील बाजूने असतो, तर उजवा हात हा शरीरासोबत नैसर्गिकरीत्या ठेवण्यात येतो. अभयमुद्रेसह वरदमुद्रा असणाऱ्या बुद्ध मूर्ती आपल्याला दिसतात.
वज्र मुद्रा- कान्धार शैली
१० ) वज्रमुद्रा
गौतम बुद्धांची ही मुद्रा पंचतत्त्व म्हणजेच वायू, जल, अग्नी, पृथ्वी आणि आकाश यांना दर्शवते. या मुद्रेत उजव्या हाताची मूठ करून त्यात डाव्या हाताच्या तर्जनीला वरील दिशेने अशा प्रकारे ठेवले जाते की, उजव्या हाताची तर्जनी तिला स्पर्श करू शकेल. परंतु, यामध्ये भेद आढळतात. काही ठिकाणी वज्रमुद्रेत तर्जनी सरळ रेषेत ठेवून उर्वरित तीन बोटे मिटली जातात. त्यांना अंगठ्याच्या नखाचे टोक स्पर्श करेल असा अंगठा दुमडला जातो. नाग मुद्रा आणि वज्र मुद्रा यामध्ये अभ्यासकांचे मतैक्य नाही आहे.
११ ) वितर्कमुद्रा
अभय आणि वरदमुद्रेला समानच असणारी वितर्कमुद्रा आहे. या मुद्रेत अंगठा आणि तर्जनीच्या वरील भागाला जोडले जाते आणि इतर बोटांना सरळ ठेवले जाते. या मुद्रेचा अर्थ ज्ञानावरती वाद-प्रतिवाद करणे असा होतो.
१२ ) उत्तरबोधीमुद्रा
गौतम बुद्धांची ही मुद्रा दिव्य सार्वभौमिक ऊर्जेसोबत स्वतःला जोडून सर्वोच्च आत्मज्ञानाची प्राप्ती दर्शवते. या मुद्रेत दोन्ही हात हृदयाजवळ ठेवून दोन्ही हातांच्या तर्जनी एकमेकांना स्पर्श करीत वरच्या दिशेने असतात तर इतर बोटे ही आतल्या बाजूने मोडलेली असतात.
१३ ) अंजली -नमस्कारमुद्रा
गौतम बुद्धांच्या अंजलीमुद्रेला ‘नमस्कारमुद्रा’ किंवा ‘हृदयांजलीमुद्रा’, असेही म्हटले जाते. ही मुद्रा अभिवादन, प्रार्थना आणि आराधना दर्शवते. या मुद्रेत दोन्ही हात हे पोटाच्या वर मोडलेल्या स्थितीत असतात, हातांचे तळहात हे एकमेकांना जोडलेले असून दोन्ही हातांची बोटे एकमेकांना स्पर्श करीत असतात.
१४ ) महानिर्वाण मुद्रा-
भगवान बुद्धांचा मृत्यू झाला त्या वेळेस त्यांच्या शेजारी त्यांचा आनंद शिष्य होता. शिल्पांमध्ये डोक्याखाली हात घेऊन उशीवर डोके ठेवलेली उजव्या किंवा डाव्या कुशीवर झोपलेल्या स्थितीमध्ये ही मूर्ती आढळते. निर्वाणासमयी भगवान बुद्धांचे वय जवळजवळ एंशी वर्षे असूनही या प्रकारच्या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा चेहरा मात्र तरुणच दाखवला जातो. या मुद्रेतच त्यानी महानिर्वाण प्राप्त केले.
गौतम बुद्धांनी आपल्या तत्त्वज्ञानातून ज्ञानप्रसार केलाच. पण, त्यांच्या हस्तमुद्रा आणि भावमुद्राही ज्ञानपूर्ण आणि अर्थपूर्ण राहिल्या आहेत.
बुद्धप्रतिमा निर्माणाचे आधार :-
मथुरेत उभ्या बुद्धाची मूर्ती समकालीन यक्ष प्रतिमांना डोळ्यांसमोर ठेऊन
घडविली गेली. बसलेल्या बुद्धाची प्रतिमा कदाचित भारहुत कलेत दिसणाऱ्या
दीर्घतापसी याच्या मूर्तीला पाहून तयार झाली असेल. विद्वानांच्या मतें काही
आयागपट्टांवर दिसणारी तीर्थकराची प्रतिमा तिचा आधार असू शकते.
बुद्धाचे केस निदान-कथेच्या वर्णनांस अनुसरून दाखविले असावेत. काही
प्रतिमांत बुद्ध मुंडित आहे तर काहींत केसांचे एकच पेड शंखाच्या वरच्या
टोकांप्रमाणें डोक्यांवर फिरवून बांधले आहे. डॉ. लोहुझेन यांचे मत या
बाबतीत असे आहे की अगदी प्रारंभी अर्थात गांधार कलेचे लोण इकडे पोचण्याच्या
अगोदरची पद्धत म्हणजे 'कपर्दिन्' पद्धतीची केशरचना होय. गांधार कलेत
नागमोडी वळणाचे केस दाखवीत. मथुरेच्या कलाकरांनी त्या पद्धतीची नक्कल
करण्याचा प्रयत्न म्हणून अर्धचंद्राच्या आकाराच्या पंक्तीच (notched hair)
तयार केल्या. ही पद्धत पहिल्या शतकाच्या शेवटी आणि दुसऱ्याच्या प्रारंभी
रूढ होती. त्याच्या पुढची पायरी म्हणजे कुरळ केस दाखविणे ही होय." नागमोडी
वळणाच्या केसांच्या बाबतीत या संशोधकीचे मत सांभाळून स्वीकारले पाहिजे कारण
अशा वळणांच्या केसांचा बुद्ध मथुरेच्या कुषाणकलेतही मिळाला आहे. उत्तर
कुषाण काळांत अंगुष्ठमात्र कुरळ केस दाखवू लागले. बुद्धाच्या प्रभामंडळाचा
उगम कुषाण नाण्यावर दिसणाऱ्या इराणी देवतांच्या प्रभामंडळांत असावा. चीवर,
संघाटी, वगैरे बौद्ध वस्त्रे व ती धारण करण्याची पद्धत समकालीन भिक्षूपासून
उचलली असेल. विनयपिटकांतही याचे विस्तृत वर्णन मिळते. गांधार कलेत
जो बुद्ध तयार झाला त्याला बाळसे मात्र ग्रीक कलेकडून आले. त्याचे केस,
मिशा, वस्त्र पांघरण्याची पद्धत, वगैरेत पूर्ण भारतीयत्व दिसत नाही. गांधार
बुद्ध उभे असले तर नेहमी अभय मुद्रेत असतात. बसलेले असले तर अभय, ध्यान व
धर्मचक्र प्रवर्तन मुद्रेत दिसतात. भूमिस्पर्शमुद्रेचे दर्शन क्वचितच होते.
वरदमुद्रेचा तर पूर्ण अभाव आहे.
बुध्दांची पहिली मुर्ती बनवून घेणारा बुध्द धम्म अनुयायी राजे कनिष्क
महायान पंथीयांत बुध्दाची मूर्ती घडविण्याची इच्छाशक्ती बळावली असली , तरी जुन्या विचारधारेला डावलून कोणतेही नवे क्रांतिकारी परिवर्तन करावयाचे असल्यास केवळ धार्मिक आचार्य नैतिक बळावर त्यात बदल करु शकत नव्हते. महासांघिक बौध्दांना सत्तेचा पाठिंबा कुषाण राजा कनिष्क (इ.स. १ ते २ शतक) यांच्या कडून मिळाला. बुध्दांची पहिली मुर्ती बनवून घेणारा बुध्द धम्म अनुयायी राजे कनिष्क !
बाहेरून आले आणि इथल्या लोकांत मिसळून भारतीय होऊन गेले असे वर्णन केले जाते त्यापैकी एक म्हणजे कुषाण! त्या कुषाण साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली शासक म्हणजे राजा कनिष्क.
सम्राट कनिष्क (बॅक्ट्रियन भाषा: Κανηϸκι, कनेष्की; मध्ययुगीन चिनी भाषा: 迦腻色伽, कनिसक्का)
हा मध्य आशिया आणि उत्तर भारताचा कुषाणवंशीय सम्राट होता. हा अंदाजे इ.स. १२७ ते इ.स. १५१ दरम्यान सत्तेवर होता. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सत्तेमध्ये येत राहिल्या त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुषण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमधील ज्यांनी राज्य स्थापन केले भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुषण राज्यांनी केली नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशान शासकानी सुरू केली कुशान शासक कनिष्क याने साम्राज्याचा मोठा विस्तार केला कनिष्काचे साम्राज्य हे पश्चिमेला काबुल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते कनिष्का ची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद ही काश्मीरमध्ये भरवण्यात आली कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले श्रीनगर जवळ असलेले कांपुर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले आहेत कनिष्काच्या दरबारात चरक प्रसिद्ध वैद्य होता कनिष्काने सोन्याचे नाणे प्रकरणांमध्ये आणले या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत लिहिलेला शाहू नानू शाहू कनिष्क असा लेख आहे याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशान असा आहे नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धांची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत बुद्ध असे लिहिलेले आहे
हान राजवंशाचा इतिहास (मूळ चिनी नाव – Hou Hanshu)या पुस्तकात बान चाओ (Ban Chao ) हा सैनिकी अधिकारी खोतान जवळ लढल्याचे उल्लेख आहेत. येथे ७०,००० कुषाण सैनिक लढल्याचे चिनी कागदपत्रात नमूद केलेले आहे काशगर, यार्कंद, ख़ोतान हा आजच्या चीनमधील प्रदेश कुषाणांच्या अधिपत्याखाली आला. दक्षिण आशिया आणि रोम यांच्यातील जमीन (रेशीम मार्ग) आणि समुद्र व्यापार मार्गांवर नियंत्रण करणे कनिष्कच्या मुख्य ध्येयांपैकी एक होते. बुद्ध साहित्यात असे म्हटले जाते की कनिष्क खूपच क्रोधित आणि कठोर राजा होते, परंतु बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर ते बदलले. पुढे त्यांना मोठा मानसन्मान मिळाला. ‘महाराजाधिराज’ या बिरुदाने ते नावाजले गेले. हे बिरुद मात्र पर्शियन, चिनी, रोमन परंपरेतून आले होते. सम्राट कनिष्कच्या मृत्यूबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. सम्राट कनिष्कचा एक शिलालेखाचा अवशेष विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सापडला होता आणि आता तो पेशावरमधील संग्रहालयात आहे.आज काशमीरमध्ये कनिष्कनगर नाही आहे परंतु बारामुल्ला जवळ अनेक स्तूप आढळतात.
कनिष्क व बुद्ध मुर्ती
इ स ७८ च्या सुमारास उतेरेस कुषाण वंशीय “बुध्द धम्म अनुयायी कनिष्क” होऊन गेले, त्यांनी गादीवर बसताच अनेक धम्माला पूरक अशा गोष्टी केल्या. या कालावधी मध्ये अनेक बौद्ध कवी, जाणकार सम्राट कानिष्क यांनी जेव्हा पाटलीपुत्रवर हल्ला केला. त्याकाळी पाटलीपुत्र अजूनही बौद्ध संस्कृती नांदत असावी असे लक्षात येते, अनेक विद्वान यांना तो लढाई जिंकल्यानंतर तेव्हा तो विद्वान यांना सोबत घेऊन गेला असे लक्षात येते त्यामुळे तेथून पुढे तो बौद्ध धम्मात रुची घेऊ लागला व बौद्ध झाला. अश्वघोष याचे बौद्ध चरित्र त्याच्या काळात निर्माण झाले, गांधार कला प्रचलित झाली, बौद्ध साहित्य निर्माण झाले, वसुमित्र यांच्या अध्यक्षतेखाली काश्मीरमधील कुंडलवन विहार अथवा जालंधर मध्ये चौथी धम्म संगीती भरवली गेली असे दिसून येते. त्यात ५०० बौद्ध विद्वानांनी सहभाग घेतला, त्रिपिटकाचे पुनः संकलन व पुनसंस्करण झाले. त्याकालावधीत बौद्ध ग्रंथाचे संस्कृतमध्ये भाषांतार झाले, व पालीची जागा संस्कृत भाषेने घेतली आणि महायान हा बौद्ध संप्रदाय निर्माण झाला. महायान पंथाने संस्कृत भाषेतून बुद्ध शिकवण पसरली तर थेरवाद हा बौद्ध संप्रदाय पाली भाषाच वापरली. महायान पंथ आशियातील तिबेट, चीन, जपान, कोरिया व वियेतनाम देशात खूप वाढला.
कनिष्क यांच्या आधी बुध्द प्रतिक म्हणून हत्ती, धम्म चक्र, बौद्धी वृक्ष, खाली आसन, त्रिरत्न, पद्चिन्ह , स्तूप आदी थेरवादा प्रमाणे पुजल्या जात होत्या, ह्या काळा पर्यंत महायान पंथाचा उदय झालेला नव्हता, मूर्ति पुजा अजून अस्तित्वात नव्हती, कनिष्क गादीवर बसल्यानंतर त्यांनी चौथी धम्म संगीत भरवली याच संगीती मध्ये “महायान” पंथाचा उदय झाला व इथूनच खर्या अर्थाने मूर्ती पुजेला प्रारंभ झाला. महायान पंथाने मूर्ती पूजेचा स्वीकार केला. या आधी मिलिंद राजे यांनी आपल्या नाण्यांवर “धम्म चक्र” अंकित करून घेतले होते. तर ‘कदाफिस कुष्णाने सत्य धर्माचा अनुयायी म्हणजे बौध्द धम्माचा अनुयायी’ हा लेख आपल्या नाण्यावर कोरून घेतला होता. कनिष्क यांच्या काळात धम्माला व महायान पंथाला पूरक असे वातावरण तयार झाले होते , कनिष्काने जेव्हा इतर प्रभावशाली देवतांप्रमाणे आपल्या नाण्यावर प्रथमच बुध्दालाही स्थान देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी बुध्द प्रतीमेचा अभाव तीव्रतर रुपात जाणवला असला पाहिजे.कनिष्क यांनी सर्वात आधी आपल्या नाण्यावर तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे मानवी रूपात अंकन केले व ग्रीक भाषेत “बोडो” (BODDO) हा लेख लिहिला. या वेळे पासून हीनयान (थेरवाद) पंथातील प्रतीक पुजा मागे पडली व मुर्ती पुजेला प्रारंभ झाला, कनिष्काच्या बहुसंख्य नाण्यांवर ’शावनानो शाओ कनेष्को कोशानो’ हा शक भाषेतील लेख ग्रीक लिपित असतो. या प्रकारच्या नाण्यांवरील भागात बाजूवर बुध्दाची उभी आकृती, त्याचे मागे प्रभावली, बुध्दाचे अंगावरील वस्त्र ग्रीक पध्दतीचे आहे. ग्रीक भाषेत इजऊऊज असे त्याचे नाव लिहिलेले असते. निर्विवाद अशी नाण्यांवरील बुध्दाची ही अति प्राचीन आकृती होय आणि प्रतिकानंतरच्या बुध्द प्रतिमेला पूजन्याचा हा एक प्रथम प्रयास होय. राजाज्ञेचे पाठबळ मिळताच महासांघिक बौध्दांच्या प्रेरणेने कुषाण राजाच्या उत्तर व दक्षिणेतील गांधार व मथुरा कलाशैलीतील पंडित बुध्द प्रतिमा निर्माण करण्यास पुढे सरसावले व दोन्ही कलेत बौध्द प्रतिमा अस्तित्वात आली. कुषाण काळात मथुरा हे प्रमुख कला केंद्र होते या केंद्रात बनविलेल्या काही मूर्त्या “विदर्भात” उत्खनन करतांना सापडल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत मिळालेल्या बुध्द मूर्तीमध्ये एकही कनिष्काच्या काळापूर्वीच्या नाही. बुध्दांची पहीली मुर्ती ही त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या ५०० वर्षा नंतर घडवली गेली व ती कनिष्क यांच्या राज दरबारी असलेल्या ग्रीक कलाकाराने घडवली त्याचे नाव “Angelo’s” असे होते, जी पहीली मुर्ती बनवून घेतली गेली ती अस्सल सोन्याची होती. बुध्द प्रतिक असणाऱ्या शिल्पामध्ये हे Mes Aynak च्या उत्खनामध्ये सापडलेले दगडाचे शिल्प फारच दुर्मिळ , महत्वपुर्ण व एकमेव असावे .. सिध्दार्थ गौतम शाक्य होते .." खत्तीय " असा त्यांचा उल्लेख आहे ..ते खत्तीय " आदित्य गोत्राचे " होते ..अशी नोंद आहे ..आदित्य म्हणजे सूर्य . सूर्यवंशिय क्षत्रिय असे मराठीत भाषांतर होईल..
कानिष्कांनी अनेक लढाया चीनमधील राजांबरोबर केल्या. एकदाच हरला नंतर मात्र ते नेहमी जिंकले. त्याच्या काळी निर्माण करण्यात आलेले शिक्के खूप प्रचलित आहेत त्यामध्ये ग्रीक, इराणी, काल्पनिक देव-देवता, चंद्र, सूर्य, वायू, अग्नी देवता तसेच उभी असलेली बुद्धमूर्ती पाहावयास मिळते, त्यामूर्ती असलेले शिक्के आपणास राजकीय संग्रहालय मथुरा येथे पाहावयास मिळते.
उभी असलेली बुद्धमुर्ती
ब्रांझची उभी असलेली बुद्ध मुर्ती कनिष्क नाणीशी साम्य असलेली जी गांधारयेथील आहे. कालावधी अंदाजे तिसरे ते चौथे शतक,मूर्ती ग्रीक शैलीतील ज्यात डाव्या हातावर मोठे वस्त्र आहे.
गांधार शैलीमधील उभी असलेली बुद्ध मूर्ती हि पहिल्या किंवा दुसऱ्या शतकातील आहे यावर बौद्ध इतिहासकार यांचे एकमत आहे, ती मूर्ती टोकियो मधील राष्ट्रीय संग्रहालयात आढळते. गांधार प्रदेश जो ओळखला जायचा तो सध्या पाकिस्तान व अफगाणिस्तानात आहे.
बसलेली बुद्धमूर्ती
ही बुद्ध मूर्ती देखील गांधार शैली मधील आहे पण ती बसलेली मुद्रेमधील आहे यामध्ये तथागत Wheels Of Dhamma धम्म चक्रप्रवर्तन मुद्रा सांगतानाचा संदेश देतात अशी आहे. या मुद्रेमधील ज्या मूर्ती प्रसिद्ध आहेत त्या आपल्याला सारनाथ व जमलग्रही या ठिकाणी उत्खनमध्ये सापडल्या आहेत , सारनाथ संग्रहालय व जमलग्रही येथे आढळते.
मैत्रय बुद्ध स्मरणार्थ सम्राट कनिष्काने काढलेले नाणे
इ.स. पुर्व पहिल्या शतकातील कुषाणकालीन बुध्दांची मुर्ती
अहिच्छत्र ( मथुरा ) येथून मिळालेली बुध्दाची आसन प्रतिमा ( सध्या राष्ट्रीय संग्रहालय ) नवी दिल्ली
जमालगड येथे प्राप्त झालेली मैत्रेय बुध्दाची गंधार शैलीतील मुर्ती ( सध्या ब्रिटीश म्युझीयम , लंडन )
कुषाणकालीन बुध्द मुर्ती
हा वादाचा विषय आहे कीं बुद्धाची प्रथम प्रतिमा गांधार कलेत बनली, का ती घडविण्यांचा मान मथुरा कलेकडे जातो. मात्र बुद्धाची प्रथम मूर्ती 'बोधिसत्व' या नांवाखाली मथुरेच्या कलाकारांनी घडविली असे समजण्याकडे सध्या विद्वांनाचा कल आहे. सारनाथ (वाराणसी) येथे भिक्षु बल यानें बोधिसत्व नांव असलेली विशाल बुद्धप्रतिमा कनिष्काच्या तिसऱ्या राज्य संवत्सरांत प्रतिष्ठित केली. सुरुवातीच्या बुद्ध प्रतिमांना बोधिसत्व असे संबोधित केल्यामुळे सुधारणावादी बौद्धांनी एकाच दगडानें दोन पक्षी मारले. जुन्या मतांप्रमाणे बुद्धाला साकार रूप तर दिले नाही, पण भक्ती करण्याकरिता बोधिसत्व या गोड नांवाखाली बुद्धाचे साकार प्रतीक लोकांसमोर उभे करून दिले. बुद्ध हा बुद्धत्व प्राप्त करण्यांपूर्वी बोधिसत्वच होता.
सिध्दार्थ गौतमाला वैशाख पौर्णिमेला गया येथे पिंपळ वृक्षाच्या खाली एका वज्रासनावर अधिष्ठीत असतांना " संबोधी प्राप्त झाली .. त्यानंतर
तथागतांनी आषाढ पौर्णिमेला सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्षूंना प्रथम आपले
तत्वज्ञान प्रसारीत करून " धम्मचक्रप्रवर्तन " केले ..तेंव्हा त्या
पंचवर्गीय भिक्षूंनी तथागतांचे आदरपुर्वक स्वागत करून अशाच प्रकारचे
वज्रासन बसण्यासाठी दिले होते .. हे शिल्प रेशिम मार्गावर अफगाणीस्थान मध्ये असल्याल्या प्राचीन व्यापार पेठ असणाऱ्या मेस आयनक ह्या गजबलेल्या नगरीत मिळाले .. हे शहर कुशाण वंशिय सम्राट कनिष्क ह्यांचे अधिपत्या खाली होते ..त्यामुळे हे शिल्प गांधार शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना ठरलेले आहे .. ह्या
शिल्पामध्ये रिकाम्या वज्रासनाच्या पिठावर पुर्ण प्रकाशित सूर्य दिसतो आहे
..आणी दोन्ही बाजूंना हात जोडून दोन वेगवेगळ्या गण समुहातील उपासाक किंवा
बोधिसत्व दिसत आहेत .. ते येणाऱ्या तथागतांना मोठ्या नम्रभावाने स्वागत
करीत आहे ..त्यापैकी एका व्यक्तीचे आपल्या लांबसडक केसांचा विशिष्ट
पध्दतीने जुडा बांधलेला असून दुसऱ्या आपल्या गणाची परंपरा राखणारा मानाचा
फेटा बांधलेला आहे ..वैशिष्ट्यपूर्ण केस बांधण्याची पध्दत आणी फेट्यावरून
गण तेंव्हा ओळखल्या जात असत ..डाव्या कानावर , उजव्या कानावर , माथ्यावर ,
कपाळाव जुडा बांधणे .. फेटा बांधण्याच्याही तशाच विविध पध्दती होत्या
..डोईवर केस बांधलेल्या व्यक्तीने दाढी मिशी देखील राखलेली आहे ..हे
सुमेरियन - असेरियन संस्कृतीचे प्रतिक आहे ..तर फेटा हे पर्शियन , अफगाण ,
भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे ..
कुषाणकालीन बुद्धप्रतिमेची वैशिष्ट्ये : कुषाण काळात धर्माचार्यांची इच्छा , लोकांना बुध्द मुर्ती हवी असणे आणि शासकीय पाठबळ या तिघांच्या संयोगाने जी बुद्धप्रतिमा निर्माण झाली तिची ठळक लक्षणे खालीलप्रमाणे आहेत : १) मस्तक मुंडित असणे किंवा उष्णीषावर शंख अथवा कौडीप्रमाणे केसाची वळणदार रचना (कपर्द). बुद्धाच्या बाबतीत उष्णीष शब्दाचा अर्थ नेहमीप्रमाणे 'पागोटें' हा घ्यावयाचा नाही. ते महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांपैकी एक" निसर्गतः प्राप्त झालेले विशेष लक्षण होय. २) अशाच प्रकारचे दुसरे लक्षण म्हणजे ऊर्णा किंवा दोन भुवयांच्या मधोमध असलेले कुंकवासारखे वर्तुळाकार चिन्ह 'ललित विस्तरां' प्रमाणें मारपराजयाचे वेळी बोधिसत्व सिद्धार्थाच्या ऊर्णेतून एक ज्योत निघाली होती व तिच्च्यामुळे माराचे महाल कंपित झाले होते. कुषाणकालीन बुद्धमूर्तीत हे ऊर्णा चिन्ह अनपवाद रूपाने असते. एका शिल्पांत ऊर्णा चिन्हांचे ठिकाणी एक खळगा आहे. उघड आहे की या जागी मुळांत किंवा नंतरच्या काळात ऊर्णेतून प्रगट होणाऱ्या प्रकाशाचे प्रतीक म्हणून एखादे रत्न बसविलेले असावे. ३) बुद्धाचे विशाल व विस्तीर्ण वक्षस्थल एक खांदा साधारणपणे डावा-वस्त्रानें आवृत्त असणे (एकांसमुत्तरासंगंकृत्वा). ४) उजवा हात खांद्यापर्यंत अभय मुद्रेत उचललेला असणे व डावा हात उभ्या प्रतिमांत वस्त्रांत पकडून किंवा मूठ वळून कमरेजवळ असणे. बसलेल्या बुद्ध मूर्तीत तो मांडीवर ठेवलेला असतो . ५) अंगाला चिकटलेली पण डाव्या खांद्यावर आणि खालच्या भागाला बऱ्याचशा सुरकुत्या असलेली वस्त्रे. ६) नेसूच्या वस्त्राला आवळून ठेवण्यासाठी कमरे भोवती गांठ मारून गुंडाळलेली अरुंद पट्टी किंवा 'कायबंधन' याचा सर्रास वापर. ७) पूर्ण उघडलेले डोळे आणि मुखांवर हलके स्मित. ८) तोंडावर आनंद, करुणा व चिरंतन शांती यासारख्या भावनांच्या अंकनांपेक्षा शारीरिक भाव-भंगिमेचे जास्त नैसर्गिक अंकन. ९) दोन्ही पाय सरळ आणि तांठ असणे. काही शिल्पांत दोन पावलांच्यामध्यें कमळ-कलिकांचा गुच्छ, सिंह, बोधिसत्व मैत्रेय ( सारनाथ बोधिसत्व, ) व क्वचित एक स्त्री प्रतिमा अंकित केलेली दिसते. १०) नागमोडी कांठ (हस्तिनख) असलेले प्रभामंडळ . ११) तळहात व तळपायावर मंगलचिन्हांचे अंकन.
डाव्या बाजुला असलेल्या सुरवातीच्या काळातील बुध्द मुर्तीच्या मागे प्रभावलय दिसत नाही तर नंतरच्या मुर्तीत मागे प्रभावलय व दोन्ही बाजुला चौरी ढाळणारे सेवक दिसतात.
बुध्द मुर्तीच्या खालच्या बाजुला असलेला शिल्पपट ज्यामध्ये वर आणि खाली असलेल्या पट्टीवर संस्कृत शिलालेख दिसतो आहे.
अजिंठ्याच्या लेणींमध्ये असलेल्या काही थक्क करणाऱ्या गोष्टींची माहिती घेऊ या. अजिंठा इथल्या लेणींवर भरपूर जणांनी काम केलंय. पण सर्व इतिहास अभ्यासक, संशोधकांमध्ये अव्वल क्रमांक कुणाचा असेल तर डॉ. वॉल्टर स्पिंक यांचा. तब्बल ६५ वर्षे अजिंठ्याचा कोपरा न् कोपरा त्यांनी धुंडाळला, अभ्यासला. त्याच्या आधारावर नवी मांडणी केली. डॉ. स्पिंक यांनी इतिहासाला दिलेली सर्वांत मोठी देणगी म्हणजे ‘शॉर्ट क्रोनॉलॉजी’ म्हणजे ‘लघु कालक्रम’.
कित्येक जण सांगतात, अजिंठ्यामधील लेणी तयार व्हायला तब्बल नऊशे वर्षे लागली. काही सांगतात, ही लेणी २००-२५० वर्षांमध्ये तयार करण्यात आली. पण वॉल्टर स्पिंक यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले, की अजिंठ्यांची लेणी तयार व्हायला केवळ आणि केवळ १८ वर्षांचा कालावधी लागला. हा दावा खळबळजनक होता. पण त्यामागे डॉ. स्पिंक यांचे अफाट संशोधन होते.
‘ अजिंठा : हिस्ट्री ॲन्ड डेव्हलपमेंट’ या शीर्षकाचे त्यांनी आठ खंड लिहिले आहेत. अजिंठा येथील लेणी, त्याचं स्थापत्य, तिथल्या प्रतिमा, काढण्यात आलेली चित्रं एवढंच नाही तर लेणींमध्ये असणाऱ्या दरवाजाच्या-खिडक्यांच्या चौकटी, खांबाच्या रचना, वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या मानवनिर्मित खाचा, लेणींचे खगोलशास्त्रीय संबंध यावर सुद्धा त्यांनी अतिशय सखोल भाष्य केलंय. या सर्वांच्या आधारावर त्यांनी अजिंठ्याचा ‘लघु कालक्रम’ ठरवला. उदाहरण द्यायचं झाले, तर डॉ. स्पिंक यांनी अजिंठ्याच्या विहारांमध्ये असणाऱ्या खोल्यांचा अभ्यास केला.
इथल्या लेणींमध्ये १९० च्या आसपास खोल्या आहेत, ज्यांचा वापर बौद्ध भिक्खू आणि इतर लोकांच्या राहण्यासाठी करण्यात येत असे. या खोल्यांच्या दरवाजांची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकूण चार पद्धतीचे दरवाजे स्पिंक यांना अजिंठ्यात आढळले. त्यांनी या प्रकारांना ए, बी, सी, डी अशी नावं देऊन वर्गीकरण केलं. ए प्रकारात खोल्यांना दरवाजे नाहीत.
ज्या खोल्यांना चौकटीच्या आतील बाजूस वरच्या बाजूला केवळ एकच गोलाकार खाच दिसून येते, त्यांना बी प्रकारात वर्गीकृत करण्यात आले. ज्या खोल्यांच्या आतील बाजूस वर आणि खाली अशा दोन्ही बाजूस गोलाकार खाच दिसते, त्यांना सी प्रकारात टाकण्यात आलं. आणि ज्या खोल्यांच्या चौकटीमध्येच दरवाजे बसवण्यासाठी खाचा केलेल्या दिसून येतात, त्यांना डी प्रकारात टाकण्यात आले.
अजिंठ्याच्या आसपास घनदाट जंगल होतं. जॉन स्मिथ जेव्हा पहिल्यांदा इथल्या लेणीमध्ये आला, तेव्हा तो एका वाघाची शिकार करत होता. मेजर रॉबर्ट गिल यानं आपल्या अजिंठा इथल्या वास्तव्यादरम्यान तब्बल दोनशेच्या आसपास वाघ मारल्याची नोंद उपलब्ध आहे. ब्रिटिशांच्या आधी, जवळ जवळ चौदाशे वर्षांपूर्वी वाकाटक, अश्मक आणि उपेंद्रगुप्त लेणींची निर्मिती करत होते. बौद्ध भिक्खू तिथे वास्तव्य करत होते.
अशा परिस्थितीत विषारी प्राण्यांपासून आणि इतर घटकांपासून त्यांचं संरक्षण व्हावं, ही प्राथमिक गरज होती. त्यासाठी खोल्यांना दरवाजे असणं स्वाभाविक आहे. पण अजिंठ्याच्या काही लेणींमध्ये आपल्याला दरवाजे लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय केलेली आढळून येत नाही.
लेणी क्र. १, १७ आणि २० मध्ये आपल्याला बी प्रकारातील दरवाजे आढळून येतात. पण यामध्ये एक उणीव आढळून येत होती. दरवाजे लाकडांपासून विशेषतः बांबूपासून तयार केलेले असत. गोलाकार खाचेत बांबूचे एक टोक अडकवून दरवाजा उघडता-बंद करता येई. पण यामुळे दरवाजा पूर्ण लागत नसे. अर्धवट उघड्या राहिलेल्या दरवाजाच्या फटी मधून सरपटणारे प्राणी आतमध्ये येण्याची भीती होती.
या गोष्टीचा विचार करता दोन्ही बाजूला खाचा तयार कराव्यात आणि त्यात दरवाजा बसवावा, असे ठरले. या सी प्रकारातील दरवाजे आपल्याला बऱ्याच लेणींमध्ये आढळून येतात (उदा. लेणी क्र. १, १७, १९, २०). पण, अजिंठ्याचे काम जेव्हा इसवी सन ४७४ नंतर काही काळासाठी बंद पडले, तेव्हा इथले कारागीर मध्य प्रदेशमधील बाघच्या लेणींमध्ये काम करण्यासाठी निघून गेले.
तिथून परत अजिंठ्याला येण्यासाठी दोन-तीन वर्षांचा कालावधी लोटला. परत येताना ते अनेक नव्या गोष्टी आपल्यासोबत घेऊन आले. जसे की शिल्पाच्या ऐवजी चित्रकाम, दरवाजे बसवण्याची नवी पद्धत, खिडक्यांना आतील बाजूने खाचा तयार करून बंद करण्याची पद्धत... जेव्हा डी प्रकारातील दरवाजांची निर्मिती होऊ लागली, तेव्हा या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला.
चौकटीच्या आतमध्येच दरवाजा बसवण्यात येऊ लागल्यामुळे खोलीचे प्रवेशद्वार संपूर्णपणे बंद होऊ लागले आणि कोणत्याही प्रकारची भीती किंवा धोका उरला नाही. कोणत्या प्रकारचे दरवाजे खोल्यांना बसवण्यात यायला हवेत, हा विचार करण्यासाठी दोन- तीनशे वर्षांचा कालावधी लागेल हा विचार हास्यास्पद आहे.
अजिंठा इथल्या लेणीच्या उत्क्रांतीच्या टप्प्यातील आणि त्याचा लघु कालक्रम ठरवण्याच्या प्रक्रियेत ‘दरवाजे'' हा अतिशय महत्त्वाचा घटक असल्याचं डॉ. स्पिंक यांनी नमूद करून ठेवलंय. अजिंठ्याचा खगोलशास्त्रीय संबंध सुद्धा डॉ. स्पिंक यांनी प्रकाशझोतात आणला. यासाठी लेणी क्र. १९ व लेणी क्र. २६ अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे. लेणी क्र. २६ हे एक चैत्यगृह आहे. इतर चैत्याप्रमाणेच लेणी गजपृष्ठकार असून खांबांची रांग आणि मध्यबिंदूवर असणारा स्तूप अशीच रचना आहे.
पण येथील डाव्या आणि उजव्या बाजूच्या खांबांचं स्तूपापासून असणारं अंतर कमी-जास्त आहे. डावीकडील खांब स्तूपापासून उजवीकडील खांबांपेक्षा काही इंच फरकानं लांब आहे. हा फरक का असावा, असा प्रश्न डॉ. स्पिंक यांना पडला. तीस वर्षांपूर्वी कोलोरॅडो विद्यापीठातील खगोलशास्त्रीय अभ्यासक ‘डॉ. केनेथ मालविल’ यांची मदत घेऊन त्यांनी या प्रश्नाचं उत्तर शोधलं आणि जे उत्तर मिळालं ते अचंबित करणारे होते.
स्तूपाचे मुख्य प्रयोजन हे दोन्ही बाजूला आणि मागील बाजूला असणाऱ्या खांबाच्या मध्यबिंदूवर करण्यात येते. पण या लेणीत तसा प्रकार आढळून आला नाही. कारण जर मध्यबिंदूवर स्तूपाची निर्मिती करण्यात आली असती, तर त्याचा अक्ष ६४.४६ अंश आला असता. पण स्तूप त्याच्या मूळ जागेवरून काहीसा उजवीकडे सरकवल्या गेल्यामुळे त्याचा अक्ष ६७.७१ अंश असा झाला.
तीन अंशांचा फरक आणि हिवाळ्यातील सूर्याचा संक्रमणअवस्थेतील किरणांचा खेळ लेणीमध्ये होऊ लागला. सूर्यप्रकाश थेट स्तूपापर्यंत यावा म्हणून तीन अंशांने तो उजवीकडे सरकवण्यात आला. हीच तडजोड आपल्याला लेणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर असणाऱ्या चैत्य कमानीसोबत सुद्धा केल्याचं ठळकपणानं जाणवतं.
उजवीकडील बाजू ही डाव्या बाजूपेक्षा कमी आहे आणि त्यावर शिल्पांची रचना ही डाव्या बाजूप्रमाणे सुटसुटीत नाही हे आपल्या लक्षात येतं. एवढंच नाही, तर स्तूपाच्या डाव्या बाजूला आपल्याला तीन बौद्ध उपासकांच्या खंडित प्रतिमा दिसतात. पण उजवीकडं अशी कोणतीही प्रतिमा दिसत नाही, त्याउलट त्या ठिकाणी आपल्याला खड्डा तयार केलेला दिसतो. जेव्हा लेणींचं काम बंद पडले होते, तेव्हा उजव्या बाजूचा खडक आधीच फोडून झाला होता.
काम पुन्हा सुरू झाल्यावर डाव्या बाजूस शिल्लक असलेल्या दगडावर तीन बौद्ध उपासकांची प्रतिमा तयार करण्यात आली. पण उजव्या बाजूला तसं करण्यासाठी दगडच नव्हता. म्हणून त्याजागी खड्डा तयार करून त्यामध्ये लाकडी प्रतिमा लावली असावी, असे डॉ. स्पिंक यांनी लिहून ठेवलंय.
अजिंठ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे असणारी चित्रे. लेणी क्र. १ मध्ये असणाऱ्या पद्मपाणीचे चित्र अजिंठ्याची ओळख आहे, साऱ्या जगात प्रसिद्ध आहे. या लेणीचा निर्मिती कालखंड दोन-अडीचशे वर्षांचा ठरवण्यामागे एक चित्र कारणीभूत आहे, ते म्हणजे ‘पर्शियन शिष्टमंडळाचे’. बरेच अभ्यासक या चित्राचा संबंध चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याच्या दरबारात आलेल्या खुसरो दुसरा या पर्शियन राजाच्या शिष्टमंडळाशी लावतात.
ही परंपरा जेम्स बर्जेस आणि फर्ग्युसन यांच्यापासून चालत आलेली आहे. पण, १९९६ मध्ये जर्मन संशोधक डॉ. श्लिंगलॉफ यांनी हे चित्र ‘महासुदर्शन जातक’ कथेमधील एका प्रसंगावर आधारित असल्याचं सप्रमाण सिद्ध केलं. त्यामुळे अजिंठ्याचा निर्मिती कालक्रम, जो दोन-अडीचशे वर्षांचा सांगण्यात येत असे, तो खोडला गेला.
अजिंठ्याच्या लेणींमध्ये अशा भरपूर रोमांचकारक गोष्टी आहेत. अजिंठा भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी निर्मिती आहे. मागील शंभर वर्षांपासून संपूर्ण जगाला या लेणींचे वेड लागले आहे. डॉ. वॉल्टर स्पिंक सारखे इतिहास संशोधक या लेणीच्या अभ्यासासाठी भारतात आले. त्या योगानं घारापुरी, घटोत्कच, वेरुळ सारख्या लेणींवर नवा प्रकाशझोत पडला.
भारताच्या इतिहासाला ‘लघु कालक्रम’ पद्धतीची देणगी मिळाली. एका लेणीच्या निर्मितीमागे झटणारे वाकाटक हेच भारताचं खरे सुवर्णयुग निर्माणकर्ते होते, हे सिद्ध करता आलं. अजिंठा वेड लावणारे आहे. अजिंठा ही प्रेमकविता आहे. अजिंठा भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा थक्क करणारा असा वारसा आहे.
गुप्तकालीन बुद्धप्रतिमा व तिची वैशिष्ट्यें: गुप्तकाळ हा उत्तर भारतात भारतीय कलेचा उत्कर्ष काळ होता. या काळात उत्कृष्ट शिल्पें मथुरा कलेंत निर्माण झाली. त्यापैकी काही बुद्धप्रतिमा अनिवार्य रूपाने उल्लेखनीय आहेत (उदा० , राष्ट्रपति भवन दिल्ली येथील बुद्धमूर्ती, कसिया (उत्तरप्रदेश) येथील झोपलेली विशाल बुद्ध प्रतिमा). असें जरी असले तरी या काळात एकमेव उत्कृष्ट कलाकेंद्र म्हणजे केवळ मथुरा नव्हते. वाराणसी जवळील सारनाथ या बौद्ध केंद्रात सुध्दा उत्तम दर्जाच्या बुध्द प्रतिमा घडवल्या गेल्या याबाबतीत अगदी सारनाथने मधुरेवर कुरघोडी करण्यास प्रारंभ केला. प्रवर्तन मुद्रेत बसलेला बुद्ध (सारनाथ संग्रहालय) भारतातील एक अमर कलाकृती म्हणून स्वीकार केला जातो. या शिवाय या संग्रहालयांत किती तरी गुप्तकालीन बुद्ध शिल्पें विद्यमान आहेत. या बुद्धप्रतिमांची अधोलिखित वैशिष्ट्यें डोळ्यात भरण्यांसारखी आहेत :
मथुरा आणि गंधार शैलीतील बुध्द प्रतिमेच्या केसाच्या ठेवणीत, वस्त्रात आणि मुद्रेत झालेला बदल बघता येइल
डाव्या बाजुला असलेल्या टोकियो नॅशनल म्युझीयममधील गंधार शैलीतील २-३ शतकातील बुध्दाची मुर्ती तर उजव्या बाजुला असलेली कलिगुलाची पहिल्या शतकातील संगमरवरी मुर्ती. इथे गंधार शैलीवर ग्रीको रोमन शैलीचा प्रभाव पुर्णपणे स्पष्ट दिसतो आहे.
पाचव्या शतकातील गुप्त काळातील मुर्ती
डावीकडे असलेले शिल्प इ.स.पुर्व १५० सालची यक्ष प्रतिमा ( मथुरा म्युझीयम ) तर उजवीकडे असलेली बुध्द मुर्ती सारनाथ म्युझीयममध्ये असून ती इ.स. दुसर्या शतकातील आहे.
मध्यकालीन बुद्धप्रतिमा : गुप्तकाळाच्या अखेरच्या काळात ओदंतपुरी, नालंद आणि विक्रमशिलेच्या नांवानें बौद्ध कलेची विख्यात केंद्रे बिहार व बंगालमध्यें स्थापित झाली. येथे साहजिकच निरनिराळ्या रूपांत अनेक बुद्ध प्रतिमा तयार झाल्या, मुर्ती कोरण्याची पध्दत साधारणपणें जुनीच होती. मात्र काही शिल्पांत नोंद करण्यासारखी निराळी रूपें समोर आली. ठळक प्रकार येणेप्रमाणें- १) दोन्ही पाय समोर सोडून उच्चासनावर बसलेला (प्रलम्बपादासन) बुद्ध. २) डोक्यावर मुगुट घातलेला बुद्ध- साधारण पद्धत अशी असते की मुगुट वगैरे अलंकार घातलेल्या प्रतिमा बोधिसत्त्वांच्या आणि चीवर संघाटी असलेल्या पण अलंकार विहीन अशा मूर्ती बुद्धाच्या असतात. पण काही शिल्पांत मुगुट घातलेले बुद्ध दाखविले आहेत. मुगुट घातलेला बुद्ध बंगाल, बिहार, आणि वाराणसीच्या मध्यकालीन कलेत (८-१२ वे शतक). काश्मीरमध्यें अखनूर आणि उष्कर येथे (८-९ वे शतक) आणि त्याचप्रमाणे मध्यप्रदेशांत तेवर आणि तिगोवा येथे आढळतो पण त्यापूर्वी सुमारे ७ व्या शतकात तो अफगाणिस्तानात बामीयान आणि फोंडुकीस्तान येथे दिसतो. यापद्धतीचा प्रारंभ कार्ले येथील लेणी समुहात पाहता येतो. तेथें सिंहासनांवर बसलेल्या व जटा उष्णीष असलेल्या बुद्धाच्या डोक्यावर दोन आकाशचारी देव मुगुट धरून उभे आहेत, असेच दुसरे अंकन अजिंठा येथील एकोणीसाव्या लेण्यात आहे. येथे उभ्या बुद्धाचे डोक्यावर आकाशसंचारी दोन बुटके मुगुट धरून आहेत. वीतरागी अथवा सर्वसंग परित्याग केलेल्या बुद्धाला मुगुट किंवा अलंकार घातलेला दाखविणे कितपत रास्त आहे ही शंका येथे उद्भवते. कुमारस्वामी यांच्या मते हे 'संभोगकाय' किंवा बुद्धाच्या दैवी रूपाचे अंकन होय. पार्थिव बुद्धाचे द्योतक 'रूपकाय' किंवा 'निर्माणकाय' स्वरूपात तो चीवर संघाटी घातलेला भिक्षु दिसतो. काहींच्या मतें मुगुट घातलेला बुद्ध महायानमतवाद्यांचा देव होय पण हे मत सर्वमान्य नाही. दुसरा पक्ष याचे खंडन करून असे दाखवितो की बुद्धमूर्तीचा हा प्रकार हीनयानाचा पुरस्कार करणाऱ्या कंबोडिया, थायलंड आणि लाओस या देशात ही सापडतो. ३ ) कित्येक शिल्पांत बुद्धाचे पाठशिळेवर आजुबाजूला स्तूप दाखविण्यांची पद्धत सुरू झालेली दिसते.
वेरुळच्या लेणींची नावे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. दक्षिणेकडे असलेल्या लेणी, ज्यांना क्र. १ ते १२ असे क्रमांक दिले आहेत त्या बौद्ध धर्मीय लेणी आहेत. त्यातील दहाव्या क्रमांकाचे ‘विश्वकर्मा’ किंवा ‘सुतार लेणी’ म्हणून प्रसिद्ध आहे. अकरावी लेणी ‘दोन ताल’ आणि बारावी लेणी ‘तीन ताल’ म्हणून प्रसिद्ध आहे. वेरुळच्या उत्तर आणि दक्षिण भागात, डोंगराच्या उतारावर एकाच वेळी दोन वेगळ्या धर्मीयांनी लेणींची निर्मिती करायला सुरुवात केली. त्यातील बौद्ध लेणींच्या निर्मितीसाठी अजिंठा, घटोत्कच वगैरे भागात कार्यरत असलेले कारागीर वेरुळ परिसरात दाखल झाले होते. अनेक अप्रतिम आणि अविश्वसनीय शिल्पांची निर्मिती होऊ लागली.
वेरुळच्या १२ बुद्ध लेणींपैकी केवळ १ चैत्यगृह आहे. बाकी सर्व लेणी विहार प्रकारातील आहेत. पहिल्या क्रमांकाच्या लेणीमध्ये कोणत्याही प्रकारचे शिल्प नाही. हे अत्यंत साधे विहार आहे. वेरुळच्या इतर बौद्ध लेणींमधून अनेक शिल्पांची रेलचेल दिसून येते. त्यामध्ये गौतम बुद्धांच्या धर्मचक्रप्रवर्तन, भूमिस्पर्श वगैरे मुद्रेतील भव्य प्रतिमा आहेत. त्यासोबतच बोधिसत्त्व अवलोकितेश्वरच्या प्रतिमाही ठळकपणे नजरेस भरतात. हातामध्ये वज्र धारण केलेला वज्रपाणी, कमलधारी पद्मपाणी, पुस्तक हातामध्ये घेतलेला बोधिसत्त्व मंजुश्री, मधुश्री, हातामध्ये ध्वजधारण केलेला ज्ञानकेतू, फुलांची माळा हातामध्ये घेतलेला मैत्रेय, तलवार हातामध्ये धरलेला स्थिरचक्र वगैरे बोधिसत्त्वांच्या प्रतिमाही विपुल स्वरूपात आहेत. अनेक लेणींच्या गाभाऱ्यात गौतम बुद्धांच्या प्रतिमेसोबत या बोधिसत्त्वांच्या प्रतिमा अंकित केल्या आहेत.
लेणी क्र. ११ आणि १२ मधील बोधिसत्त्व तर तब्बल १२-१५ फूट उंचीचे आहेत. तसेच तारा, महामायुरी, हारितीसारख्या स्त्री देवतांचे अंकन विपुल प्रमाणात केले आहे. हारितीची कथा मोठी विलक्षण आहे. हारिती ही यक्ष जाती कुळातील. असे म्हणतात, की हारिती राजगृहातील लहान मुलांना पकडून त्यांना खात असे. हारितीचे जंभालसोबत लग्न झाले होते. जंभाल हा बौद्ध परंपरेतील कुबेर म्हणून ओळखला जातो. या जंभालासोबत लग्न झाल्यावर या दांपत्याला तब्बल पाचशे मुलं झाली. पण तरीही तिची दुसऱ्यांचं मुल खाण्याची दुष्ट सवय गेली नाही. एकदा गौतम बुद्धांनी तिचा सर्वांत लहान आणि अतिशय आवडता मुलगा ‘प्रियंकर’ लपवून ठेवला. आपल्या लाडक्या पुत्राच्या वियोगाने हारिती हतबल झाली, व्याकूळ झाली. तिच्या आतमध्ये असणारे मातृत्व जागे झाले. गौतम बुद्धांकडे क्षमायाचना केल्यानंतर तिने पुन्हा कधीही लहान मुलांना त्रास न देण्याचे वचन दिले. बुद्धांनी तिचे मूल परत केले. तेव्हापासून हारिती लहान मुलांची संरक्षक देवता म्हणून प्रसिद्ध झाली.
अजिंठ्याच्या लेणी क्र. २ मध्ये हारिती आणि जंभालासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. वेरुळला कित्येक ठिकाणी आपल्याला हे जोडपे एकत्रितपणे कोरलेले पाहायला मिळतात. वेरूळच्या लेणीसमूहात कोरलेले एकमेव चैत्यगृह म्हणजेच ‘विश्वकर्मा लेणी’ अनेकांगाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. अनेक अभ्यासकांच्या मते, भारतात खोदण्यात आलेले सर्वांत शेवटचे चैत्यगृह आहे. ही लेणी दुमजली आहे. या लेणीचे चैत्य गवाक्ष सुद्धा विशेष आहे. नेहमीप्रमाणे पिंपळाच्या पानाचा आकार न देता काहीसा आयताकृती आकार देत दोन्ही बाजूंना दोन खिडक्या कोरण्यात आल्या आहेत. या गवाक्षाच्या समोरील बाजूस भलामोठा छज्जा तयार करण्यात आलाय. एका अरुंद रस्त्याने आपल्याला लेणीच्या वरच्या बाजूस जाता येते. या चैत्य गवाक्षावर आपल्याला एक शिलालेख कोरलेला दिसतो. त्याचा अर्थ असा होतो, ‘सर्व गोष्टींना काही ना काही कारण आहे व हे कारण तथागत बुद्धांनी निवेदिले आहे. प्रत्येक वस्तुमात्राला अंत आहे आणि हेच तत्त्व महाश्रमणांनी सांगितलं आहे.’ हा मंत्र महायान काळात फार प्रसिद्ध होता आणि याचा वापर अनेक महायानपंथीय आचार्यांनी केला आहे. महायान काळातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्तूपाच्या समोरील भागात कोरण्यात आलेली बुद्ध प्रतिमा. महाराष्ट्रात नाशिक, अजंठासारख्या महायान काळात निर्माण करण्यात आलेल्या लेणी समूहात अशाप्रकारची रचना आपल्याला आढळून येते. वेरुळच्या विश्वकर्मा लेणीतील स्तूप सुद्धा असाच वैशिष्ट्यपूर्ण आहे.
लेणी क्र. ११ आणि १२ अनुक्रमे दोन ताल आणि तीन ताल या नावांनी ओळखण्यात येतात. दोन्ही लेणी तीनमजली आहेत तरीही असं नामकरण करण्यामागे एक गंमत आहे. ११ व्या क्रमांकाच्या लेणीचा तळमजला १८७६ पर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखाली लपला होता. वेरुळच्या लेणींचा अभ्यास आणि त्यांचे लिखित स्वरूपातील नोंदणीचे काम एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच सुरू झाले होते. नंतर कधीतरी हा मातीचा ढिगारा बाजूला करण्यात आला आणि ही दोन ताल लेणी तीन मजल्यांची असल्याचे आढळून आले.
लेणी क्र. ११ आणि १२ ह्या बौद्ध धर्मीयांच्या अखेरच्या कलाकृती म्हणून ओळखल्या जातात. जेव्हा राष्ट्रकूट राजांकडून वेरुळच्या प्रसिद्ध कैलास मंदिराचे निर्माण कार्य सुरू होते, त्या कालखंडात म्हणजेच आठव्या शतकाच्या मध्यान्हात कधीतरी या दोन्ही लेणींची उभारणी सुरू होती. अभ्यासकांच्या मते, या लेणीच्या निर्मितीसाठी राष्ट्रकूट राजांनी दान दिले असण्याची शक्यता आहे. १२ क्रमांकाच्या लेणीमध्ये चौदा बुद्ध प्रतिमा आहेत. हे फार दुर्मीळ अंकन आहे. मानवजन्मातील प्रत्येक कल्पात बुद्ध पदवी प्राप्त झालेल्या चौदा बुद्धांचे अंकन येथे दिसून येते. त्यांची नावेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत विपाश्यी, शिखी, विश्वभू, क्रकुच्छंद, कनकमुनी, काश्यप आणि शाक्यसिंह हे ध्यानमुद्रेत असून गर्भगृहाच्या डाव्या बाजूला यांचे अंकन आहे. तर उजव्या बाजूस वैरोचन, अक्षोभ्य, रत्नसंभव, अमिताभ, अमोखसिद्ध, वज्रसत्त्व, वज्रराज बुद्धांचं अंकन आहे.
वेरुळच्या बौद्ध धर्मीय लेणी फार सुंदर आहेत. गौतम बुद्ध, बोधिसत्त्व अवलोकितेश्वर, तारा या आणि यांसारख्या अनेक बौद्ध देवतांचा अभ्यास करण्यासाठी वेरुळ निर्विवादपणे सर्वोत्तम ठिकाण आहे, यात शंका नाही.
बौद्ध देवतासंघ :- महासांघिकासारख्या सुधारणावादी बौद्धांनी इतरत्र पसरत असलेल्या भक्तित्तत्त्वांनी अनुप्रेरित होऊन आपल्या येथे बुद्धमूर्ती घडविली व तिचा प्रचार सुरू केला. त्याबरोबरच बौद्ध देवतांच्या प्रतिमांची ही मुहूर्तमेढ रोवली गेली. बौद्ध कथांच्या अंकनात ब्रह्मा, शक्र (इंद्र), मार (कामदेव), नाग, वगैरे तर होते पण त्यानंतर बोधिसत्व, अवलोकितेश्वर, ध्यानीबुद्ध, मानुषीबुद्ध, वगैरेचाही उदय होऊ लागला. बौद्धदेवतासंघाची रचना खालीलप्रमाणे कल्पिली गेली. विवेचनाला आरंभ करण्यापूर्वी एक सूचना द्यावीशी वाटते की बौद्धधर्माचा निरनिराळ्या देशात प्रसार झाल्यामुळे येथे देश व काळाचा प्रभाव ही भरपूर पडला आहे. निरनिराळ्या विचारसरणीमुळे निरनिराळ्या देवता समोर आलेल्या आहेत.
ध्यानी बुद्ध - साधारणपणें ठोकळ विचारांकरिता संपूर्ण सृष्टीचे मूळ उगम स्थान म्हणून विश्वपित्याच्या रूपानें आदिबुद्ध व विश्वमातेच्या रूपाने आदिप्रज्ञा किंवा प्रज्ञा पारमिता यांची काहीशी पुरुष आणि प्रकृतीसारखी कल्पना केलेली आहे. या जोडप्यापासून ध्यानी बुद्धांची उत्पत्ती झाली. हे पांच आहेत. पांचही जण नेहमीच ध्यान स्थितीत असतात व जगाच्या कोणत्याही व्यापारात ते भाग घेत नाहीत. खाली दाखविलेल्या तक्त्यांत त्यांच्या दिशा, प्रतिनिधितत्त्वें व त्यापासून उद्भूत होणारे गुण किंवा तन्मात्रा स्पष्ट केल्या आहेत. हे ध्यानी बुद्ध स्वतंत्र असे मध्यकालीन कलेत क्वचितच अंकित केले जातात. ते पांचाच्या गटात बोधिसत्व मूर्तीच्या पाठशिळेवर अथवा स्वतंत्र रूपानें स्वतःशी संबधित देवतांच्या मुगुटांवर दिसतात, किंवा त्यांच्या पाठशिळेवरही त्यांचे सर्वांचे अंकन केले जाते. पांचाचा गट असला तर देवतेच्या पितृस्थानांवर असलेला ध्यानी बुद्ध केन्द्रात असून चार आजूबाजूला असतात हे पांचही जण नेहमी वज्रासनांत दिसतात. त्यांची वाहनें व चिन्हें खालील प्रमाणे होत-
वाहन
डोक्यांवरीलचिन्ह
वर्ग
शक्ति
वैरोचन
भयंकरसर्प
चक्र
वज्रधात्वीश्वरी
(dragon)
अक्षोम्य
हत्ती
वज्र
चतट
लोचना
रत्नसंभव
सिंह
रत्न
मामकी
अमिताभ
मोर
कमळ
पाण्डरा
अमोघसिद्धी
गरुड
विश्ववज्र
तारा
(दुहेरीवज्र)
उत्तरभारतीय कलेंत ध्यानीबुद्ध कुषाण काळापासूनच दिसू लागतात. काही बोधिसत्वं प्रतिमांच्या मस्तकावर यांच्यापैकी काहीचे उदाहरणार्थ, अमोघसिद्धी व रत्नसंभव दर्शन होते , मधुरेच्या संग्रहालयांत गोविंदनगर येथून मिळालेले बुद्धाच्या मूर्तीचे एक कुषाणकालीन अभिलिखित पादपीठ आहे. या अभिलेखांत पादपीठावर स्थापन केलेल्या बुद्धप्रतिमेस 'अमिताभ' असे नांव दिले आहे. यावरून हे संभवते की इसवीसनाच्या सुरूवातीच्या शतकात ध्यानीबुद्धांच्या स्वतंत्र प्रतिमा घडवीत असावेत. दुसरे असे की या पादपीठावर दिसणाऱ्या पावलाच्या डाव्या बाजूस 'कमळ' आहे. शक्य आहे की अमिताभाचा कमळाशी संबंध या काळापासूनच रूढ झाला असेल. ध्यानीबुद्धाच्या वर दाखविलेल्या पांच शक्ती फारशा लोकप्रिय झालेल्या दिसत नाहीत.
ध्यानीबुद्धांपासून उद्भूत देव आणि देवी : येथेही आपणांस ठळक देवतांपर्यंतच सीमित रहावे लागेल. प्रस्तुत विवेचनाचा क्रम खालील प्रमाणें ठेऊ : अमिताभदेवी कुरुकुल्ला अक्षोभ्य : हयग्रीव, हेरुक, संवर, यमारि, जांगुली, पर्णशबरी, प्रज्ञापारमिता, वसुधारा. वैरोचन : मारीचि, उष्णीषविजया, वज्रवाराही अमोघसिद्धी : खदिरावणी तारा रत्नसंभव : जम्भल, वसुधारा.
१) कुरुकुल्ला : हिचे सौम्य व उग्र असे अनेक प्रकार आहेत. तांत्रिक क्रिया विशेषतः वशीकरण हिच्यामुळे सफल होते असा समज आहे. उडीसात हिचे उग्ररूपांत पूजन होते. या शवारूढ देवीचे तेथे काही अंशी चामुंडेसारखे ध्यान आहे. इतरत्र ही चतुर्भुज किंवा अष्टभुज असून सौम्य आहे.
२) हयग्रीव : वैष्णव हयग्रीवाचे हे बौद्ध संस्करण म्हणता येईल. याचा अमिताभ आणि अक्षोभ्य या दोघांशी संबंध आहे. याला तीन डोकी, आठ हात असून चेहरा उग्र आहे. या शिवाय याची इतर ही ध्यानें आहेत. सर्वात वर असलेले घोड्याचे डोके याचे मुख्य चिन्ह आहे. नेपाळ व तिबेटकडे घोड्याचे व्यापारी याची जास्त पूजा करतात.
३) हेरुक : बौद्ध देवसंघात हेरुक बराच लोकप्रिय आहे. हा एकटा असला तर फक्त दोन हाताचा असतो, अन्यथा यब्-युम् (माता-पितावस्था किंवा संयुक्तावस्था) मुद्रेत आपल्या शक्तीला आलिंगन देत दिसतो. प्रज्ञा ही याची शक्ती होय. हा तिच्यासह अर्धपर्यक आसनांत नाचताना आढळतो याचा रंग निळा आणि चेहरा उग्र असतो. वज्र आणि कपाळही याची चिन्हें होत. कुठे कुठे खट्वांगही असते. याच्या शक्तीच्या नांवाप्रमाणे याची नांवे बदलतात. चित्रसेनेसह बुद्धकपाल, डाकिनी वज्रवाराही बरोबर वज्रडाक, बुद्धडाकिनी सह महामाया, प्रज्ञावज्रवाराही बरोबर संवर प्रमाणे नावें व रूपें बदलत जातात.
४) यमारि : हे यमाचे बौद्ध संस्करण होय. यमाप्रमाणेच याचे वाहन महिष असते व याचे तोंडही महिषाचे असते. हा एकटा किंवा आपली शक्ती प्रज्ञा हिच्याबरोबर असतो. तिब्बती अनुश्रुतिप्रमाणें मंजुश्रीने बैलाचे डोके असलेल्या यमाचा तो उन्मत्त झाल्यामुळे पाडाव केला. या प्रमाणे यमारि किंवा यमान्तक हे मंजुश्रीचे रूप होय. साधनमालेत रक्तयमारि आणि कृष्णयमारि असे यमारिचे दोन प्रकार वर्णन केले आहेत.
५) जांगुली : बौद्ध संघात ही सर्पदंशापासून वाचविणारी आणि बरे करणारी देवी मानली जाते. हिचे मुख्य चिन्ह सर्प हे आहे व तेच एका रूपात तिचे वाहन ही आहे. दुसऱ्या रूपात हिच्या हातात वीणा असते.हिचे वैदीक धर्माच्या मनसेशी बरेच साम्य आहे, किंबहुना मनसेच्या एका तांत्रिक ध्यानांत तिला जांगुली हेच नांव दिले आहे.
६) प्रज्ञापारमिता : प्रज्ञापारमिता हे एका महायानी शास्त्राचे ही नांव आहे. ज्याची नागार्जुनाने नागांपासून प्राप्ती करून घेतली होती. आर्य असंग याने साधना निर्माण करून देवीचे रूप दिले. बौद्धांत या देवीचे स्थान फार वरचे आहे. हिची श्वेत आणि पीत अशी दोन रूपें वर्णिलेली आहेत वज्रपर्यकासनांत बसलेल्या या देवीचे मुख्य चिन्ह कमळावर ठेवलेली पोथी हे होय.
७) वसुधारा : कुषाण काळातील मासे घेतलेल्या वसुधारेची मुर्ती बघायला मिळते. ही तिच्यापेक्षा अगदी भिन्न आहे. बौद्ध संघात ही जंभलाच्या पत्नीच्या रूपाने येते. श्री. भट्टाचार्य यांच्या मतांप्रमाणें ही ध्यानीबुद्धांपेक्षा प्राचीन आहे. धान्याची लोंबी हे हिचे चिन्ह असून हिचा वर्ण पिवळा आहे. काही शिल्पांत हिच्या डोक्यावर अक्षोभ्य असतो तर काहीत रत्नसंभव, कारण दोघांशीही हिचा संबंध आहे.
८) मारीची : वैरोचनापासून उद्भूत होणाऱ्या देवतांत मारीची ही सर्वात जास्त महत्त्वाची आहे, किंबहुना काही हिला वैरोचनाची शक्तीच मानतात. तिब्बती लामा उषा देवतेप्रमाणे हिचे सकाळी आवाहन करतात. मारीचीचा आपल्या सूर्याशी (सूर्याचे एक नांव गरीची आहेच) जवळचा संबंध आहे. सूर्य रथाच्या सात घोड्याप्रमाणें हिच्या रथाला सात डुकरें असतात. सूर्याचा सारथी अरुण हा पदविहीन आहे तर मारीचीचा सारथी राहू हा मस्तक रूप आहे. वैदीक धर्मातील सूर्याचा शत्रु राहू हिचा सारथी झाला! साधनमालेत मारीचीची सहा रूपें सांगितली आहेत, पण साधारणपणें कलेत आपल्याला जी मारीची दिसते ती सात डुकरांच्या रथांवर बसलेली, तीन तोंडे व आठ हात असलेली दिसते हे रूप 'अष्टभूजा मारीची' किंवा 'संक्षिप्त मारीची' या नावाने ओळखले जाते. मारीचीची एक सुंदर प्रतिमा लखनऊच्या संग्रहालयांत आहे.
९) उष्णीषविजया : ही श्वेत वर्णाची असून हिला तीन तोंडे व आठ हात असतात. हिची सर्वात मोठी ओळख म्हणजे हिच्या हातांत कमलावर बसलेला बुद्ध असतो. हिची विद्यादेवी सरस्वतीशी समीपता आहे .
१०) वज्रवाराही : ही एक डाकिनी असून हेरुकाची शक्ती आहे. या दोघांच्या संयोगावरच चक्रसंवरतंत्र आणि वज्रवाराही तंत्र यांची उभारणी झाली आहे. ही द्विभुज किंवा चतुर्भुज असते व बहुधा प्रत्यालीढ मुद्रेत दिसते. वज्र, तर्जनी आणि कपाळ ही हिची चिन्हें होत.
११) खदिरावणी तारा : बऱ्याचशा बौद्ध देवी तारा या नावाने ओळखल्या जातात. त्यातच एक खदिरावणी ही होय. हिचा रंग हिरवा असल्यामुळे हिला श्यामातारा ही म्हणतात, उत्पल हे हिचे चिन्ह आहे आणि अशोककांता व एकजटा हिच्या बरोबर विद्यमान असतात. बहुतेक हिच्या दोन्ही बाजूला कमळे दाखवितात. चंदेल कलेत तयार झालेली हिची एक सुंदर प्रतिमा महोब्याहून मिळाली आहे
१२) पर्णशबरी : हिचा संबंध अक्षोभ्य आणि अमोघसिद्धी या दोघांशी आहे. हिला तीन मस्तकें व सहा हात आहेत. अक्षोभ्याबरोबर हिचे मुख प्रसन्न असते पण अमोघ सिद्धी बरोबर मात्र ते क्रूर दिसते. साधनेत हिला 'पिशाची' आणि 'सर्व-मारी-प्रशमनी' म्हटले आहे. 'शीतला', 'देवी' वगैरे सारखी ही रोगराईशी संबंधित देवी दिसते.
१३) जम्भल : जम्भलाचा संबंध अक्षोभ्य आणि रत्नसंभव या दोन ध्यानीबुद्धांशी आहे. वैदीक धर्मातील धनपती कुबेराचे हे बौद्ध संस्करण आहे. रत्नसंभवाशी संबंधित असलेला जम्भल आपल्या हातात फळ आणि मुंगूस बाळगतो . काही शिल्पांत हे मुंगूस रत्नें ओकीत असते. जंभलाचा रंग सोनेरी पिवळा असून आंगकाठी. आडवी व पोट सुटलेले असते. बसलेला असतांना त्याच्या पायाशी लवंडलेला कुंभ दिसतो. त्यामधून धनराशी बाहेर पडत असते. काही शिल्पांत याच्या अष्टदल कमलाच्या पाकळ्यावर आठ यक्ष (मणिभद्र, पूर्णभद्र, धनद, वैश्रवण, केलिमाली, चिविकुंडली, सुखेंद्र आणि चरेंद्र) हे दिसतात. जम्भल हा आपली शक्ती वसुधारा हिच्या बरोबर यब् युम् अवस्थेत ही दिसतो. जंभलाची काही इतर रूपें साधनमालेत दिलेली आहेत.
१४) पंचरक्षा : पंचरक्षास्तोत्र आणि पंचरक्षा देवता बौद्धांकडे बऱ्याच पुजल्या जात. नेपाळच्या जवळ जवळ प्रत्येक मठांत पंचरक्षा देवतांच्या प्रतिमा आहेत. यांचे पूजन खूप आयुष्य, राज्याचे संरक्षण, गावें, कुरणें यांची वृद्धी व रोगराई, दुष्काळ वगैरे संकटापासून बचाव व्हावा एवढ्या करिता केले जात असे. या पंचरक्षा म्हणजें (१) महाप्रतिसरा, (२) महासाहस्रप्रमर्दनी (३) महामंत्रानुसारिणी (४) महामायूरी व (५) महासितवती या होत.
१५) तारा : बौद्धदेवी समुदायांत तारा व तिचे प्रकार यांचा बराच गाजावाजा आहे. तारेचे सामान्य ध्यान म्हणजे उजवा हात वरद मुद्रेत असणे व डाव्यांत उत्पल असणे हे होय. रंग भेदाने या एका ध्यानाचे सात प्रकार होतात. दगडासारख्या प्रतिमेत रंग नसले तर हे प्रकार देवीच्या परिवार देवतांच्या मदतीने ओळखता येतात. रंगाप्रमाणे सात प्रकार म्हणजे हरित तारा, श्वेत तारा, पीत तारा, नील तारा, व रक्त तारा असे पांच व पांढरी आणि हिरवीचा एक एक अतिरिक्त असें सात प्रकार होत.
बोधिसत्त्व : ध्यानीबुद्ध निरंतर ध्यानावस्थेत असल्यामुळे जगव्यापाराच्या दृष्टीने काहीच करीत नाहीत. त्यांच्या वतीने तो व्यापार करण्यांसाठी प्रत्येकी एका क्रियाशील बोधिसत्वाची योजना केली गेली. कलेंत कुषाणकाळापासूनच मैत्रेयादि बोधिसत्वाचे चित्रण मिळू लागते. डोक्यावर ध्यानी बुद्ध अमोघसिद्धी असलेल्या मैत्रेयाचे सुंदर अंकन एका कुषाणकालीन वेदिका स्तंभांवर केलेले आहे . मैत्रेय बोधिसत्व" हा अभयमुद्रेत असतो व त्याच्या हातात घट असतो. बोधिसत्व हे नेहमीच अलंकारांनी मंडित असतात.
हे लक्षांत घेणे जरूरी आहे की काही शिल्पांत पांचच्या ऐवजी आठ बोधिसत्वांचा गट असतो. येथे मूळ पांचापैकी रत्नपाणि आणि विश्वपाणि यांना न दाखवता यांच्याऐवजी आकाशगर्भ, क्षितिगर्भ, सर्वनिर्वाण-विष्काम्भिन्, मंजुश्री आणि मैत्रेय अशा पांच नव्यांची योजना केली जाते. यापैकी मानुषी बुद्धांच्या रूपानें मैत्रेयाचे पूर्वीपासूनच अस्तित्व होते, चार मात्र नवे आले. या चौघापैकी सर्वांत जास्त महत्त्व मंजुश्रीला मिळाले. बोधिसत्व हे क्रमाने सृष्टीचा व्यापार सांभाळतात, कार्य पूर्ण करून निवृत्त होतात आणि आपल्या मूळ रूपांत विलीन होतात. हे आपला व्यापार मानुषी बुद्धाच्या मदतीने संपन्न करीत असतात.शिल्पकलेमध्ये हा अत्यंत लोकप्रिय असून लेण्यांमधील गर्भगृहाच्या बाहेरील द्वारपालांच्या जागेवर डावी उजवीकडे यांचे शिल्पांकन दिसते. वज्रपाणीच्या मूर्तीच्या हातामध्ये खड्ग किंवा अन्य शस्त्र असते. तर पद्मपाणीच्या हातामध्ये कमळ धरलेले असते. अजिंठा येथील चित्रांमध्ये कमळ धरलेल्या पद्मपाणीचे चित्र दाखविले जाते. याचप्रमाणे या मूर्तीच्या जटामुकुटामध्ये कपाळावर छोटा स्तूप कोरलेला असल्यास तो मंजुश्री बोधिसत्त्व असतो आणि ज्याच्या कपाळावर ध्यानस्थ बुद्ध प्रतिमा असते तो अवलोकितेश्वर असतो.
मानुषी बुद्ध : हे बुद्धावतार होत. हीनयान आणि महायान दोन्ही मतें भूतकाळाच्या चोवीस बुद्धांची कल्पना करतात, व प्रत्येकाचा स्वतंत्र बोधिवृक्षही कल्पिलेला आहे. यापैकी महायानमत शेवटल्या सातांना 'मानुषी बुद्ध' असे नांव देते. आठवा मानुषी बुद्ध मैत्रैय हा शेवटला असून भविष्य काळांत होणारा बुद्ध आहे. बौद्ध मतांप्रमाणे आजपर्यंत तीन युगें संपून अवलोकितेश्वराचे हे चौथे सृजन आहे. या युगाचा मानुषीबुद्ध शाक्य मुनी गौतम बुद्ध हा होय. त्याच्या निर्वाणानंतर चार हजार वर्षांनी विश्वपाणी बोधिसत्व पांचवे सृजन करील व त्यावेळी मैत्रेय हा मानुषीबुद्ध होईल.
देवी : बौध्द शिल्पांमध्ये अनेक देवींचीही शिल्पे दिसतात, ज्यांचे पंधरा प्रकार असून यातील मुख्यत्वे तारा आणि महामयुरी या देवींची शिल्पे सर्वाधिक दिसतात. याशिवाय धर्मपाल नावाचा एक देव समुदाय शिल्पात दिसतो, ज्यामध्ये कुबेर, यम, हयग्रीव, यमांतक वगैरे क्रुर तोंडाचे देव येतात. बौद्ध देवतासंघात देवी असंख्य आहेत व कोण कुणाची शक्ती आहे हे ठरविणे फारच गुंतागुंतीचे आहे.
महामयुरी - कमळावर उभी असलेली ही देवी असून हिच्या शेजारी मोर काढलेला असतो. शिवाय हिच्या शेजारी अभ्यास करणारा एक विद्यार्थी देखील दिसतो. बौद्ध पंथात ही विद्येची देवता मानली जाते. वेरुळमधील बौद्ध लेण्यात हिचे पूर्णाकृती शिल्प आहे.
तारा- बौद्ध देवीपैकी सर्वात महत्त्वपूर्ण देवी तारा ही आहे. अमोघसिद्धीची पत्नी वगळली - कारण ती या तारेपेक्षा भिन्न आहे - तर तारा पांच रंगाच्या आहेत व प्रत्येक एक एक बोधिसत्वाशी संबद्ध आहे.कमळावर उभ्या असलेल्या ह्या देवतेच्या हातात लांब देठाची कमळाची कळी धरलेली असते. देशातील पूर्व भागात हिचे उग्र रूपही दिसते, ज्यामध्ये ती प्रेतावर उभी असलेली दाखविण्यात येते. कमळावर उभ्या असणाऱ्या तारेचे शिल्प वेरुळमध्येच वरील महामयुरीच्या शिल्पासमोरच दिसते. महत्त्वाच्या देवींची स्थानें बोधिसत्वांइतकीच वरची आहेत. त्याही बोधिसत्वांसारख्याच ध्यानी बुद्धांपासून उद्भूत आहेत.
खाली दिलेला तक्ता देवतासंघाचे स्पष्ट चित्र दाखवतो.
वरील तक्त्यांत दाखविलेल्या महत्त्वाच्या देवी आणि बोधिसत्वादि देवां व्यक्तिरिक्त सरस्वती सारख्या काही देवी आपले वेगळे स्थान टिकवून आहेत. वरील वर्गाच्या देवतानंतर दुसरा वर्ग संरक्षण करणाऱ्या देवांचा आहे. यांत यमान्तक, जम्भल, हेवज्र, हेरुक, महामाया, संवर, कालचक्र आणि पंचरक्षा यांची गणना होते.त्यानंतर क्रमाने धर्मपाल नांवाचा देवसमुदाय आहे. या गटांत कुबेर, यम, हयग्रीव, यमान्तक, वगैरे क्रूर तोंडाचे देव येतात. शेवटला वर्ग आचार्यांचा आहे. यांत सोळा महास्थविर, नागार्जुन आणि पद्मसंभव हे श्रेष्ठ होत. कुबेर पत्नी हारिती हिची मोजणी याच वर्गात करतात. याशिवाय डाकिनी, पिशाच, भैरवादिकांचे समुदाय बौद्ध देवतासंघात भाऊगर्दी करतात ती वेगळीच. त्यांची संख्या व रूपें अनंत आणि अकल्पनीय आहेत. फक्त महत्वाच्या मूर्तीचे सविस्तर माहिती घेण्यांचा प्रयत्न करू.
अवलोकितेश्वर : बोधिसत्त्व गटांपैकी हा देव बौद्धांत बराच लोकप्रिय आहे. याची इतर नावे म्हणजे अवलोकित, लोकनाथ, लोकेश्वर हे होत. परमदयालु (महाकारूणिक) असणें हा त्याचा मुख्य गुण आहे. अवलोकितेश्वराचे सुमारे १०८ प्रकार कल्पिले आहेत. अवलोकितेश्वरांच्या लोकप्रियतेचे एक कारण असेही आहे की ध्यानीबुद्ध अमिताभ आणि पांडरेपासून उद्भूत हा सध्याच्या कल्पाचा म्हणजे भद्रकल्पाचा बोधिसत्त्व आहे, व स्वतःच्या निर्वाणाचा त्याग करून तो सर्वांच्या सुखांकरिता निरंतर झटत असतो. याची काही प्रमुख रूपें खालीलप्रमाणे होत.
भारतात असलेली अकरा शिरांची अवलोकितेश्वराची एकमेव मुर्ती कान्हेरीच्या लेणे क्रमांक ४१ येथे आहे. या अवलोकीतेश्वराच्या लाकडी मुर्ती नेपाळ आणि तिबेटमध्ये पहाण्यास मिळतात.भारतात लडाखमध्ये लामायुरु गोंपा याठिकाणी अशी मुर्ती आहे.
२) सिंहनादलोकेश्व : पांढरा, महाराज-लीला आसन, वाहन सिंह, हा दागिने घातलेला नसतो. याच्या उजवीकडे साप गुंडाळलेला त्रिशूळ आणि डावीकडे कमळांवर ठेवलेली तलवार असावी. सिंहनादाच्या बऱ्याच प्रतिमा मिळतात. पण एक सर्वोकृष्ट शिल्प म्हणून महोब्याहून मिळालेल्या प्रतिमेकडें बोट दाखविता येईल. काही वर्षांपूर्वी पोस्टखात्याने आपल्या तिकीटांकरिता ही प्रतिमा होती.
३) खसर्पण लोकेश्वर : पांढरा, चिन्ह कमळ, वरदमुद्रा, आसन ललित किंवा अर्धपर्यंक, आजूबाजूला तारा, सुधनकुमार, भुकुटी आणि हयग्रीव. महायान मतांत हा बराच नांवाजलेला असून कित्येक संग्रहालयांत याच्या प्रतिमा दिसतात. वर उल्लेखिलेल्या चार देवता बरोबर असणे या लोकेश्वराचे वैशिष्ट्य होय. याची तारा हिरव्या रंगाची असून सुधनकुमार हा पुस्तक घेतलेला राजकुमार असतो. चार हात असलेल्या भुकटीच्या डोक्यावर जटामुकुट व हातांत त्रिदंड (त्रिशूळ) कमंडलू, व माळा असते. हयग्रीव हा बुटगा, लंबोदर आणि उग्र चेहऱ्याचा असून त्याच्या हातांत दंड असतो.
४) लोकनाथ : रंग पांढरा, चिन्ह कमळ व वरदमुद्रा. याला बहुतेक एकटा किंवा तारा व हयग्रीव यांच्या बरोबर दाखवतात. खसर्पण आणि लोकनाथ यांचे बरेच साम्य आहे, मुख्य फरक हा दिसतो कीं खसर्पणांबरोबर चौघे जण असतात आणि लोकनाथाबरोबर फक्त दोघे. लोकनाथाची एक उत्कृष्ट गुप्तकालीन प्रतिमा सारनाथ (वाराणसी) येथील संग्रहालयांत आहे .
५) नीलकंठ : रंग पिवळा, वज्रपर्यंङकासन, समाधिमुद्रा, चिन्ह रत्नपात्र, आजुबाजूला दोन साप, हा दागिने घातलेला नसतो. उघडच आहे की हे शंकराचे बौद्ध संस्करण होय. चराचराला वाचविण्यांसाठी शंकराने समुद्रातून निघालेल्या विषाचे प्राशन केले व नंतर त्याला पोटांत न जाऊ देतां गळ्यात साठवून ठेवले व त्यामुळे तो नीलकंठ झाला ही वैदीक धर्मातील कथा सर्वश्रुत आहेच. नीलकंठ हा ध्यानीबुद्ध अमिताभ याचे पासून उद्भूत आहे. याची गुप्तकालीन प्रतिमा सारनाथ संग्रहालयांत आहे.
६) सुखावती लोकेश्वर : तीनमुखें, सहा हात, ललितासन, बरोबर शक्ती (तारा), रंग पांढरा, हा नेपाळमध्ये फार लोकप्रिय आहे. तिकडील कलेत याच्या बऱ्याच प्रतिमा मिळतात, इतरत्र मात्र फारशा दिसत नाहीत.
महाराष्ट्रात बौध्द धर्माचा प्रवेश आणि पुरावशेष
संपूर्ण
महाराष्ट्र बौध्द धर्माशी संबंधित पुरावशेष जसे प्राचीन गुंफा, विहार,
मूर्तिशिल्प इत्यादी सर्वत्र कोरलेली दिसतात. प्राचीन गुंफाच्या
स्थापत्यावरुन आणि अन्य पुरावशेष साधनांवरुन महाराष्ट्रात बौध्द धर्माचा
प्रवेश इ.स. पूर्व २-३ र्या शतकाच्या सुमारास झाला असे दिसते.
महाराष्ट्रात बौध्द भिक्षुंच्या निवासाकरीता अनेक विहारे कोरली गेली. त्या
सोबतच अनेक प्रार्थनास्थळे, म्हणजेच चैत्यगृहे, स्तूप आणि बौध्द प्रतिमा
कोरल्या गेल्या असल्याचे पुरावे मिळतात. या संबंधीचे पुरावे विदर्भात
पौनी(भंडारा), अडम, मनसर(नागपूर), भद्रावती(चंद्रपूर), वाशीम(वाशीम) आणि
पातुर(अकोला) तसेच मराठवाड्यातील अजंठा आणि वेरुळ लेण्या जगप्रसिध्द आहेतच.
याशिवाय नाशिक, भाजे, कार्ले, बेडसे, कान्हेरी, आणि अन्य ठिकाणच्या लेण्या
प्रसिध्द आहेत. कोकणात खेड, चिपळूण, पाले, दाभोळ, सोपारा, चौल रेड्डी आणि
अन्यत्र स्थळी हीनयान व महायान पंथाचे निदर्शक पुरावे दिसतात. याशिवाय
पन्हाळेकाजी(रत्नागिरी) येथील काही लेण्यात वज्रयान पंथाची निदर्शक शिल्पे
सुध्दा बघावयास मिळतात. ह्यात महत्त्वाची बाब उपरोक्त वर्णन
केलेल्या शैलगृहांवरुन(गुंफा) असे लक्षात येते की, ह्यातील बहुतांश शैलगृहे
ही प्राचीन व्यापारिक मार्गावर कोरली गेली आहेत. त्याअर्थी या शैलगृहांचा
वापर व्यापार्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुध्दा महत्त्वपूर्ण असावा.
महाराष्ट्रात बौध्द धर्माच्या हीनयान, महायान पंथासोबत इ.स. ९-१० च्या
शतकाच्या उत्तरार्धात वज्रयान पंथाचा सुध्दा उदय होऊन, येथे तिन्ही पंथांचा
प्रसार व प्रचार झाला, असे येथील लेण्यांवरुन व तेथील शिल्पांवरुन दिसते. सम्राट अशोकाचे महाराष्ट्रावर साम्राज्य
महाराष्ट्रात मिळालेल्या अशोककालीन शिलालेखांवरुन त्याचे साम्राज्य
महाराष्ट्रावर होते असे दिसते. इ.स.पूर्व २४६ च्या सुमारास सम्राट अशोकाने
बुध्द धर्माचा स्वीकार करुन त्याचा प्रसार संपूर्ण भारतभर करण्याच्या
प्रयत्नास सुरवात केली. त्याने योन नावाच्या(बॅक्ट्रीयन) धर्मरक्षितास
अपरांताकरिता(कोकणाकरिता) बौध्द धर्माच्या प्रसाराकरीता पाठविले होते. असा
उल्लेख महावंश आणि दीपवंश यात मिळतो. अपरांताची राजधानी सोपारा(सुपार्क)
येथे होती. तेथे बौध्द धर्माची बैठक होती. आणि तेथूनच बौध्द सिध्दांताचा
प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर केला जात असे. इ.स. पूर्व २-३ र्या शतकात
बौध्द धर्माची स्थिती अगदी प्रगती पथावर होती, हे महाराष्ट्रभर मिळणार्या
बौध्द पुरावशेषांवरुन स्पष्ट होते. याच काळात कोकणात इजिप्त व युरोप बरोबर
व्यापारिक संबंध वाढले होते आणि त्याच माध्यमातून बौध्द धर्माच्या उन्नतीस व
प्रसारास अधिक चालना मिळाली. फाहियान(इ.स. पूर्व ४२०) कोकणाविषयी उल्लेख
करतात की, बौध्द धर्माची प्रार्थना स्थळे, भिक्षुंकरिता निवासस्थळे,
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत कोरली गेली होती. आजही कोकणपट्टीत आणि
त्यालगतच्या परिसरात बौध्द धर्माच्या संबंधातील , इ.स. पूर्व दुसर्या
शतकापासून ते इ.स. आठव्या-नवव्या शतकापर्यंतचे, पुरावशेष मिळतात.
विदर्भात बौध्द अवशेष
विदर्भात पौनी येथील जगन्नात टेकडीवर इ.स. १९६९-७० साली झालेल्या
पुरातत्वीय उत्खननात विटात बांधकाम केलेला स्तूप मिळालेला आहे. स्तुपाचा
व्यास ४२ मीटर असून घूमट पेटिका पध्दतीने बांधला आहे. स्तुपाभोवती ९ मीटर
रुंदीचा प्रदक्षिणा पथ, भोवती वेदिका आणि चारही बाजूस प्रवेशद्वारे होती.
हा स्तूप जगप्रसिध्द सांची येथील स्तुपापेक्षाही आकाराने मोठा असून
त्यांच्या तोरणावर शुंगकालीन शिल्पे कोरली आहेत. येथील स्तूप आणि
कलवशेषांवरुन प्राचीन कालीन पौनी हे विदर्भातील हीनयान पंथीय बौध्द मताचे
मोठे केंद्र होते, असे हमखास सांगता येते. याशिवाय अडम आणि मनसर(नागपूर) येथेही स्तुपाचे अवशेष मिळाले आहेत.
चिनी प्रवासी ह्युएनत्संग यांच्या मतानुसार भांदक म्हणजे भद्रावती येथे एक
प्राचीन संघाराम व एक अशोक कालीन स्तूप होता. संघाराम म्हणजे भद्रावती
येथील विंध्यासन लेणी होय. त्यात स्तूप कोरले होते. परंतु कालपरत्वे महायान
काळात या लेण्याचा विस्तार करुन या हीनयान लेण्याचे परिवर्तन महायान
लेण्यात होऊन त्यात भगवान बुध्दाच्या भव्यदिव्य मूर्ती कोरण्यात आल्यात.
अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात इ.स. पूर्व २-३ र्या शतकापासून ते इ.स.
च्या २-३ शतकापर्यंतची हीनयान पंथाची निर्देशक प्रतीके आणि इ.स. ४-५ व्या
शतकापासून इ.स.८-९ व्या शतकापर्यंतच्या प्रतिमा आणि अन्य बौध्द कलावशेष
संपूर्ण महाराष्ट्रात बांद्यापासून चांद्यापर्यंत मिळतात. तसेच इ.स. ९ व्या
शतकानंतर वज्रयान या पंथाचे सुध्दा बौध्द पुरावशेष मिळतात.
महायान काळातली सुंदर शिल्पं
सकाळ वृत्तसेवा
6–7 minutes
Updated on:
पुरा-पर्यटन
केतन पुरी,ketan.author@gmail.com
थक्क करणारा वारसा...
सकाळ वृत्तसेवा
8–10 minutes
ajintha cavessakal
Updated on:
- केतन पुरी, ketan.author@gmail.com
(लेखक पुरातत्त्व विषयाचे
अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील
त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)
एक रहस्यमय उपहार: पाल युग की बुद्ध मूर्ति की कहानी
26 दिसंबर, 2020, 11:07 AM | अपडेट किया गया 11:07 AM IST
(एनजीए, ऑस्ट्रेलिया में बुद्ध की मूर्ति)
बुद्ध
की यह अद्भुत मूर्ति, जिसे आप ऊपर देख रहे हैं, धरती को साक्षी मान रही है
(उनका दाहिना हाथ भूमिस्पर्श मुद्रा में है) बंगाल पाल राजवंश काल की है।
समस्या यह है कि यह मूर्ति वर्तमान में ऑस्ट्रेलिया की राष्ट्रीय गैलरी,
कैनबरा में है
ऑनलाइन
प्रमाण अभिलेख में शरारती ढंग से कहा गया है कि मूर्ति बंगाल, भारत या
बांग्लादेश से आई थी। इसमें आगे कहा गया है कि मूर्ति “भारत सरकार के
उच्चायुक्त द्वारा 1969 में भेंट की गई थी”। अब, क्या यह सच है और क्या इसे
दर्शाने के लिए कोई अभिलेख हैं?
प्रमाण
अभिलेख में आगे कहा गया है, "मूर्तिकला का चयन भारत की प्रधानमंत्री
इंदिरा गांधी द्वारा किया गया था, और मई 1968 में एक राजकीय यात्रा के
दौरान वे इसे ऑस्ट्रेलिया लाई थीं। इसे 1969 में भारत के उच्चायुक्त द्वारा
सद्भावना के संकेत के रूप में प्रस्तुत किया गया था, जिसमें भारत की उच्च
सांस्कृतिक उपलब्धियों का प्रतिनिधित्व करने के लिए ऑस्ट्रेलिया की
प्रतिबद्धता को स्वीकार किया गया था।"
हालांकि,
ऑस्ट्रेलिया के न्यायमूर्ति क्रेनन द्वारा की गई स्वतंत्र समीक्षा (2015
में जारी) को ध्यान से पढ़ने पर केवल इतना ही पता चलता है कि "...इस वस्तु
के स्रोत का मूल्यांकन 'समस्याग्रस्त होने की अत्यधिक संभावना नहीं' के रूप
में किया गया है। यह वस्तु 1969 में भारत सरकार द्वारा ऑस्ट्रेलिया की
राष्ट्रीय गैलरी (NGA) को दी गई थी।"
जैसा
कि ऊपर बताया गया है, इस उद्देश्य का चयन तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा
गांधी ने किया था और इसे ऑस्ट्रेलिया में भारत के उच्चायुक्त ने एनजीए की
अंतरिम परिषद के समक्ष प्रस्तुत किया था। उस संदर्भ में विज्ञापित एनजीए के
कार्यों में से एक 'एशिया में ऑस्ट्रेलिया के पड़ोसियों की उच्च
सांस्कृतिक उपलब्धियों का प्रतिनिधित्व करने वाली कलाकृतियाँ एकत्र करना'
था।
जैसा
कि सार्वजनिक अभिलेखों से देखा जा सकता है, इंदिरा गांधी की ऑस्ट्रेलिया
की प्रधानमंत्री के तौर पर यात्रा मई 1968 में हुई थी। और कोआला भालू को घर
ले जाने के उनके अनुरोध (जिसे अस्वीकार कर दिया गया था) को छोड़कर, इस
बुद्ध मूर्ति को उपहार में देने का कोई उल्लेख नहीं था।
इससे
यह सवाल उठता है कि वह जल्दबाजी में राजकीय यात्रा पर बुद्ध की मूर्ति
क्यों लेकर आईं (उस यात्रा में उन्होंने ऑस्ट्रेलिया से पहले मलेशिया,
सिंगापुर, न्यूजीलैंड का दौरा किया था)। और उच्चायुक्त ने ऑस्ट्रेलियाई
अधिकारियों को इसे सौंपने से पहले एक साल तक इंतजार क्यों किया?
इसके
अलावा, मूल अभिलेख में उच्चायुक्त के नाम का उल्लेख भी नहीं है - संबंधित
वर्ष को ध्यान में रखते हुए - 9वें एचसीआई श्री डीएन चटर्जी (1965 से 1968)
थे और 10वें श्री एएम थॉमस (1969 से 1972) थे।
अब
यह पूरी तरह स्पष्ट हो चुका है कि इस उपहार के लिए एनजीए के पास कोई कागजी
कार्रवाई नहीं है - तो फिर "एक सद्भावना संकेत के रूप में, भारत की उच्च
सांस्कृतिक उपलब्धियों का प्रतिनिधित्व करने के लिए ऑस्ट्रेलिया की
प्रतिबद्धता को स्वीकार करना" वाला अंश कहां से आया?
सवाल
उठता है कि राष्ट्रीय पुरावशेषों को देश से बाहर कैसे ले जाया जा सकता है
(भले ही तत्कालीन प्रधानमंत्री द्वारा)। और ऐसा कैसे हो सकता है कि विदेश
मंत्रालय या संस्कृति मंत्रालय पिछले पांच सालों से सार्वजनिक डोमेन में
मौजूद इस रिपोर्ट के बावजूद इसकी जांच और पुष्टि नहीं कर सकता? वाकई
रहस्यमय है।
वैज्ञानिकों का कहना है कि बुद्ध की मूर्ति उल्कापिंड से बनी है
यह मूर्ति लगभग 24 सेंटीमीटर ऊंची है तथा इसका वजन 10.6 किलोग्राम है।
एबीसी न्यूज द्वारा
28 सितंबर, 2012, 1:13 अपराह्न
29 सितंबर, 2012 -
यह मूर्ति सबसे पहले तिब्बत में नाज़ियों द्वारा खोजी गई थी, जब वे आर्यन
जाति की उत्पत्ति की खोज कर रहे थे। अब, वैज्ञानिकों ने पाया है कि "आयरन
मैन" के नाम से जानी जाने वाली एक प्राचीन बुद्ध प्रतिमा उल्कापिंड के
अवशेषों से बनाई गई थी।
यह
मूर्ति लगभग 24 सेंटीमीटर लंबी है, इसका वजन 10.6 किलोग्राम है और इसमें
एक पुरुष आकृति को दर्शाया गया है, जिसे बौद्ध देवता वैश्रवण माना जाता है।
माना जाता है कि यह 1,000 साल पुरानी है और इसे स्टील जितनी ही कठोर
सामग्री से बनाया गया है।
आयरन
मैन कहे जाने वाले शोधकर्ताओं ने अब पता लगा लिया है कि वह पदार्थ वास्तव
में क्या है: उल्कापिंड। उन्होंने गुरुवार को मेटियोरिक्स एंड प्लैनेटरी
साइंस नामक पत्रिका में अपने निष्कर्ष प्रकाशित किए। इसके अलावा, पदार्थ की
रासायनिक संरचना से पता चलता है कि यह चिंगा उल्कापिंड से आया है जो लगभग
15,000 साल पहले साइबेरिया और मंगोलिया के बीच सीमा क्षेत्र में गिरा था।
इस क्षेत्र में उल्कापिंड के टुकड़े पहले भी पाए जा चुके हैं।
एक अंतःविषयक अनुसंधान दल के अनुसार, यह अब तक पाई गई एकमात्र मानव आकृति है जो उल्कापिंड के पत्थर से बनी है।
इस
पदार्थ की कठोरता इसकी उच्च लौह सामग्री के कारण है, साथ ही इसमें 16
प्रतिशत निकेल भी है। अध्ययन के मुख्य लेखक, स्टटगार्ट विश्वविद्यालय के
भूविज्ञानी एल्मर बुचनर कहते हैं कि परिणाम स्टील के समान एक पदार्थ है।
अब
तक, यह मूर्ति काफ़ी घूम चुकी है। इसे 1930 के दशक के अंत में अर्नस्ट
शेफ़र द्वारा यूरोप लाया गया था, जो एक प्राणी विज्ञानी और नृवंशविज्ञानी
थे, जिन्होंने नाज़ियों द्वारा वित्तपोषित एक अभियान पर तिब्बत का दौरा
किया था: शेफ़र और उनकी टीम आर्यन जाति की जड़ों की खोज कर रही थी। जल्द ही सार्वजनिक प्रदर्शन पर रखा जाएगा
सबसे
अधिक संभावना यह है कि टीम ने आयरन मैन को अपने साथ इसलिए लिया क्योंकि
उनके पेट पर प्राचीन हिंदू स्वस्तिक बना हुआ था, जो सौभाग्य और सफलता का
प्रतीक है। नाज़ियों ने, बेशक, आर्यन जाति के प्रतीक के रूप में दाईं ओर
मुड़े स्वस्तिक का इस्तेमाल किया था।
बुचनर
के अनुसार, शेफ़र अभियान में मिली वस्तुओं की एक सूची लेकर जर्मनी लौटे
थे, जिनमें से कई स्वस्तिक से सजी हुई थीं। लेकिन चूँकि यह सूची अब पूरी
नहीं है, इसलिए यह स्पष्ट नहीं है कि शेफ़र को मूर्ति कहाँ मिली और वह इसे
यूरोप वापस कैसे ले आए।
इसके बाद यह मूर्ति दशकों तक निजी संग्रह में रही और कई वर्ष पहले ही विशेषज्ञों के ध्यान में लाई गई।
उल्कापिंडों
को कई संस्कृतियों में स्वर्गीय संकेत माना जाता है। कुछ स्थानों पर,
चट्टानों को पवित्र वस्तुओं के रूप में पूजा जाता है, उदाहरण के लिए,
उत्तरी अमेरिका में मूल अमेरिकी और ऑस्ट्रेलिया में आदिवासी। उल्कापिंडों
से बने चाकू और अन्य वस्तुएं, जिनमें पक्षियों की आकृतियाँ भी शामिल हैं,
कई स्थानों पर पाई गई हैं। लेकिन मानव आकृति का चित्रण अब तक अद्वितीय है।
वैज्ञानिक
अभी तक यह उत्तर नहीं दे पाए हैं कि यह मूर्ति वास्तव में कब बनाई गई थी।
उनका अनुमान है कि यह 11वीं शताब्दी में आधुनिक तिब्बत के क्षेत्र में बनाई
गई थी, और इसे बहुत मेहनत से बनाया गया था, क्योंकि कलाकार को बेहद कठोर
सामग्री के साथ काम करना पड़ा था। उन्होंने सामने के हिस्से के एक बड़े
हिस्से को सोने के गिल्ड से ढक दिया था।
अब
जबकि वैज्ञानिकों ने मूर्ति की असाधारण उत्पत्ति का पता लगा लिया है, वे
इसे जनता के लिए उपलब्ध कराना चाहते हैं। बुचनर कहते हैं, "हमारी योजना इसे
संग्रहालय में स्थायी संग्रह का हिस्सा बनाने की है, जहाँ इसे प्रदर्शित
किया जा सके।"
बुद्ध
की प्रथम मूर्ति बहुत से कलाओं में बनी हैं, लेकिन सबसे प्रमुख रूप से
उन्हें गुप्तकालीन भारतीय स्थापत्यकला (Gupta period sculpture) में देखा
जा सकता है। गुप्तकाल कला में शिल्पकला उन्नत थी और वह विशेष रूप से
मूर्तिकला में प्रसिद्ध थी। बुद्ध की अनेक मूर्तियाँ बोधगया, सारनाथ,
अयोध्या, अंगदेवी, और अन्य स्थानों पर पाई जाती हैं, जो इस काल की शैली में
बनी हुई हैं। इन मूर्तियों में बुद्ध को ध्यान में बैठे हुए, धरती को
स्पर्श करते हुए और दीप मुद्रा में दिखाया गया है, जो गुप्तकाल के
स्थापत्यकला की विशेषता थी।
यदि पूरे भारत और विश्व के स्तर पर पुरातत्त्व के क्षेत्र में
बिहार के विशेष योगदान की बात की जाय, तो पटना की दीदारगंज यक्षिणी के साथ
सुल्तानगंज (ज़िला भागलपुर) की बुद्ध मूर्ति का नाम आता है। बुद्ध की यह
मूर्ती कांस्य की बनी है । यह साढ़े सात फ़ुट ऊंची और 5 क्विंटल वज़नी ।
बुद्ध की यह मूर्ति सन 1858 में पटना-हावड़ा लूप रेल लाईन पर सुल्तानगंज
स्टेशन के निर्माण के लिये करायी जा रही खुदाई के दौरान रेलवे इंजीनियर
ई.बी. हैरिस को मिली थी।
यह मूर्ति देखने में सारनाथ के प्रस्तर बुद्ध मूर्ति के एकदम हूबहू
थी । इसका शिल्प अत्यंत आकर्षकऔर उत्कृष्ट था। पूरी दुनिया में बुद्ध की
अबतक प्राप्त विशालाकार धातु (मेटल) निर्मित मूर्तियों में यह अकेली मानी
जाती है। आज बुद्ध की यह नायाब मूर्ति बर्मिंघम (इंग्लैंड) के ब्रिटिश
म्यूज़ियम एण्ड आर्ट गैलरी की शोभा बढ़ा रही है।
रेलवे इंजीनियर हैरिस लंदन से प्रकाशित अपनी पुस्तिक में बताते हैं
कि जब ये मूर्ति मिली, तो इसके सौंदर्य से प्रभावित होकर बर्मिंघम के पूर्व
मेयर सेमुएल थोनेटन ने उन्हें इसे बर्मिंघम भेजने का अनुरोध किया जिसका
परिवहन व्यय उन्होंने ही उठाया था। थोनेटन ने इस मूर्ति को बर्मिंघम के
ब्रिटिश म्यूज़ियम एण्ड आर्ट गैलरी को प्रर्दशन भेंट कर दिया।
शांत-सौम्य मुद्रा में खड़ी यह बुद्ध-मूर्ति बायें हाथ से अपने
परिधान के किनारे को पकड़े हुए है, जबकि इसका दाहिना हाथ उपदेश की मुद्रा
में उठा हुआ है। इस मूर्ति के शिल्प के बारे में इतिहासकार ए.एल.बाशम ‘द्
वंडर दैट वाज़ इंडिया’ में कहते हैं कि ताम्र तथा पीतल की अब तक प्राप्त
गुप्तकालीन मूर्तियों में सुल्तानगंज की बुद्ध-मूर्ति सबसे अधिक प्रभावशाली
है। पारदर्शी परिधान के प्रभाव से युक्त यह सुंदर मूर्ति अपनी अन्य
समकालीन कलाकृतियों की तरह जीवंतता का भाव लिये है जिसे शरीर की झुकी हुई
मुद्रा गत्यात्मकता प्रदान करती है।
सुलतागंज बुद्ध मूर्ति: शांत-सौम्य मुखमंडल
सारनाथ की प्रस्तर बुद्ध-मूर्ति के साथ सुल्तानगंज की कांस्य बुद्ध
प्रतिमा की साम्यता के बारे में भारत में पुरातात्विक सर्वेक्षण विभाग के
संस्थापक रहे प्रख्यात पुराविद जनरल कनिंघम अपने ‘आर्कयोलाजिकल सर्वे ऑफ़
इंडिया रिपोर्ट’ में कहते हैं कि सन 1835-36 में बनारस के सारनाथ में
उन्होंने जो खुदाई करवाई थी, उसमें मिली बुद्ध-मूर्ति का शिल्प बिल्कुल
सुल्तानगंज में मिली मूर्ति जैसा ही है। गुप्त-कला का केन्द्र रहे सारनाथ
का देश के अन्य भागों पर प्रभाव पड़ा था। उसका उल्लेख करते हुए इतिहासकार
आर.सी. मजूमदार ‘द् हिस्ट्री ऑफ़ बंगाल: हिन्दू पीरियड’ में कहते हैं कि
इसका विस्तार उत्तर भारत के साथ पूरब में असम के तेजपुर तक हुआ था। साथ ही
भागलपुर के सुल्तानगंज की खड़ी बुद्ध-मूर्ति अपने संवेगात्मक गुणों के
उदात्तीकरण (sublimation of emotional traits) के साथ सारनाथ मूर्ति-कला के
साथ सम्बद्धता का जीवंत उदाहरण है सुल्तानगंज बुद्ध-मूर्ति की इन्हीं
ख़ासियतों के कारण इसकी चर्चा कनिंघम, ए.एल. बाशम और आर.सी. मजूमदार जैसे
विद्वानों के अलावा बेंजामिन रावलैंड (गुप्ता पीरियड स्कल्पचर), फ्रेडरिक
ऐशर (द आर्ट ऑफ़ इस्टर्न इंडिया) आदि ने भी की है।
सुल्तानगंज, पटना-हावड़ा लूप रेल लाईन पर पटना से 195 कि.मी. पश्चिम
गंगा के तट पर स्थित है। आज इसकी प्रसिद्धि प्रत्येक वर्ष श्रावण के महीने
में यहां लगने वाले ‘श्रावणी मेला’ के कारण है। उस वसर पर पूरे देश और
विदेशों से भी हज़ारों-लाखों शिव-भक्त यहां आते हैं । वह उत्तर वाहिनी गंगा
का पवित्र जल अपने कावरों में भरकर, उसे देवघर (झारखंड) स्थित वैद्यनाथ
द्वादश ज्योतिर्लिंग पर अर्पित करते हैं। किंतु प्राचीन काल में सुल्तानगंज
की प्रसिद्धि एक महत्वपूर्ण बौद्ध केन्द्र के रूप में थी जिसकी गवाही यहां
से समय-समय पर मिले पुरातात्विक अवशेष दे रहे हैं।
Support Live History India
अगर आपको लिव हिस्ट्री इंडिया का काम पसंद आता है, तो अपने
सहयोग से हमें प्रोत्साहित करें। कोई भी योगदान छोटा नहीं होता और इसमें
आपका ज़्यादा समय भी नहीं लगेगा। आपके योगदान के लिए धन्यवाद।
रेलवे इंजीनियर ई. बी. हैरिस को सुल्तानगंज में खुदाई के दौरान बुद्ध की
उक्त खड़ी कांस्य मूर्ति के अलावा तीन अन्य महत्वपूर्ण बुद्ध-मूर्तियां और
भी मिली थीं। इनमें से दो बैसाल्ट पत्थर से निर्मित खड़ी मुद्रा (आकार
क्रमशः 1′ 5″ और 1’10/2″) में हैं। इन दो खड़ी मूर्तियों में से एक कमल
पुष्प पर अग्नि-शिखा प्रभामंडल से युक्त है जिसका दाहिना हाथ वरद् मुद्रा
में और बांया हाथ घुटने टेके मैत्रयी के सिर पर है। यह मूर्ति ब्रिटिश आर्ट
म्यूज़ियम में संग्रहित है। बुद्ध की दूसरी खड़ी मूर्ति के पिछले हिस्से
में एक स्तूप का रेखांकन है जिसके नीचे बौद्ध संदेश उकेरे गये हैं जो गुप्त
लिपि की विशिष्टताओं से युक्त है। यह मूर्ति सेन फ़्रासिस्को के एशियन
आर्ट म्यूजियम की शोभा बढ़ा रही है।
वरद मुद्रा में सुल्तानगंज से प्राप्त बुद्ध की छोटी मूर्ति। | विकीपीडिया
सुल्तानगंज की कांस्य बुद्ध-मूर्ति के साथ मिली तीसरी मूर्ति बुद्ध के
सिर की है जिसका शिल्प सारनाथ बुद्ध के समरुप है। इसके बाल घुंघराले हैं
तथा ललाट पर बालों का गुच्छा बना है जो अत्यंत आकर्षक है। यह मूर्ति लंदन
के विक्टोरिया एण्ड अलबर्ट म्यूज़ियम में संग्रहित है। इन महत्वपूर्ण
सामग्रियों के अलावा यहां से बौद्ध मान्यताओं में अति पवित्र माना जानेवाला
सात रत्नों से भरा घड़ा, बुद्ध व विष्णु की टेराकोटा मूर्तियां, टूटे
बर्तन, चैत्य की लघु आकृतियां, बौद्ध सील आदि भी मिले है।
सुल्तानगंज से प्राप्त बुद्ध के सिर की मूर्ति। | विकीपीडिया
रेलवे इंजीनियर हैरिस द्वारा सन 1858 में बुद्ध-मूर्ति की प्राप्ति के
21 वर्षों बाद सन 1879 में अलेक्ज़ेंडर कनिंघम सुल्तानगंज आये थे तथा
उन्होंने यहां पुरातात्विक सर्वेक्षण और खुदाई के काम करवाये थे जो उनकी
आर्कियोलॉजिकल रिपोर्ट में प्रकाशित भी हुये हैं। अपनी रिपोर्ट में कनिंघम
कहते हैं कि सुल्तानगंज स्टेशन के निकट स्थित जिस टीले की हैरिस ने खुदाई
करवाई थी, उसकी ऊंचाई 10 से लेकर 30 गज़ तक की है जिसकी सबसे ऊंची चोटी पर
हैरिस ने अपना बंगला बनवाया था। इसी बंगलेवाले टीले के आसपास रेल के
निर्माण कार्य के लिये गिट्टी निकालने के दौरान हैरिस को प्राचीन दिवारों
के अवशेष दिखाई दिये थे तथा बुद्ध की उक्त नायाब मूर्ति मिली थी।
कनिंघम जब सन 1879 में सुल्तानगंज आये थे, तो उस समय तक हैरिस
द्वारा करवाये गये खुदाई-स्थल का एक हिस्सा मौजूद था जिसका उन्होंने अपने
सहयोगी पुराविद बेगलर के साथ अन्वेषण और उत्खनन किया था।
कनिंघम बताते हैं कि हैरिस ने सुल्तानगंज में जो खुदाई करवाई थी
उसका एकमात्र विवरण बाबू राजेंद्र लाल के आलेख में मिलता है जो उस खुदाई के
ठीक बाद सुल्तानगंज आये थे। हैरिस द्वारा करवाई गयी खुदाई संबंधी जानकारी
बाबू राजेंद्र लाल की रपट सन 1864 में ‘बंगाल एशियाटिक सोसाइटी जर्नल’ में
प्रकाशित हुई थी जिसका संदर्भ देते हुए कनिंघम बताते हैं कि सुल्तानगंज
रेलवे स्टेशन के सामने और बाज़ार के बीच 1200′ X 80′ का एक चतुष्कोणीय
क्षेत्र है जो पुराने भवनों के अवशेषों से ढ़का है। यहीं पर हैरिस को
पुराने भवनों की नींव के अवशेष मिले थे जिसके दक्षिण-पश्चिम कोने में एक
सीध में छह चेम्बर बने थे। इससे यह अनुमान लगाया जाता है कि यह स्थल
विभिन्न कोर्ट-यार्ड में बंटा होगा जिनमें छोटे-छोटे उपासना-गृह बने होंगे।
हैरिस को यहीं पर बुद्ध की उक्त अद्भुत कांस्य मूर्ति मिली थी जो यहां
स्थित संरचना के मुख्य प्रशाल हाल में स्थापित होगी । यहां पर हैरिस को इस
विशाल संरचना के मुख्य प्रवेश-द्वार के दोनों ओर लगनेवाले दो विशाल स्तंभ
भी मिले थे।
हैरिस द्वारा करवाई गयी खुदाई में मिली संरचना के जिस भाग की पहचान
मुख्य हाल के रुप में की गयी है, उसके मध्य में ग्रेनाइट का 6′.1″X 3′.9″
के आकार का एक मंच मिला है जिस पर दो बोल्ट से कसकर उक्त कांस्य बुद्ध
मूर्ति को खड़ा किया गया होगा। हैरिस को यह बुद्ध-मूर्ति इस मंच से थोड़ी
दूरी पर मिली थी जो यह संकेत देता है कि यहां हाल आदि की संरचना को नष्ट
करने से पूर्व हमलावरों ने उक्त बुद्ध-मूर्ति को पहली जगह से हटाने के
प्रयास किये होंगे। किंतु यह भी संतोष की बात है कि हमलावरों द्वारा मचायी
गयी इस अफ़रा-तफ़री में उक्त बुद्ध-मूर्ति के बायें पैर के टख़ने में हल्की
खरोंच लगने के अलावा किसी भी प्रकार की क्षति मूर्ति को नहीं पहुंची।
बाबू राजेंद्र लाल के लेख के हवाले से कनिंघम बताते हैं कि हैरिस
द्वारा करवाई गयी खुदाई में निकली बृहत संरचना एवं प्राप्त महत्वपूर्ण
अवशेषों के आधार पर विश्वास पूर्वक कहा जा सकता है कि यहां सारनाथ, सांची,
बोधगया सरीखे विशिष्ट स्थानों की तरह निश्चित रूप से एक विशाल बौद्ध विहार
रहा होगा जिसके चारों ओर यहां रहनेवाले भिक्षुओं के लिये उपासना-गृह बने
होंगे।
बाबू राजेंद्र लाल का अनुमान है कि सुल्तानगंज एक समय में अति
प्रसिद्ध बौद्ध स्थल रहा होगा जहां बड़ी संख्या में श्रद्धालु आते होंगे।
लेकिन बदलते समय के साथ इसका प्राचीन गौरव इस हद तक समाप्त हो गया कि इसका
अपना असली नाम तक बुला दिया गया और यह आज मुस्लि-युग में रखे गये नाम से
यानी सुल्तानगंज के रूप में जाना जाने लगा।
बाबू राजेंद्र लाल के अनुसार सुल्तानगंज में बुद्ध की बृहत मूर्ति
के साथ मिली अन्य छोटी बुद्ध-मूर्तियों पर उकेरी गयी, गुप्तकालीन लिपियों
के आधार पर यह स्थापित होता है कि यहां ईसवी सन प्रारंभ होने के पूर्व
महाविहार की स्थापना हुई होगी। उस अवधि में चम्पा (प्राचीन अंग जनपद की
राजधानी, आधुनिक भागलपुर जिसके अंतर्गत सुल्तानगंज आता है) की महत्ता के
कारण बौद्ध धर्म को माननेवालों के बीच इसकी मान्यता पूर्वी भारत की राजधानी
के रूप में थी जहां उन्होंने कई बौद्ध विहार तथा चैत्यों की स्थापना की
थी। ऐसा अनुमान लगाया जाता है कि चीनी यात्री ह्वेनसांग के इस क्षेत्र में
भ्रमण के पूर्व की अवधि में ही सुल्तानगंज के बौद्ध विहार-चैत्य आदि नष्ट
हो गये होंगे। इस कारण ह्वेनसांग ने ‘चेन- पो’ (चम्पा, आधुनिक भागलपुर) के
बौद्ध विहारों की तो चर्चा अपनी यात्रा-विवरणी की है, परसुल्तानगंज के
बौद्ध विहारों का ज़िक्र नहीं किया है।
सुल्तानगंज से प्राप्त बुद्ध की एक अन्य छोटी मूर्ति। | विकीपीडिया,
सन 1864 में बाबू राजेंद्र लाल के ‘बंगाल एशियाटिक सोसाइटी जर्नल’ में
प्रकाशित आर्टिकल के हवाले से सुल्तानगंज में रेलवे इंजीनियर ई.बी. हैरिस
द्वारा करवाई गयी खुदाई का विस्तृत विवरण देने के बाद कनिंघम बताते हैं कि
उनके सुल्तानगंज आने तक हैरिस का बंगला तो धराशायी हो चुका था, लेकिन उनके
द्वारा करवाई गई खुदाई के टीले के अवशेष बचे हुए थे जो निश्चित रूप से
किसी किसी स्तूप के अवशेष थे। हैरिस की खुदाई में मिले बौद्ध महाविहार के
अवशेष स्थल से 28′ की ऊंचाई पर कनिंघम को 48′ X43′ आकार के एक ईंट से बने
स्तूप के अवशेष मिले।इस स्तूप के नीचे की ओर अपने सहयोगी पुराविद बेगलर के
सहयोग से खुदाई करने पर उन्हें जल-स्तर से उपर इस स्तूप का ‘स्मृति-चिन्ह
कक्ष’ मिल गया था।
कनिंघम के अनुमान के अनुसार इस स्तूप का व्यास कम से कम 90′ रहा
होगा। कारण, जिस अष्टकोणीय (आठ कोनों वाले) आधार पर यह बृहत स्तूप खड़ा था,
उसका एक भाग 39′ का था जिसका व्यास 94.146′ था।
इस स्तूप के नीचे भी एक चौकोर कक्ष के बीच कनिंघम ने एक 8′
व्यासवाले ईंट से निर्मित छोटा-सा स्तूप देखा था जहां उन्हें एक घड़ा मिला
था। इस घड़े में सोना, चांदी, माणिक, गोमेद सरीखे सप्त-रत्न संग्रहित थे जो
बौद्ध मान्यताओं के अनुसार अत्यंत पवित्र माने जाते हैं।
जिस ईंट पर यह घड़ा रखा था, उसके नीचे खुदाई करने पर कनिंघम को
परिष्कृत लाल मिट्टी से आवृत्त हड्डी का एक छोटा टुकड़ा मिला था। इसके बारे
में कनिंघम बताते हैं कि यही वो मूल स्मृति-चिन्ह (veritable relic) था
जिसके लिये इस विशाल स्तूप का निर्माण कराया गया था।
उक्त पुरातात्विक अवशेषों के अलावा कनिंघम को यहां दो अत्यंत
महत्वपूर्ण सिक्के भी मिले थे। इनमें से एक चांदी का था जो महाक्षत्रप सत्य
अथवा सूर्यसेन के पुत्र महाक्षत्रप स्वामी रूद्र सेन के ज़माने का था।
दूसरा सिक्का चन्द्रगुप्त विक्रमादित्य अथवा चन्द्रगुप्त द्वितीय (248-259)
का था।
बर्मिंघम म्यूजियम एण्ड आर्ट गैलरी | विकिपीडिया
इस तरह सुल्तानगंज की कांस्य (ब्रौंज) बुद्ध-मूर्ति जहां पूरी दुनिया
में अपने आप में अनूठी है, वहीं वहां पर मिले पुरातात्विक धरोहर भी अत्यंत
महत्वपूर्ण हैं। आज सुल्तानगंज बुद्ध-मूर्ति बर्मिंघम म्यूज़ियम एण्ड आर्ट
गैलरी की शोभा बढ़ा रही है जो वहां का एक विशिष्ट प्रदर्श माना जाता है और
उसे ‘फ़ैथ गैलरी’ नामक विशेष स्थान पर रखा गया है। सुल्तानगंज बुद्ध-मूर्ति
के सम्मान में बर्मिंघम में सलाना उत्सव आयोजित किया जाता है। लेकिन यह भी
एक विडंबना है कि जिस देश में यह अनूठी मूर्ति मिली थी, वो देश उससे आज भी
मेहरूम है । साथ ही, कनिंघम जैसे पुरावेत्ता ने जिस देश को स्तूपों और
विहारों के रूप में जो धरोहर मिट्टी के गर्भ से निकालकर दिये थे , वो
उन्हें भी सहेजकर नहीं रख सका।
Pakistan Has Placed A Rare Fourth century Buddha headed Statue In The Museum
पाकिस्तान ने म्यूजियम में चौथी शताब्दी की बुद्ध के सिर वाली दुर्लभ मूर्ति लगाई
यह मूर्ति पाकिस्तान की स्वात घाटी में पहले इतालवी पुरातात्विक मिशन के दौरान खोजी गई थी
इस्लामाबाद संग्रहालय ने बताया- स्वात के पत्थर से बनी भगवान बुद्ध की यह मूर्ति बहुत दुर्लभ है
इस्लामाबाद. इस्लामाबाद
के म्यूजियम में भगवान बुद्ध के सिर की एक दुर्लभ मूर्ति लगाई गई है। यह
मूर्ति सालों से वहां भंडार गृह में रखी हुई थी। डॉन अखबार के अनुसार,
तीसरी और चौथी शताब्दी की यह मूर्ति पाकिस्तान की स्वात घाटी में पहले
इतालवी पुरातात्विक मिशन के दौरान खोजी गई थी। इस मिशन का नेतृत्व जियूस्पे
टुक्की ने किया था। भगवान बुद्ध की यह मूर्ति 60 के दशक में खुदाई में
मिली थी। इसके बाद इसे आखिरी बार 1997 में एक संग्रहालय में प्रदर्शित किया
गया था। इस्लामाबाद संग्रहालय के निदेशक डॉ. अब्दुल गफूर लोन ने बताया,
"स्वात के पत्थर से बनी भगवान बुद्ध की यह मूर्ति बहुत दुर्लभ है। स्वात
घाटी मुख्य रूप से पत्थर की मूर्तियों के लिए जानी जाती थी। तक्षशिला और
अफगानिस्तान में भगवान बुद्ध की चूना पत्थर की मूर्तियां पाई जाती हैं।'
हाल ही में प्रदर्शित मूर्ति अपने आप में अनूठी है। इसे बड़ी सफाई से बनाया
गया है। इसमें मार्जारीय आंखों वाले भगवान के लंबे बालों को पीछे बांधा
गया है। आमतौर पर भगवान बुद्ध की प्रतिमाओं में उनके बाल ऊपर की बंधे होते
हैं और नजरें सामने होती हैं।
भारत में निवास किया हैलेखक ने 67 जवाब दिए हैं और उनके जवाबों को 2.1 लाख बार देखा गया है5वर्ष
आगम
सूत्र के अनुसार बुद्ध की पहली प्रतिमा उस समय उकेरी गई जब बुद्ध वर्षावास
के समय अपने शिष्यों की दृष्टी से ओझल हुए तब शिष्यों ने आपस में पूछा की
“बुद्ध कहा” है, किशी को कुछ पता नहीं था की बुद्ध कहा है । तब शिष्यों ने
आनंद से पूछा लेकिन आनंद को भी पता नहीं था की भगवान् बुद्ध कहा है । तब
अनिरुद्ध के पास आनंद गये, अनिरुध ने पता लगाया की तब पता चला की, बुद्ध
अपनी दिवंगत माता रानी “महामाया” को धम्म उपदेश देने के लिए त्रयत्रिस्म
गये है। इसका सर्वाधिक अभाव कौशाम्बी नरेश उदयन को खल रहा था । कौशाम्बी
नरेश उदयन बुद्ध का बड़ा आदर करते थे, और उन्हें बुद्ध की दुरी इतनी खली की
राजा कौशाम्बी नरेश उदयन बीमार पड़े । राजा के परिवारवालो ने राजा के
बेहतरी के लिए महामोग्लायन की मदत ली और “पाच फिट” के चंदन की लकड़ी के ऊपर
बुद्ध की प्रतिमा शिल्पकार ने अंतिम रुपेंन समाकृति मूर्ति बनवाई । राजा
उदयन ने देखा तो वह प्रसन्न हुए । और बुद्ध तिन महीने के बाद बुद्ध शिष्यों
के बिच लौटे तब बुद्ध मुस्कुराये और बोले ” प्राणियों की अगली पीढियों के
लिए यह तुम पर निर्भर है की तुम इस सत्य को उन्हें स्मरण कराते रहो । हम
बुद्ध की प्रतिमाओं को देखते है, तब हम बुद्ध के दर्शन के सार-तत्व में
रहते है ।
बुद्ध
की पहली धातु मुद्रा कब ढाली गई ? आगम सूत्र के अनुसार धातु मुद्रा बुद्ध
के जीवन काल में ही घटित हुई । जब कौशल प्रदेश राजा प्रेसेनाजित को पता
चाला की राजा उदयन ने बुद्ध की चंदन काष्ठ प्रतिमा निर्मित करायी, तब राजा
प्रेसेनाजित बुद्ध की प्रतिमा तैयार करना चहा, इसका एक कारण बुद्ध के प्रति
आदर और दूसरा कारण राजा उदयन के साथ प्रतिद्धन्दिता का भाव भी होना । और
राजा प्रेसेनजित ने सुवर्णमूर्ति ढालने का आदेश दिया और बुद्ध मूर्ति बनवाई
गई यह मूर्ति भी “पाच फिट” की थी । जिससे धातु प्रतिमाए बनाने की सुरवात
हुई । उसी समय जब बुद्ध जेतवन विहार में अपना उपदेश समापन कर रहे थे, तब
अनाथपिंडक ने बुद्ध के सामने वंदन करके बुद्ध से कहा “भगवान आप जब यात्रा
करते हो तब आपकी अनुपस्थिति का अनुभव होता है” । और अनाथपिंडक ने प्रीतिमा
ढालने की अनुमति मांगी, “बुद्ध बहुत प्रसन्न हुए” और उन्होंने स्वीकृति दी,
और बुद्ध ने अनाथपिंडक से कहा “तुम इसे दूसरों को धम्म का समरण कराने के
लिए कर रहे हो” । इसलिए मै तुम्हे स्वीकृति देता हूँ । अनाथपिंडक ने फिर
प्रति प्रश्न कर के पूछा मै आशा करता हूँ की भगवान “तुम प्रतिमा की सजावट
और उसके इर्द-गिर्द पुष्प सज्जा की इजाजत भी देंगे” । बुद्ध ने उत्तर दिया
“यदि तुम्हें उचित लगता है तो कर सकते है” । सूत्र के अनुसार बुद्धा की
सुवर्ण प्रतिमा एक तेज प्रकाश की तरह है; यह हमारे हृदयों को प्रकाशवान
करती है ।
बुद्ध
का पहला चित्र कब बनाया गया ? आगम सूत्र के अनुसार, बुद्ध का चित्र तब
तैयार हुवा जब बुद्ध महापरिनिर्वान में प्रवेश करने वाले थे । महाकाश्यप को
इस बात की बड़ी चिंता थी की, बुद्ध की महापरिनिर्वान की खबर सुनकर
अजातशत्रु बहुत उदास होंगें । अंत: राजा अजातशत्रु के दरबारी न्यायालय से
चर्चा के बाद उन्होंने बुद्ध का चित्र बनाने का आदेश दिया। और बुद्ध का
चित्र बनवाया गया । हाल ही के वर्षो में बुद्ध के उस पहले के चित्र की
जानकारी मिलती है, “जब बुद्ध 41 वर्ष के थे तब बुद्ध का शिष्य “पूर्ण” ने
बुद्ध का चित्र बनवाया था” । शायद यह बुद्ध की पहली प्रतिमा उकरने के भी
पहले का हो, जिसके चित्र सुदूर जापान और ताइवान में देखे जाते है । और
इंग्लेंड के ब्रिटिश म्युझियम में बुद्ध के संग्रालय का सर्वाधिक
महत्वपूर्ण खजाना है ।अनेक चित्रों का संग्रह है इन चित्रों में आज भी
“पूर्ण” के बुद्ध के चित्र का रंग चमकता है ।बुद्ध के महापरिनिर्वान के बाद
चीन के भिक्षुओ ने अध्यन के भारत की यात्रा की उन्होंने बुद्ध की चन्दन की
प्रतिमा देखि, और उन्होंने उस प्रतिमा के चित्र बनाये और चीन ले गये जब
हाँ राजा ने उन चित्रों को देखा तो वह इतने प्रसन्न हुये की उन्होंने बुद्ध
के चित्र को हसि यांग शहर के मुख्यद्वार पर लगाने की आज्ञा दी ताकि लोग
बुद्ध के प्रति श्रद्धा व्यक्त कर सके । अंत: यह परम्परा रही हो गयी की
बुद्धनुयायी अपने घरों में बुद्ध के चित्र लागाये । जब तक हम गंभीर है,
इससे फर्क नहीं पड़ता की चित्र कितना छोटा या बड़ा है; यह उन सब पर चमकेंगा
जो आदर व्यक्त करते है ।
अफगानिस्तान के बामियान में बुद्ध की बड़ी-बड़ी मूर्तियाँ छठी शताब्दी के आसपास बनाई गई थीं।
इनका
निर्माण उस समय किया गया था जब इस क्षेत्र पर हेफ्थलाइट्स का शासन था।
बड़ा बुद्ध, जिसे "सालसाल" कहा जाता था, 55 मीटर लंबा था, जबकि छोटा बुद्ध,
जिसे "शाह मामा" के नाम से जाना जाता था, 38 मीटर लंबा था। इन मूर्तियों
को सीधे बलुआ पत्थर की चट्टानों में उकेरा गया था और रंगीन चित्रों से
सजाया गया था। चंगेज खान के आक्रमण और विभिन्न शासकों द्वारा विनाश के
प्रयासों सहित कई ऐतिहासिक घटनाओं में जीवित रहने के बावजूद,
मूर्ति
पूजा का विरोध करने वाली धार्मिक मान्यताओं के कारण मार्च 2001 में
तालिबान द्वारा उन्हें दुखद रूप से नष्ट कर दिया गया था। इन मूर्तियों के
विध्वंस की अंतरराष्ट्रीय और स्थानीय स्तर पर व्यापक निंदा की गई।
कुषाणकाल
में भारत के
उत्तर में
स्थित मथुरा मूर्तिकला
का एक बड़ा
केन्द्र था।
यहाँ पर मूर्तिकारों
ने बड़ी संख्या
में
मूर्तियाँ उत्कीर्णित
कीं। इसी वजह
से कुषाण काल
में शिल्प व
प्रतिमा
निर्माण के
लिए मथुरा
मूर्तिकला की
दूर-दूर तक
प्रसिद्धि
हुई। कुषाण
कालीन मथुरा
कला का समय
दूसरी
शताब्दी से
छठी शताब्दी
माना गया है।
मथुरा कुषाण
नरेशों की
राजधानी रही
है व उत्तर
भारत का बड़ा
व्यापारिक केन्द्र
भी रहा है।
कुषाण शासक
कनिष्क,
हुविष्क व
वासुदेव का
शासनकाल
मथुरा कला का
‘स्वर्णिम
काल’ रहा है।
मथुरा के
शिल्पी ने एक
ऐसी कला को
जन्म दिया, जो
आगे चलकर अपनी
विशेषता के
कारण एक
स्वतन्त्र
शैली बनी, जिसे
कुषाणकालीन
मथुरा शैली के
नाम से जाना गया।
यह शैली बौद्ध, जैन
व ब्राह्मण
धर्म से
सम्बन्धित
थी। इस शैली
में विभिन्न
संस्कृतियों
का समन्वय हुआ
है। जिसमें
भारतीय कला की
धार्मिकता, यूनानी
कला का
समानुपातिक
आकर्षण व
ईरानी कला का
वाह्य
सौन्दर्य
बखूबी
दर्शाया गया
है।
निःसन्देह
रूप से मथुरा
के सम्प्रदाय
को बुद्ध की
पूर्णरूपेण
भारतीय
प्रतिमा
बनाने का श्रेय
प्राप्त है, यह
मत भारतीय ही
नहीं,
अपितु
पाश्चात्य
विद्वानों ने
भी माना है। गांधार
कला के
सम्पर्क में
आने के बाद
मथुरा संग्रहालय
की
कुषाणकालीन
कलाकृतियों
में प्रभामण्डल, मालाधारी
यक्ष,
अंगूर की
लता व अलंकार
देखा जा सकता
है। भारतीय
कला के इतिहास
में मथुरा शैली
में ही
सव्रप्रथम
शासकों की
लेखों से अंकित
मानवीय
प्रतिमायें
दिखती हैं। जो
कुषाण सम्राट
विम कडफाइसिस, कनिष्क
एवं
पूर्ववर्ती
शासक चष्टन की
मूर्तियाँ जो
मथुरा
संग्रहालय
में संग्रहीत
हैं। उपरोक्त
मूर्तियों के
अलावा अन्य
राजपुरूषों
की मूर्तियों
भी प्राप्त हुई, लेकिन
वे लेखरहित
हैं। इस शैली
में शिल्पी ने
शिव,
विष्णु, दुर्गा, कुबेर, सूर्य, बुद्ध
व तीर्थकरों
को
उत्कीर्णित
किया है। जिन्हें
निम्न वर्गों
में विभाजित
किया गया है -
·बुद्ध व
बोधिसत्व
प्रतिमायें
·जैन
तीथकरों की
प्रतिमायें
·आयागपट्ट
·ब्राह्मण
धर्म की
मूर्तियाँ
·यक्ष-यक्षिणी, नाग
आदि
मूर्तियाँ
·वेदिका
स्तूप,
सूचिकायें, तोरणद्वार
स्तम्भ
इत्यादि तथा
·कुषाण
शासकों की
प्रतिमायें।
कुषाण
कालीन मथुरा
शैली के
कलाकार ने
नारी का उत्कीर्ण
आकर्षित एवं
मोहक किया है।
यहाँ नारी को
युवती,
प्रेमिका, मुग्धा, नटी, रमवी, माँ, दासी, झुनझुनों
के साथ खेलती
स्त्री,
केशकलाप
को निचोड़ते
हुये,
आकाश के
नीचे,
निर्झर
स्नान करते, कलश
धारिणी,
दीपवाहिका
इत्यादि रूपो
में
उत्कीर्णित
किया है।
जिसमें
शिल्पी ने
अपनी दक्षता, कुशलता
व भावों को
उजागर किया
है।
कुषाण
कालीन मथुरा
मूर्तिकला की
कुछ विशेषतायें
निम्नवत् रही
हैं - शिल्पी
ने मूर्तियों
को पृष्ठभूमि
से अधिक उभरा
हुआ दर्शाया
है। शरीर को
सुडौल,
आकर्षित
एवं
मांशलयुक्त
उकेरा गया है।
यहां हल्के व
सलवटदार
वस्त्र उकेरे
गये हैं। देव
प्रतिमाओं के
दाहिने कन्धे
पर वस्त्र
नहीं हैं व
दाहिने हाथ को
उभय मुद्रा में
दर्शाया गया
है।
मूर्तियों के
चेहरे पर मूंछें
नहीं बनाई गयी
हैं। स्पष्ट
भाव-भंगिमाओं
का प्रदर्शन
हुआ है।
मूर्तियों के
लिए सफेद चित्तीदार
लाल-बलुए
पत्थर का
प्रयोग किया
गया है। इस
प्रकार मथुरा
के शिल्पी ने
मुख्य प्रतिमा
को वेदिका से
मिलाते हुए
पत्थर के दो तिहाई
भाग पर
मूर्तियाँ
उत्कीर्णित
की हैं,
व शेष ऊपर
व नीचे का भाग
बौनों,
पशुओं तथा
मानवीय आकृति
के लिए छोड़ा
गया है।
कुषाण
कालीन मथुरा
संग्रहालय
में संग्रहीत विशिष्ट
मूर्तियाँ
निम्नवत् हैं
-
1)कुषाण
कालीन
‘‘विशालकाय
बोधिसत्व
प्रतिमा’’
यह
प्रतिमा
राजकीय
संग्रहालय
मथुरा में स्थित
है,
जो कि
मथुरा के
महोली गाँव से
प्राप्त हुई
थी। इस
प्रतिमा की
ऊँचाई लगभग 7
फीट 9 इंच तथा
चैडाई लगभग 3
फीट है।
शरीर में
यह प्रतिमा
भारी-भरकम है।
प्रतिमा के
नाक व कान के
हिस्से
खण्डित अवस्था
में है।
नासाग्र
दृष्टि के
कारण प्रतिमा
के नेत्र
अधखुले व
कानों में
भारी कुण्डल पहिने
हुए है।
प्रतिमा के
चेहरे पर
हल्की सी मुस्कान
लिये व चेहरे
पर भाव
दर्शाये गये
है। प्रतिमा
का शिर
मुण्डित
अवस्था में
है।
इस
प्रतिमा के
पीछे
प्रभामण्डल
का अवशेष हिस्सा
दर्शनीय है।
इससे ज्ञात
होता है कि
प्रतिमा के
पीछे
प्रभामण्डल
रहा होगा।
कुषाणकाल में
शिर के पीछे
प्रभामण्डल
मथुरा शैली की
बोधिसत्व
प्रतिमा का
प्रमुख लक्षण
भी माना जाता
है। मुट्ठी
बंधा हुआ
बांया हाथ कमर
से लगा है, जिस
पर वस्त्र का
लटकता छोर
दर्शनीय है।
दांया हाथ तो
पूर्णतः
खण्डित
अवस्था में
है। बांये हाथ
पर ऊपर से
होती हुई
संघाटी नीेच
तक लटक रही
है। बांये
कन्धे व हाथ
पर सुन्दर
सलवटें दर्शनीय
हैं। जो कि
मथुरा शैली की
यह एक बौद्ध प्रतिमाओं
में विशेषता
रही है।
प्रतिमा में चैडी
छाती बनी है।
नाभि को गहरी
दिखाया गया है, जो
वस्त्रों के
पारदर्शन के
कारण स्पष्ट
दिखती है।
प्रतिमा के
पैरों के नीचे
अधोवस्त्र का
अंकन बखूबी
किया गया है।
वस्त्र के
ऊपरी हिस्से
में कमर पर दो
लपेटों वाला
बन्धन देखा जा
सकता है। इस
बन्धन की गांठ
स्पष्ट दिखती
है। नीचे
बांये पैर के
पास अशोक के
वृक्ष का अंकन
विशेष रूप से
दर्शनीय है।
दोनों पैरों
के नीचे कमल
पुष्प का एक
गुच्छा उकेरा
गया है जो कि
सांची की
कलाकृतियों
में देखने को
मिलता है।
डा. हार्टिल के
शब्दों में, ‘‘यह
सिद्धार्थ का
उष्णीश है।
यदि इसे इस
रूप में
स्वीकार किया
जाये तो, इसका
नीचे पैरों के
मध्य में होना
यह संकेत करता
है कि,
राजस्व से
बंधुत्व अधिक
श्रेष्ठ व
सर्वोच्च है।’’
बोधिसत्व
की विशालकाय
प्रतिमा
तथागत बुद्ध प्रतिमा
निर्माण की
प्राचीनता
बतलाने के लिए
एक मुख्य
साक्ष्य है।
बौधिसत्व की
विशालतम प्राचीनतम
यक्ष
प्रतिमाओं के
आधार पर अधिकांश
विद्वान यह
स्वीकारते
हैं कि तथागत
बुद्ध की प्रतिमाओं
का सर्वप्रथम
निर्माण
मथुरा के शिल्पियों
द्वारा ही
प्रथम
शताब्दी ई.
में किया गया
था। Figure 1
Source Photo
by the Author from National Museum Mathura
2)अभय
मुद्रा में
बुद्ध/बोधिसत्व
मथुरा
संग्रहालय
में संग्रहीत
कुषाणकालीन यह
प्रतिमा
मथुरा के कटरा
केशवदेव से
प्राप्त हुई
है। इस
प्रतिमा की
ऊँचाई लगभग 2
फीट 3.25 इंच तथा
चैड़ाई लगभग 1
फीट 8 इंच है।
इस
प्रतिमा में
तथागत बुद्ध
को पीपल के
वृक्ष के नीचे
सिंह युक्त
सिंहासन पर
पद्मासन मुद्रा
में दर्शाया
गया है। पीपल
को बोधिवृक्ष
भी कहा जाता
है। इस
बोधिवृक्ष की
टहनियों व
पत्तियों को
स्पष्ट रूप से
देखा जा सकता
है। ऐसा
प्रतीत होता
है इस प्रतिमा
में बुद्ध के
सन्यासी वेश को
तत्कालीन
कलाकार
द्वारा
निरूपित किया
गया होगा।
कपाल का ऊपरी
भाग कुछ उठा
हुआ व शिर
मुण्डित है।
शिर पर उष्णीव
का अंकन हुआ
है,
जो कि
ज्ञान का सूचक
स्वीकार किया
जाता है। ऐसी
मान्यता है कि, बुद्ध
ने अपने केश
त्याग करते
समय देवताओं
के अनुरोध पर
बालों की एक
लट छोड़ दी थी।
यहां उसी लट
का अंकन
उष्णीव में
देखा जा सकता
है। नासाग्र
दृष्टि है और
मुख पर दिव्य
भाव झलकता है।
इस प्रतिमा के
शिर के चारों
ओर हस्तिनख
आकृतियुक्त
सादा प्रभामण्डल
उकेरा गया है, जिसे
तेजो चक्र भी
कहा जाता है।
जो कि दिव्य ईश्वरी
चक्र का सूचक
है। माना जाता
है कि कुषाणकाल
में ही
सर्वप्रथम
प्रभामण्डल
की परिकल्पना
प्रतिमाओं
में की गई है।
बुद्ध के शरीर
में महापुरूष
के रूप में 32
लक्षण
स्वीकार किये
गये हैं।
बुद्ध
प्रतिमा के
निर्माण में
इन लक्षणों से
सहायता ली गई
है। प्रतिमा
में छाती को
चैड़ी दर्शाया
है व वस्त्रों
में नीचे धोती
का अंकन हुआ
है,
व धोती
शरीर से चिपकी
व कमर में एक
पटके द्वारा
बंधी हुई है।
बांये कन्धे
पर धोती पड़ी
हुई है। दांया
कन्धा खुला
है। इस
प्रतिमा में
बांया हाथ
धोती से नीचे
निकला व दांया
हाथ खुला है व बांये
पैर पर रखा
हुआ है। भुजा
के कन्धों पर
धोती की
सिलवटों को
स्पष्टतः
देखा जा सकता
है। दांये हाथ
की हथेली पर
धम्म चक्र एवं
हाथ की
अंगुलियों के
पोरों पर
स्वास्तिक
मांगलिक
चिन्ह
स्पष्टतः
दिखता है।
पैरों के तलवों
पर भी धम्म
चक्र
त्रिरत्न एवं
पैरों की अंगुलियों
के पोरों पर
स्वास्तिक
मांगलिक चिन्ह
का सुन्दर
अंकन
स्पष्टतः
देखा जा सकता
है।
बुद्ध के
ऊपर आकाश में
विचरण करते
हुये मुकुट
एवं
आभूषणधारी
विधाधर अंकित
हैं। जो बुद्ध
पर पुष्पों की
वर्षा कर रहे
हैं। बुद्ध के
दांये ओर के
विधाधर के
बांये हाथ में
पुष्पों का गुच्छा
एवं दांये हाथ
में पुष्प का
स्पष्ट अंकन
है। बुद्ध के
दोनों तरफ दो
चोटीधारी
सेवक विराजमान
हैं। सेवकों
का वेष
गृहपतियों जैसा
है। ये सेवक
भी मुकुट एवं
आभूषणयुक्त
दर्शाये गये
हैं।
सिंहासन
की पीठिका पर
तीन सिंहों का
सुन्दर अंकन
देखा जाता है।
सारनाथ के
सिंह शीर्षक
की कलाकृति से
इस कलाकृति की
तुलना की जाये
तो दोनों के
मूल में थोडा
सा ही अन्तर
देखने को मिलता
है। सारनाथ
स्तम्भ के चार
सिंहों की जगह
इस प्रतिमा
में तीन सिंह
युक्त बुद्ध
का आसन है और
महाधम्म चक्र
की जगह स्वयं
योगी बुद्ध
उपस्थित हैं।
यहां धम्म
चक्र बुद्ध के
धर्मकाय का
प्रतीक था।
यहां
सिंहासन की
पीठिका पर
कुषाणकालीन
ब्राही लिपि
में अंकित तीन
पंक्तियों
में लेख लिखा
है। इस अभिलेख
में (अर्थात्
बुद्ध रक्षक
की माता अमोहा
ने माता-पिता
के साथ बिहार
में सब तत्वों
के सुख के लिए
बोधिसत्व की
स्थापना की)
अंकित है।
इस अभिलेख
की लिपि के
अनुसार
अधिकांश
विद्वान इस
प्रतिमा को
प्रारम्भिक
कुषाण काल का
स्वीकारते
है। परन्तु
यहाँ यह
उल्लेखनीय है कि
इस प्रतिमा
में बौधिसत्व
की भांति
मुकुट आभूषण
का अंकन नहीं
हुआ है। लेकिन
बन्धुत्व प्राप्त
सन्यासी
स्वरूप को
यहां निरूपित
किया गया है।
बोधिसत्व के
लक्षणों से
सम्बन्धित राजवेष
की इस प्रतिमा
में दो बातें
हैं-पहली बुद्ध
का सिंहासन पर
आसीन होना
दूसरी सेवा
में दो सेवकों
का उपस्थित
होना।
सुन्दरतम
यह प्रतिमा
मथुरा के
कुषाणकालीन कलाकारों
की एक अनुपम
एवं अद्वितीय
देन है। इन्हीं
कारणों से
अधिकांश
विद्वान इस
कलाकृति को
अभयमुद्रा
में
बुद्धस्वरूप
का ही स्वीकारते
हैं। Figure 2
Figure 2
Figure 2“Buddha / Bodhisattva in Abhay Mudra” Reg.No.-A.1
Source Photo
by the Author from National Museum Mathura
3)‘आभूषणयुक्त
ध्यानस्थ
बोधिसत्व’
यह
कुषाणकालीन
प्रतिमा
मथुरा के
गणेशरा से प्राप्त
हुई है। जिसकी
ऊँचाई 2 फीट 2 इंच,
चैडाई
लगभग 2 फीट 5.25 इंच व मोटाई
लगभग 8.5 इंच है। यह
प्रतिमा
पद्मासन में
ध्यान मुद्रा
में है।
बोधिसत्व को
आभूषणों से
सुसज्जित दर्शाया
गया है। प्रतिमा
का शिर तथा
दायां हाथ
खण्डित
अवस्था में
है। दांये हाथ
की हथेली व
भुजा के कुछ
अवशेष हिस्से
को देखा जा
सकता है। पीछे
विशाल प्रभामण्डल
का अधिकांश
हिस्सा भी
पूर्णतः खण्डित
अवस्था में
है। कुछ
हिस्सा ही शेष
बचा है। प्रभामण्डल
का जो अवशेष
हिस्सा है उस
पर हस्तिनख
जेसे कटाव
देखे जा सकते
हैं। प्रतिमा में
दांये व बांये
हाथ की हथेली
एक दूसरे के ऊपर
ध्यान मुद्रा
में अवलोकनीय
है।
इस
प्रतिमा के
आभूषणों में
सर्वप्रथम
मोतियों
युक्त एकावली
कण्ठमाला का
अंकन हुआ है
तथा इससे सटा
हुआ एक चैड़ा
सुन्दर
कण्ठहार
दर्शनीय है।
इसके बाद सीने
पर मोतियों की
छः लणियों
युक्त भारी-भरकम
एक आकर्षक हार
सुशोभित है।
इस हार के नीचे
की ओर दो मकर
युक्त
आकृतियों को
दर्शाया गया
है। इस हार से
सटी हुई
आकर्षित मोटी
लर (चैन) दर्शनीय
है। गले के इन
चारों
आभूषणों को
शिल्पकार
द्वारा
अत्यन्त
कलात्मक
तरीके से
प्रदर्शित
किया गया है।
दोनों भुजाओं
के भुजबन्ध भी
दर्शनीय है।
इन भुजबन्धों
में गरूण या
मयूर पर एक
मानवाकृति को
आसीन दिखाया
गया है। यहां
गरूड या मयूर
की फैली पूंछ
स्पष्ट रूप से
मानव आकृति के
पीछे सुशोभित
है। प्रतिमा
के बांये हाथ
की कलाई में
अलंकृत कड़ों की
श्रृंखला
स्पष्ट देखी
जा सकती है।
इस
प्रतिमा में
छाती पर बांये
कन्धे से होकर
दांयी भुजा के
नीचे जनेऊ
रूपी अंकन
उत्कीर्ण है।
जिसमें
ताबीजों का
अंकन हुआ है।
इसे विद्वानों
द्वारा रक्षक
माला कहा गया
है। ताबीज कला
पश्चिमी या
ईरानी
परम्परा से
भारतीय परम्परा
में ली गई
मानी जाती है।
इस
प्रतिमा के
वस्त्रों में
बांये कन्धे
पर होकर धोती
का अंकन है, जो
बांये हाथ से
होती हुई नीचे
बांये घुटने
के ऊपर से आसन
तक लटकती
उत्कीर्णित
है। धोती में
सिलवटों को
बखूबी
उत्कीर्ण
किया गया है।
पैरों पर धोती
का अंकन भी
स्पष्टतः
देखा जा सकता
है। इसका
व्यवस्थित
हिस्सा पैरों
के नीचे आसन
पर उत्कीर्ण
है।
उपरोक्त
विशेषताओं के
अलावा
महापुरूष के 32
लक्षणों में
से मांगलिक
लक्षणों में
पैरों के
तलबों पर
त्रिरत्न व
धम्मचक्र का
अंकन स्पष्टतः
देखा जा सकता
है।
इस
प्रतिमा के
अवलोकन के
उपरान्त कहा
जा सकता है कि, कुषाणकालीन
बौधिसत्व
प्रतिमाओं
में आभूषणों
से सुशोभित
स्वरूपों को
स्पष्टतः
उत्कीर्ण
किया गया है। Figure 3
SourceReg.No.-A.45 Photo by the Author from National Museum
Mathura
4)‘राजसी वेश
में बोधिसत्व
प्रतिमा’
राजकीय
संग्रहालय
मथुरा में
संग्रहीत
कुषाणकालीन
यह प्रतिमा
मथुरा से
प्राप्त हुई
है। इसकी
ऊँचाई लगभग 1
फीट 9.5 इंच है तथा
चैड़ाई लगभग 6
इंच है।
यह
प्रतिमा
चेहरे पर
हल्की
मुस्कान लिये
हुये है।
नेत्र पूर्ण
रूप से खुले
हुये हैं।
ललाट पर दोनों
भौहो के बीच
में छोटा सा
वर्तुलाकार
चिन्ह भी देखा
जा सकता है।
जिसे
महापुरूषों
के 32 लक्षणों में
से एक माना
गया है।
बोधिसत्व के शिर
पर एक भव्य
पगड़ी के आकार
का मुकुट
उत्कीर्णित
है। सिर के
पीछे सादा
प्रभामण्डल
उत्कीर्णित
है तथा
प्रभामण्डल
के किनारों पर
कटाव बनाये
गये हैं। शिर
के पिछले भाग
में तेजोचक्र
अथवा
प्रभामण्डल
कुषाणकालीन
मथुरा शैली की
बोधिसत्व
प्रतिमा का
लक्षण
स्वीकारा गया
है। दांया हाथ
पूर्णतः खण्डित
अवस्था में है
बांया हाथ
मुट्ठी बंधा हुआ
कमर पर है।
प्रतिमा
के वस्त्रों
में बांये
कन्धे पर उत्तरीय
उत्कीर्णित
है जो कि
बांयी भुजा से
होता हुआ नीचे
तक लटकता
दर्शाया है। निचले
हिस्से में
धोती का अंकन
भी देखा जा
सकता है। जो
कि ऊपरी शिरे
पर कमर में
बंधन अथवा कर्धनी
से बंधी हुई
है। धोती को
आकर्षक रूप
में दोनों
पैरों के मध्य
व्यवस्थित
रूप में दर्शाया
गया है।
आभूषणों
में गले में
मोतियों
युक्त
कण्ठमाला को
देखा जा सकता
है। साथ ही
गले में
चैडा-चपटा हार
भी दर्शनीय
है। जो कि नाभि
के ऊर तक
लटकता दिखाया
गया है। बांये
हाथ में
सुन्दर कढ़े
उत्कीर्णित
हैं। कानों
में भारी
कुण्डल
दर्शनीय हैं।
जिन पर मकर
आकृतियाँ
उत्कीर्णित
होने के कारण
इन्हें मकर कुण्डल
भी कहा जाता
है।
इस
प्रतिमा के
अवलोकन के
अनुसार कहा जा
सकता है कि
कुषाणकालीन
मथुरा शैली की
प्रस्तुत
‘‘राजसी वेष
में बोधिसत्व
प्रतिमा’’
मथुरा के
शिल्पियों
द्वारा
सुन्दरतम्
रूप से
उत्कीर्णित प्रतिमा
शिल्प का एक
अद्वितीय
उदाहरण है।Figure 4
Figure 4
Figure 4“Bodhisattva
in Royal Garb” Reg.No.-14.485
Source Photo
by Author from National Museum Mathura
2. निष्कर्ष
कुषाण
कालीन मथुरा
संग्रहालय
में संग्रहीत मूर्तियों
में मथुरा के
शिल्पी ने
वस्त्र एवं
आभूषणों को
बड़े ही सुन्दर
ढंग से
उत्कीर्णित
किया है।
जिसमें
शिल्पी ने
कुषाण कालीन
पारदर्शक
वस्त्र
विन्यास जो
प्रतिमा के
शरीर सौष्टव
एवं माँसल
अवयवों को
दिखाता है।
शिल्पी ने
प्रतिमाओं को
सुन्दर एवं
सुडौल रूप में
उकेरा है।
कुषाण युग की
कला में
सामूहिकता के
स्थान पर
वैयक्तिकता
को स्थान दिया
गया है तथा
नारी अंकन की
प्रधानता रही
है। इस युग की
मूर्तियों
में नारी यौवन
अपने पूरे
उभार पर
प्रतिबिम्बित
होता है, और
आकर्षक
मुद्रा में
उत्कीर्णिक
नारी
विलासात्मकता
को साकार करती
है। नारी को
अधिकतर
त्रिभंग
मुद्रा में
उत्कीर्णित
किया गया है।
जो मथुरा शैली
की प्रधानता
रही है। नारी
व देव
प्रतिमाओं को
न्यूनतम वस्त्र
पहने दर्शाया
गया है।
‘महाकवि
कालीदास’ ने
एक श्लोक मं
बताया है कि, पार्वती
के पलकों की
चिकनाहट, अधरों
की कोमलता, उरोजों
की कठोरता व
उन्नतता, नाभि
की गहराई की
एक साथ
व्यंजना की
है।
कुषाण
कालीन शिल्पी
ने मूर्तियों
में वस्त्रों
को पारदर्शी
एवं
लयात्मकता
लिये दर्शाया
है,
तथा
वस्त्रों की
धारियाँ
गांधार कला से
ली गई है।
आभूषणों को
बडे ही सुव्यवस्थित
तरीके से
उत्कीर्णित
किया गया है।
कुषाण काल के
शिल्पी तक्षण
कला में कौशल
प्राप्त कर
चुके थे।
उन्होंने
बुद्ध-बौधिसत्व, शैव, वैष्णव
देवताओं, जैन
तीर्थकरों
तथा
कुषाणवंशी
शासकों की मूर्तियों
का निर्माण
करके अपनी कला
को सिद्ध किया
है।
श्रावस्ती में बुद्ध का चमत्कार
कुरुष दलाल
10–13 minutes
उत्तर प्रदेश के आधुनिक शहर श्रावस्ती में जेतवन मठ के अवशेष
मौजूद हैं। इनमें बौद्ध इतिहास के कुछ सबसे महत्वपूर्ण ढांचे हैं। जेतवन
में एक झोंपड़ी का भी अवशेष है जहां बुद्ध ने वर्षा के 20 से ज़्यादा मौसम
गुज़ारे थे। यहां एक स्तूप में उनके दो महान शिष्यों अनन्तपिण्डक और
अंगुलिमाल की अस्थियां हैं।
श्रावस्ती वह स्थान है जहां बुद्ध ने वो चमत्कार किए थे जिनकी चर्चा
सबसे ज़्यादा होती है। इस क्षेत्र में आज सहेट महेट नाम के दो गांव हैं।
ये बौद्ध-विश्व में कभी सबसे सुखी क्षेत्र हुआ करता था। यहां अनन्तपिण्डक
ने अपने भगवान बुद्ध के लिये जेतवन ख़रीदा था। बुद्ध ने अपने जीवनकाल में
सबसे ज़्यादा समय श्रावस्ती शहर में बिताया था। उन्होंने यहां 24 से 26
वर्षवास किये थे । एक वर्षवास एक वर्षा ऋतु के बराबर होता है। बोद्ध
ग्रंथों के अनुसार एक वर्ष में ये एकमात्र समय होता है जब कोई बौद्ध भिक्षु
एक ही स्थान पर लगातार दो से ज़्यादा रातें बिता सकता है।
बुद्ध को बोध गया में ज्ञान की प्राप्ति हुई थी और फिर वह गंगा घाटी
की तरफ़ निकलकर निर्वाण का ज्ञान बांटने लगे थे और लोग उनके अनुयायी बनने
लगे थे। कहा जाता है कि बुद्ध ने कई चमत्कार किए थे लेकिन श्रावस्ती
चमत्कार सबसे अलग था जिसकी वजह से 90 हज़ार से ज़्यादा लोगों ने बौद्ध धर्म
स्वीकार कर लिया था।
श्रावस्ती में चमत्कार - द मेट म्यूज़ियम, पब्लिक डोमेन | विकिमीडिया कॉमन्स
चमत्कारों की कहानी बौद्ध लोक कथा के अनुसार दोहरा चमत्कार, जिसे पाली
में सावत्थी चमत्कार और संस्कृत में श्रावस्ती चमत्कार कहते हैं, बुद्ध का
सबसे बड़ा चमत्कार था। कहानी के दो प्रमुख रुप हैं। पहला रुप पाली ग्रंथ
धम्मपद अट्ठकथा में और संस्कृत में दूसरा रुप प्रतिहार सूत्र में है।
धम्मपद अट्ठकथा धम्मपद के बुद्धघोष द्वारा लिखित एक व्याख्यात्मक निबंध है
जो पाली बौद्ध के लोकप्रिय सिद्धांतो में से एक है और जो चौथी सदी ई.पू. का
है। धम्मपद खुद्दक निकाय का हिस्सा है जो सुत्तपिटक का अंतिम निकाय है।
सुत्तपिटक ज्ञान के तीन भंडारों में से एक है जो बौद्ध धर्म ग्रंथ की धुरी
हैं और कहा जाता है कि ये बुद्ध के समय के ही हैं। प्रतिहार सूत्र संस्कृत
ग्रंथों में जो बौद्ध संत नागार्जुन को समर्पित धर्मसंग्रह का एक हिस्सा
है। दूसरी शताब्दी के हैं।
श्रावस्ती में गंधकुटी (या मूलगंधकुटी) | विकिमीडिया कॉमन्स
बौद्ध धर्म मानने वालों का विश्वास है कि बुद्ध ने ये चमत्कार ज्ञान
प्राप्त होने के सात साल बाद प्राचीन भारतीय शहर श्रावस्ती में किया था।
हुआ यूं कि बुद्ध के एक शिष्य ने एक नास्तिक के सामने ऐसा चमत्कार दिखाया
कि वह हतप्रभ रह गया और उसने बौद्ध धर्म स्वीकार कर लिया। इस घटना के बाद
बुद्ध ने अपने शिष्यों को चमत्कार करने से रोक दिया। बुद्ध के इस फ़ैसले से
छह अलग अलग धर्मों के ग्रुपों के प्रमुखों को लगा कि ये बौद्ध धर्म के
अनुयायियों को अपनी तरफ़ मिलाने का अच्छा मौक़ा है और उन्होंने बुद्ध को
चमत्कारों का मुक़ाबला करने की चुनौती दे डाली। उन्हें लगा था कि बुद्ध मना
कर देंगे और वे उनके अनुयायियों को अपने धर्म की तरफ़ खींच लेंगे लेकिन
बुद्ध ने उनकी चुनौती स्वीकार कर उन्हें चौंका दिया। बुद्ध ने दो बार
चमत्कार किये, एक कपिलवस्तु (बुद्ध का जन्मस्थान) और श्रावस्ती में चमत्कार
किया।
Support Live History India
अगर आपको लिव हिस्ट्री इंडिया का काम पसंद आता है, तो अपने
सहयोग से हमें प्रोत्साहित करें। कोई भी योगदान छोटा नहीं होता और इसमें
आपका ज़्यादा समय भी नहीं लगेगा। आपके योगदान के लिए धन्यवाद।
बुद्ध
चमत्कार दिखाते हैं। गांधार, तीसरी शताब्दी ई.पू. विद्वान, ऊंचाई 74.4 x
49.7 सेमी। संग्रहालय फर इंडिस्के कुन्स्ट, बर्लिन-डाह्लेम में स्थित है |
विकिमीडिया कॉमन्स
चमत्कार के दौरान बुद्ध के कंधों से लपटें निकलने लगीं और पांवों से
पानी फूट पड़ा था। वहां एकत्र लोग ये चमत्कार देखकर इतना विस्मित हो गए कि
एक ही बार में 90 हज़ार लोगों ने बौद्ध धर्म स्वीकार कर लिया। चमत्कारों का
यह मुक़ाबला दस अनिवार्य कर्मों में से एक है जिसे प्रत्येक बौद्ध को अपने
जीवनकाल में करना होता है। ये चमत्कार वो ही कर सकता है जिसे बुद्धत्व का
ज्ञान पूरी तरह प्राप्त हो चुका हो।
चमत्कार के दौरान अचानक बुद्ध के कंधों से लपटों की जगह पानी और
पांवों से पानी की जगह लपटे निकलने लगीं और बुद्ध के शरीर से रंग निकलने
लगे जिसे देखकर लोग दंग रह गए। इस बीच बुद्ध की कई छवियां बन गईं, कुछ खड़ी
हुईं थीं और कुछ चल रही थीं। ये छवियां धम्म का प्रचार कर रही थीं। बुद्ध
के प्रतिद्वंदी ये सब देखकर भौचक्के रह गए और जब उन्होंने चमत्कार का जवाब
देने की कोशिश की तो वे हिल भी नहीं सके। फिरअचानक बारिश होने लगी लेकिन बस
वो ही लोग भीगे जो भीगना चाहते थे। वह नहीं भीगे जो भीगना नहीं चाहते थे।
इससे वहां एकत्र लोग और भी प्रभावित हो गए। बारिश के बाद तेज़ हवा बहने लगी
जिसमें सभी छह प्रतिद्वंदी और उनके मंडप उड़ गए। शर्म के मारे एक को छोड़,
पांच प्रतिद्वंदियों ने आत्महत्या कर ली। इसके बाद बुद्ध ने अपने ही
हमशक्ल के साथ धम्म पर वाद विवाद किया जिसे सुनकर वहां जमे लोगों को बहुत
मज़ा आया। लोगों को लगा कि बुद्ध ही असली विजेता, बेहतर इंसान और बेहतर
शिक्षक हैं। इस घटना के बाद वहां जमा लोगों में से 90 हज़ार लोगों ने बौद्ध
धर्म स्वीकार कर महायान परंपरा के अनुसार चमत्कार के बाद बुद्ध अपने
वर्षावास के तीन महीने के लिये स्वर्ग की ओर निकल पड़े ताकि अपनी मृत माता
अभधम्म को दीक्षा दे सकें ताकि वह भी स्वर्ग जा सकें।
अपनी माँ (सांची) को पढ़ाने के बाद स्वर्ग से बुद्ध का वंश - विकिमीडिया कॉमन्स | विकिमीडिया कॉमन्स
माना जाता है कि ये भी ऐसा कर्म है जो हर बौद्ध को चमत्कार पूरा होने पर
करना होता है। इसके बाद बुद्ध स्वर्ग से नीचे उतरे और उनके साथ ब्रह्माऔर
इंद्र थे। बुद्ध की वजह से संकिसा (उत्तर प्रदेश) में भूस्खलन हो गया।
श्रावस्ती में जेतवन जैसे सांची में दिखाया गया है | विकिमीडिया कॉमन्स
जेतवन और उसके स्मारक
जेतवन परिसर के अवशेष श्रावस्ती के पास हैं। जेतवन परिसर सहेट महेट
गांव के क़रीब है। इस गांव में कई महत्वपूर्ण भवन हैं जिनमें सबसे
महत्वपूर्ण भवन है मूलगंध कुटी। ये भवन एक कुटिया के अवशेषों पर बनाया गया
था जिसमें बुद्ध ने वर्षवास किया था। इसके अलावा यहां दो स्तूप भी हैं।
अनन्तपिण्डक और जेतवन की कहानी भरहुत में रेलिंग पर आधारित है (अब भारतीय संग्रहालय, कोलकाता में) | विकिमीडिया कॉमन्स
छठी सदी ई.पू. में श्रावस्ती कोशल साम्राज्य की राजधानी हुआ करता था। उस
समय कोशल साम्राज्य पर राजा प्रसन्नजीत का शासन हुआ करता था। प्रसन्नजीत
के पुत्र राजकुमार जेत के पास एक उपवन था जिसे जेतवन नाम से जाना जाता था।
धनवान व्यापारी अनन्तपिण्डक बुद्ध और उनके शिष्यों के लिये यहां राजगृह के
वेणुवन की तर्ज़ पर विहार बनाना चाहता था। राजकुमार जेत उपवन बेचना नहीं
चाहता था इसलिये उसने इनके बहुत ऊंचे दाम लगा दिये थे। उसने कहा कि वह
जेतवन तभी बेचेगा जब अनन्तपिण्डक उपवन के पूरे क्षेत्र को सिक्कों से पाट
देगा। अनन्तपिण्डक ने अपनी सारी संपत्ति बेचकर उससे मिले धन को कार्षापण
(चांदी के चिन्हित सिक्के) में बदल दिया और उन्हें बैलगाड़ी में लादकर
जेतवन गया। वहां उसके आदमियों ने जेतवन का पूरा इलाक़ा सिक्कों से पाट दिया
और इस तरह उसने बुद्ध और उनके शिष्यों के लिये ये उपवन ख़रीद लिया। सांची
और बहरुत में प्राचीन गोलाकार पदकों में ये कहानी अंकित है। बहरहाल, उपवन
का एक छोटा हिस्सा सिक्कों से पटने से रह गया था लेकिन राजकुमार जेत ने कहा
कि वह यहां वन का प्रवेश द्वार बनवाएगा। राजकुमार ने अनन्तपिण्डक से मिली
सारी रक़म प्रवेश द्वार के निर्माण पर ख़र्च कर दी।
अनन्तपिण्डक का स्तूप जेतवन में | विकिमीडिया कॉमन्स
सहेट-महेट गांव की पहाड़ियों पर अनन्तपिण्डक के स्तूप और एक अन्य स्तूप
के अवशेष हैं। इस स्तूप में बुद्ध के प्रसिद्ध शिष्य अंगुलीमाल के अवशेष
हैं। अंगुलीमाल एक लुटेरा था जो लोगों को लूटकर उनकी अंगुली काटकर उनकी
माला पहनता था। एक बार उसका सामना बुद्ध से हुआ। वह बुद्ध के शांत स्वभाव
और प्रेम को देखकर इतना प्रभावित हो गया कि वह अहिंसा का मार्ग अपनाकर
बौद्ध भिक्षु बन गया। ये बहुत ही लोकप्रिय बौद्ध कहानी है जो हिंसा पर
अहिंसा की विजय को रेखांकित करती है। अंगुलीमाल का जन्म श्रावस्ती में हुआ
था और उसके अवशेष जेतवन में एक स्तूप में रखे गए थे। यहां कई विहारों और
स्तूपों के अवशेषों के अलावा एक और महत्वपूर्ण बौद्ध स्मारक है जिसे आनंद
बोधि (बोधि वृक्ष) कहते हैं। ये वृक्ष यहां बोध गया के मूल महाबोधि वृक्ष
(जिसके नीचे बुद्ध को ज्ञान प्राप्त हुआ था) के अंकुर से लगाया गया था। मूल
महाबोधि वृक्ष का अंकुर बुद्ध के पहले और प्रिय शिष्य आनंद ने जेतवन लाकर
यहां लगाया था। अगर ये वास्तव में वही वृक्ष है तब तो ये श्रीलंका में
अनुराधापुर के बोधि वृक्ष से भी पुराना होगा। वैसे अनुराधापुर के बोधि
वृक्ष को सबसे पुराना बोधि वृक्ष माना जाता है।
बुद्ध ने अपने जीवनकाल में ही जेतवन में बोधि वृक्ष लगाने का आदेश
दिया था ताकि विहार में उनकीअनुपस्थिति में भी उनके अनुयायी उनका आदर
सत्कार कर सकें। बुद्ध की इच्छानुसार उनके शिष्य मोगल्लना ने वृक्ष से
गिरते बीज को इसके पहले कि वह ज़मीन पर गिरे, बीच में ही पकड़ लिया। इसके
बाद अनन्तपिण्डक ने उसे सोने के एक बर्तन में अंकुरित किया जिसे आनंद ने
बुद्ध की तरफ़ से जोतवन के द्वार पर लगा दिया। कहा जाता है कि वृक्ष बहुत
जल्द बहुत बड़ा हो गया था। बुद्ध ने इसके नीचे एक रात तप कर इसे और पवित्र
बना दिया। चूंकि ये वृक्ष आनंद ने लगाया था इसलिये इसका नाम आनंद बोधि पड़
गया।
अगली कई सदियों तक श्रावस्ती और जेतवन विहार पनपते रहे। इस दौरान
आजातशत्रु का मगध साम्राज्य, मौर्य साम्राज्य और फिर कुषाण साम्राज्य होता
था। पांचवीं सदी में कभी गुप्त काल के अंत के समय ये स्थान वीरान और बरबाद
हो गए। चीनी यात्री फ़ाहियान के अनुसार उस समय हिमालय के गिरिपीठ के शहरों
की आबादी एकदम कम हो गई थी। एक अन्य चीनी यात्री ह्वेन त्सांग जेतवन विहार
आया था और उसने विभिन्न स्मारकों का उल्लेख किया था। उसने बताया कि शहर
ख़ाली हो गया था। दिलचस्प बात है कि 10वीं-11वीं सदी के दौरान गधावला
शासकों के समय यहां शहर के पुनर्जीवित होने के संकेत मिलते हैं।
इस स्थान की सर एलेक्ज़ेंडर कुन्निंघम ने 1862-1863 में दोबारा खोज
की। उन्होंने सहेट और महेट पहाड़ियों की पहचान कर इन्हें जेतवन और
श्रावस्ती बताया। इसके बाद उन्होंने मूलगंध कुटी, मठों औरअन्य मंदिरों के
अवशेषों की खोज की। उन्होंने गंधावला राजा मदनपाल और उसके पुत्र गोविंद
चंद्र केअभिलेख भी खोज निकाले जिसमें जोतवन को उनके द्वारा किये गये दान का
उल्लेख है।
कनिंघम के बाद डॉ. होए (1874-1876 और 1884-1885), डॉ. वोगल
(1907-08) और डॉ के.के. सिन्हा (1959) ने भी इस जगह खुदाई की जिसमें कई
ढांचे मिले।
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण और कैनसई विश्वविद्यालय ओसाका ने प्रो.
अबोशी के दिशा निर्देशों में सात सत्रों तक इस जगह खुदाई की जिसमें पता चला
कि 8वीं ई.पू. सदी से लेकर 5वीं ईस्वी तक यहां लोग रहते थे। 10वीं ईस्वी
के आसपास भी कुछ समय तक यहां आबादी होती थी। खुदाई के दौरान टेराकोटा के
मानव की कई लघु मूर्तियां, जानवरो की लघु मूर्तियां, झुनझुनेऔर स्किन रबर
आदि मिले। इनके अलावा चांदी और तांबे के चिन्हित सिक्के, अयोध्या सिक्के और
कुषाण सिक्के भी मिले।
शोभनाथ जैन मंदिर | क्रिएटिव कॉमन्स
आधुनिक श्रावस्ती ज़िला मुख्यलय और एक महत्वपूर्ण प्रशासनिक केंद्र है
जहां बड़ी संख्या में सैलानी आते हैं। हालंकि इसे बौद्ध तीर्थ स्थल और
बौद्ध पर्यटन केंद्र माना है लेकिन ये स्थान जैनियों के लिये भी महत्वपूर्ण
है। जैनियों का विश्वास है कि यहां उनके तीसरे तीर्थंकर शोभनाथ का जन्म
हुआ था। श्रावस्ती और जेतवन विहार के बीच शोभनाथ जैन मंदिर के अवशेष मौजूद
हैं। इसके अलावा यहां जैन तीर्थंकरों की कई मूर्तियां मिली हैं। हर साल
यहां देश-विदेश से भारी संख्या में सैलानी आते हैं। ये स्थान भारतीय
पुरातत्व सर्वेक्षण और उत्तर प्रदेश राज्य पुरातत्व संग्रहालय के संरक्षण
में है।
बौद्ध देवतासंघ
महासांघिकासारख्या
सुधारणावादी बौद्धांनी इतरत्र पसरत असलेल्या भक्तित्तत्त्वांनी अनुप्रेरित
होऊन आपल्या येथे बुद्धमूर्ती घडविली व तिचा प्रचार सुरू केला. त्याबरोबरच
बौद्ध देवतांच्या प्रतिमांची ही मुहूर्तमेढ रोवली गेली. बौद्ध कथांच्या
अंकनात ब्रह्मा, शक्र (इंद्र), मार (कामदेव), नाग, वगैरे तर होते पण
त्यानंतर बोधिसत्व, अवलोकितेश्वर, ध्यानीबुद्ध, मानुषीबुद्ध, वगैरेचाही उदय
होऊ लागला. बौद्धदेवतासंघाची रचना खालीलप्रमाणे कल्पिली गेली. विवेचनाला
आरंभ करण्यापूर्वी एक सूचना द्यावीशी वाटते की बौद्धधर्माचा निरनिराळ्या
देशात प्रसार झाल्यामुळे येथे देश व काळाचा प्रभाव ही भरपूर पडला आहे.
निरनिराळ्या विचारसरणीमुळे निरनिराळ्या देवता समोर आलेल्या आहेत. त्याचे
परस्पर संबंध सर्वत्र स्थिर आहेतच असा भाग नाही. त्यामुळे सुरुवातीच्या
विद्यार्थ्यास समजावयास सोपे जाईल अशा पद्धतीने येथे या विषयाची मांडणी
केली आहे. अर्थात्च बारीक सारीक सैद्धांतिक भेदोपभेद या सर्वांना येथे
बाजूला ठेवले आहे.
ध्यानी
बुद्ध - साधारणपणें ठोकळ विचारांकरिता संपूर्ण सृष्टीचे मूळ उगम स्थान
म्हणून विश्वपित्याच्या रूपानें आदिबुद्ध व विश्वमातेच्या रूपाने
आदिप्रज्ञा किंवा प्रज्ञा पारमिता यांची काहीशी पुरुष आणि प्रकृतीसारखी
कल्पना केलेली आहे. २७ या जोडप्यापासून ध्यानी बुद्धांची २८ उत्पत्ती झाली.
हे पांच आहेत. पांचही जण नेहमीच ध्यान स्थितीत असतात व जगाच्या कोणत्याही
व्यापारात ते भाग घेत नाहीत. पुढील पानावर दाखविलेल्या तक्त्यांत त्यांच्या
दिशा, प्रतिनिधितत्त्वें व त्यापासून उद्भूत होणारे गुण किंवा तन्मात्रा
स्पष्ट केल्या आहेत. हे ध्यानी बुद्ध स्वतंत्र असे मध्यकालीन कलेत क्वचितच
अंकित केले जातात. ते पांचाच्या गटात बोधिसत्व मूर्तीच्या पाठशिळेवर अथवा
स्वतंत्र रूपानें स्वतःशी संबधित देवतांच्या मुगुटांवर दिसतात, किंवा
त्यांच्या पाठशिळेवरही त्यांचे सर्वांचे अंकन केले जाते. पांचाचा गट असला
तर देवतेच्या पितृस्थानांवर असलेला ध्यानी बुद्ध केन्द्रात असून चार
आजूबाजूला असतात हे पांचही जण नेहमी वज्रासनांत दिसतात. त्यांची वाहनें व
चिन्हें खालील प्रमाणे होत-
ध्यानीबुद्ध
वाहन
डोक्यांवरील चिन्ह
वर्ग
शक्ति
वैरोचन
भयंकर सर्प
चक्र
क
वज्रधात्वीश्वरी
(dragon)
अक्षोम्य
हत्ती
वज्र
चतट
लोचना
रत्नसंभव
सिंह
रत्न
मामकी
अमिताभ
मोर
कमळ
पाण्डरा
अमोघसिद्धी
गरुड
विश्ववज्र
तारा
(दुहेरीवज्र)
उत्तरभारतीय
कलेंत ध्यानीबुद्ध कुषाण काळापासूनच दिसू लागतात. काही बोधिसत्वं
प्रतिमांच्या मस्तकावर यांच्यापैकी काहीचे उदाहरणार्थ, अमोघसिद्धी
(ल.सं.सं.बी.८२, म. सं.२३.६७), व रत्नसंभव (म.सं.सं.२९.१९४४) दर्शन होते
(चित्र-१९७), गेल्यावर्षी मधुरेच्या संग्रहालयांत गोविंदनगर येथून मिळालेले
बुद्धाच्या मूर्तीचे एक कुषाणकालीन अभिलिखित पादपीठ आले आहे. या अभिलेखांत
पादपीठावर स्थापन केलेल्या बुद्धप्रतिमेस 'अमिताभ' असे नांव दिले आहे.
यावरून हे संभवते की इसवीसनाच्या सुरूवातीच्या शतकात ध्यानीबुद्धांच्या
स्वतंत्र प्रतिमा घडवीत असावेत. दुसरे असे की या पादपीठावर दिसणाऱ्या
पावलाच्या डाव्या बाजूस 'कमळ' आहे. शक्य आहे की अमिताभाचा कमळाशी संबंध या
काळापासूनच रूढ झाला असेल. ध्यानीबुद्धाच्या वर दाखविलेल्या पांच शक्ती
फारशा लोकप्रिय झालेल्या दिसत नाहीत.
बोधिसत्त्व :
ध्यानीबुद्ध
निरंतर ध्यानावस्थेत असल्यामुळे जगव्यापाराच्या दृष्टीने काहीच करीत
नाहीत. त्यांच्या वतीने तो व्यापार करण्यांसाठी प्रत्येकी एका क्रियाशील
बोधिसत्वाची योजना केली गेली. कलेंत कुषाणकाळापासूनच मैत्रेयादि
बोधिसत्वाचे चित्रण मिळू लागते. डोक्यावर ध्यानी बुद्ध अमोघसिद्धी असलेल्या
मैत्रेयाचे सुंदर अंकन एका कुषाणकालीन वेदिका स्तंभांवर केलेले आहे
(ल.सं.सं.बी. ८२ चित्र-१९७). मैत्रेय बोधिसत्व" हा अभयमुद्रेत असतो व
त्याच्या हातात घट असतो. बोधिसत्व हे नेहमीच अलंकारांनी मंडित असतात.
हे
लक्षांत घेणे जरूरी आहे की काही शिल्पांत पांचच्या ऐवजी आठ बोधिसत्वांचा
गट असतो. येथे मूळ पांचापैकी रत्नपाणि आणि विश्वपाणि यांना न दाखवता
यांच्याऐवजी आकाशगर्भ, क्षितिगर्भ, सर्वनिर्वाण-विष्काम्भिन्, मंजुश्री आणि
मैत्रेय अशा पांच नव्यांची योजना केली जाते. यापैकी मानुषी बुद्धांच्या
रूपानें मैत्रेयाचे पूर्वीपासूनच अस्तित्व होते, चार मात्र नवे आले. या
चौघापैकी सर्वांत जास्त महत्त्व मंजुश्रीला मिळाले.
बोधिसत्व
हे क्रमाने सृष्टीचा व्यापार सांभाळतात, कार्य पूर्ण करून निवृत्त होतात
आणि आपल्या मूळ रूपांत विलीन होतात. हे आपला व्यापार मानुषी बुद्धाच्या
मदतीने संपन्न करीत असतात.
मानुषी बुद्ध :
हे
बुद्धावतार होत. हीनयान आणि महायान दोन्ही मतें भूतकाळाच्या चोवीस
बुद्धांची कल्पना करतात, व प्रत्येकाचा स्वतंत्र बोधिवृक्षही कल्पिलेला
आहे. यापैकी महायानमत शेवटल्या सातांना 'मानुषी बुद्ध' असे नांव देते. आठवा
मानुषी बुद्ध मैत्रैय हा शेवटला असून भविष्य काळांत होणारा बुद्ध आहे.
बौद्ध
मतांप्रमाणे आजपर्यंत तीन युगें संपून अवलोकितेश्वराचे हे चौथे सृजन आहे.
या युगाचा मानुषीबुद्ध शाक्य मुनी गौतम बुद्ध हा होय. त्याच्या
निर्वाणानंतर चार हजार वर्षांनी विश्वपाणी बोधिसत्व पांचवे सृजन करील व
त्यावेळी मैत्रेय हा मानुषीबुद्ध होईल.
देवी :
बौद्ध
देवतासंघात देवी असंख्य आहेत व कोण कुणाची शक्ती आहे हे ठरविणे फारच
गुंतागुंतीचे आहे. महत्त्वाच्या देवींची स्थानें बोधिसत्वांइतकीच वरची
आहेत. त्याही बोधिसत्वांसारख्याच ध्यानी बुद्धांपासून उद्भूत आहेत. बौद्ध
देवीपैकी सर्वात महत्त्वपूर्ण देवी तारा ही आहे. अमोघसिद्धीची पत्नी वगळली -
कारण ती या तारेपेक्षा भिन्न आहे - तर तारा पांच रंगाच्या आहेत व प्रत्येक
एक एक बोधिसत्वाशी संबद्ध आहे. पुढील पानावर दिलेला तक्ता देवतासंघाचे
स्पष्ट चित्र दाखवतो.
वरील तक्त्यांत दाखविलेल्या महत्त्वाच्या देवी आणि बोधिसत्वादि देवां
व्यक्तिरिक्त सरस्वती सारख्या काही देवी आपले वेगळे स्थान टिकवून आहेत.
वरील वर्गाच्या देवतानंतर दुसरा वर्ग संरक्षण करणाऱ्या देवांचा आहे. यांत
यमान्तक, जम्भल, हेवज्र, हेरुक, महामाया, संवर, कालचक्र आणि पंचरक्षा यांची
गणना होते.त्यानंतर क्रमाने धर्मपाल नांवाचा देवसमुदाय आहे. या गटांत
कुबेर, यम, हयग्रीव, यमान्तक, वगैरे क्रूर तोंडाचे देव येतात. शेवटला वर्ग
आचार्यांचा आहे. यांत सोळा महास्थविर, नागार्जुन आणि पद्मसंभव हे श्रेष्ठ
होत. कुबेर पत्नी हारिती हिची मोजणी याच वर्गात करतात.
याशिवाय डाकिनी, पिशाच, भैरवादिकांचे समुदाय बौद्ध देवतासंघात भाऊगर्दी
करतात ती वेगळीच. त्यांची संख्या व रूपें अनंत आणि अकल्पनीय आहेत.
एवढ्याकरिता प्रस्तृत विवेचनाच्या दृष्टीने या सर्व देवतांना दुरूनच
नमस्कार करून त्यातील फक्त ठळक मूर्तीचे जरा जवळून दर्शन घेण्यांचा प्रयत्न
करू.
प्रसिद्ध बौद्धमंत्र :
मूर्तिशास्त्राच्या
दृष्टीने या मंत्राचे काहीच महत्त्व नसले तरी त्याची नोंद घेणे आवश्यक आहे
कारण बौद्ध कलाकृतीवर तो बऱ्याचदा आढळतो. तो मंत्र असा :
ये धर्मा हेतुप्रभवा हेतुं तेषां तथागतो-
ह्यवदत्तेषां च यो निरोधः एवमवादीत् महाश्रमणः ।।
"सर्व धर्माचे एक कारण असते. ते कारण तथागताने स्पष्ट केले आहे.
त्या कारणाचा विरोध देखील स्पष्ट केला आहे. हाच महाश्रमणाचा सिद्धांत होय."
हा महामंत्र अनेक मूर्तीच्या पायशिळेवर, पाठीमागे, स्तूपावर किंवा इतरही ठिकाणी कोरलेला असतो (उदा० चित्र-१९३).
अवलोकितेश्वर :
बोधिसत्त्व गटांपैकी हा देव बौद्धांत बराच लोकप्रिय आहे. याचे नामपर्याय
म्हणजे अवलोकित, लोकनाथ, लोकेश्वर हे होत. परमदयालु (महाकारूणिक) असणें हा
त्याचा मुख्य गुण आहे. अवलोकितेश्वराचे सुमारे १०८ प्रकार कल्पिले आहेत.
अवलोकितेश्वरांच्या लोकप्रियतेचे एक कारण असेही आहे की ध्यानीबुद्ध अमिताभ
आणि पांडरेपासून उद्भूत हा चालू कल्पाचा म्हणजे भद्रकल्पाचा बोधिसत्त्व
आहे, व स्वतःच्या निर्वाणाचा त्याग करून तो सर्वांच्या सुखांकरिता निरंतर
झटत असतो. याची काही प्रमुख रूपें खालीलप्रमाणे होत.
२) सिंहनादलोकेश्व : पांढरा, महाराज-लीला आसन, वाहन सिंह, हा दागिने
घातलेला नसतो. याच्या उजवीकडे साप गुंडाळलेला त्रिशूळ आणि डावीकडे कमळांवर
ठेवलेली तलवार असावी. सिंहनादाच्या बऱ्याच प्रतिमा मिळतात. पण एक
सर्वोकृष्ट शिल्प म्हणून महोब्याहून मिळालेल्या प्रतिमेकडें बोट दाखविता
येईल (ल.सं.सं. ओ २२४) (चित्र-२०२). काही वर्षांपूर्वी पोस्टखात्याने
आपल्या तिकीटांकरिता ही प्रतिमा वापरल्याचे वाचकांस स्मरत असेल.
३) खसर्पण लोकेश्वर : पांढरा, चिन्ह कमळ, वरदमुद्रा, आसन ललित किंवा
अर्धपर्यंक, आजूबाजूला तारा, सुधनकुमार, भुकुटी आणि हयग्रीव. महायापी मतांत
हा बराच नांवाजलेला असून कित्येक संग्रहालयांत याच्या प्रतिमा दिसतात
(चित्र-२००). वर उल्लेखिलेल्या चार देवता बरोबर असणे या लोकेश्वराचे
वैशिष्ट्य होय. याची तारा हिरव्या रंगाची असून सुधनकुमार हा पुस्तक घेतलेला
राजकुमार असतो. चार हात असलेल्या
भुकटीच्या
डोक्यावर जटामुकुट व हातांत त्रिदंड (त्रिशूळ) कमंडलू, व माळा असते.
हयग्रीव हा बुटगा, लंबोदर आणि उग्र चेहऱ्याचा असून त्याच्या हातांत दंड
असतो.
४)
लोकनाथ : रंग पांढरा, चिन्ह कमळ व वरदमुद्रा. याला बहुतेक एकटा किंवा तारा
व हयग्रीव यांच्या बरोबर दाखवतात. खसर्पण आणि लोकनाथ यांचे बरेच साम्य
आहे, मुख्य फरक हा दिसतो कीं खसर्पणांबरोबर चौघे जण असतात आणि लोकनाथाबरोबर
फक्त दोघे. लोकनाथाची एक उत्कृष्ट गुप्तकालीन प्रतिमा सारनाथ (वाराणसी)
येथील संग्रहालयांत आहे (सं.सं.बी. (डी) १).
५)
नीलकंठ : रंग पिवळा, वज्रपर्यंङकासन, समाधिमुद्रा, चिन्ह रत्नपात्र,
आजुबाजूला दोन साप, हा दागिने घातलेला नसतो. उघडच आहे की हे शंकराचे बौद्ध
संस्करण होय. चराचराला वाचविण्यांसाठी शंकराने समुद्रातून निघालेल्या
विषाचे प्राशन केले व नंतर त्याला पोटांत न जाऊ देतां गळ्यात साठवून ठेवले व
त्यामुळे तो नीलकंठ झाला ही ब्राह्मण धर्मातील कथा सर्वश्रुत आहेच.
नीलकंठ हा ध्यानीबुद्ध अमिताभ याचे पासून उद्भूत आहे. याची गुप्तकालीन प्रतिमा सारनाथ संग्रहालयांत आहे. (चित्र-२०१)४०
६)
सुखावती लोकेश्वर : तीनमुखें, सहा हात, ललितासन, बरोबर शक्ती (तारा), रंग
पांढरा, हा नेपाळमध्ये फार लोकप्रिय आहे. तिकडील कलेत याच्या बऱ्याच
प्रतिमा मिळतात, इतरत्र मात्र फारशा दिसत नाहीत.
ध्यानीबुद्धांपासून उद्भूत देव आणि देवी :
येथेही आपणांस ठळक देवतांपर्यंतच सीमित रहावे लागेल. प्रस्तुत विवेचनाचा क्रम खालील प्रमाणें ठेऊ :
१)
कुरुकुल्ला : हिचे सौम्य व उग्र असे अनेक प्रकार आहेत. तांत्रिक क्रिया
विशेषतः वशीकरण हिच्यामुळे सफल होते असा समज आहे. उडीसात हिचे उग्ररूपांत
पूजन होते. या शवारूढ देवीचे तेथे काही अंशी चामुंडेसारखे ध्यान आहे.
इतरत्र ही चतुर्भुज किंवा अष्टभुज असून सौम्य आहे.
२)
हयग्रीव : वैष्णव हयग्रीवाचे हे बौद्ध संस्करण म्हणता येईल. याचा अमिताभ
आणि अक्षोभ्य या दोघांशी संबंध आहे. याला तीन डोकी, आठ हात असून चेहरा उग्र
आहे. या शिवाय याची इतर ही ध्यानें आहेत. सर्वात वर असलेले घोड्याचे डोके
याचे मुख्य चिन्ह आहे. नेपाळ व तिबेटकडे घोड्याचे व्यापारी याची जास्त पूजा
करतात.
३)
हेरुक" : बौद्ध देवसंघात हेरुक बराच लोकप्रिय आहे. हा एकटा असला तर फक्त
दोन हाताचा असतो, अन्यथा यब्-युम् (माता-पितावस्था किंवा संयुक्तावस्था)
मुद्रेत आपल्या शक्तीला आलिंगन देत दिसतो (चित्र-२०८). प्रज्ञा ही याची
शक्ती होय. हा तिच्यासह अर्धपर्यक आसनांत नाचताना आढळतो याचा रंग निळा आणि
चेहरा उग्र असतो. वज्र आणि कपाळही याची चिन्हें होत. कुठे कुठे खट्वांगही
असते.
याच्या
शक्तीच्या नांवाप्रमाणे याची नांवे बदलतात. चित्रसेनेसह बुद्धकपाल, डाकिनी
वज्रवाराही बरोबर वज्रडाक, बुद्धडाकिनी सह महामाया, प्रज्ञावज्रवाराही
बरोबर संवर प्रमाणे नावें व रूपें बदलत जातात.
४)
यमारि : हे यमाचे बौद्ध संस्करण होय. यमाप्रमाणेच याचे वाहन महिष असते व
याचे तोंडही महिषाचे असते. हा एकटा किंवा आपली शक्ती प्रज्ञा हिच्याबरोबर
असतो. तिब्बती अनुश्रुतिप्रमाणें मंजुश्रीने बैलाचे डोके असलेल्या यमाचा तो
उन्मत्त झाल्यामुळे पाडाव केला. या प्रमाणे यमारि किंवा यमान्तक हे
मंजुश्रीचे रूप होय. साधनमालेत रक्तयमारि आणि कृष्णयमारि असे यमारिचे दोन
प्रकार वर्णन केले आहेत.
५)
जांगुली : बौद्ध संघात ही सर्पदंशापासून वाचविणारी आणि बरे करणारी देवी
मानली जाते. हिचे मुख्य चिन्ह सर्प हे आहे व तेच एका रूपात तिचे वाहन ही
आहे. दुसऱ्या रूपात हिच्या हातात वीणा असते.
हिचे ब्राह्मणधर्माच्या मनसेशी बरेच साम्य आहे, किंबहुना मनसेच्या एका तांत्रिक ध्यानांत तिला जांगुली हेच नांव दिले आहे.
६)
प्रज्ञापारमिता : प्रज्ञापारमिता हे एका महायानी शास्त्राचे ही नांव आहे.
ज्याची नागार्जुनाने नागांपासून प्राप्ती करून घेतली होती. आर्य असंग याने
साधना निर्माण करून देवीचे रूप दिले. बौद्धांत या देवीचे स्थान फार वरचे
आहे. हिची श्वेत आणि पीत अशी दोन रूपें वर्णिलेली आहेत वज्रपर्यकासनांत
बसलेल्या या देवीचे मुख्य चिन्ह कमळावर ठेवलेली पोथी हे होय.
७)
वसुधारा" : शक्तिप्रकरणांत आपण कुषाण काळातील मासे घेतलेल्या वसुधारेचा
विचार केला होता ही तिच्यापेक्षा अगदी भिन्न आहे. बौद्ध संघात ही जंभलाच्या
पत्नीच्या रूपाने येते. श्री. भट्टाचार्य यांच्या मतांप्रमाणें ही
ध्यानीबुद्धांपेक्षा प्राचीन आहे. धान्याची लोंबी हे हिचे चिन्ह असून हिचा
वर्ण पिवळा आहे. काही शिल्पांत हिच्या डोक्यावर अक्षोभ्य असतो तर काहीत
रत्नसंभव, कारण दोघांशीही हिचा संबंध आहे.
८)
मारीची : वैरोचनापासून उद्भूत होणाऱ्या देवतांत मारीची ही सर्वात जास्त
महत्त्वाची आहे, किंबहुना काही हिला वैरोचनाची शक्तीच मानतात. तिब्बती लामा
उषा देवतेप्रमाणे हिचे सकाळी आवाहन करतात. मारीचीचा आपल्या सूर्याशी
(सूर्याचे एक नांव गरीची आहेच) जवळचा संबंध आहे. सूर्य रथाच्या सात
घोड्याप्रमाणें हिच्या रथाला सात डुकरें असतात. सूर्याचा सारथी अरुण हा
पदविहीन आहे तर मारीचीचा सारथी राहू हा मस्तक रूप आहे. ब्राह्मण धर्मातील
सूर्याचा शत्रु राहू हिचा सारथी झाला!
साधनमालेत
मारीचीची सहा रूपें सांगितली आहेत, पण साधारणपणें कलेत आपल्याला जी मारीची
दिसते ती सात डुकरांच्या रथांवर बसलेली, तीन तोंडे व आठ हात असलेली दिसते
हे रूप 'अष्टभूजा मारीची' किंवा
'संक्षिप्त मारीची' या नावाने ओळखले जाते. मारीचीची एक सुंदर प्रतिमा लखनऊच्या संग्रहालयांत आहे (सं.सं.बी. २८२ चित्र-२०३)
९)
उष्णीषविजया : ही श्वेत वर्णाची असून हिला तीन तोंडे व आठ हात असतात. हिची
सर्वात मोठी ओळख म्हणजे हिच्या हातांत कमलावर बसलेला बुद्ध असतो. हिची
विद्यादेवी सरस्वतीशी समीपता आहे (चित्र-२०४).
१०)
वज्रवाराही : ही एक डाकिनी असून हेरुकाची शक्ती आहे. या दोघांच्या
संयोगावरच चक्रसंवरतंत्र आणि वज्रवाराही तंत्र यांची उभारणी झाली आहे. ही
द्विभुज किंवा चतुर्भुज असते व बहुधा प्रत्यालीढ मुद्रेत दिसते. वज्र,
तर्जनी आणि कपाळ ही हिची चिन्हें होत.
११)
खदिरावणी तारा : बऱ्याचशा बौद्ध देवी तारा या नावाने ओळखल्या जातात.
त्यातच एक खदिरावणी ही होय. हिचा रंग हिरवा असल्यामुळे हिला श्यामातारा ही
म्हणतात, उत्पल हे हिचे चिन्ह आहे आणि अशोककांता व एकजटा हिच्या बरोबर
विद्यमान असतात. बहुतेक हिच्या दोन्ही बाजूला कमळे दाखवितात. चंदेल कलेत
तयार झालेली हिची एक सुंदर प्रतिमा महोब्याहून मिळाली आहे (चित्र-२०७).
१२)
पर्णशबरी : हिचा संबंध अक्षोभ्य आणि अमोघसिद्धी या दोघांशी आहे. हिला तीन
मस्तकें व सहा हात आहेत. अक्षोभ्याबरोबर हिचे मुख प्रसन्न असते पण अमोघ
सिद्धी बरोबर मात्र ते क्रूर दिसते. साधनेत हिला 'पिशाची' आणि
'सर्व-मारी-प्रशमनी' म्हटले आहे. 'शीतला', 'देवी' वगैरे सारखी ही रोगराईशी
संबंधित देवी दिसते.
१३)
जम्भल ५४ : जम्भलाचा संबंध अक्षोभ्य आणि रत्नसंभव या दोन ध्यानीबुद्धांशी
आहे. ब्राह्मणधर्मातील धनपती कुबेराचे हे बौद्ध संस्करण आहे. रत्नसंभवाशी
संबंधित असलेला जम्भल आपल्या हातात फळ आणि मुंगूस बाळगतो (चित्र-२०६). काही
शिल्पांत हे मुंगूस रत्नें ओकीत असते. जंभलाचा रंग सोनेरी पिवळा असून
आंगकाठी. आडवी व पोट सुटलेले असते. बसलेला असतांना त्याच्या पायाशी
लवंडलेला कुंभ दिसतो. त्यामधून धनराशी बाहेर पडत असते. काही शिल्पांत
याच्या अष्टदल कमलाच्या पाकळ्यावर आठ यक्ष (मणिभद्र, पूर्णभद्र, धनद,
वैश्रवण, केलिमाली, चिविकुंडली, सुखेंद्र आणि चरेंद्र) हे दिसतात. जम्भल हा
आपली शक्ती वसुधारा हिच्या बरोबर यब् युम् अवस्थेत ही दिसतो. जंभलाची काही
इतर रूपें साधनमालेत दिलेली आहेत. त्या विस्ताराकडे आपल्याला वळता येणार
नाही.
१४)
पंचरक्षा : पंचरक्षास्तोत्र आणि पंचरक्षा देवता बौद्धांकडे बऱ्याच पुजल्या
जात. नेपाळच्या जवळ जवळ प्रत्येक मठांत पंचरक्षा देवतांच्या प्रतिमा आहेत.
यांचे पूजन खूप आयुष्य, राज्याचे संरक्षण, गावें, कुरणें यांची वृद्धी व
रोगराई, दुष्काळ वगैरे संकटापासून बचाव व्हावा एवढ्या करिता केले जात असे.
या पंचरक्षा म्हणजें (१) महाप्रतिसरा, (२) महासाहस्रप्रमर्दनी (३)
महामंत्रानुसारिणी (४) महामायूरी व (५) महासितवती या होत.
१५)
तारा : बौद्धदेवी समुदायांत तारा व तिचे प्रकार यांचा बराच गाजावाजा आहे.
तारेचे सामान्य ध्यान म्हणजे उजवा हात वरद मुद्रेत असणे व डाव्यांत उत्पल
असणे हे होय. रंग भेदाने या एका ध्यानाचे सात प्रकार होतात. दगडासारख्या
प्रतिमेत रंग नसले तर हे प्रकार देवीच्या परिवार देवतांच्या मदतीने ओळखता
येतात. रंगाप्रमाणे सात प्रकार म्हणजे हरित तारा, श्वेत तारा, पीत तारा,
नील तारा, व रक्त तारा असे पांच व पांढरी आणि हिरवीचा एक एक अतिरिक्त असें
सात प्रकार होत.
बौद्ध मूर्तिकला | Centre for Cultural Resources and Training (CCRT)
17–22 minutes
बौद्ध मूर्तिकला
भारत
में पाई गई प्राचीनतम ऐतिहासिक मूर्ति चौथी-तीसरी शताब्दी ईसा पूर्व मौर्य
काल की है । इसकी सुस्पष्ट व विशाल शैली की यथार्थता में अखमानी फारस से
खुलकर विदेशी तत्व लिए गए थे । महान बौद्ध सम्राट ने बलुआ पत्थर के
एकाश्मिक स्तंभ खड़े करवाए । 30 से 40 फीट ऊँचे इन स्तंभों के शीर्ष वृषभ,
सिंह व हाथी बने हुए थे तथा स्तंभ पर सदाचार, मानवता व पवित्रता के बौद्ध
उपदेश अंकित किए गए थे । सम्राट अशोक चाहते थे कि उनकी प्रजा इन उपदेशों का
अनुसरण करे । बिहार के लौरिया नंदनगढ़, सांची और सारनाथ में अशोक के
प्रसिद्ध स्तंभ पाए गए हैं ।
इनमें सबसे असाधारण है सारनाथ में पाया
गया, पॉलिश किया गया एकाश्मिक शीर्ष जो कि अब भारत सरकार का चिह्न है ।
इसमें चार दहाड़ते हुए सिंहों को चार प्रमुख दिशाओं की ओर मुँह किए हुए और
एक दूसरे की ओर पीठ किए हुए दिखाया गया है । गोलाकार शीर्षफलक को चार
धर्मचक्रों से अलंकृत किया गया है जिनके बीच में बारी-बारी से एक हाथी, एक
वृषभ, एक घोड़े और एक सिंह को अत्यंत कुशलता से उत्कीर्ण किया गया है ।
शीर्षफलक का आधार घंटी के आकार का है जिसमें धर्मचक्र के साथ एक कमल है जो
संभवत: मानव बल के आगे सच्चाई की जीत का प्रतीक है । आकृतियों की बेहतरीन
बनावट यथार्थवादी और विशिष्ट होने के अलावा इनमें शक्ति और गरिमा भी निहित
है जो कि मौर्य कला के अभिजात और अंतर्राष्ट्रीय स्वरूप पर प्रकाश डालती है
।
कला का अध्ययन करने वाले लब्धप्रतिष्ठ छात्र के लिए शीर्ष पर
ध्यानपूर्वक दृष्टि डालना अत्यंत लाभप्रद होगा । इसके ऊपर बने चार सिंह
अत्यंत आकारगत व रूढ़ शैली के अनुसार अंकित किए गए हैं । यह सिंह की अयाल
देखकर स्पष्ट हो जाता है जिसे लपटों के आकार के बालों के गुच्छे के गुच्छे
के रूप में दर्शाया गया है जो कि स्वाभाविक न होकर रूढ़ शैली के अनुसार है ।
सिंहों का ऊपरी होंठ तीन उत्कीर्ण रेखाओं के माध्यम से दर्शाया गया है जो
कि पुन: आकारिक व रूढ़ शैली के अनुसार हैं । हमें याद रखना चाहिए कि वह
अशोक ही था जिसने मूर्तियों तथा स्मारकों के लिए पत्थरों का विस्तृत प्रयोग
आरंभ किया जबकि विगत परंपरा पत्थर तथा मिट्टी से काम करने की थी ।
शीर्षफलक
पर बने पशुओं को समीप से देखने पर पता चलता है कि ये स्थैतिक या दुर्नम्य
नहीं हैं । प्रकृति में बड़े ध्यान से इन्हें देखकर इन्हें अत्यंत
प्राकृतिक व जीवंत रूप से दर्शाया गया है ।
रामपुरवा, बिहार से
प्राप्त वृषभ के आकार में शीर्ष भी तीसरी शताब्दी ईसा पूर्व का है और फारसी
तथा भारतीय तत्वों का मिश्रण होने के कारण इकसा अध्ययन रोचक है । कमल
शीर्ष पूर्ण रूप से आकारगत है । शीर्षफलक पर किए गए सुंदर अलंकरण में
पुष्पिका (rosette) ताड़पत्राकार (palmetto) तथा कंट (acanthus) सरीखे
आभूषण शामिल हैं जिनमें से कोई भी भारतीय नहीं है ।
लेकिन वृषभ शीर्ष
का सर्वोच्च तत्व स्वयं वृषभ है जो कि भारतीय शिल्प कला का सर्वोत्कृष्ट
उदाहरण है । इसमें ककुद् वाले वृषभ को बेहतरीन आकार दिया गया है । इसके
मुलायम मांस, सुडौल पैर, संवेदनशील नथुने और चौकन्ने कानों को खूबसूरती से
गढ़ा गया है ।
उड़ीसा में धौली नामक स्थान में अत्यंत कौशल से एक
हाथी को इस प्रकार दर्शाया गया है मानो वह चट्टान से उभर रहा हो । इस
चट्टान को इस प्रकार काटा गया है कि यह हाथी के सिर और सूँड़ सहित शरीर के
अग्रभाग के समान दिखती है । दुर्भाग्यवश सही संरक्षण न होने के कारण इसकी
दुर्दशा हो गई है । लेकिन फिर भी किसी चट्टान या विशाल पत्थर से इतने
विशालकाय पशु की आकृति को गढ़ने की दिशा में पहला प्रयास होने के कारण यह
रोचक है । किसी पशु का ऐसा चित्रण देश की देशी परंपरा के अनुसार है ।
मानव
प्रतिमा बनाने की मौर्य शिल्पकला के उत्कृष्ट उदाहरण हैं जनन और समृद्ध के
देवी-देवता, यक्ष और यक्षी की विशालकाय प्रतिमाएं । पटना संग्रहालय की
यक्षी तीसरी-दूसरी शताब्दी ईसा-पूर्व का प्रभावशाली उदाहरण है जिसे किसी
प्रतिभावान मूर्तिकार ने गढ़ा होगा । अत्यंत भारी अलंकरण और भारी अंतरीय
पहने हुए यह आकृति बनावट में विशाल और निधड़क है । इस आकृति के भरे हुए
वक्षस्थल, पतली कमर और चौड़े कूल्हों के माध्यम से नारी सौंदर्य के भारतीय
आदर्श को भव्य तरीके से दर्शाया गया है । भारतीय मूर्तिकार अपनी सुंदर
रचनाओं को स्पष्ट अवलोकन के बजाय काव्यमय या चाक्षुष रूपकों में गढ़ना पसंद
करता था । इस प्रतिमा की सुंदरता को इस काल का विशिष्ट चमकदार पॉलिश और भी
सुंदर बनाता है ।
तीसरी शताब्दी ईसा पूर्व में मौर्य कला का एक अन्य
प्रभावशाली उदाहरण है लोहानीपुर से प्राप्त एक मनोहर पुरूष धड़ प्रतिमा ।
आकृति का वास्तविक गढ़न इसे अदभुत ओजस्विता प्रदान करता है । यह आकृति
संभवत: किसी जैन तीर्थंकर या दिगंबर संप्रदाय के किसी उद्धारक की रही होगी ।
मौर्य
साम्राज्य के पतन के पश्चात लगभग 185 ईसा पूर्व में शुंगों का शासनकाल
आरंभ हुआ । उन्होंने उत्तरी भारत के मध्य व पूर्वी हिस्सों पर शासन किया ।
सादगी से भरपूर उनकी सहज शैली जो लोगों को आकर्षित करती थी, का उत्कृष्ट
प्रतिनिधित्व ग्वालियर व मथुरा से प्राप्त यक्ष और यक्षियों की एकाश्मिक
मूर्तियां तथा कोलकता के इंडियन म्यू्जियम में रखे गए भरहुत के बौद्ध स्तूप
के खूबसूरती से उत्कीर्ण प्रवेशद्वार व बाडों के अवशेष करते हैं । भरहुत
में मूर्तियों के माध्यम से बुद्ध के पूर्व जन्म के जातकों का वर्णन, सांची
की आलंकारिक कला तथा मथुरा का जैन स्तूप, सभी समान परंपरा का हिस्सा हैं ।
सभी में काष्ठ निर्माण की छाप है और मूर्तियों की शैली में लकड़ी या हाथी
दांत पर नक्काशी से समानता है जिसमें मुख्य रूप से समतल सतह पर काम या उसका
विस्तार किया जाता था जो कि अग्रभाग के सिद्धांत पर निर्भर था । यह
‘संदर्श’ प्रस्तुति से काफी भिन्न था । चाहे वह चरण कमल द्वारा बुद्ध का
चित्रण हो, खाली सिंहासन हो अथवा चामर जोड़ा या त्रिरत्न चिह्न या माया
देवी द्वारा जन्म देने के बाद दो हाथियों द्वारा कलश से जल उड़ेलते हुए
नवजात शिशु का अभिषेक, कलाकार ने सभी का चित्रण चिह्नों द्वारा किया है ।
जब
कलाकार प्रकृति देवी यक्षी या जनन का प्रतीक दिव्य सुंदरी, सुरा-सुंदरी की
परिकल्पना करता है तो उसकी भौंहें धनुष की चाप, आंखें वक्र मछली, होंठ कमल
की पंखुड़ी, बांहें रमणीय लता और पैर हाथी की सूँड़ या केले के वृक्ष की
भांति शुण्डाकार बनाता है । कलाकार की निष्ठा जिसे वह स्वप्न में
वास्तविकता अथवा काव्यमय रूपक मानता है, के प्रति हैं । इस निरूपण, आदर्श
प्रतिबिंब को वह पूरी सच्चाई के साथ जनन के विभिन्न देवी-देवताओं व भरहुत
के रेलिंग स्तंभों पर दर्शाए गए अन्य दृश्यों के बीच प्रस्तुत करने का
प्रयास करता है । चुलकोक देवता की आकृति शुंग कला का एक महत्वपूर्ण उदाहरण
है जो इसकी देशज विशेषता और लोक स्वरूप का प्रतिनिधित्व करता है । हाथी पर
मनोहर तरीके से खड़ी उसकी बांहें और एक पैर पुष्पण वृक्ष का इस प्रकार
आलिंगन कर रहे हैं मानो वह कोई वृक्ष देवी हो । भारी अलंकरण, अंतरीय व
शिरोवस्त्र पहनने का तरीका, सभी उस काल की स्त्रियों के भूषाचार की ओर
संकेत करते हैं । आकृति में एक लावण्य है जो भावी कुषाण आकृतियों में
प्राचुर्य में दिखता है । इसकी दाहिनी ओर नामपत्र पर यक्षी के नाम उत्कीर्ण
हैं और यह भी लिखा है कि यह स्तंभ आर्य पंथक की भेंट थी ।
अनेक रोचक
जातक कथाएं हैं और भरहुत इन पौराणिक कथाओं का खज़ाना है जिन्हें यहां
दर्शाया गया है । इस गोलाकार फलक में अनंत पिंडिक द्वारा जेतवन उद्यान की
ज़मीन को इस व्यापारी राजकुमार द्वारा भेंट दिए जाने से पहले स्वर्ण
मुद्राओं से ढकने की कथा दर्शाई गई है ।
दूसरी शताब्दी ईसा पूर्व की
शुंग कला का एक अन्य बेहतरीन उदाहरण है मध्य भारत मे पीतलखोरा गुफ़ाओं से
प्राप्त बौने के आकार की यक्ष की हँसमुख प्रतिमा जिसके सिर पर समृद्धि एक
एक कटोरा है । उसके चेहरे की उन्मुक्त मुस्कान और गोलाकार पेट उसके सभी
प्रकार से संतुष्ट होने की ओर संकेत करते हैं । उसके हार में गुंथे दो
ताबीज़ उसके भक्तों को बुरी आत्माओं को बचाते हैं । उसके दाहिने हाथ के
पीछे कृष्णदास नामक मूर्तिकार का नाम उत्कीर्ण है जो पेशे से सुनार था ।
आमतौर पर भारतीय कला अनाम है क्योंकि इसमें मूर्तिकार या कलाकार स्वयं का
महिमामंडन नहीं करना चाहता था । वह सदा अपना सर्वोत्कृष्ट कार्य भगवान या
अपने संरक्षक, राजा, जो कि उसके लिए भगवान के समान था, को विनम्र भेंट के
रूप में अर्पित करता ।
हालांकि यह विचित्र लग सकता है, लेकिन ईसवी
सन् के पूर्व बौद्ध कला में बुद्ध को कभी भी मानवाकार में नहीं दर्शाया गया
क्योंकि उनकी आध्यात्मिकता इसके लिए अत्यंत निराकार समझी जाती थी । बौद्ध
धर्म को मानने वाले मुक्ति पाने के लिए हीनयान मार्ग का अनुसरण करते थे ।
प्रारंभिक भारतीय कला में बुद्ध का अस्तित्व बोधि वृक्ष जिसके नीचे उन्हें
मोक्ष प्राप्त हुआ, न्याय चक्र, उनके पदचिन्ह, शाही छत्र, स्तूप तथा खाली
सिंहासन, इत्यादि, प्रतीकों द्वारा दर्शाया जाता है ।
दूसरी शताब्दी
ईसा पूर्व के भरहुत के स्तूप के वेदिका स्तंभ के अवशेष से मिले एक गोलाकार
फलक में चार आकृतियों को बोधि वृक्ष को पूजते दिखाया गया है । बोध गया में
बोधि वृक्ष के नीचे बुद्ध को ज्ञान की प्राप्ति हुई थी । यहां पर वृक्ष,
बुद्ध की मौजूदगी का प्रतीक है ।
भरहुत के स्तूप के प्रवेशद्वार के
प्रस्तरपाद के अवशेष में हम भारतीय कलाकार के पशुओं तथा पेड़-पौधों के
प्रति अथाह प्रेम, समझ और स्नेह की झलक पा सकते हैं जिसका उसने विस्तार से
अध्ययन किया । इस प्रस्तरपाद के दोनों ओर मनुष्य और हाथियों को मध्य में
बुद्ध के प्रतीक, बोधि वृक्ष, को श्रद्धांजलि देते दर्शाया गया है ।
किशवाकुओं
ने सातवाहनों की महान कला परंपराओं को आगे बढ़ाया । उन्होंने नागार्जुन
कोंडा में सुंदर नक्काशी वाले स्तूपों का निर्माण कराया ।
दक्षिण
भारत के शक्तिशाली सातवाहन शासक महान निर्माता थे और दूसरी शताब्दी ईसा
पूर्व से दूसरी शताब्दी ईसवी सन् के बीच उन्होंने अपने साम्राज्य में भारी
अलंकरण वाले अनेक भव्य स्मारकों का निर्माण करवाया । भारत के पश्चिमी
समुद्र तट पर उन्होंने गुहा मंदिरों, मठों तथा अनेक बौद्ध स्तूपों का
निर्माण करवाया । उनके शासनकाल के दौरान सांची स्तूप पर की गई प्रचुर
नक्काशी सातवाहन मूर्तिकारों के उच्च कौशल और तकनीकी निपुणता को दर्शाती है
। स्तूप की उपासना महान दिवंगत आत्माओं का सम्मान करने का एक प्राचीन
तरीका था । स्तूपों में न केवल बुद्ध और बौद्ध संतों के अवशेषों को
प्रतिष्ठापित किया जाता था बल्कि इनका निर्माण धार्मिक महत्व के अवसरों का
स्मरण करने के लिए भी किया जाता था । तीसरी और पहली शताब्दी ईसा पूर्व में
निर्मित प्रारंभिक बौद्ध स्तूप का एक उत्कृष्ट उदाहरण मध्य भारत में सांची
में स्थित है । चबूतरे पर बना यह एक ठोस संरचनात्मक गुंबद है और इसके ऊपर
वेदिका वाला मंडल है जिससे शिखर पर बने छत्र का स्तंभ उभरता है । मूल रूप
से स्तूप अंत्येष्टि के लिए बनाया गया मिट्टी का एक टीला था जिसके अंदर
बुद्ध अथवा उनके शिष्यों के केश, हड्डियों के टुकड़े इत्यादि पवित्र अस्थि
अवशेष प्रतिष्ठापित थे । सांची के वर्तमान स्तूप का निर्माण अशोक के शासन
काल के दौरान हुआ था । लेकिन पहली शताब्दी ईसा पूर्व में इसका विस्तार कर
इसमें प्रदक्षिणा के लिए अहाता तथा बाहरी अहाता जोड़ा गया । पथ के
इर्द-गिर्द जंगल बने हैं जिनमें चार दिशाओं की ओर चार प्रवेशद्वार हैं ।
प्रस्तरपाद के दोनों फलकों तथा प्रवेशद्वारों के सभी स्तंभों पर किया गया
बौद्ध उत्कीर्णन अपने भीड़ भरे दृश्यों, परिदृश्य और पत्थर पर सजीव प्रभाव
की दृष्टि से असाधारण हैं ।
सांची स्तू्प के पूर्वी प्रवेशद्वार के
एक हिस्सें में बने एक आले में एक दृश्य में एक वृक्षिका या काष्ठ परी को
दर्शाया गया है । यहां हम देख सकते हैं कि मूर्तिकार ने काफी प्रगति की है
क्योंकि तीसरी-दूसरी शताब्दी ईसा पूर्व में मूर्तिकार ने, हालांकि दुर्नम्य
, लेकिन मानवाकृति का अग्रभाग बनाने का प्रयास किया है । मूर्तिकार आकृति
को वृक्ष देवी के रूप में पेड़ की डालों से लटकते हुए दर्शाने में सफल रहा
है । वृक्ष देवी की आकृति की नग्नता यह दर्शाती है कि वह प्रजननशक्ति की
देवी है । त्रिभंग मुद्रा विकसित कर कलाकार ने आकृति को त्रिविम प्रभाव
दिया है, यानि लंबाई चौड़ाई और गहराई, ताकि स्त्री आकृति की रूपरेखा और
सौंदर्य उभर कर आए ।
गोली की वेस्संतर जातक पहली शताब्दी ईसवी की है ।
पूर्वजन्म में बुद्ध राजकुमार वेस्संतर थे जो अपना सर्वस्व दान करने में
कभी नहीं थकते थे । एक हाथी, जो उनके राज्य की समृद्धि सुनिश्चित करता था
और जिसे वहां की सबसे बहुमूल्य वस्तु माना जाता था, को राजकुमार ने अकाल की
मार झेल रहे कलिंग के लोगों को भेंट में दिया ताकि वे भी अपनी भूमि को
समृद्ध बना सकें । इस बात से नाराज़ उसके अपने राज्य के लोगों ने उसके
पिता, राजा, से वेस्संतर और उसकी पत्नी तथा बच्चों को वनवास भेजने की मांग
की । इस कला में राजकुमार की कठिनाइयों का मार्मिक चित्रण है लेकिन कथा का
सुखद अंत है ।
लगभग पहली शताब्दी ईसवी में कर्ले से प्राप्त नक्काशी
ज्यादा परिष्कृत है । इनमें दंपत्ति और मिथुन की आकृतियां तथा स्तंभों के
शीर्ष पर भव्य हाथी की सवारी करते जोड़ों की आकृतियां जो प्रभावशाली
स्तंभावली बनाते हैं, उल्लेखनीय हैं । ये आकृतियां आदमकद से भी विशाल हैं
और इनकी बनावट शक्तिशाली और हृष्ट-पुष्ट आकार वाली है ।
दूसरी
शताब्दी ईसवी में अमरावती से प्राप्त एक प्रसिद्ध उत्कीर्णन में चार
स्त्रियों को बुद्ध के चरणों को पूजते हुए दिखाया गया है । आकृतियों के
झुकाव की सुंदरता, गहन भक्ति का वातावरण तथा स्त्रियोचित लज्जा व नम्रता
इसे एक उत्कृष्ट कलाकृति बनाते हैं ।
अमरावती से प्राप्त दूसरी
शताब्दी ईसवी सन् के एक गोलाकार फलक में बुद्ध के दुष्ट चचेरे भाई,
देवदत्त, द्वारा उनपर छोड़े गए पागल हाथी नलगिरी को शांत करने का दृश्य
उत्कीर्ण है । बुद्ध पर मदमस्त हाथी को छोडे़ जाने से पैदा हुई हलचल व भय
बेहतरीन तरीके से दर्शाया गया है । इसके बाद क्रुद्ध हाथी को बुद्ध के
चरणों पर शांत बैठे दिखाया गया है ।
दूसरी शताब्दी ईसवी में अमरावती
की परिष्कृ्त शैली का एक अन्य उत्कृष्ट उदाहरण सुंदर अर्गला जंगल में दिखने
को मिलता है । इसमें उत्कीर्ण दृश्य में राजकुमार राहुल को अपने पिता,
बुद्ध के सामने प्रस्तुत होते दिखाया गया है जब वे अपने भूतपूर्व महल में
अपने परिवार से मिलने पहुँचे । यहां बुद्ध की मौजूदगी को रिक्त सिंहासन,
उनके पदचिह्नित, धर्म चक्र तथा त्रिरत्न के माध्यम से दर्शाया गया है ।
उनके दाहिनी और एक हाथी घोड़ा ओर सेवक खड़े हैं, सिंहासन के पीछे की ओर
वस्त्र पहने उनके अनुयायी खड़े हैं जबकि बायीं ओर महल के निवासी । कुछ दूरी
पर, पर्दे के पीछे मुँह छुपाते और हाथ बढ़ाकर नमन करते युवा राजकुमार का
संकोच, घुटनों के बल बुद्ध की पूजा करती आकृतियों की कठिन भंगिमाओं का
सूक्ष्म चित्रण, त्रिविम में इस भीड़ भरी रचना का प्रस्तु्तिकरण, सभी
मूर्तिकार के कौशल की ओर संकेत करते हैं जिसने इस उत्कृष्ट रचना को खूबसूरत
चित्रमय प्रभाव के साथ तैयार किया ।
आयक या कारनिस शहतीर, जिसमें
अनेक विषय दर्शाए गए हैं, नागार्जुनकोंडा की कला का विशिष्ट उदाहरण है ।
अमरावती में देखी गई विशेषताएं का यहां बाहुल्य है । आयतों में विभाजित
शहतीर पर जातक कथाएं दर्शाई गई हैं । इसके बीच के अंतरण स्तंभों के लघु
उपखंड़ों में प्रेमी युगल दर्शाए गए हैं । यहां पर बहुत कुछ दर्शाया गया है
; महल में होने वाला युद्व और विभिन्न जोशपूर्ण प्रेममय मुद्राओं में
पुरूष व नारी आकृतियां । विगत शताब्दियों में कलाकार मानव शरीर पर उपार्जित
प्रवीणता का यहां प्रदर्शन करता है । ये आकृतियां जीवंत और गतिशील हैं और
इन्हें वास्तविक जीवन का अवलोकन कर पूर्ण कौशल से तैयार किया गया है ।
326
ईसा पूर्व में सिंकदर के भारत पर हमले के बाद इसके उत्तर पश्चिमी
क्षेत्रों पर भारतीय-यूनानी भारतीय शक व कुशाण शासकों ने शासन किया और उनके
प्रश्र में मूर्तिकला की एक विशिष्ट शैली विकसित हुई जो यूनानी-रोमन,
बौद्ध या गांधार कला के नाम से लोकप्रिय है । यह यूनानी, पश्चिम एशियाई और
स्थानीय तत्त्वों के सम्मिलन की उपज थी । भारतीय आवश्यकताओं के अनुसार
यूनानी और रोमन तकनीकों में परिवर्तन कर उन्हें गांधार मूर्तिकला में
प्रयुक्त किया गया । यह शैली वास्तव में पश्चिमी वेशभूषा में भारतीय
संस्कृति का प्रतिनिधित्व करती है । विषय-वस्तु मुख्यत: बौद्ध है । इस शैली
का विस्तार भारत में तक्षशिला से लेकर पाकिस्तान में स्वात घाटी तथा उत्तर
की ओर अफ़गानिस्तान तक था ।
ईसवी सन् की पहली शताब्दी के
क्रांतिकारी परिवर्तन का न केवल भारत कला, बल्कि एशिया के बौद्ध देशों के
कलात्मक विकास पर भी दूरगामी प्रभाव पड़ा । बुद्ध, जिन्हें अब तक केवल
चिह्न के रूप में दिर्शाया जाता था, को मानवाकार दिया गया । उनके आकार को
महापुरूषलक्षण से संबंधित 32 शारीरिक चिह्न दिए गए जैसे उभरा हुआ कपाल,
गांठ लगे केश, भौंहों के बीच बिंदी तथा लंबे कान । यह परिवर्तन हिंदू दर्शन
की भक्ति शाखा जिसमें व्यक्तिगत देवताओं को पूजा जाता था, के प्रभाव के
कारण बौद्ध धर्म में जिस नए दृष्टिकोण का आविर्भाव हुआ था, उसके फलस्वरूप
हुआ । इसके कारण बौद्ध धर्म के प्रति आम जनता के धार्मिक नज़रिए पर गहरा
प्रभाव पड़ा होगा । अब प्रतिमा मूर्तिकला तथा उपासना का मुख्य तत्व बन गई ।
संभवत: गांधार तथा मथुरा में बुद्ध की प्रतिमा का आविर्भाव समानांतर घटना
थी । प्रत्येक उदाहरण में स्थानीय परंपरा में काम करते हुए स्थानीय
शिल्पकार ने इसे तैयार किया । मथुरा में इसका आविर्भाव स्पष्ट रूप से यक्ष
परंपरा से हुआ । कुछ बाहृय स्वरूपों में गांधार प्रतिमा अपोलो सदृश और
वस्त्र-विन्यास में विशिष्टत: यूनानी-रोमन प्रतीत हो सकती है, लेकिन वहां
भी अधिकांश मूर्तियां बुद्ध को ठेठ योगिक मुद्रा में बैठे हुए दर्शाती हैं,
एक ऐसी विशेषता जो कि यूनानी पंरपरा में पूर्णत: अपरिचित थी ।
बुद्ध
का महापरिनिर्वाण दर्शाता फलक दूसरी शताब्दी ईसवी सन् की गांधार कला का
उत्कृष्ट उदाहरण है । परमानंद की तलाश में राजकुमार सिद्धार्थ को अपने
प्रिय घोड़े, कंथक पर सवार होकर जाते दर्शाया गया है । घोड़े के खुरों को
दो यक्षों ने ऊपर उठा रखा है ताकि उनका परिवार आवाज़ सुनकर जाग न जाए ।
उनके साईस छांडाल ने उनके सिर के ऊपर शाही छत्र तान रखा है । दुष्ट मार,
कुछ सैनिकों व नगरदेवी सहित राजकुमार से अपना पवित्र उद्देश्य त्यापगने का
आग्रह कर रहा है । गौतम के जीवन के इस वर्तनबिंदु को प्रभावकारी तरीके से
दर्शाया गया है ।
तीसरी शताब्दीं ईसवी सन् की गांधार कला का एक अन्यठ
विशिष्टा उदाहरण है खड़े हुए बोधिसत्व की आकृति । उनका दाहिना हाथ अभय
मुद्रा में है । उनके सिर पर जड़ाऊ पगड़ी, शरीर पर ताबीज़ों की माला और पैर
में बंधी हुई चप्पलें हैं । पीठिका पर दो कोरिंथियन स्तंभ हैं । मूँछों
वाली बलिष्ठ आकृति, भारी वस्त्री-विन्यांस और बंधी हुई चप्पलें, सभी
यूनानी-रोमन प्रभाव की ओर संकेत करते हैं ।
पहली से तीसरी शताब्दी
ईसवी के बीच मध्य एशिया से आने वाले कुषाणों का उत्तर के विशाल हिस्सों पर
आधिपत्य था । उनके शासनकाल में दिल्ली से केवल 80 मील दूर मथुरा गहन
कलात्मक गतिविधियों का केंद्र था । यहां तक कि मथुरा के कारखाने शिल्पों की
बाहरी मांग को भी पूरा कर रहे थे । अब पारंपरिक देवी-देवता तथा बौद्ध व
जैन देवता, जो भारतीय कला के विकास की विशेषता थे, को प्रयोग के तौर पर
तैयार किया जाने लगा । इस दौरान मथुरा के विशिष्ट लाल तथा लाल चित्तीदार
बलुआ पत्थर में कुषाण सम्राटों तथा अनेक कुलीन पुरूष व स्त्रियों के भव्य
चित्र तैयार किए गए ।
कुषाण सम्राटों के प्रश्रय में बौद्ध धर्म खूब
फला-फूला और प्रारंभिक यक्ष सरीखी मूर्तियों जैसी बुद्ध और बोधिसत्व की
अनेक प्रतिमाएं तैयार की गईं । यहां हम बुद्ध और बोधिसत्व के बीच अंतर
बताते हैं । बुद्ध वो हैं जिन्होंने परम ज्ञान की प्राप्ति कर ली है जबकि
बोधिसत्व उस ज्ञान के प्रत्याशी हैं । दूसरी शताब्दी ईसवी सन् में कुषाण
शिल्पकार द्वारा बुद्ध की प्रतिमा के विकास का एक विशिष्ट उदाहरण है
जिसमें उन्हें बोधि वृक्ष के तले सिंहासन पर पालथी मारकर बैठे दिखाया गया
है । यहां उनका दाहिना हाथ अभय मुद्रा में जबकि बायां उनकी जांघ पर है ।
आंखें पूरी तरह से खुली हैं और कपाल के उभार को केवल एक लट को बाईं ओर
लपेटकर दर्शाया गया है । हाथों और पैरों पर पवित्र चिह्न दर्शाए गए हैं ।
दोनों ओर चँवर पकड़े दो दिव्य आकृतियां खड़ी हैं । बुद्ध की यह आकृति तीन
शताब्दियों बाद, गुप्त काल में अपनी पराकाष्ठा पर पहुँची ।
मथुरा के
कुशल शिल्पकारों द्वारा गढ़ी गई मनोहर भंगिमाओं में शृंगार अथवा नृत्य या
संगीत या उद्यान क्रीड़ा या किसी अन्य आमोद-प्रमोद में रत सुंदर नारियों की
मूर्तियां शिल्पकारों के उच्च कला-कौशल की ऐंद्रिय आकर्षण से परिपूर्ण
नारी सौदंर्य को श्रद्धांजलि है । किसी समय में मथुरा के एक स्तूप की शोभा
बढ़ाने वाले अनेक खूबसूरती से उत्कीर्ण स्तंभों में ये तीन सबसे प्रसिद्ध
हैं । दायीं ओर एक सुंदर कन्या को दायें हाथ में पिंजरा पकड़े दर्शाया गया
है जिसमें से उसने एक तोते को मुक्त किया है जो उसके कंधे पर आकर बैठ गया
है । तोता उसके प्रेमी द्वारा पिछली रात बोले गए मधुर व प्रेमपूर्ण शब्दों
को दोहरा रहा है जिन्हें सुनकर वह आनंदित हो रही है । मध्य में एक मोहक
स्त्री रूचिर तरके से अपने बाएं पैर को आगे की ओर तिरछा कर खड़ी है और अपने
भारी हार को अपने दायें हाथ से संभाल रही है । बाएं ओर की स्त्री के बाएं
हाथ में अंगूर का गुच्छा है । उसने एक अंगूर तोड़ लिया है और उसे अपने बाएं
हाथ में पकड़कर अपने दाये कंधे पर बैठे तोते को अपने प्रेमी द्वारा कहे गए
शब्द कहने के लिए ललचा रही है । ऊपर के छज्जों में बाईं ओर से एक प्रेमी
अपनी प्रेमिका को मदिरा का प्याला दे रहा है, दूसरा फूल दे रहा है जबकि
दायीं ओर खड़ा प्रेमी हाथ में प्रसाधन की थाली पकड़े अपनी प्रेमिका की
साज-शृंगार में सहायता कर रहा है । हालांकि ये आकृतियां नग्न, प्रतीत होती
हैं लेकिन इनके शरीर का नीचे का हिस्सा पारदर्शक वस्त्रों में लिपटा है ।
यह सभी झुके हुए बौनों पर खड़े हैं जो संभवत: संसार में व्याप्त दुखों का
प्रतीक हैं । इन सभी पर सुंदर नारी का सम्मोहन हावी है ।
प्रतिमा शिल्प में बुद्ध की विभिन्न मुद्राएं
भारतीय
शिल्पकला में हिन्दू एवं बौद्ध प्रतिमाओं में प्रमुखता से आसन एवं हस्त
मुद्राएं अंकित की जाती है। हमें प्राचीन स्थलों पर आसनस्थ बुद्ध विभिन्न
मुद्राओं में दिखाई देते हैं। जिनमें प्रमुख अभय मुद्रा, ध्यान मुद्रा,
धर्म चक्र मुद्रा, एवं भूमि स्पर्श मुद्रा है। इसके साथ ही बज्र मुद्रा,
वितर्क मुद्रा,ज्ञान मुद्रा, करण मुद्रा तथा बुद्ध के महानिर्वाण को भी
शिल्प में स्थान दिया गया है। कुछ बुद्ध प्रतिमाएं विभिन्न मुद्राओं में
देखिए।
nutes
Taming of Nalagiri – Amravati Gallery
The subjugation of Nalagiri
The
Amravati Gallery in Government Museum, Egmore has several pieces of art
from Amravati. Most of these are sculpted on a variety of marble like
limestone.
One of the important sculpture here is a medallion depicting the scene if subjugation of the elephant Nalagiri.
The Nalagiri jataka goes something like this:
Buddha’s
cousin Devadatta also joins the Sangha and becomes influential. He
also acquires some supernatural powers. However, he becomes jealous of
Buddha and his popularity. He wins over some elements with his
supernatural powers and tries in several ways to kill Buddha. He is
unsuccessful in all attempts.
Finally, he persuades the royal
elephant keepers to get the fierce elephant Nalapada (also known as
Dhanapala) drunk with intoxicants and sent out to the marketplace where
Buddha is expected.
Seeing the enraged pachyderm, people run
helter-skelter. Even those watching from the balcony are worried. In
the melee, a woman drops her baby near Buddha’s feet. As Nalagiri is
about to trample the baby and charge at Buddha, he does not lose his
composure. Instead, he touches the forehead of the elephant and gently
strokes it. Nalagiri not only becomes calm but seems to be completely
subdued. It bows before the Buddha. Buddha delivers a sermon on dhamma to it.
The
two-and-a-half foot diameter medallion from Amravati exhibited at the
Madras Museum in Egmore clearly depicts the charging Nalagiri and the
subdued Nalagiri. The crowd is terrified while Buddha and his disciple
(Ananda?) are composed. The details of the people in the balcony are
also clearly visible. (View full size for better details)
Circa 200 C.E.
Satavahana
Madras Museum, Egmore
Excuse the poor quality of the photograph.
Submission of Naga King Apalala, ca 2nd C.CE, Loriyan Tangai
A relief from Loriyan Tangai region of Pakistan at the Indian Museum Kolkata.
The
legend: In the Swat river of the Gandhara Kingdom, there was a naga
king called Apalala. He used to harass the local residents and they, in
turn, offered him a tribute to stop harassing them. Once when the
tributes started dwindling, Apalala was furious and turned himself into a
Dragon. He threatened to invoke floods in the Swat river and annihilate
the community. At that time Buddha with Vajrapani was visiting that
area to propagate his thoughts. Vajrapani used the weapon Vajra
(lightning) to bring down the mountain and subdue Apalala. Apalala
submitted to Buddha and converted to Buddhism.
It was interesting
to come across an article in Dawn (Pakistan) about the archaeological
department invoking a slightly different version of this legend in the
context of floods in the Swat valley. See story: https://www.dawn.com/news/563030
बुद्ध संकल्पना : शंका, आशय आणि तर्क
● २८ बुद्ध संकल्पना : शंका, आशय आणि तर्क
लेख - आयुष्यमान आनंद आरकडे
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
२८ बुद्ध ही संकल्पना मुळ बौद्ध तत्वज्ञानाचा भाग नाही. २८ बुद्धांची संकल्पना प्रथमतः सिंहल देशात (श्रीलंका) बुद्धवंस. ह्या पद्य (महाकाव्य) ग्रंथात मांडली गेली. बुद्धवंस हा ग्रंथ इतिहास दर्शक ग्रंथ नसून हा एक पद्य काव्यात्मक ग्रंथ आहे. कवी कल्पनांना मर्यादा नसतात असे मानले तर, ऐतिहासिक दृष्ट्या यातील उक्त केलेल्या व्यक्ति रेखांना कितपत महत्व द्यावे हे प्रथम ठरवावे लागेल. हा ग्रंथ सिंहल देशात (आजचा श्रीलंका) रचला गेला. हा ग्रंथ इ. स. पूर्व दुसऱ्या ते तिसऱ्या शतकात रचला गेला असे मानले जाते. पुढे त्याच्यात दीर्घ काळापर्यंत भर घालण्यात आली. हा काळ विशेषतः ध्यानात घेणे गरजेचे आहे. हा तोच कालखंड आहे ज्याकाळात महाभारत, रामायण आणि दशावतारावर आधारित अनेक ग्रंथ रचले गेले. म्हणजेच हा कालखंड अवतारवादाने भारलेला होता. अवतारातील व्यक्ति रेखा लोकांच्या मनो धारणा ठरवीत होत्या. या महाकाव्यांनी भारतीय समाज व्यवस्थेला आकार देण्याचे काम केले. २८ बुद्ध ह्या संकल्पनेचा मूळ स्त्रोत प्रस्तुत ग्रंथात काव्यात्मक पद्धतीने रचल्या गेलेल्या जातक कथा आहेत. यातील २८ बुद्धांच्या नावांचे बारकाईने अध्ययन केल्यास असे निदर्शनास येते कि - यातील काही व्यक्ति रेखांची नावे बुद्धांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांतील पात्रांच्या नावांशी साधर्म्य दर्शवतात. उदा. कौंडिण्य बुद्ध, सुमेध बुद्ध, काश्यप बुद्ध इत्यादी.
दुसरा मुद्दा असा त्यात आहे कि, यातील एक बुद्ध ज्याचे नाव 'तिष्य' आहे, या नावाची व्यक्ति रेखा सिंहल देशात सर्वात मोठ्या असलेल्या सम्राट पियदस्सी 'तिष्य' या राजाच्या नावाशी साधर्म्य दर्शवणारी आहे. यात या सम्राटाचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने त्याचे नाव टाकले असावे. महामहेंद्र आणि संघमित्राने जेंव्हा सिंहल देशात आगमन करून बौद्ध धम्म तेथे त्यांनी स्थापित केला, तेंव्हा सम्राट तिष्य नावाचा राजा तिथे अस्तित्वात होता. त्यामुळे अश्या अनेक विसंगतीमुळे २८ बुद्ध यांच्या ऐतिहासिक आधारावर शशांकता वाटते.
२८ बुद्धांचा काळ हा तो काळ आहे ज्या काळात रामायण, महाभारत, दशावतार इत्यादी सारखे अवतार कथांवर आधारित ग्रन्थ रचले गेले. हा काळ बौद्ध धम्माच्या ऱ्हासाच्या सुरुवातीचा काळ आहे. त्याकाळात जैन दर्शन आणि बौद्ध धम्म यांच्यात अघोषित अशी स्पर्धा होती. ज्याप्रमाणे जैन मान्यतेत २४ तिर्थकारांची संकल्पना आहे, त्याप्रामणे बौद्ध धम्माची पडती बाजू सावरण्या करिता बौद्ध धम्मात देखील अवतारवादावर आधारित २८ बुद्ध अशी संकल्पना असावी, जेणेकरून बौद्ध धम्मास गत वैभव प्राप्त होईल ह्या विचारांनी प्रेरित होऊन काही साहित्यिक भिक्खुंनी केलेला हा फसलेला प्रयत्न असावा. पंचशील ध्वजाचे जनक, जेष्ठ बौद्ध अभ्यासक आणि अनागरिक धम्मपाल यांचे सहकारी पुरकातत्व शास्त्रज्ञ, कर्नल एच एस अलकॉट (१८८१) म्हणतात - "असा पारंपरिक विश्वास आहे की, सनातन कार्यकारण भावाच्या परंपरंपरेनुसार युगानयुगे बुद्ध जन्मास येवून मानव जातीस सत्याचा मार्ग दाखवितात. दंत कथेनुसार २८ बुद्ध होऊन गेले म्हणतात. परंतु, ऐतिहासिक रित्या सिदार्थ बुद्ध हे एकच बुद्ध होऊन गेले आहेत." (कर्नल. एच. एस.ऑलकॉट, सं: बुद्धिस्ट केटेसीजम [Buddhist Catechism] पृ. १०५, प्रकाशक: सांस्कृतिक मंत्रालय, श्रीलंका}
त्यानंतरच्या रचल्या गेलेल्या काही बौद्ध ग्रंथात प्रत्येक बुद्धाचा काळ नोंदवला आहे. ककुसंध बुद्ध (इ. स. पूर्व ३१०१), कोणा गमन बुद्ध (इ. स. पूर्व २०११), कश्यप बुद्ध (इ. स. पूर्व १०१४) अश्या प्रकारे बिनचूक कालखंड काही ग्रंथकार देतात, तो देत असताना हे ग्रंथकार "बुद्ध वंश" ह्या ग्रंथाचा संदर्भ देतात. मला असे वाटते, एखाद्या प्राचीन वस्तूचा अचूक काळ कुठला? हे जाणून घेण्या करिता Carbon Dating हे तंत्रज्ञान वापरले जाते. त्याकाळी अश्या प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध नसताना 'बुद्धी वंश' आणि तत्सम ग्रंथ लिहणाऱ्यांनी २८ बुद्धांपैकी सर्व बुद्धांचा काळ अचूक कसा लिहून ठेवला? हे अनाकलनीय आहे.
बौद्ध मतानुसार तार्किक दृष्ट्या विचार केल्यास असे जाणवते कि - कुठल्याही गोष्टीचे अस्तित्व तेंव्हाच प्रमाणित होत असते जेंव्हा त्या गोष्टीचे अस्तित्व प्रत्येक्षात प्रमाणित जरी होत नसले तरी, अप्रत्येक्षपणे अन्य माध्यमातून त्याचे अस्तित्व प्रमाणित व्हावे लागते. जसे बुद्धाचे अस्तित्व तेंव्हाच प्रमाणित होते जेंव्हा बुद्धाने केलेल्या सामाजिक क्रान्ति नंतर लोकांच्या मनोधारणा बदलल्या आणि चंद्रगुप्त मौर्य सारखे कनिष्ठ जातीतील राज घराणे उदयास आले. याचाच अर्थ असा होतो, बुद्धाच्या सामाजिक विचारांमुळे लोकांची कनिष्ठ जातीच्या राज्याचा स्वीकार करणारी मानसिकता निर्माण झाली.
आता आपण विषयाकडे वळूयात, जातक कथा नुसार इत्यादी. पूर्व १०१४ साली बुद्धाच्या आधी कश्यप नावाचा बुद्ध होऊन गेला, तो ज्या अर्थी बुद्ध आहे त्या अर्थी त्याचा प्रभाव युगानुयुगे जाणवणे गरजेचे आहे. मात्र डॉ. आंबेडकर लिखित 'प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती' या ग्रंथानुसार बुद्ध पूर्व भारतातील जीवन हे अनैतिकता पूर्ण होते. लोकांची जीवन जगण्याची नैतिक पातळी रसा तळाला जाऊन पोहचली होती. बुद्ध पूर्व काळात यज्ञयाग, कर्मकांड, अनैतिक व्यवहार याने परिसीमा गाठली होती. कश्यप नावाच्या बुद्धाचा प्रभाव असताना असले प्रकार व्हायला नको हवे होते. मात्र परिस्थितीचे विसंगत दर्शन होते. याचाच अर्थ असा होतो, कि बहु बुद्ध हा सिद्धांत काल्पनिक तथा काल्पनिक दृष्ट्या तकलादू आहे. कल्पना करुत कि, उद्युक्त केलेले वरील चार बुद्ध, हे बुद्धा प्रमाणे सम्यक संबद्ध जरी नसले तरी देखील ते बुद्ध होते, असे जरी गृहीत धरल्यास बुध्दत्व प्राप्त झालेली व्यक्तीस महापुरुषांच्या पली कडील प्रज्ञा निश्चितच प्राप्त असणार. आणि त्यांची जागतिक कीर्ती देखील अफाट असणार यात शंका नाही, अश्या अलौकिक बुद्धीमत्ता, प्रज्ञा आणि कीर्ती असणाऱ्या व्यक्तींचा इतिहास हा पुरातत्व विभागाच्या उत्खननात उजेडास न येणे हे पटण्या सारखे नाही. २८ बुद्धांचे नखभर पुरातत्व नाही जे यांचे अस्तित्व सिद्ध करू शकेल. अगदी हडप्पा संस्कृतीच्या काळापासूनचे म्हणजेच इ. स. पूर्व ३५०० - ४००० काळापासूनचे पुरातत्व आढळले आहेत, मात्र "बुद्ध" ह्या पदी पोचलेल्या व्यक्तीचे पुरातत्व आढळून न येणे हे कुठेतरी ह्या निष्कर्षा प्रति पोचवते कि - बहू बुद्ध सिद्धांत हि दंत कथांची देण आहे.
काही बुद्धांचा इतिहास हा हरप्पा मोहेंजोदडो संस्कृतीच्या आधीचा आहे असे जर मानले, तर पुरातत्वाचा एक नियम इथे लागू पडतो , तो असा कि ५००० - ६००० च्या प्रचंड मोठ्या कालावधीत, काळाच्या ओघात सर्वच गोष्टी नामशेष होत असतात. मग सदर ग्रंथकारांनी, बुद्धांच्या अस्तित्वाचा इसवी सन पूर्वी घडलेला प्रचंड मोठा कालखंड कश्याच्या आधारे दर्शवीला? बरं.. २८ वा बुद्ध याचे नामकरण देखील अश्या ग्रंथकारांनी आधीच करून ठेवले, त्याला 'मैत्रेय' नाव देऊन टाकले. भारताचा इतिहास हा बौद्धवाद आणि ब्राह्मणवाद यातील संघर्ष आहे असे बाबासाहेब म्हटले होते. मग असे असेल तर सिदार्थ गौतम बुद्ध यांचे ऐतिहासिक आणि तात्त्विक महत्व कमी करण्या करिता प्रतिक्रांती वाद्यांनी रचलेले हे कुभांड तर नाही ना ? याबाबत चाचपणी करणे देखील महत्वाचे ठरते. या २८ बुद्धांच्या सिद्धांताला बाबासाहेबांनी आपल्या बौद्ध तत्वज्ञानात कुठेच स्थान दिले नाही. या सर्व बाबींचा सखोल विचार करता, असा निष्कर्ष निघतो कि, बौद्धांनी २८ बुद्धाच्या तत्वज्ञानाला मूठमाती देऊन, एकाच बुद्धाला म्हणजेच सम्यक संबद्ध गौतम बुद्धांना सरणं जावे.
भारत बौद्धमय होता : १२०० वर्षाचा सुवर्ण इतिहास
● भारत बौद्धमय होता : १२०० वर्षाचा सुवर्ण इतिहास
सूचना - कृपया याच लेखाच्या नावाने दुरुस्ती केलेली किंवा अपूर्ण माहिती असलेल्या पोस्टपासून सावध रहावे, कारण दुरुस्ती असलेल्या पोस्ट मध्ये अपूर्ण माहिती दिलेली असते आणि त्या लेखात लेखकाचे नाव नमुद नसते. सदर हि पोस्ट "ओरिजिनल" असून इतर दुरुस्त असलेल्या पोस्ट प्रसारित करून लोकांपर्यंत अपूर्ण माहिती देऊ नका.
उद्देश - लहान ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत जनहितार्थ प्राचीन काळातील माहिती प्रसारित करणे, हे प्रत्येक व्यक्तीचे कार्यव्य असले पाहिजे.
लेख - यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक) "दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शालेय इतिहासात शिकवले जाते की, भारतावर ब्रिटीशांनी १५० वर्षे राज्य केले, तर ६०० वर्षे मुस्लिम असलेल्या मोगलांनी राज्य केले, परंतु ही गोष्ट आम्हाला शालेय इतिहासात शिकविली जात नाही की, बौद्ध राजांनी ह्या भारतावर १२०० वर्षे राज्य केले. प्राचीन भारताच्या इतिहासावर बौद्ध धम्म, तत्वज्ञान व बौद्ध राजांची राजनिती व राज्य यामुळे "पाली भाषा" ही भारताची राजभाषा होती तर बौद्ध धम्म देशाचा राज धर्म होता. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यत भारतात तब्बल २००० लेण्या विविध बौद्ध राजांनी खोदल्या अगदी अफगणिस्थानातील कंदाहार पर्यत ह्या लेण्या व बुद्ध मुर्त्या पाहावयास मिळतात. म्हणूनच बौद्ध धम्म भारतातून लोप पावल्या नंतर ही त्याचे अस्तित्व आहे. त्या बौद्ध राष्ट्राची आठवण करुन देतात व "प्राचीन भारत बौद्धमय होता" ह्याची ग्वाही देतात.
भारतात २००१ च्या जनगणनेनूसार १०० कोटी पैकी १ कोटीच लोक बौद्ध होते. परंतु जगभरात ६०० कोटी लोकसंख्या असून, बौद्धांची लोकसंख्या ही तब्बल १६० कोटी आहे. ही लहान सहान गोष्ट नाही. ही लोकसंख्या तलवारीच्या किंवा लालसेच्या जोरावर निर्माण न होता. तत्वज्ञान व मानवतेच्या विचारांच्या जोरावर निर्माण झाली. याला कारण भारतातील बौद्ध राजांनी बौद्ध धम्माला राजाश्रय देवून त्याचा प्रचार आणि प्रसार जगभर केला. बौद्ध धम्माच्या २५०० वर्षाच्या इतिहासात बिंबिसार, प्रसेजित, अजात शत्रू, अशोक, कनिष्क, मिलिंद, गुप्त राजे, सातवहान राजे, वाकाटक, हर्षवर्धन व त्यानंतरचे छोटे छोटे राजे यांनी बौद्ध धम्माला उघडपणे राजाश्रय दिला म्हणूनच १२ व्या शतकापर्यंत भारतात तक्षशिला, विक्रमाशिला, नालंदा, वल्लभी, उदंत्तपुरी अशी बौद्ध तत्वज्ञानाचा प्रचार करणारी १९ विद्यापीठे निर्माण झाली व जग अंधारात असताना ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान जगाला शिकविण्याचे काम ह्या बौद्ध विद्यापीठांनी केले. भारत याच काळात खऱ्या अर्थाने महासत्ता होती. सोन्याच्या धूर याच काळात भारतात निघत असल्याचे म्हटले जाते. भारत सुवर्ण भुमी होता. जगाचा केंद्रबिंदू होता तो बौद्ध भारत, बुद्धिचा भारत होता.
भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भारतात मगधाचा राजा बिंबिसार त्यानंतर त्याचा पुत्र अजात शत्रू व कोसलचा राजा प्रसेनजित, त्याचा मुलगा विड्डुभ हे राजे झाले. विड्डुभाने बुद्धांच्या हयातीतच बुद्धाचा वंश असलेल्या शाक्यांचे शिरकाण केले होते. पुढे त्याचा एका लढाईत वाहून मृत्यू झाला. तर त्याचे राज्य 'कोसल' मगधाचा राजा अजात शत्रूने काबीज केले. ह्या अजात शत्रूने बौद्ध धम्माला राजाश्रय दिला. त्यावेळी मगधाचा राजा भारताचा सर्वात शक्तीशाली राजा ओळखला जाई. अजातशत्रू नंतरचे राजे हे प्रभावशाली नसल्याने नंद वंशाने राज्य बळकावले. नऊ नंद राजे हे मगधाचे राजे झाले हे बौद्ध धर्मीयच होते. नऊ नंदातील धनानंद राजाच्या विरोधात त्याच्या 'मुरा' नावाच्या दासीचा पुत्र "चंद्र गुप्त मौर्य" याने बंड केले आणि मौर्य घराण्याची सत्ता सुरु झाली. याला प्रामुख्याने बुद्धांची सामाजिक व धार्मिक क्रांती कारणीभूत होती. म्हणूनच तात्कालीन शुद्र असलेल्या चंद्र गुप्ताची राज्यक्रांती झाली. चंद्र गुप्तचा काळ इसवी सन पुर्व ३२४ ते इसवी सन पुर्व ३०० त्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार राजा झाला. सम्राट चंद्र गुप्त आणि त्याचा मुलगा बिंदुसार हे दोघे ही बौद्ध धर्मीय नव्हते; परंतु चंद्र गुप्ताचा नातू जग विख्यात सम्राट अशोकाने बौद्ध धम्म स्विकारुन त्याचा प्रचार व प्रसार केला. त्याच्या काळात बौद्ध धम्माची तिसरी संगती झाली. बुद्ध ते अशोक या अडिचशे वर्षात बौद्ध धम्मात १८ पंथ निर्माण झाले. अशोकाचा मार्गदर्शक आचार्य मोगली पुत्र तिस्स यांनी १७ पंथाचे मिथ्या विचार खोडून थेरवादाचा पुरस्कार केलेला 'कथावत्थु' हा ग्रंथ लिहला. धम्म प्रचारार्थ सम्राट अशोकाने अनेक प्रचारक नेमले इतकेच नव्हे तर आपला अपत्य महेंद्र व संघमित्रा यांना सिंहल द्विपात बौद्ध भिक्षु बनवुन पाठविले. इतका त्याग इतके झोकून देणे जगाच्या इतिहासात कोणालाही जमलेले नाही. अशोकाने ३५ वर्ष राज्य केले. जगाच्या कल्याणासाठी व मानवतेसाठी त्याने आपले आयुष्य समर्पित केले. मौर्याचा शेवटचा राजा सहावा वंशज बृहद्रथ हा आपल्या सैन्याची पाहणी करीत असता शुंग वंशातील पुष्यमित्र नावाच्या एका सेनापतीने इसवी सन पुर्व १८४ मध्ये त्याला कपटाने ठार मारले आणि मौर्याचे राज्य बळकावले. जरी उत्तरेत मौर्याचे राज्य संपुष्टात आले होते, तरी महाराष्टात त्यांची छोटी - छोटी राज्ये बराच काळापर्यत अस्तित्वात होती. चालुक्य घराण्यातील दुसऱ्या पुलकेशीने कोकणातील मौर्याचा इसवी सन ६२५ च्या सुमारास विशेष प्रयास न करता पराभव केला. या मौर्य वंशातील कोणी पुरूष कोकणात येऊन राहीले व तेथे त्यांचा विस्तार झाला. तोच 'मोरे' आडनावाचा वंश होय असे म्हटले जाते.
अशोक नंतर बौद्ध धम्माचा आश्रय दाता सम्राट कनिष्क झाला. वर सांगितल्या प्रमाणे बौद्ध धम्मात अनेक पंथ निर्माण झाले, परंतु बुद्ध धम्मातील निरनिराळ्या पंथातील मतभेद मिटवून धम्म सुत्रांचे आणि संघ नियमाचे एक सुत्रीकरण करण्यासाठी सम्राट कनिष्काने चौथी धम्म संगिती साधारणपणे इसवी सन १०० साली भरवली. सम्राट कनिष्क हा कुशाण वंशाचा होता. इसवी सन नंतर ७८ सालापासून सुरु झालेले सक संवत्सर कनिष्कानेच सुरू केले ते संध्या सुद्धा मानले जाते. हे शक दुसऱ्या कोणीही ते सुरू केले असल्या बद्दलचा ठोस ऐतिहासिक पुरावा मिळत नाही. चिनी प्रवासी ह्यू - एन - त्संगने लिहून ठेवलेल्या प्रवास वर्णनावरुन कनिष्काने बुद्ध धम्माचा स्विकार केल्यावर धम्म शिकवण्यासाठी त्याने एका भिक्खूला सांगितले. त्या भिक्खूच्या शिकविण्यात धम्म तत्वातील असलेले मतभेद कनिष्काच्या लक्षात आले, म्हणून त्याने भन्ते पार्श्वांच्या सल्लावरुन कनिष्काने चौथी धम्म संगिती भरविली. ह्या संगितीचा अध्यक्ष वसुमित्र होते. 'सांकेत' येथे राहत असलेल्या अश्वघोषाला संगितीत भाग घेण्यासाठी बोलावले होते. त्याने त्या संगितीचा उपअध्यक्ष म्हणून काम केले. ही संगिती कश्मीर येथे भरली की, जालंधर येथे याबाबत विद्वानांत मतभेद आहेत. सम्राट कनिष्काने पाचशे धम्म पारंगत विद्वान भिक्खूंना राहण्यासाठी एक मोठा विहार बांधला. त्या भिक्षुंनी त्रिपिटकावर भाष्ये तयार केली. सुत्त पिटका वरील भाष्य एक लाख श्लोकांचे, विनय पिटकावरील भाष्य 'विनयविभाषा' ह्या नावाने तयार केले. त्यात एक लाख श्लोक आहेत, त्याच बरोबर 'अभिधम्मविभाषा' या नावाने अभिधम्मावरिल भाष्याचे एक लाख श्लोकात संघायन केले. या तिन्ही भाषांची एक प्रत ताम्रपटलावर लिहून काढून ते ताम्रपटल पाषणाच्या करंडातून ठेवून त्यावर कनिष्काने एक स्तूप बांधला अशी नोंद आहे. अशोकाने भरवलेल्या तिसऱ्या धम्म संगीतीत विभाज्यवादी म्हणजे थेरवादी बौद्धांचे प्राबल्य होते. तर कनिष्काने भरविलेल्या संगितीत सर्वास्तिवादी म्हणजे महासांघिक बौद्धांचे प्राबल्य होते.
मौर्याच्या काळापासून इसवी सन ३०० वर्षापर्यत धर्माशी प्रत्येक्ष संबंध असलेल्या ज्या गोष्टी पुराण वस्तू संशोधनात सापडल्या आहे. त्यातील बहुतांश बौद्ध धम्माशी संबंधित आहेत. त्या प्रामुख्याने लेणी, स्तुप, बुद्ध मुर्ती, नाणी आणि शिला लेख आहेत. दगड विटांनी आणि लाकडांनी बांधलेले चैत्य, विहार, बुद्ध विहारे इत्यादी इमारती संपूर्ण भारत भर विखुरले आहेत. बुद्ध मुर्ती या कनिष्काच्या काळात बनल्या गेल्याचे दिसते. याच दरम्यान पेशावर ते वायव्य भारतावर ग्रीक राजा मँनडर उर्फ मिलिंद या राजाने भन्ते नागसेन कडून बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन बौद्ध धम्माला राजाश्रय दिला. त्याची साक्ष देणारे असंख्य अवशेष आज वायव्य भारतात उपलब्ध आहेत. कनिष्क आणि मिलिंदानंतर सातवाहन राजांनी बौद्ध धम्माला राजाश्रय दिलेला दिसतो. त्याचे साम्राज्य इसवी सन पूर्व ते इसवी सन २१८ पर्यत ३०० वर्ष अधिक काळापर्यंत, पूर्वेस बंगालच्या उपसागरापासून ते पश्चिमेस अरबी समुद्रापर्यंत पसरले होते. उत्तरेस मौर्याच्या नंतर शुंग, कण्य, कनिष्क अशी घराणी उलथा पालथ होऊन जरी राजकीय अस्थिरता आली होती. तरी दक्षिणेत सातवाहनांचा काळामधील ५० वर्षे सोडली तर शांततेचा आणि समृद्धीचा गेला. एक छत्री साम्राज्य असल्यामुळे देशातील निरनिराळ्या जमाती एकत्र येण्यात आणि त्यांचे राजकीय तसेच सांस्कृतिक अभिसरण होण्यास मौर्याच्या कारकिर्दी प्रमाणेच सातवाहंनाचा काल अत्यंत अनुकूल होता. महाराष्टात आता पर्यंत सापडलेल्या सातवाहनांच्या काळातील धार्मिक वास्तू आणि शिल्प, एखादा अपवाद वगळता, फक्त बौद्ध धर्मियच आहे. गुप्त कालीन भारत हि समृद्धीत पोहचला होता. नालंदा विद्यापीठाची भरभराट या काळात होती. अनेक गुप्त राजांनी बौद्ध धम्माचा राजाश्रय देवून बौद्धांचे प्राबल्य कायम ठेवले.
बौद्ध धर्माचा शेवटचा महान सम्राट हर्षवर्धन यानेच बौद्ध धम्माची जागती ज्योत तेवत ठेवली. याने बौद्ध धम्माच्या स्विकारल्यानंतर आपले नाव 'शिलादित्य' असे ठेवले. या सम्राटाने इसवी सन ६२४ मध्ये कानोज येथे बौद्ध धम्म सभा घेतली. या देशात नालंदा हे मुख्य विद्यापीठ होते. या ठिकाणी अध्ययनासाठी देशातून लोक येत. याच काळात हु - एन - त्संग ही चीनी प्रवासी आला होता. ओरिसा प्रांतात ही बौद्ध धम्म अद्याप जागृत होता. पश्चिमेकडे गुजरात, खानदेश व कोकणाचा काही भाग यावर वल्लभी राजांचा अंमल असे. हा सगळा प्रदेश बौद्ध धम्मी होता. कोसल म्हणजे नागपूर येथे ही बौद्ध धम्माची भरभराट होती. दक्षिणेकडे कलिंग व तैलगण हे प्रदेश खेरीज करुन सर्वत्र बौद्ध धम्म प्रचलित होता. हर्षवर्धनापर्यत भारत हा इसवी सन ५८० पर्यत बौद्धमय होता. आठव्या शतकात महाराष्ट्रात झाला. आठव्या - नवव्या शतकात भारतात बौद्ध धम्माची सर्वत्र पिछेहाट झाली. तरी सुद्धा महाराष्ट्रात बराच काळापर्यंत बौद्ध धम्म अस्तित्वात होता. "प्रबोध चंद्रोदय" हे संस्कृत नाटक बाराव्या शतकात रचले गेले. त्या नाटकाच्या रचनेच्या काळी बौद्ध धम्म ऱ्हासाच्या पंथाला लागला होता. पण नामशेष झाला नव्हता. असे अनुमान या नाटकावरुन आपणास काढता येते.
इसवी सनाच्या १३ व्या शतकात म्हणजे १२७६ साली श्रावस्ती येथे एक बौद्ध विहार बांधण्यात आले. १४ व्या शतकात म्हणजेच १३३१ साली बुद्धगया येथील बौद्ध विहारांची डागबुजी करण्यात आली. १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे इसवी सन १४८५ वर्षी नव द्विपात वैष्णव शिरोमणी चैतन्य देव यांचा जन्म झाला. त्यावेळी हिंदूनी तर महोत्सव केलाच पण बौद्धांनी सुद्धा केला, असे चैतन्याचा एक चरित्रकार लिहतो यावरुन त्यावेळे पर्यंत बरेच ठिकाणी थोडे फार तरी बौद्ध होते, असे दिसते. १६ व्या शतकात पुर्वार्धात भारतात बौद्ध शास्त्रांचे अध्ययन कोठे - कोठे चालत असे त्या समयी बंगल्यातल्या एका कत्यायन गोत्री ब्राह्मणाला त्याची बौद्ध धम्माकडे प्रवृत्ती दिसल्या वरून त्याला गावकरांनी काडून टाकले होते. हा ब्राह्मण पुढे उघड रितीने स्वत: ला बौद्ध म्हणवून आणि 'बुद्ध ग्राम चक्रवर्ती' हे नाव धारण करुन सिलोन मध्ये गेला तेथे त्यांच्या विद्वतेबद्दल लोकांनी सत्कार केला. याच शतकाच्या अखेरीस प्रसिद्ध तिबेटी लामा तारानाथ यांनी भारतात बौद्ध धम्माची स्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी मुद्दाम दोन वकिल तिकडे पाठवले होते. त्यांनी इकडे बारकाईची चौकशी करून असा रिपोर्ट केला की, ओरिसा व पश्चिम बंगाल या प्रांतात अद्याप बौद्ध धम्म जीव धरुन होता. अशा रितीने तब्बल १७ व्या शतकापर्यंत भारतात बौद्ध धम्म बराच काळपर्यंत तग धरुन होता. इसवी सन १५३९ मध्ये पोर्तुगीज पाद्री फाद अँन्टेनिओ - डी - पोटों याने येथील भिक्षुंना ख्रिश्चन केल्याची नोंद आहे.
वरिल इतिहासाचे अवलोकन केल्यावर लक्षात येते की, इसवी सन पूर्व ६ व्या शतकापासून इसवी सनाच्या ६ व्या शतकापर्यंत म्हणजे बुद्ध काळापासून हर्षवर्धन पर्यंत भारत हा बौद्धमय होता व असंख्य बौद्ध राजांनी भारता वरती राज्य केले. बाराशे वर्षे व आठव्या शतकात सामाजिक व संस्कृतिक दृष्टया हा धर्म बलशाली होता हे दिसते. आठव्या शतकानंतर बौद्ध धम्माला उत्तरती कळा लागली. तरि ही १२ व्या शतकापर्यंत हा धम्म व ज्ञान देणारी विद्यापीठे अस्तित्वात होती. १२०० वर्षाचा बौद्ध साम्राज्याचा सुवर्ण इतिहासातून आपल्या पूर्वजांच्या गौरव शाली कर्तृत्वाचे आकलन होते. या देशाला महासत्ता बनवण्याचे काम आमच्या बौद्ध पूर्वजांनी केले आणि भारताला सुवर्ण भूमी आणि वंदनीय भूमी बनविले.
◆◆◆
आवहनात्मक एवं मार्गदर्शक लेख - यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक) "दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
चित्र क्र. १३० : गौतमाचा गृहत्याग, सांची
(जोशी, भा.स.को.: १९७०)
चित्र क्र. १३१ : बोधीवृक्ष, सांची
(जोगी भा.सं.को. १९७०)
चित्र क्र. १३२ : बुद्धाचे प्रवचन, सांची
चित्र क्र. १३३ : शालभंजिका, सांची
अन्य बौद्ध देवता :-
जसे हिंदूचे देव, त्यांचे अवतार आणि अनेक इतर प्रकार झाले, तसे बौद्ध पंथातही करणे आवश्यक झाले. भक्तिमार्गाच्या उदयानंतर वैचारिक स्तरावर आणि कलेतही जी घौडदौड सुरू झाली त्याला तसेच प्रत्युत्तर देणे हे परिस्थितीच्या रेट्यामुळे आवश्यक झाले. बुद्धाचे चोवीस अवतार मानले गेले आहेत. हे भूतकाळाचे बुद्ध मानले जातात यातील शेवटच्या सातांना मानुषी बुद्ध म्हटले जाते आणि यातील आठव्या मानुषी बुद्धाला 'मैत्रेय' असे म्हटले जाते, जो पुन्हा भविष्यात बुद्ध होणार असे मानले जाते. याशिवाय बौध्द शिल्पांमध्ये अनेक देवींचीही शिल्पे दिसतात, ज्यांचे पंधरा प्रकार असून यातील मुख्यत्वे तारा आणि महामयुरी या देवींची शिल्पे सर्वाधिक दिसतात. याशिवाय धर्मपाल नावाचा एक देव समुदाय शिल्पात दिसतो, ज्यामध्ये कुबेर, यम, हयग्रीव, यमांतक वगैरे क्रुर तोंडाचे देव येतात.
बोधिसत्त्व - शिल्पकलेमध्ये हा अत्यंत लोकप्रिय असून लेण्यांमधील गर्भगृहाच्या बाहेरील द्वारपालांच्या जागेवर डावी उजवीकडे यांचे शिल्पांकन दिसते. हे बोधिसत्त्व सृष्टीचा व्यापार सांभाळतात आणि आपले कार्य पूर्ण करून निवृत्त होतात आणि आपल्या मूळ रूपात विलीन होतात. शिल्पांमध्ये दिसणारे प्रमुख बोधिसत्त्व म्हणजे वज्रपाणी, पद्मपाणी, अवलोकितेश्वर आणि मंजुश्री.
चित्र क्र. १३५ : बोधीसत्व, लेणे क्र. ६ वेरूळ
चित्र क्र. १३६ : तारा, लेणे क्र. ६, वेरूळ
चित्र क्र. १३७: महामयूरी, लेणे क्र. ६, वेरूळ
वज्रपाणीच्या मूर्तीच्या हातामध्ये खड्ग किंवा अन्य शस्त्र असते. तर पद्मपाणीच्या हातामध्ये कमळ धरलेले असते. अजिंठा येथील चित्रांमध्ये कमळ धरलेल्या पद्मपाणीचे चित्र दाखविले जाते. याचप्रमाणे या मूर्तीच्या जटामुकुटामध्ये कपाळावर छोटा स्तूप कोरलेला असल्यास तो मंजुश्री बोधिसत्त्व असतो आणि ज्याच्या कपाळावर ध्यानस्थ बुद्ध प्रतिमा असते तो अवलोकितेश्वर असतो. महामयुरी - कमळावर उभी असलेली ही देवी असून हिच्या शेजारी मोर काढलेला असतो. शिवाय हिच्या शेजारी अभ्यास करणारा एक विद्यार्थी देखील दिसतो. बौद्ध पंथात ही विद्येची देवता मानली जाते. वेरुळमधील बौद्ध लेण्यात (क्र. ६) हिचे पूर्णाकृती शिल्प आहे. तारा- कमळावर उभ्या असलेल्या ह्या देवतेच्या हातात लांब देठाची कमळाची कळी धरलेली असते. देशातील पूर्व भागात हिचे उग्र रूपही दिसते, ज्यामध्ये ती प्रेतावर उभी असलेली दाखविण्यात येते. कमळावर उभ्या असणाऱ्या तारेचे शिल्प वेरुळमध्येच वरील महामयुरीच्या शिल्पासमोरच दिसते.
Buddhist art.
The Kushan period matches with the blossoming of two major schools of
Buddhist sculptures, those of Mathura (Uttar Pradesh, India) and
Gandhara (Northwest Pakistan and eastern Afghanistan). The two schools
are associated with the earliest anthropomorphic representations of the
Buddha, and, during the first half of the 20th century, scholarly debate
has sought to establish the precedence of one school over the other and
to account for the apparition of the Buddha image (Foucher, 1913;
Coomaraswamy; Deydier, pp. 5-28, 46-64, 223-49; Guenée, pp. 197-201).
Within the Gandharan context, the coinage of Kanishka I bearing an image
of the Buddha on the reverse provides indisputable evidence that
anthropomorphic representations of the Buddha were made during his
reign. Scholars have, however, invoked the sculptures from Butkara I
found in association with lifetime issues of the Indo-Scythian king Azes II (r.
ca. 15/5 BCE/6 AD – 17/20 CE) to posit an earlier date (Faccenna, 1962,
1980-81; Göbl, 1976, pls. I-II, nos. 15-27 and 28-59; van Lohuizen-de
Leeuw, 1981; Faccenna, 2003). With regard to Mathura, Sonya Quintanilla
has argued on stylistic grounds that the earliest Buddha image recorded
is a small carving on a railing fragment from Īsāpur attributed to the
time of Śoḍāsa (r. ca. 15 CE), and that the earliest large-scale images
of the Buddha sculpted in the round start to emerge from ca. 50-100 CE
(Quintanilla, 2007, pp. 199-205, 219-48). Concerning images with an
inscribed date, the statue set up in Sarnath by the monk Bala in the
third year of Kanishka I provides a terminus ante quem for the
production of Buddhist icons in the round in Mathura (Schopen). While
this estimation of a chronology for the apparition and development of
anthropomorphic representations of the Buddha has received fairly
widespread agreement, a single, hitherto unknown, dated image would call for its reconsideration.
As
far as the characteristics of Buddhist art from the Kushan period are
concerned, the school of Mathura is essentially known for images carved
on the railings of stupas and for stele statues representing divinities
of the Buddhist pantheon (Buddha, Bodhisattva, and tutelary divinities)
sculpted in the mottled red sandstone found in the nearing quarries of
Sīkri. Studies by David Snellgrove, Johanna E. van Lohuizen-de Leeuw, and Sonya Quintanilla have highlighted the role of depictions of not only yakṣas and nāgas,
as previously suggested by Ananda K. Coomaraswamy (Coomaraswamy, pp.
297-313), but also of Jinas, Brahmins, and ascetic teachers in the
construction of the Buddha’s iconography (Snellgrove, pp. 52-55; van
Lohuizen-de Leeuw, p. 153; Quintanilla, pp. 199-205), notably for
elements such as the knob at the top of the cranium (uṣṇīṣa) and the thin cloth (saṃghāti)
molding the chest. As for formal features of Mathuran images,
sculptures found on the sites of Katra, Jamalpur, Kaṅkālī Tīlā, and
Palikhera, to name but a few, are characterized by their generous
proportions, broad shoulders, large chest, and round head with
full-cheeks and fleshy smiling mouth (Figure 4).
The
Gandharan production consists of images primarily carved in a
mica-schist stone but also molded into stucco, clay, and plaster. These
are statues of Buddhist divinities as well as reliefs illustrating
events of the Buddha’s past lives (jātaka) and last existence.
This Buddhist discourse is served by an aesthetic idiom that results
from the historical heritage of the region and draws upon Indian,
Greco-Roman, and Iranian iconographic and formal repertoires. Statues of
Bodhisattvas displaying strong Hellenistic features such as the
muscular torso, the aquiline nose, and thin lips, the hair in a krobylos (gathered
at the nape of the neck and tied up), and the drapery falling in heavy
folds (Figure 5) are probably still considered by many as the epitome of
the Gandharan school. Yet the material excavated in various parts of
the region shows that the Gandharan production covers other artistic
expressions. The curvaceous yakṣīs from Butkara I (Swāt Valley)
bear resemblance with their counterparts from Bhārhut and Mathura, while
some scholars have associated the strict frontality of Buddha on steles
from Kabul-Kāpisā (see BEGRĀM) to Parthian models (Bussagli, pp. 279-81, Cambon, p. 25).
Figure 5. Bodhisattva Maitreya, Jamālgaṛhī (Gandhāra). British Museum, London (1880.72). (Courtesy of the British Museum)
This overview of Buddhist art of the Kushan period would not be complete without mentioning the production of Bactria. As evidenced by the inscriptions and numismatic finds in the establishments around Balkh and
Termez, Buddhism was spread north of the Hindu Kush by the Kushan rule,
in the times of Azes II and Soter Megas (r. ca. 92/97–100 CE; Fussman).
The remains from monasteries and stupas of Qara Tepe, Fayāż Tepe, and
Zurmala show that, with regard to iconography, motifs are similar to
those created in Gandhāra, yet essentially expressed in plaster, clay,
and limestone (Figure 6; Abdullaev, pp. 32-41; Leriche and Pidaev, pp.
55-73; Leriche, Pidaev, and Genequand, pp. 403-9; Vivdenko, pp. 42-47).
As for formal features, Bactrian images share with Gandharan ones a
common Hellenistic and
Iranian heritage, yet the Bactrian artistic expression is probably that
which displays most affinity with Kushan dynastic art. This is notably
exemplified by the paintings from Qara Tepe depicting rows of donors,
whose body is seen in front view, while the head is in profile
(Bussagli, 1963, pp. 23; Stavisky, 1986, pp. 247).
Figure 6. Fragment of a Buddha in clay from Dal’verzin Tepe. (Courtesy of P. Leriche)
It
is in Buddhist art that the impact of the art of the Kushan period is
best observed. Broadly, while iconographic and formal features
elaborated around Mathura have provided the essential source for images
produced under the rule of the Guptas (ca. 320-500) in Mathura and
Sarnath, the art which developed in the oases of Chinese Turkestan ( , Miran, Kucha, Turfan, and Dunhuang) from the 4th century onwards finds many of its prototypes in Gandhara and Bactria.
मौर्योत्तर साम्राज्य की मूर्तियाँ
मौर्य
काल के विपरीत 200 ईसा पूर्व और 300 ईस्वी के बीच की अवधि छोटे राज्यों का
युग था, जिनमें से कई मूल रूप से विदेशी थे। इनमें शुंग, कण्व, सातवाहन और
कुषाण प्रमुख हैं।
कुषाण साम्राज्य की मूर्तियाँ
कुषाण साम्राज्य की मूर्तियों की दो विशिष्ट शैलियाँ थीं:
गांधार क्षेत्र में उत्तरी एक को गांधार शैली के नाम से जाना जाता है।
मथुरा में दक्षिणी एक को मथुरा शैली के नाम से जाना जाता है।
गांधार शैली की मूर्तियाँ
पंजाब से लेकर अफगानिस्तान की सीमा तक फैला गधारा क्षेत्र 5वीं शताब्दी तक महायान बौद्ध धर्म का एक महत्वपूर्ण केंद्र था ।
अपने स्थान के कारण गांधार शैली ने फारसी, ग्रीक, रोमन, शक और कुषाण जैसे सभी प्रकार के विदेशी प्रभावों को आत्मसात किया।
मूर्तियों के गांधार शैली को ग्रेको-बौद्ध कला शैली के रूप में भी जाना जाता है क्योंकि कला की ग्रीक तकनीकों को बौद्ध विषयों पर लागू किया गया था।
गांधार शैली ऑफ आर्ट का सबसे महत्वपूर्ण योगदान बुद्ध और बोधिसत्वों की सुंदर छवियों का विकास था, जिन्हें काले पत्थर में निष्पादित किया गया था और ग्रेको-रोमन पैंथियन के समान पात्रों पर मॉडलिंग की गई थी।
गांधार शैली की महत्वपूर्ण विशेषताएँ हैं:
भगवान बुद्ध का खड़े या बैठे हुए चित्रण ।
पारंपरिक भारतीय तरीके से बैठे हुए बुद्ध को हमेशा क्रॉस-लेग्ड दिखाया जाता है ।
समृद्ध नक्काशी, विस्तृत अलंकरण और जटिल प्रतीकवाद।
भूरे पत्थर और मुख्य रूप से बौद्ध चित्रण का उपयोग।
गांधार
कला के सर्वोत्तम नमूने तक्षशिला के जौलियन और धर्मराजिका स्तूप और आधुनिक
अफगानिस्तान में जलालाबाद के निकट हड्डा से प्राप्त हुए हैं। भगवान बुद्ध
की सबसे ऊंची चट्टान को काटकर बनाई गई प्रतिमा भी आधुनिक अफगानिस्तान के
बामियान में स्थित है।
गंधारन
मूर्तियां ‘मानव-देवता’ और लहराते बाल, सैंडल और व्यापक पर्दे के चित्रण
में मजबूत ग्रीक प्रभाव दिखाती हैं। प्लास्टर प्लास्टर, जो आमतौर पर ग्रीक
कला में देखा जाता था, गंधारन कला कार्यों में व्यापक रूप से उपयोग किया
गया था।
हालाँकि,
गंधारन मूर्तिकला भी रोमन कला की देन है। गंधारन मूर्तियों में देखी गई
शास्त्रीय रोमन कला की कुछ विशेषताएं बेल स्क्रॉल, माला के साथ करूब,
ट्राइटन और सेंटॉर हैं। बुद्ध को वस्त्र पहनाना भी रोमन मूर्तियों से लिया
गया था।
मथुरा कला शैली की मूर्तियाँ
मथुरा कला शैली 1-3 ईस्वी के बीच मथुरा शहर में फला-फूला और कुषाणों द्वारा इसे बढ़ावा दिया गया। इसने बौद्ध प्रतीकों को मानव रूप में परिवर्तित करने की परंपरा स्थापित की ।
मथुरा शैली की महत्वपूर्ण विशेषताएँ हैं:
उन्हें सुरक्षा के लिए अपना दाहिना हाथ उठाए हुए मजबूती से निर्मित चित्रित किया गया था।
इस कला शैली द्वारा निर्मित आकृतियों में गांधार कला की तरह मूंछें और दाढ़ी नहीं होती हैं।
मुख्यतः चित्तीदार लाल बलुआ पत्थर का प्रयोग किया जाता है।
इसने न केवल बुद्ध की, बल्कि जैन तीर्थंकरों और हिंदू देवताओं के देवी-देवताओं की भी सुंदर छवियां बनाईं।
बुद्ध को दो बोधिसत्वों से घिरा हुआ दिखाया गया है, पदमपानी ने कमल पकड़ रखा है और वज्रपानी ने वज्र पकड़ रखा है।
अमरावती शैली ऑफ आर्ट की मूर्तियां
कला और मूर्तिकला की अमरावती शैली सातवाहन काल के दौरान विकसित हुई । अमरावती कृष्णा नदी के तट पर स्थित है।
यह दक्षिण भारत का सबसे बड़ा बौद्ध स्तूप का स्थल है।
इस कलाशैली का श्रीलंका और दक्षिण-पूर्व एशिया की कला पर बहुत प्रभाव था क्योंकि यहाँ से उत्पाद उन देशों में ले जाये जाते थे।
अमरावती शैली की विशेषताएँ इस प्रकार हैं:
प्रारंभिक
काल में भगवान बुद्ध को ‘स्वस्तिक’ चिन्ह के रूप में चित्रित किया गया
है। इसे बोधि वृक्ष के नीचे स्थित सिंहासन के ऊपर गद्देदार आसन पर उकेरा
गया है।
बाद के चरण में अमरावती शैली ने बुद्ध को मानव रूप में चित्रित किया।
अमरावती
की आकृतियों में पतली नीली विशेषताएं हैं और इन्हें कठिन मुद्राओं और
वक्रों में दर्शाया गया है। हालाँकि दृश्य अत्यधिक भीड़भाड़ वाले हैं।
सफेद संगमरमर का प्रयोग।
अल्लुरु से भगवान बुद्ध, लिंगराज पल्ली से धर्म चक्र, बोधिसत्व की छवियां अमरावती कला और मूर्तिकला शैली के कुछ बेहतरीन उदाहरण हैं।
गुप्त साम्राज्य की मूर्तियाँ
गुप्तकालीन मूर्तिकला अमरावती और मथुरा के मूर्तिकला विद्यालयों का तार्किक परिणाम है । इसकी शोभा मथुरा से और इसका सौन्दर्य अमरावती से प्राप्त होता है।
समय के साथ भरहुत, अमरावती, साँची और मथुरा की कला और भी करीब आती गयी; एक में पिघलना.
छवि के रूप में ली गई मानव आकृति गुप्तकालीन मूर्तिकला की धुरी है । सौंदर्य का एक नया सिद्धांत विकसित हुआ है। गुप्तकालीन मूर्तिकला का नरम और लचीला शरीर अपनी चिकनी बनावट के साथ स्वतंत्र और आसान गति की सुविधा प्रदान करता है।
पारदर्शी चिपकने वाला पर्दा इस युग का चलन बन गया। हालाँकि सचेतन नैतिक भावना द्वारा कामुक प्रभाव को नियंत्रित किया गया और गुप्त मूर्तिकला से नग्नता को समाप्त कर दिया गया।
बुद्ध के चारों ओर प्रभामंडल को जटिल रूप से सजाया गया था।
मथुरा
से प्राप्त बुद्ध की भव्य लाल बलुआ पत्थर की छवि गुप्त कारीगरी का एक बड़ा
उदाहरण है, जो 5वीं शताब्दी ई.पू. की है, यहाँ बुद्ध को अपने दाहिने हाथ
से अभयमुद्रा में खड़े होकर, सुरक्षा का आश्वासन देते हुए और बाएं हाथ से
परिधान की सीमा को पकड़े हुए दिखाया गया है ।
सारनाथ में खड़ी बुद्ध की छवि अपनी परिपक्वता
में गुप्त कला का एक उत्कृष्ट उदाहरण है। सुरक्षा का आश्वासन देने की
प्रवृत्ति में कोमलता से ढली हुई आकृति का दाहिना हाथ है।
सारनाथ
न केवल रूप की कोमलता और परिष्कार का परिचय देता है, बल्कि खड़ी आकृति के
मामले में शरीर को अपनी धुरी पर थोड़ा झुकाकर एक आरामदायक रवैया भी पेश
करता है, इस प्रकार मथुरा के समान कार्यों की स्तंभ कठोरता के विपरीत इसे
एक निश्चित लचीलापन और गति प्रदान करता है। सिलवटों को पूरी तरह से हटा
दिया गया है; पर्दे का संकेत केवल शरीर पर परिधान के किनारों को दर्शाने
वाली पतली रेखाओं में ही मिलता है। अपनी चिकनी और चमकदार प्लास्टिसिटी में
शरीर सारनाथ कलाकारों का प्रमुख विषय है।
गंगा और यमुना, दो आदमकद टेराकोटा प्रतिमाएं ,
जो मूल रूप से अहिच्छत्र में शिव मंदिर की ऊपरी छत की ओर जाने वाली मुख्य
सीढ़ियों के बगल में स्थापित हैं, गुप्त काल चौथी शताब्दी ईस्वी की हैं।
सामाजिक और धार्मिक इतिहास के स्रोत के रूप में मिट्टी की मूर्तियों (टेराकोटा) का बहुत
महत्व है। शिव का सिर गुप्त टेराकोटा का एक सुंदर उदाहरण है, जिसे उलझे
हुए ताले के साथ चित्रित किया गया है, जो एक प्रमुख और सुंदर शीर्ष गाँठ
में बंधा हुआ है। चेहरे पर अभिव्यक्ति उल्लेखनीय है और शिव और पार्वती
दोनों की आकृतियाँ, अहिछत्र के सबसे आकर्षक नमूनों में से दो हैं।
पाला शैली की मूर्तियाँ
पाल मूर्तिकला की उत्पत्ति का श्रेय गुप्त गुप्त शैली को दिया जा सकता है।
हालाँकि बाद के चरण में पाल शैली अपने मूल से दूर चली गई और अपनी स्वयं की शैली विकसित की। यह विचलन बंगाल की स्वदेशी शैली के साथ शास्त्रीय व्यवहारवाद के मिश्रण के कारण था ।
बाद में शाक-सज्जा, अलंकरण को अधिक महत्व दिया जाने लगा । चेहरे और अधिक नुकीले हो गये । कुछ को छोड़कर ग्यारहवीं और बारहवीं शताब्दी की अधिकांश पाल मूर्तियां रूढ़िबद्ध हैं।
इन मूर्तियों को इस तरह से बनाया गया था ताकि वे खराब मौसम का सामना कर सकें। देवताओं की मूर्तियाँ महीन दाने वाले काले पत्थरों से बनाई गई थीं।
टेराकोटा पाल मूर्तिकला की एक प्रमुख विशेषता है। दीवारों की सतह को सजाने के लिए टेराकोटा पट्टिकाओं का उपयोग किया गया है।
बांग्ला छत: पाल शैली की सबसे प्रमुख विशेषता बंगाली झोपड़ी की बांस की छत के ढलान या घुमावदार हिस्से का आकार था।
भारताच्या
इतिहासात अनेक सुवर्णपानं आहेत आणि तो वारसा आपण अभिमानाने जपत असतो.
परंतु काळाच्या ओघात काही नावे विस्मृतीत लोटली जातात किंवा इतिहासाच्या
पुस्तकात बंदिस्त होऊन जातात. त्यापैकीच एक नाव म्हणजे राजा कनिष्क बाहेरून
आले आणि इथल्या लोकांत मिसळून भारतीय होऊन गेले असे वर्णन केले जाते
त्यापैकी एक म्हणजे कुषाण! त्या कुषाण साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली शासक
म्हणजे राजा कनिष्क.
सम्राट कनिष्क (बॅक्ट्रियन भाषा: Κανηϸκι, कनेष्की; मध्ययुगीन चिनी भाषा: 迦腻色伽, कनिसक्का)
हा
मध्य आशिया आणि उत्तर भारताचा कुषाणवंशीय सम्राट होता. हा अंदाजे इ.स. १२७
ते इ.स. १५१ दरम्यान सत्तेवर होता. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या
टोळ्या बाहेरून सत्तेमध्ये येत राहिल्या त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या
कुषण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या इसवी सनाच्या पहिल्या शतकात
वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमधील ज्यांनी राज्य स्थापन केले भारतात
सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुषण राज्यांनी केली नाण्यांवर गौतम बुद्ध
आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशान शासकानी
सुरू केली कुशान शासक कनिष्क याने साम्राज्याचा मोठा विस्तार केला
कनिष्काचे साम्राज्य हे पश्चिमेला काबुल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत
पसरले होते कनिष्का ची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत
कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद ही काश्मीरमध्ये भरवण्यात आली
कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले श्रीनगर जवळ असलेले कांपुर
नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन
गेला त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले आहेत कनिष्काच्या
दरबारात चरक प्रसिद्ध वैद्य होता कनिष्काने सोन्याचे नाणे प्रकरणांमध्ये
आणले या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत लिहिलेला शाहू नानू शाहू
कनिष्क असा लेख आहे याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशान असा आहे नाण्याच्या
मागील बाजूस गौतम बुद्धांची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत बुद्ध असे
लिहिलेले आहे
हान राजवंशाचा इतिहास (मूळ चिनी नाव – Hou Hanshu)या
पुस्तकात बान चाओ (Ban Chao ) हा सैनिकी अधिकारी खोतान जवळ लढल्याचे उल्लेख
आहेत. येथे ७०,००० कुषाण सैनिक लढल्याचे चिनी कागदपत्रात नमूद केलेले आहे
काशगर, यार्कंद, ख़ोतान हा आजच्या चीनमधील प्रदेश कुषाणांच्या अधिपत्याखाली
आला. दक्षिण आशिया आणि रोम यांच्यातील जमीन (रेशीम मार्ग) आणि समुद्र
व्यापार मार्गांवर नियंत्रण करणे कनिष्कच्या मुख्य ध्येयांपैकी एक होते.
बुद्ध साहित्यात असे म्हटले जाते की कनिष्क खूपच क्रोधित आणि कठोर राजा
होते, परंतु बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर ते बदलले. पुढे त्यांना मोठा
मानसन्मान मिळाला. ‘महाराजाधिराज’ या बिरुदाने ते नावाजले गेले. हे बिरुद
मात्र पर्शियन, चिनी, रोमन परंपरेतून आले होते. सम्राट कनिष्कच्या
मृत्यूबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. सम्राट कनिष्कचा एक
शिलालेखाचा अवशेष विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सापडला होता आणि आता तो
पेशावरमधील संग्रहालयात आहे.आज काशमीरमध्ये कनिष्कनगर नाही आहे परंतु
बारामुल्ला जवळ अनेक स्तूप आढळतात.
कनिष्क व बुद्ध मुर्ती
या
कालावधी मध्ये अनेक बौद्ध कवी, जाणकार सम्राट कानिष्क यांनी जेव्हा
पाटलीपुत्रवर हल्ला केला. त्याकाळी पाटलीपुत्र अजूनही बौद्ध संस्कृती नांदत
असावी असे लक्षात येते, अनेक विद्वान यांना तो लढाई जिंकल्यानंतर तेव्हा
तो विद्वान यांना सोबत घेऊन गेला असे लक्षात येते त्यामुळे तेथून पुढे तो
बौद्ध धम्मात रुची घेऊ लागला व बौद्ध झाला. अश्वघोष याचे बौद्ध चरित्र
त्याच्या काळात निर्माण झाले, गांधार कला प्रचलित झाली, बौद्ध साहित्य
निर्माण झाले, वसुमित्र यांच्या अध्यक्षतेखाली काश्मीरमधील कुंडलवन विहार
अथवा जालंधर मध्ये चौथी धम्म संगीती भरवली गेली असे दिसून येते. त्यात ५००
बौद्ध विद्वानांनी सहभाग घेतला, त्रिपिटकाचे पुनः संकलन व पुनसंस्करण झाले.
त्याकालावधीत बौद्ध ग्रंथाचे संस्कृतमध्ये भाषांतार झाले, व पालीची जागा
संस्कृत भाषेने घेतली आणि महायान हा बौद्ध संप्रदाय निर्माण झाला. महायान
पंथाने संस्कृत भाषेतून बुद्ध शिकवण पसरली तर थेरवाद हा बौद्ध संप्रदाय
पाली भाषाच वापरली. महायान पंथ आशियातील तिबेट, चीन, जपान, कोरिया व
वियेतनाम देशात खूप वाढला.
कानिष्कांनी अनेक लढाया चीनमधील
राजांबरोबर केल्या. एकदाच हरला नंतर मात्र ते नेहमी जिंकले. त्याच्या काळी
निर्माण करण्यात आलेले शिक्के खूप प्रचलित आहेत त्यामध्ये ग्रीक, इराणी,
काल्पनिक देव-देवता, चंद्र, सूर्य, वायू, अग्नी देवता तसेच उभी असलेली
बुद्धमूर्ती पाहावयास मिळते, त्यामूर्ती असलेले शिक्के आपणास राजकीय
संग्रहालय मथुरा येथे पाहावयास मिळते.
उभी असलेली बुद्धमुर्ती
ब्रांझची
उभी असलेली बुद्ध मुर्ती कनिष्क नाणीशी साम्य असलेली जी गांधारयेथील आहे.
कालावधी अंदाजे तिसरे ते चौथे शतक,मूर्ती ग्रीक शैलीतील ज्यात डाव्या
हातावर मोठे वस्त्र आहे. गांधार शैलीमधील उभी असलेली बुद्ध मूर्ती हि
पहिल्या किंवा दुसऱ्या शतकातील आहे यावर बौद्ध इतिहासकार यांचे एकमत आहे,
ती मूर्ती टोकियो मधील राष्ट्रीय संग्रहालयात आढळते. गांधार प्रदेश जो
ओळखला जायचा तो सध्या पाकिस्तान व अफगाणिस्तानात आहे.
बसलेली बुद्धमूर्ती ही बुद्ध मूर्ती देखील गांधार शैली मधील आहे पण ती बसलेली मुद्रेमधील आहे यामध्ये तथागत Wheels Of Dhamma धम्म चक्रप्रवर्तन मुद्रा सांगतानाचा
संदेश देतात अशी आहे. या मुद्रेमधील ज्या मूर्ती प्रसिद्ध आहेत त्या
आपल्याला सारनाथ व जमलग्रही या ठिकाणी उत्खनमध्ये सापडल्या आहेत , सारनाथ
संग्रहालय व जमलग्रही येथे आढळते.
मैत्रय बुद्ध स्मरणार्थ सम्राट कनिष्काने काढलेले नाणे
कुषाणांचा इतिहास
सुरूवातीला
चीनच्या वायव्य सरहद्दीवर यांचे वास्तव्य होते. इ.स. पूर्व १६५ च्या
सुमारास हुणांनी त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना तेथून हाकलून लावले व तो
प्रदेश काबीज केला. तेव्हा कुशानांच्या या टोळ्या पश्चिमेकडे सरकल्या व
त्यांचे दोन विभाग पडले. त्यापैकी एक विभाग तिबेटच्या सरहद्दीपर्यंत येऊन
पोहोचला आणि तेथे स्थायिक झाला. दुसरा विभाग पश्चिमेकडे जात असताना त्यांचा
संबंध शकांशी आला आणि त्यांनी शकांना भारताकडे पिटाळले. पण पुन्हा इ.स.
पूर्व १४० च्या सुमारास हुणांनी त्यांच्यावर आक्रमण केले म्हणून ही टोळी
दक्षिणेकडे गेली आणि त्यांनी इ.स. पूर्व पहिाल्या शतकात बॅक्ट्रीया प्रांत
जिंकून घेतला आणि तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली. बॅक्ट्रीया प्रांतात
कुषाणांची पाच राज्ये ह्यु-मी, चुऑंग-मो, कु-चुऑंग उर्फ कुषाण, ही-थू, आणि
कु-फू आस्तित्वात आली. ही राज्ये जवळजवळ एक शतक आस्तित्वात होती. इ.स. ४५
च्या सुमारास कुषाण टोळीचा पुढारी कुजुल कॅडफिसस उर्फ कॅडफिसस पहिला याने
इतर चार टोळ्यांचा पराभव करून संपूर्ण बॅक्ट्रीया आपल्या ताब्यात घेतला.
भारताच्या
इतिहासात अनेक सुवर्णपानं आहेत आणि तो वारसा आपण अभिमानाने जपत असतो.
परंतु काळाच्या ओघात काही नावे विस्मृतीत लोटली जातात किंवा इतिहासाच्या
पुस्तकात बंदिस्त होऊन जातात. त्यापैकीच एक नाव राजा कनिष्क!
बाहेरून
आले आणि इथल्या लोकांत मिसळून भारतीय होऊन गेले असे वर्णन केले जाते
त्यापैकी एक म्हणजे कुषाण! त्या कुषाण साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली शासक
म्हणजे राजा कनिष्क. कोण होते कुषाण? आजच्या पश्चिम चीनचा प्रदेश हा
युएची टोळ्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पशुपालक असणारी ही जमात पुढे
स्थलांतर करत गेली आणि शासक म्हणून स्थिरावली ती बॅक्ट्रिया या प्रदेशात.
ज्या प्रदेशाला आज आपण मध्य आशिया म्हणून ओळखतो. पुढे हिंदुकुश
पर्वतरांगा, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, दक्षिणी उझबेकिस्तान इथून ते थेट
भारतात गंगेचे सुपीक खोरे असलेल्या भागापर्यंत मथुरा,पाटलीपुत्र इथपर्यंत
विस्तार झाला. इतका मोठा प्रदेश अधिपत्याखाली असूनही ते साम्राज्य पद्धतीने कारभार करत नव्हते. काही
भागावर त्यांची थेट सत्ता होती तर अन्य प्रदेशात क्षत्रपांच्या हाती होती.
काही राजांनी कुषाणांचे स्वामित्व मान्य केले तर त्या राजातर्फे सत्ता
चालवली जात असे. राजा कनिष्कची कारकीर्द इसवी सन १२७ ते १५० हा राजा
कनिष्कने राज्य केलेला काळ आहे. इतिहासकारांमध्ये याबद्दल दुमत होतेच परंतु
आता नवीन येणाऱ्या तथ्यांमधून याच काळाबद्दल दुजोरा मिळतो. शिवाय राजा
कनिष्क एकच होऊन गेला की अनेक हा पण वाद आहे त्यामुळे राजा कनिष्क व राजा
कनिष्क प्रथम या नावाने पण उल्लेख येतो.
इतक्या मोठ्या प्रमाणावर
विस्तार असलेल्या या साम्राज्याची राजधानी गांधार प्रदेशातील पुरुषपूर
(आताचे पेशावर) होती. त्यासोबत कापिसा (आताचे बाग्राम, अफगाणिस्तान) आणि
मथुरा अशा दोन राजधान्या होत्या.
सम्राट कनिष्कचे चिनी शासकाशी युद्ध
हान
राजवंशाचा इतिहास (मूळ चिनी नाव – Hou Hanshu)या पुस्तकात बान चाओ (Ban
Chao ) हा सैनिकी अधिकारी खोतान जवळ लढल्याचे उल्लेख आहेत. येथे ७०,०००
कुषाण सैनिक लढल्याचे चिनी कागदपत्रात नमूद केलेले आहे काशगर, यार्कंद,
ख़ोतान हा आजच्या चीनमधील प्रदेश कुषाणांच्या अधिपत्याखाली आला.
जिथे
सम्राट कनिष्क एकदा पराभूत झाला,नंतर पुन्हा जिंकला. पुढे तो प्रदेश
कुषाणांच्या हातून परत निसटला. तेथे कनिष्क काळातील अनेक नाणी सापडली आहेत.
यावरून या दोन प्रदेशातील आंतरसंबंध लक्षात येतो. दक्षिण आशिया आणि रोम
यांच्यातील जमीन (रेशीम मार्ग) आणि समुद्र व्यापार मार्गांवर नियंत्रण
करणे कनिष्कच्या मुख्य ध्येयांपैकी एक होते. कनिष्ककालीन नाणी सुरुवातीच्या
काळात ग्रीक भाषा आणि लिपी असलेली नाणी ते पुढे इराणी बॅक्ट्रियन भाषेतील
नाणी आणि अगदी थोड्या प्रमाणात बुद्ध आणि शिव यांची प्रतिमा असलेली नाणी
त्याकाळी प्रचलित होती. ही नाणी त्यांच्या विविध धार्मिक परंपरांचा समन्वय
साधणारी दिसतात. ही नाणी सोने व तांब्याची आहेत. यातील काही नाणी
ब्रिटिश संग्रहालयात बघायला मिळतात तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानी हल्ल्यात
तेथील संग्रहालय नष्ट झाल्याने जतन केलेली नाणी नामशेष झाली आहेत सम्राट कनिष्क आणि बुद्धधर्म केवळ
बुद्ध धर्माचा उपासक इतकीच सम्राट कनिष्कची ओळख नाही तर या धर्माप्रती
अभ्यासकांना प्रोत्साहित करण्यात ते अग्रेसर होते. चौथी बौद्ध धर्म परिषद
कुंडलवन, काश्मीर येथे भरवण्यात त्यांचा पुढाकार होता. वसुमित्र हे या
परिषदेचे प्रमुख तर अश्वघोष हे उपप्रमुख म्हणून उपस्थित होते. या परिषदेनंतर बौद्ध धर्म हीनयान आणि महायान मधील दोन भागात विभागला गेला.
पेशावर
येथे असलेला कनिष्क स्तूप हा बुद्ध परंपरेच्या वास्तुशैलीत बनवलेला स्तूप
हे पण एक मोठे योगदान आहे. सम्राट कनिष्क हे बुद्ध तत्वज्ञ अश्वघोष यांच्या
निकट होते. पुढे अश्वघोष सम्राट कनिष्क यांचे धार्मिक सल्लागार झाले.
सम्राट कनिष्क आणि सम्राट अशोक यांची बुद्ध धर्माच्या योगदानाबाबत तुलना
केली जाते. बुद्ध परंपरेत सम्राट कनिष्क बुद्ध साहित्यात असे म्हटले
जाते की कनिष्क खूपच क्रोधित आणि कठोर राजा होते, परंतु बौद्ध धर्म
स्वीकारल्यानंतर ते बदलले. पुढे त्यांना मोठा मानसन्मान मिळाला.
‘महाराजाधिराज’ या बिरुदाने ते नावाजले गेले. हे बिरुद मात्र पर्शियन,
चिनी, रोमन परंपरेतून आले होते. बुद्ध धर्माचा चीनमध्ये प्रसार सम्राट
कनिष्कच्या चिनी शासकावरील विजयानंतर बुद्ध संन्यस्यांनी व्यापाऱ्यांसोबत
धर्मप्रचारासाठी रेशीम मार्गाद्वारे चीनमधील प्रवेश केला. याचीच परिणीती
म्हणून पुढे बुद्ध संन्यासी लोककसेमा यांनी महायान बुद्ध ग्रंथाचा चिनी
भाषेत अनुवाद केला. पुढे चिनी यात्रेकरू बुद्ध ग्रंथांच्या शोधात भारतात येऊ लागले. त्यासाठी मुख्यतः कुषाण प्रांतातून ते प्रवास करत असत.
वर्तमानात सम्राट कनिष्क सम्राट
कनिष्कच्या मृत्यूबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. सम्राट कनिष्कचा
एक शिलालेखाचा अवशेष विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सापडला होता आणि आता तो
पेशावरमधील संग्रहालयात आहे.आज काशमीरमध्ये कनिष्कनगर नाही आहे परंतु
बारामुल्ला जवळ अनेक स्तूप आढळतात. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी अतिरेक्यांनी संग्रहालय नष्ट केले आहे. ठोस
माहितीची कमतरता असूनही, सम्राट कनिष्कच्या शासनाचे परिणाम भारत, चीन आणि
मध्य आशियातील सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासात दिसून येतात.
त्यांच्या
समर्थनामुळे महायान बौद्ध धर्माचा प्रसार शक्य झाला ज्यामुळे धर्मासाठी एक
मजबूत पाया उपलब्ध झाला. हा परिणाम कुठेतरी हिंदू धारणांवर देखील झालेला
दिसून येतो.
कदाचित आपल्यासमोर सम्राट कनिष्कच्या आयुष्यातील संपूर्ण
चित्र कधीच उघड होणार नाही, परंतु त्यांनी आपल्या जीवनात आढळणाऱ्या असंख्य
कलात्मक आणि वास्तुशिल्पाच्या कलाकृती तसेच अनेक संस्कृतींची व विचारांवर
आधारित परंपरा आणि मूल्यांची ओळख पटवून दिली आहे.
आजही रेशीम मार्गाचे महत्व अबाधित आहे आणि त्यापैकी काही प्रदेशावर राज्य केलेल्या या सम्राटाला विसरणं अशक्य आहे.
सम्राट कनिष्कांच्या काळातच महायान या बौद्ध संप्रदायाचा उदय झाला व सम्राट कनिष्कांनी महायान बौद्ध धर्माला राजाश्रय दिला होता.
Seated Buddha with Two Attendants, c. 132 C.E., Kushan period, from Mathura, red sandstone, 36 5/8 x 33 5/8 x 6 5/16 inches (Kimbell Art Museum)
Seated Buddhawith Two Attendants is an early example of the Buddha shown in anthropomorphic (human) form. The historic Buddha, born a prince named Siddhartha Gautama, is believed to have lived and preached in the fifth century B.C.E. When he died, his relics and the stupas that came to symbolize the Buddha became the primary focus of devotion for his followers.
Great Stupa at Sanchi, 3rd c. B.C.E.–1st c. C.E., Sanchi, Madhya Pradesh (photo: AyushDwivedi1947, CC BY-SA 4.0)
The Buddha was not shown in human form in early Indian art, but rather, in aniconic (symbolic) form. Stupas were adorned with visually engaging stories that celebrated the Buddha with symbols—footprints, thrones, and parasols, for example—that signified the presence of the Buddha and commanded the respect that the Buddha himself would receive.
The reasons for avoiding anthropomorphic representations of the Buddha in those early centuries may have centered on the belief that the Buddha—who had lived 550 lifetimes and had achieved nirvana (liberation from the cycle of karmic rebirth)—was freed of the human form. By the turn of the common era, however, Buddhist beliefs had changed. The Buddha was deified, and with the development of the anthropomorphic Buddha, devotees were given a new focus for their ritual practices in shrines and monasteries.
Seated Buddha
Smiling, the Buddha sits cross-legged and rests a closed fist on his left knee. Layers of cloth gathered on his left arm and shoulder fall gracefully down his back, while the curved indentation across his chest and across his calves suggests the lightness of his robe. The Buddha holds his right hand up in abhaya mudra—a gesture of protection and reassurance. Wheels (marked on the palm of his hand and on his feet) and lotuses on his feet announce the Buddha’s divinity. Other signifiers of his godliness, such as the ushnisha (cranial protuberance, see image below) and urna (auspicious mark on the forehead) have been lost over time. The ushnisha would have been covered by a tightly twisted hair–bun and centered above the Buddha’s head, while the urna was likely once a small rock crystal. The historic Buddha’s life as a prince prior to his enlightenment is referenced by his elongated ears, which were caused by the heavy jewelry that he once wore.
To visualize the lost ushnisha and urna on the Seated Buddha with Two Attendants (left), 132 C.E. (Kimbell Art Museum), we can compare it with another early Buddha image, the Katra stele (right), end of the 1st century C.E. (Government Museum, Mathura) (photo: Biswarup Ganguly, CC BY-3.0)
Although the mottled red color of the stone in the Seated Buddha is striking, our attention is focused on the sculptors’ meticulous carving. A close look at the Buddha shows carefully outlined fingers on his left hand and a beautifully detailed thumb and fingernail, a realistic portrayal of the knees and wrists, and a softly modeled stomach. The face is also particularly compelling, and we can almost see the Buddha’s chin lift as he smiles.
The Buddha’s Attendants
Gods and goddesses in Indian art are often accompanied by attendants, and here the Buddha has two. The artists have employed a technique known as hierarchic scaling to emphasize the Buddha’s importance because the smaller scale of the attendant figures highlights his monumentality. Imagine how the Buddha would tower over his attendants if he were to stand! The attendants mirror one another in their stances and adornment, and they both carry a chauri (fly-whisk) in their right hand in a gesture that indicates their service to the Buddha. Subtle differences in their facial features and in their headdresses suggest individual personalities.
Seated Buddha shown with approximate halo (Kimbell Art Museum) and Stele with Bodhisattva and Two Attendants, c. 2nd century C.E., red sandstone, 7 5/16 x 8 7/16 x 2 3/4 inches (Harvard Art Museums)
This type of representation of the Buddha appears to have been popular in the second century C.E. Comparing the Seated Buddha to similar stelae from the same period helps us determine its missing parts. Looking at a stele known as the Katra stele (after Katra, an archaeological site in Mathura, India) and another titled Stele with Bodhisattva and Two Attendants in the collection of the Harvard Art Museums, we can see that the upper portion of the Seated Buddha may have once had a large halo and flying celestial beings. Halos (referencing rays of light) and celestial beings signify divine radiance and the attendance of a heavenly retinue.
Detail of relief panel (highlighted) and inscription on the dais, Seated Buddha (Kimbell Art Museum)
Inscriptions and dates
On the face of the carved dais are rampant leogryphs and a pair of attendants who flank a pillar. The Buddhist character of the pillar is evident by the wheel (the wheel symbolizes the Buddha’s teachings) that is shown in profile at its summit. The pillar and the wheel represent the Buddha and his teachings, and are flanked by attendants just as the figure of the Buddha is above.
The relief panel is framed by two lines of text in Sanskrit. [1] Inscriptions such as these record donors’ gifts for posterity and include the date of the donation. These dates followed the regnal years of the king who was in power at that time. The inscription on the Seated Buddha mentions the dedication of the image during the fourth year of the Kushan dynasty (c. 2nd century B.C.E.—3rd century C.E.) king Kanishka. Although scholars continue to refine the year in which Kanishka ascended the throne, the current consensus suggests that the image would have been dedicated in c. 132 C.E. Seated Buddha is one of only a few Buddha images that has been dated with an inscription to this early period in the common era. Having this frame of reference is invaluable because it helps scholars date stylistically similar images to this period.
The Kushan and Gupta period
Gandhara and Mathura
The sandstone from which Seated Buddha was carved was preferred by the artist workshops of Mathura, a city in northern India. Mathura and the Gandhara region (in present-day Pakistan) have yielded the earliest known anthropomorphic representations of the Buddha. Both Gandhara and Mathura were under the rulership of the Kushan kings at the turn of the common era and were important political centers; the Kushans’ winter capital was located in Mathura and their summer capital in Gandhara.
A comparison of Buddhas from Mathura and Gandhara. Left: Katra stele, Government Museum, Mathura (photo: Biswarup Ganguly, CC BY-3.0); right: The Buddha, c. 2nd–3rd century C.E., from Gandhara, schist, approximately 37 x 21 x 9 inches (The British Museum). Note the differences in the style of the Buddhas’ hair, robe, and drapery.
Gandhara Buddha
The anthropomorphic form of the Buddha in Gandhara and Mathura developed simultaneously and yet resulted in remarkably distinct styles. [2] The Gandhara region’s encounter with Alexander the Great in the fourth century B.C.E. and its history of Indo-Greek rulers in the centuries thereafter meant that a classical and Hellenistic (Greek) style of art and architecture was a part of the Gandhara region’s artistic vocabulary. Buddhas from Gandhara show a familiarity with Greco-Roman styles of sculpture; this is apparent in the comparison below, for example, in the drapery, hair, facial features, and musculature of the Gandhara Buddha.
Comparison of a Buddha from Gandhara with a Roman sculpture. Left: Buddha, c. 2nd–3rd century C.E., Gandhara, schist (Tokyo National Museum); right: “Caligula,” 1st century C.E., Roman, marble (Virginia Museum of Fine Art)
Mathura Buddha
As opposed to their Gandharan counterparts—with their inward-looking meditative expressions—Buddhas produced contemporaneously in Mathura look directly at us, as we see in the Seated Buddha. Their heads are smooth and topped with the kaparda (Sanskrit for a braided and coiled hairstyle) in striking contrast to the stylized hair of the Buddhas of Gandhara. They are also most often depicted wearing monastic robes (known as sangati) with one shoulder left bare.
Artists in Mathura were inspired by the regional style of sculptures. Art historians have suggested that one inspiration for the Mathura style of the Buddha may be images of yakshas (male fertility spirits). A comparison of a standing yaksha image with a standing sculpture known as the Bala Bodhisattva reveals shared commonalities in their monumental size, columnar character, emphatically frontal attitude, and broad shoulders.
Artists would have refined existing sculptural forms (like that of the Yaksha figure) to create the newly popular anthropomorphic form of the Buddha. Although Bala Bodhisattva is identified not as the Buddha but rather as a bodhisattva (a being who is on the path to enlightenment) the iconographic treatment of the Buddha and bodhisattvas is identical in this early period.
Images produced in Mathura in the Gupta period (c. 4th–7th centuries C.E.), like this Standing Buddha, would develop the Mathura style of the Kushan period even further. The Buddha’s facial features are softer, the folds on his robe (which will cover both of his shoulders) are a cascade of looped strings, his hair is beautifully coiled, and his eyes lower, looking inward.
Standing Buddha from the Gupta period and Seated Buddhawith TwoAttendants from the earlier Kushan period illustrate the development of the Buddha image in early history. Both images were produced in Mathura from the same stone and both represent a standard type of Buddha image from their respective eras. They are apt examples of how artistic processes and styles change over time.
चित्र क्र. १२९ : गौतम बुद्ध, विश्वकर्मा लेणे, वेरूळ
ओसरीतील स्तंभांवरील कोरीव काम
आता जाउया लेण्याच्या मुख्य दालनात.मध्यभागी असलेल्या प्रशस्त हॉलमधून विहाराची उजवी बाजु आणि त्यावर असलेली भित्तीचित्रे
महाजनकाच्या कथेत महाजनकाच्या राज्यारोहणाचा प्रसंग चित्रित केला आहे. राजक्न्या शिवालीच्या विविध कूटप्रश्नांना उत्तरे देऊन महाजनक तिचे मन जिंकतो आणि मिथिलेचा राजा बनतो. वास्तविक इथे राणी शिवाली अर्धावस्त्रांकिता दिसत असली तरी तिने अतिशय तलम असे उत्तरीय परिधान केले आहे.
इथे महाजनकाच्या राज्यारोहणप्रसंगी चाललेल्या नृत्याचे चित्रण केले आहे. दोघी जणी बासरी वाजवीत असून एक जण ढोलावर ताल देत आहे तर वाद्यांच्या तालावर चाललेल्या नर्तिकेचे नृत्य इतरेजणी कुतूहलाने आणि आनंदाने बघत आहेत. सर्वांनीच सुंदर अलंकार परिधान केले आहेत.
तर एका चित्रामध्ये बुद्धशत्रू माराचा प्रसंग चित्रित केला आहे. गौतम बुद्ध ध्यान करत बसला आहे तर त्याचा शत्रू मार एका हातात तलवार घेऊन त्याला मारण्यासाठी येत आहे. मनुष्याच्या अंगातले षडरीपू, त्याच्यातले विकार म्हणजेच हा मार. गौतम जणू त्या अंतस्थ विकारांशी लढून बुद्धपदाला पोहोचलेला आहे.
दुसर्या बाजूच्या भिंतींवर राजाच्या दरबारातले काही प्रसंग चित्रीत केले आहेत.
इथली सर्वात लक्षवेधी चित्रे आहेत ती पद्मपाणी आणि वज्रपाणी बोधीसत्वांची. ती आहेत गर्भगृहाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना. ही दोन्ही बुद्धाचीच रूपे.
१४.
पद्मपाणी
पद्मपाणी बोधीसत्व अतिशय शांत मुद्रेचा, गोर्या रंगाचा दाखवलाय. डावा हात कमरेवर तर उजव्या हातात कमळ, मस्तकी मुकूट, गळ्यांत मोत्यांचा हार व त्यात मधोमध ओवलेला निळ्या रंगाचा तेजस्वी खडा. त्याची देहबोली अतिशय संयमित आहे. जणू शांतीचे प्रतिक असलेले कमळ हातात धरून तो सर्व जनांना अभय देतोय. त्याचे अनुयायी त्याच्यासमोर उभे आहेत.
वज्रपाणी
तर दरवाजाच्या दुसर्या बाजूला वज्रपाणी बोधीसत्वाचे चित्र कोरलेले आहे. हा काळसर वर्णाचा असून याचा डावा हात कमरेपाशी तर उजव्या हातात याने वज्र धरलेले आहे. ह्याच्याही मस्तकी मुकूट असून ह्याची मुद्रा कठोर दाखविली आहे. याच्या देहबोलीतून याची ताकद प्रतीत होते. पद्मपाणी आणि वज्रपाणी अशा खुबीने रंगवलेले आहेत जणू ते एकाच व्यक्तीचे दोन चेहरे आहेत. एकाचे शांत रूप तर दुसर्याचे कठोर. जणू एक संयमित स्वभावाची व्यक्ती आरशासमोर उभे राहून आपलेच उग्र रूप आरशात पाहात आहे असाच भास इथे होतो.
तर छतावरसुद्धा देखणे रंगकाम केले आहे.
विहारातल्या स्तंभांवर काही लक्षवेधी शिल्पे कोरलेली आहेत. बुद्धजीवनांतील काही प्रसंग, भारवाहक यक्ष यांच्या जोडीलाच इथल्या एका स्तंभावर एक अनोखे शिल्प कोरलेले दिसले. चार हरीण परंतु चौघांचे शिर एकच अशी अनोखी रचना इथे केलेली दिसली. अतिशय प्रमाणबद्ध असे हे शिल्प.
हा विहार बघून आपण आता लेणी क्र. २ मध्ये जाउया.
लेणी क्र. २ या विहाराची रचनापण पहिल्या विहारासारखीच.लेणे क्रमांक २ हे लेणे क्रमांक एक पेक्षा सुस्थितीत आहे.या विहारात भिंत्,छत आणि स्तंभावर रंगीत चित्र आहेत.प्रचंड मोठे स्तंभ कोरीवकामाने सुशोभित केलेले आहेत.त्यावर बुध्दाच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग कोरले आहेत. हे लेणे क्रमांक २ आणि १७ यांची रचना साधारण एकसारखीच आहे.मात्र या लेण्याच्या गर्भगृहाला प्रदक्षिणापथ नाही.या विहाराचा हॉल आयताकृती असून त्याच्या दोन बाजुच्या भिंतीत प्रत्येकी दोन खोल्या कोरल्या आहेत.या रचनेमुळे या व्हरांड्यात फक्त चार स्तंभ आणि चार अर्ध स्तंभ ठेवले आहेत.मंडपात वीसच्या एवजी फक्त बारा स्तंभ आहेत.तसेच मागील भिंतीत दुतर्फा खोल्या एवजी एका बाजुला फक्त एकच खोली अशी रचना आहे.
ओसरीतील भिंतींवर इथेही देखणे कोरीवकाम केले आहे.
ह्या विहारातील छताची रंगसंगती तर लाजवाब आहे.
छतावरच रंगवलेली एक जोडी
इथल्या भिंतीवर जातक कथांमधील काही दृश्यांचे चित्रांकन केले आहे.
त्यातले एक म्हणजे बुद्धाचा श्रावस्तीमधला चमत्कार ज्यात बुद्धाने स्वतःला १००० बुद्धांमध्ये रूपांतरीत केले.
इथल्या काही पॅनेल्सवर नागराजा नंदाच्या राज्यारोहणाचे प्रसंग रंगवले आहेत.
उजवीकडच्या भिंतींवर रंगवलेली चित्रे तर त्रिमितीय दृश्यांचा आभास करून देतात. इथे गौतमाचा जन्मप्रसंग चित्रीत केला आहे.
माता मायादेवी नवजात गौतमाला हातात घेऊन उभी आहे.
आठ बुध्द प्रतिमाखाली प्रेममग्न अशी आठ युगुल रंगवली आहेत.
The thangka paintings of the Life of Buddha narrates the most relevant episodes of the life of Siddhartha known as the “Twelve Great Deeds of the Buddha’s Life”.
These artworks are not meant to be just an illustration of the main
events of the historical Buddha, but they are considered to be a visual
representation of several philosophical aspects of the Buddhism,
especially the progress towards the achievement of spiritual
enlightenment.
Center detail of the Life of Buddha thangka painting
Using as a reference one of the most beautiful masterpiece in our collection, we will explore in this article the twelve topic events of the life of Siddhartha Gautama that can be divided in three distinct phases:
– His descent on earth, the birth and the young years as a prince.
– The realization of human suffering and his quest for a solution to overcome his suffering.
– The fulfillment of his search and his commitment to spend the rest of
his life teaching others how to achieve enlightenment for themselves.
1. Buddha’s promise to descend on earth.
According
to the Buddhist cosmogony the universe and all dimensions of the
existence are divided in six different realms depicted in another
important thangka painting: the Wheel of Life.
Before the Buddha was born into this world as Shakyamuni, he was a bodhisattva in the Tushita heaven, home of the contented gods.
As a prime example of bodhisatva, moved by compassion against the human
realm, Buddha decides to manifest himself in this reality with the
intention to teach the Dharma and save people from spiritual misery and
suffering.
This episode is represented by the Buddha, surrounded by other
divinities, making his promise holding a golden bowl (in some cases a
lotus flower) symbol of the purity of his intention.
Buddha in heaven and his descent on earth
Thus,
Buddha, looking down upon the sentient beings suffering and, in
accordance with his bodhisattva status, decided to descend to the earth
and spread the word of Dharma.
2. Mayadevi’s Dream.
Buddha’s descent to this world is represented by his mother, the princess Maya Devi, dreaming a white elephant.
The legend says that during one night of full moon, Maya Devi dreamed to be taken by four devas
(spirits) to a lake in the Himalaya. There she encountered a white
elephant that ripped the right side of her belly with his tusks.
Finally the elephant disappeared and the queen awoke, knowing that she
had been delivered an important message, as the elephant is a symbol of
greatness in Nepal.
The
elephant is also symbol of strength and intelligence and his color is
associated to the gray clouds that carry the rain able to give life to
the soil. So the white elephant, in this allegory, is an emblem of
fertility and at same time of immaculacy.
3. The Birth of Buddha.
After
ten months of pregnancy Maya Devi went to her father’s kingdom and
deliver the baby with the assistance of her mother. However on the way
to her childhood home, she decides to stop in a beautiful garden in
Lumbini and take a rest underneath a blossoming sala tree.
The story says that Buddha was born from her mother’s right side while she was standing grasping a branch of the tree.
This peculiar position assumed by Maya Devi influenced the female
iconography all over Asia. The sinuous gesture is been adopted by
traditional dance choreographic and inspired several generations of
artists.
The depiction of the event also shows the presence of the Hindu gods Indra and Brahma at the time of birth.
Buddha was immediately able to walk. In fact he took seven steps forward and at each step a lotus flower appeared on the ground.
He was named Siddhartha Gautama. In Sanskrit Siddhartha means ” the One who achieves his goal”.
The princess Maya Devi will die seven days after Buddha was born.
4. Buddha’s early years and his wordly life.
Little is known about the early life of prince Siddhartha.
Because his father had been warned that the boy might abandon his palace
and his royal destiny to follow a spiritual path, the young Siddhartha
lived a comfortable and sheltered life. He received the finest education
and mastered all lessons taught to him. In his younger years he also
excelled in sports, particularly riding the horse and with the bow.
He had the reputation to be also physically extraordinary attractive.
When he came of age and assumed royal duties, prince Siddhartha became a
true man of the world and had a retinue of many queens and attendant
ladies.
In the second part we explore the episodes that led Siddhartha to start his ascetic life and his quest for a solution to human suffering.
The 8 Great Bodhisattvas and the 8 Great Qualities of Buddha; 8 Great Mantras and Why We Need These Qualities
Feature Contents
Eight Great Bodhisattvas surrounding the Buddha, 17th century Chinese painting.
Who are the Eight Great Bodhisattvas and why are they so important to
Mahayana Buddhist practice? Why are they also called the Eight Great
Siblings or Eight Great Heros? In what way to they represent the Eight
Great Qualities of Buddha? How do the Eight Bodhisattvas relate to the
Eightfold Path taught by Buddha? We answer these questions and more, and
present the mantras of the Eight Great Bodhisattvas in this
introduction to the Eight Great Ones.
The 8 Great Bodhisattvas — also known as the Eight Great Siblings or
the Eight Great Heroes — represent the eight great ideals of the
Mahayana Path. They also represent the Eightfold Path as taught by
Buddha in his very first teaching, through the compassionate lens of
Mahayana Buddhism, the Bodhisattva Path.
They are integral to the Great Vehicle Path of Buddhism, a philosophy
that embraces compassion and wisdom for all beings. The Eight Great
Bodhisattvas represent the Eight Great qualities of Shakyamuni Buddha —
and are most often shown surrounding Buddha in older paintings.
More than Eight Symbols and Qualities
The
Eight Great Ones appear in many Sutras, asking questions of the Buddha,
probing with deeper and more profound questions. For this reason, they
are called the Eight Great Siblings. They are the Buddha’s children of
knowledge and Enlightenment, who remain in Samsara to help all beings in
eight different ways.
They are more than just symbols, yet they embody the eight great
qualities of the Buddha. They are the saviors and heroes of Mahayana
Buddhism. Iconic of the Bodhisattvas is the great Lord of Compassion,
Avalokiteshvara (Chenrezig) — yet he is one of eight great heroes and
champions of Compassion and Wisdom, the Mahayana Path.
The most famous of these are the Three Great
Bodhisattvas, who each represent one of the most important aspects of
Buddha qualities: Wisdom, represented by Manjushri, Compassion,
represented by Avalokiteshvara (Chenrezig) and Power represented by
Vajrapani. Yet the remaining five are key aspects of Enlightenment.
Together, the eight, represent qualities we desperately need in our
tumultuous world.
The
Three Great Bodhisattvas, from left to right: Manjushri (Wisdom of
Buddha), Avalokiteshvara (Chenrezig, Compassion of Buddha), Vajrapani
(Power of Buddha.)
The Compassion and Wisdom of the Bodhisattvas are reassuring in times
of crisis. Today, with war, sickness, and economic devastation — and
the inevitable hunger and suffering that follow such disasters — we take
refuge in our compassionate Bodhisattva saviors. The Bodhisattvas are
the “saviors” — the champions or heroes.
Each Bodhisattva tends to be narrowly “focused”: Avalokiteshvara
(Chenrezig, Kuanyin) for Compassion, Manjushri for Wisdom, Vajrapani for
Power, (fierce activity), and so on. They are known as the Eight Great
Siblings of the Buddha because they are the “offspring” of Buddha’s
Wisdom and Compassion and Activity. Thought of another way, they are
emanations of Buddha’s Eight Great Qualities.
Shakyamuni Buddha (center) surrounded by the Eight Great Bodhisattva.
Although it can be beneficial to focus on “the specialist”
manifestations of Buddha’s qualities — at times when we specifically
need that quality in our lives (such as protection, healing, wisdom) —
it is important to understand that all Bodhisattvas and Buddha’s embody
fully all the Enlightened Qualities.
Vajrapani, though known as the fierce wrathful activity of Buddha, is
equally compassionate and wise. It’s a matter of focus. It is also,
sometimes, a matter of teaching lineage or cultural emphasis. Some
traditions emphasize Avalokiteshvara, while others focus on Manjushri.
The Bodhisattvas surrounding Buddha.
Sutras of the Various Bodhisattvas
Where do we find these Bodhisattvas in the Sutras?
Eight Great Bodhisattvas:
Akashagarbha: Womb of Space Sutra
Avalokiteshvara: Heart Sutra, Lotus of the Good Law Sutra
Kshitigarbha: Earth Store Sutra
Maitreya: mentioned in the Pali Sutras as the next buddha, Mahayana Sutras
Samantabhadra: Lotus of the Good Law Sutra, Flower Garland Sutra- Vajrapani: Many early Pali Sutras, Maha Vairochana Sutra
Sarvanivarana-Vishkambhin —Lotus Sutra, Maha Vairochana Sutra and is
the main speaking Bodhisattva in in Ratnamegha and
Tathāgata-guṇa-jñānācintya-viṣayāvatāra-nirdeśa sutras.
All of them, together with at total of twenty-five, appear in the Sūtra on Ten Methods of Rebirth in Amitābha Buddha’s Land (十往生阿彌陀佛國經).
8 Bodhisattvas Embody 8 Qualities of Buddha
The full list of the eight from Maitreya’s Uttaratantra Shastra. These
first three qualities and Bodhisattvas are known as the Buddha’s
Qualities that Benefit Others. The remaining five embody Buddha’s merits
and activities:
Manjushri — embodies Buddha’s wisdom or Prajñā in Sanskrit.
Avalokiteshvara — embodies Buddha’s compassion or karuna in Sanskrit
Vajrapani — embodies Buddha’s power or satki in Sanskrit
Maitreya — embodies Buddha’s activity or “karma.” This is because Buddha predicted Maitreya would be the next or “Future Buddha”.
Kshitigarbha — embodies Buddha’s merits and the “richness” derived from merits
Samantabhadra — embodies the conduct of Buddha and the practice of prayers and offerings.
Sarvanivarana-Vishkambhin — embodies Buddha’s practices and qualities, and in this way purifies obstructions
Akashagarbha — embodies Buddha’s blessings and thereby purifies negativities.
Which Bodhisattvas are also Dhyani Bodhisattvas
Each of the Five Dhyani Buddha families has several Bodhisattva
Heroes in each family, the Bodhisattvas of the Dhyani Mandala, some of
which are the Eight Great Bodhisattvas:
In the Centre, the Buddha Family of Vairocahana and White Tara is Bodhisattva Hero Samantabhadra
In the West, the Vajra Family of Akshobhya Buddha and Lochana is Bodhisattva Hero Vajrapani
In the South, the Ratna (Jewel) Family of Ratnasambhava and Mamaki is Bodhisattva Hero Kshitigarbha
In the West, the Padma (Lotus) Family of Amitabha and Pandara Vashini is Bodhisattva Hero Avalokiteshvara
In the North, the Karma Family of Amoghasiddhi and Green Tara is Bodhisattva Hero Sarvanivarana-Vishkambhin, whose shorter name and title is Vishvapani (or Bodhisattva of the Vishva — Double Vajra)
Relating to the Eighfold Path
Although the practice of the 8 Great Bodhisattvas encompasses the
Noble Eightfold Path within the scope of each of their practices, they
represent a particular emphasis. For example, Manjushri embodies “right
understanding” or Samma Ditthi.
Manjushri — exemplifies Right Understanding (samma ditthi), as he embodies Buddha’s wisdom (prajna).
Avalokiteshvara — exemplifies right speech, as he teaches compassion
and embodies the virtues of the Padma (Lotus) family of Compassion and
Buddha Speech through speaking the Dharma for our benefit.
Vajrapani — exemplifies “Right Action” as he demonstrated in the
Sutta when he appeared over Buddha’s head to protect him from the
spiteful Brahman.
Maitreya — exemplifies “Right Effort” as demonstrated by his heroic mission to be the next manifested Buddha in our worlds.
Kshitigarbha — exemplifies “Right Livelihood” through his association with auspicious earth element.
Samantabhadra — embodies “Right Thought” through his glorious Bodhisattva Aspiration Vow
Eight Bodhisattvas embody Eight Qualities of Buddha
The Eight Great Sons of the Buddha — not to be thought of as physical
offspring, but as spiritual children — are born from the Eight Great
Qualities of Shakyamuni Buddha: wisdom, compassion, power, activity,
merit, qualities, blessings and aspirations. [See Khenpo Choga’s definition below.]
We might think of Manjushri as the embodiment of wisdom,
and Avalokiteshvara as the very face of compassion, but all of the Eight
Great Bodhisattvas embody both Karuna (Compassion) and Prajna (Wisdom.)
Vajrapani
(right of Buddha), the protector of Buddha was associated with Zeus by
the Ancient Greeks, because he held the thunderbolt (Vajra) in hand. A
Greco Buddhist sculpture of the 2nd century.
When you hear the name Vaprapani, you might think of a ferocious Bodhisattva hurling a vajra to protect Shakyamuni Buddha [story below]
— but he, equally, embodies both “wings” of Enlightenment. The name
Kshitigarbha (Earth Store Bodhisattva) conjures an image of a kind monk
rescuing those suffering in the hells (either literal or psychological) —
yet it is through both wisdom and compassion he can accomplish his
savior mission. He is also strongly associated with the earth.
The Bodhisattvas surrounding Buddha.
Manjushri, Avalokiteshvara (Guanyin), Vajrapani and Maitreya (the
Future Buddha) are the “Superstars” of the “Eight Great Bodhisattvas” —
often translated as the “Eight Great Siblings” (Skt. aṣṭa utaputra; Tib.
ཉེ་བའི་སྲས་བརྒྱད་, nyewé sé gyé, Wyl. nye ba’i sras brgyad). Less well
known are Kshitigarbha, Ākāśagarbha, Samantabhadra, and
Sarvanivarana-Vishkambhin. This is not a matter or rank — all of the
Eight Great Ones are equally meritorious — it’s more a matter of lineage
and tradition.
The
Three Great Bodhisattvas, from left to right: Manjushri (Wisdom of
Buddha), Avalokiteshvara (Chenrezig, Compassion of Buddha), Vajrapani
(Power of Buddha.)
Three great ones — Speech, Mind, Body
In Vajrayana tradition, the “mind” of the Buddha manifests as
Manjushri, Lord of Wisdom, while the “speech” of the Buddha — his
compassion in delivering the sacred Dharma — is Avalokiteshvara.
Vajrapani represents the “Body” of the Buddha — the activities of the
Buddha in multiple worlds (not just our world!) Just as Om Ah Hum mantra
syllables stand for Body Speech and Mind, the Bodhisattvas Vajrapani,
Avalokiteshvara, and Manjushri similar represent these important
concepts.
The quality of Compassion is embodied in Guanyin (Kuan Shi Yin, Avalokiteshvara, Chenrezig)
Specialist Bodhisattvas — is a matter of focus
When we describe Avalokiteshvara (Kuan Yin, Guanyin, Chenrezig) as
the Bodhisattva of Compassion, this does not mean that he is the “most
compassionate” of the Bodhisattvas. Karuna or Compassion is his
“teaching focus.”
Today, with so many people asking about healing, a lot of people are
re-focusing on visualizations, mantras, and meditations for Medicine
Buddha, Tara, and other “healing” or “protective” emanations. There are
benefits in terms of the visual symbols and mantras, but it is important
to know that all Buddhas or Bodhisattvas embody the same energies. If
you practice Avalokiteshvara, famous for Compassion (Karuna) you also
practice with the universal healing energies.
The Great Eight
Maitreya Buddha, the Future Buddha.
To break down the “specialties” of the Eight Great Bodhisattvas —
remembering that all embody the same universal qualities — you could
summarize their characters this way:
Maitreya — embodies Buddha’s activity (He is also the “Future Buddha”)
Kshitigarbha — embodies Buddha’s merits and the “richness” derived from merits
Samantabhadra — embodies the aspirations of Buddha and the practice of prayers and offerings.
Sarvanivarana-Vishkambhin — embodies Buddha’s qualities and thereby
purifies obstructions. His name means “He who blocks (viṣkambhin) all of
the hindrances (sarva nivāraṇa).
Akashagarbha — embodies Buddha’s blessings and thereby purifies negativities.
Yet, Kshitigarbha fully embodies all of the others. To practice one
Bodhisattva is to practice them all. All Bodhisattvas fully realize and
exemplify: Wisdom, Compassion, Power, Activity, Merits, Aspirations,
Qualities, and Blessings.
Video: Chanting the Three Great Bodhisattvas:
Khenpo Chöga: the 8 Immeasurable Qualities
According to Khenpo Chöga:
“Among the immeasurable qualities of the Buddha, eight of his foremost qualities manifest as the eight bodhisattvas:
1) the personification of the Buddha’s wisdom (Tib. ཡེ་ཤེས་ཀྱི་རང་གཟུགས་, Wyl. ye shes kyi rang gzugs) is Bodhisattva Mañjuśrī;
2) the personification of the Buddha’s compassion (Tib.
སྙིང་རྗེའི་རང་གཟུགས་, Wyl. snying rje’i rang gzugs) appears as
Bodhisattva Avalokiteśvara;
3) the personification of the Buddha’s power or capacity (Tib.
ནུས་པའི་རང་གཟུགས་, Wyl. nus pa’i rang gzugs) is Bodhisattva Vajrapāṇi;
4) the personification of the Buddha’s activity (Tib. ཕྲིན་ལས་, Wyl. phrin las) is Bodhisattva Maitreya;
5) the personification of the Buddha’s merit (Tib. བསོད་ནམས་རང་གཟུགས་,
Wyl. bsod nams rang gzugs) arises as Bodhisattva Kṣitigarbha;
6) the personification of the Buddha’s qualities (Tib.
ཡོན་ཏན་གྱི་རང་གཟུགས་, Wyl. yon tan gyi rang gzugs) appears as
Bodhisattva Sarvanīvaraṇaviṣkambhī;
7) the personification of the Buddha’s blessings (Tib.
བྱིན་རླབས་ཀྱི་རང་གཟུགས་, Wyl. byin rlabs kyi rang gzugs) arises as
Bodhisattva Ākāśagarbha; and
8) the personification of the Buddha’s aspirations (Tib.
སྨོན་ལམ་གྱི་རང་གཟུགས་, Wyl. smon lam gyi rang gzugs) is manifest as
Bodhisattva Samantabhadra.”
Mantras — no permission needed
Manjushri’s mantra. (From VisibleMantra.com)
Practicing the Eight Bodhisattvas
Practicing
the Eight Great Bodhisattvas brings these qualities into your life. We
can say we are practicing Samantabhadra’s quality when we aspire to
practice the great Bodhisattvas. The practice can be as s imple as
Taking Refuge and making offerings, visualized or real. You don’t have
to have a shrine to practice, but as your enthusiasm and faith grows,
it’s helpful. You can simply visualize eight beautiful Bodhisattvas in
front of you.
Although
they are visualized in particular ways, which symbolize their qualities
and powers, it is important to remember that the Eight Great
Bodhisattvas are not limited in form. For instance, we see
Avalokiteshvara in countless forms of compassion: male, female,
1000-armed, peaceful, wrathful and. so on. This is because compassion
has many faces.
It
is no different for all the Bodhisattvas. In temples you may see male
and female aspects of all of them. What is improtant is to remember
their name, their unlimited qualities, and to emulate those in your own
life. We do this by following the Eightfold Path and aspiring to the
Eight Qualities of the Buddha and the Eight Bodhisattvas.
Mantras of the Eight Bodhisattvas
The mantras of the Eight Great Bodhisattvas can be practiced by
anyone. No permission or special transmission is required for the Great
Ones (although it is always beneficial to receive transmission and
instruction.) A very quick practice is to chant the mantras of whichever
Bodhisattva you feel closest to — or the one who focuses on what you
need most right now: wisdom, compassion, activity, and so on:
[For more on each Bodhisattva see the end of this feature.]
Dhyani Bodhisattvas
The fearsome power of great Vajrapani, who is always ready to “beat down” the obstacles to our practice.
Three of the Great Bodhisattvas are also “Dhyani Bodhisattvas) —
meaning they are the spiritual sons specifically of one of the Dhyani
Buddhas. [For a feature on the Five Buddhas, see>>]
The spiritual son of Amitabha Padma (Lotus) Buddha in the West is
Avalokiteshvara (Chenrezig in Tibetan, Kuanyin or Kanon in other
traditions). Samantabhadra is the Dhyani Bodhisattva (son) of
Vairochana. The spiritual son of Akshobya is Vajrapani, exemplified in
the Vajra. This is beautifully highlighted in the story of Vajrapani and
his thunderbolt, hovering over the head of the prideful Brahmin: [For a full feature on Vajprani, see>> ]
“And at that moment Vajrapani holding up a huge vajra,
flaming, ablaze and glowing, up in the sky just above Ambattha was
thinking, “If this young man does not answer a proper question put to
him by the Blessed Lord by the third time of asking, I’ll split his head
into seven pieces!” The Lord saw Vajrapani, and so did Ambattha. And at
the sight, Ambattha was terrified and unnerved, his hairs stood on end,
and he sought protection, shelter, and safety from the Lord. Crouching
down close to the Lord.”
Clearly, Vajrapani exemplifies ferocious, wrathful activity. He is famously known as the “protector of Shakyamuni Buddha.”
Although in times of crisis, we may turn to the “specialists” — for
instance, protection from Vajrapani — generally we meditate and honor
the Bodhisattvas from our teaching lineage. If you have no teacher, of
course, you can do no wrong — all of the Bodhisattvas are Enlightened
examples for our practice and require no permission or transmissions.
You might choose to focus on Manjushri if you seek Wisdom, or
Vajrapani if you need “energy and power” for protection, but practicing
One of these is the same as practicing All. A key understanding of
Shunyata is the concept of Oneness. [For a feature on Shunyata or Oneness/Emptiness, see>>]
We may visualize various emanations of Buddha Enlightenment, and —
provided they are fully Enlightened manifestations — take refuge in
them. Taking refuge and focusing on Vajrapani is already a complete
practice, but, with an emphasis on “activity.” However, someone who
practices Manjushri daily, taps into the very same “active principle. It
is a matter of your own emphasis.
Aspects within aspects
In Vajrayana, when you choose a Yidam as “heart deity” for practice,
you understand that all Yidams are One and all Yidams are fully
Enlightened. You choose a heart deity as a skillful means. You choose
the aspect you most need to “work on.” For instance, if I have anger
issues, I might choose to work with Vajrapani — to learn how to use my
fierceness in a meritorious way. If I lack compassion, I might choose to
work with Avalokiteshvara.
Just to make things a little more interesting — again a practice of
skillful means — each of the Bodhisattvas has many, many emanations.
Vajrapani isn’t the only wrathful one. Avalokiteshvara manifests in many
fierce forms, including great Black Mahakala. Manjushri manifests as,
arguably, the most wrathful of all Yidams, Yamantaka (the foe of Death
itself!) [For a feature on Yamantaka, see>>] He also manifests as the healer in Black Manjushri. [For a feature on Black Manjushri, see>>] This is because wisdom can be found in anger and fierceness, as much as in gentle contemplation.
It’s again a matter of focus. Yamantaka is none other than Manjushri. Black Mahakala is none other than Avalokiteshvara.
Manjushri — personifying wisdom (Prajna)
Orange Manjushri with his sword of wisdom that “cuts through delusions.”
One of the “superstars” of the Eight Great Bodhisattvas, Manjushri
personifies one of the two wings of Enlightenment: wisdom. [The two
wings are Prajna and Karuna: wisdom and compassion.] His name literally
translates as “Gentle Glory.”Sometimes he is called Manjughosha, which
means “Gentle Voice.”
He is found in numerous Sutras, notably: Vimalakirti-nirdesha Sutra, Flower Garland Sutra, Prajnaparamita Sutras.
There are many types of wisdom (also known as the “cognitions”) —
specifically five, as indicated by the Five Great Buddha Families —
although Manjushri is the spiritual son of Akshobya — with the family
focus of “ with a focus on the wisdom of “mirror-like pristine
awareness” or Ādarśa-jñāna in Sanskrit. This “family” focuses on the
“Skanda” of Consciousness and the “Poison” of Anger. [For more on this, see>> ]
Manjushri’s special position
Manjushri is also considered the male aspect of Prajnaparamita — the
glorious Goddess emanation of Wisdom (in the same way that Tara is
sometimes considered an emanation of Avalokiteshvara). He holds in his
left hand, on a lotus, the sacred Prajnaparamita Sutra, distilling the
ultimate wisdom of Shunyata. In his right hand is the famous “sword of
Wisdom.”
Manjushri appears in numerous sutras, at the feet of Buddha as a
disciple, Yet, at the same time, he appears as a fully Enlightened
Buddha himself. He is considered an aspect of both Akshobya and
Prajnaparamita. He has numerous emanations, too many to list, but
including the Vajra Terrifier Vajrabhairava (Yamantaka), Black
Manjushri, and dozens more. Each skillful emanation represents a
different aspect or practice of wisdom. [For more on Manjushri, see >>]
His main mantra
Manjushri’s great mantra is nicknamed Arapachana Mantra. as it
contains the Sanskrit syllables A Ra Pa Cha Na. By adding the Om and the
seed syllable of Manjushri — Dhi — you have the full mantra. Anyone may
chant.
Om Ah Ra Pa Cha Na Dhi
Avalokiteshvara
Some
of the many faces of compassion. From top left to right then bottom
left to right: Hayagriva Vajrayogini (Vajra Varahi); 4-armed Chenrezig;
Guanyin; Red Chenrezig Yabyum; White Mahakala; Black Mahakala;
1000-armed Chenrezig.
The Compassionate One, “He who hears the cries of the world” is known
by many names, and is universally popular. In Tibet, he is Chenrezig.
In some traditions, She is Guan Yin (Kuanyin) or Kanon.
Avalokiteshvara’s mantra is arguably the most famous mantra in the
world: Om Mani Padme Hum.
Sutra references
Avalokiteshvara is found in many sutras, including Heart Sutra, Lotus of the Good Law Sutra
Avalokiteshvara, like Manjushri, has countless emanations, representing
various aspects of compassion. In legend, again symbolic, Tara rose from
the tears of Chenrezig when He despaired of saving all the suffering
sentient beings. Like an action-hero, she swept into action and became
the “activity of compassion.”
Mantra
Om Mani Padme Hum
Tibetan Pronunciation: Om Mani Peme Hung
Many forms and faces
Compassion can have many “flavors”, reflected in the many aspects of
Chenrezig: the ferocious protective compassion of an angry mother or
father, the gentle hand-holding friend, or even the heroic action hero
saving lives. He emanates in ferocious forms, such as Mahakala, and
esoteric forms, such as 1000-armed Avalokiteshvara. He, is the spiritual
“son” of Amitabha Buddha, Lord of the West, whose Pureland is open to
any who call out His name. [For a full feature on “The Many Faces of Avalokiteshvara” see>>]
Vajrapani
Wrathful Vajrapani surrounded by wisdom flames. In both wrathful and peaceful forms he is irresistibly powerful.
The “Powerful One” makes his appearance even in the early Pali
Suttas, notably as the protector of Shakyamuni Buddha. He is one of the
eight great “heart sons” of the Buddha. (Tibetan: chag na dor je. English: the Vajra Holder.) [For a full story on Vajrapani, see>>]
In Tibetan practice he is normally wrathful, known as Guhyapati – ‘the Lord of Secrets.’ (Sangdag Chagna Dorje g.sang bdag phyag na rdo rje.) It is Vajrapani who protects and guards the sacred texts.
Mantra
Om Vajrapani Hum
Tibetan pronunciation: Om Benza Pani Hung
Tantric forms
According to Himilayan Art: “The two wrathful forms of Vajrapani
known as the Sutra Tradition (do lug) and the Nilambhara (dro zang lug),
each with one face and two hands, do not have skull crowns or wrathful
ornaments such as the fifty freshly severed heads. They do however wear
the eight races of nagas depicted as snakes – bracelets, anklets, etc.
Mahachakra Vajrapani is sometimes depicted with a skull crown and at
other times shown with a jeweled crown. Almost all of the other wrathful
forms of Vajrapani have the same fearsome regalia as typical of
wrathful Tantric deities such as Vajrabhairava, Vajrakila, Mahakala and
the like. The various forms of Vajrapani as a meditational deity are
derived from the textual sources of the early Tantras.” [1]
Maitreya — the Future Buddha
Maitreya is the bodhisattva of loving kindness — his name translates
as “love” in English, cham pa in Tibetan. He currently resides in
Tushita Heaven, ready to be born into the earthly realms as the next
Buddha.
Tibetan: རྒྱལ་བ་བྱམས་པ། Chinese: 弥勒佛
Mantra
Oṃ maitri mahāmaitri maitriye svāhā
Kshitigarbha
Kshitigarbha has been saving sentient beings — including beings suffering in the “hell realms” — for countless years.
The “Earth Store Bodhisattva” (Jizo, Gizo) appears in the sutra of
the same name. Kshitigarbha is held in high reverence especially all
over Asia, known for the famous story of his heroic rescues of suffering
beings in the hell realms.
His main sutra, Kshitigarbha Bodhisattva Purvapravidhana Sutra. In
Tantra he appears in the Kalachakra mandala of 634 deities, along with
the Guhyasamaja mandala (in the east, standing beside Maitreya.) He is
also part of the Vajrasattva mandala, Vajradhatu mandala and many more.
Precious thangka of Kshitigarbha and the “ten kings of hell.” Kshitigarbha (Jizo) saved countless beings from suffering.
“…Kshitigarbha is yellow with a yellow upper garment, peaceful eyes,
red at the sides, [and] a headdress garland of blue flowers. The right
hand holds a fruit and the left a jewel above a lotus [flower].” (Jonang
Taranata, yi dam rgya mtsho’i sgrub thabs rin chen ‘byung gnas, folio
506-507).
He also appears white in colour: “…Arya Kshitigarbha, white in
colour, with one face, peaceful in appearance. With two hands the right
holds to the heart a precious seed. The left [hand holds] a bell turned
up [at the waist], resplendent and seated in a relaxed posture.” (Loter
Wangpo, sgrub thabs kun tus, volume 11, folio 71). [3]
Practice and mantra
His practice is considered to be effective against “natural disasters” as he is associated with the earth. His mantras are:
Oṃ Kṣitigarbha bodhisattva yaḥ
(prounce the “ku” on the k as in: Ku-shi-tee-gar-bah)
Or
Om Kshitigarbha T-haleng Hum
Samantabhadra
Samantabhadra’s name literally translates as “Universal Worthy”), is famous for his ten great vows.
Sutra references
Samantabhadra appears in several sutras, including: Lotus of the Good Law Sutra, Flower Garland Sutra.
In the Āvataṃsaka-sūtra, Samantabhadra Bodhisattva made ten great vows in his path to full Buddhahood:
To pay homage and respect to all Buddhas.
To praise the Thus Come One-Tathagata.
To make abundant offerings. (e.g. give generously)
To repent misdeeds and evil karmas.
To rejoice in others’ merits and virtues.
To request the Buddhas to continue teaching.
To request the Buddhas to remain in the world.
To follow the teachings of the Buddhas at all times.
To accommodate and benefit all living beings.
To transfer all merits and virtues to benefit all beings.
Vows of the Bodhisattva Samantabhadra video:
Akashagarbha
Akashagarbha
Most prominently mentioned in the Womb of Space Sutra, the
Akashagarbha Sutra, Akashagarbha typically appears as Blue, with his
attendant holding a sword. [See inset.] From Himilayan Art:
“His name means ‘nucleus of space’ and he is associated with wisdom and
knowledge similar to Manjushri. Akashagarbha and Manjushri also share
the same sword attribute. He is always depicted in peaceful
(bodhisattva, deva) for and either blue or green in colour.” [2]
Nivarana-vishkambhin
Tibetan: སྒྲིབ་པ་རྣམ་པར་སེལ་བ། Chinese: 除诸障菩萨
Vajra and Bell and the Eight Great Ones
The
Ghanta or Bell is never separated from its Vajra or Dorje. Both the
Bell (shown) and Vajra contain endless symbolism. Holding the Dorje in
the right hand symbolically connects us to our the Buddhas (and
especially our own Yidam). Holding the Bell (Ghanta) is like cradling
the entire mandala of the Yidam. The Bell is wisdom and emptiness. The
Dorje represents means and compassion. For more detail (larger pictures) and a full feature on Bell and Dorje, see>>
We carry the eight great Bodhisattvas with us everywhere if we
practice Vajrayana. The best-known symbol of Vajrayana Buddhism is the
Bell and Dorje (Ghanta and Vajra). Vajrayana practitioners are never to
be separated from their bell and Dorje — although many teachers explain
this means your “internal” bell and Dorje. Regardless of physical or
internal spiritual, the bell and vajra contain the entire mandala of
Buddha Aspects. [For more on the Bell and Dorje, see>>]
The Eight petals on the lotus (found on both Dorje and bell) represent the eight great Bodhisattvas:
Kshitigarbha (East petal — east, the front petal of the lotus)
Maitreya (southeast)
Akashagarba (south)
Samantabhadra (southwest)
Avalokiteshvara (Chenrezig) (west)
Manjushri (northwest)
Vajrapani (north)
Sarva-nivarana-vishkambhim (northeast)
In addition, most bells have the wondrous arc and loops of jewels and
pearls, which are also the symbols of the Eight Great Ones, and
specifically stand for:
Wheel (east or front)
Uptala lotus (south east)
Wish Fulfilling Jewel or Ratna (south)
Wheel (south west)
Lotus (west)
Vajra (north west)
Wisdom sword (north)
Lotus (northeast)
Buddhist
Tantra’s most iconic symbols Bell (representing Wisdom) and Vajra
(Dorje, representing Compassion and Means.) The hanging pearls and the
lotus leaves are symbols of the Great Bodhisattvas.