अवलोकितेश्वर (Avalokiteshvara)
एक महान बोधिसत्त्व. महायान पंथात बुद्धांपेक्षा बोधिसत्त्वाचे महत्त्व वाढल्यामुळे ह्यांस उपास्य देवतेचे स्वरूप प्राप्त झाले. समंतभद्र, रत्नपाणी, विश्वपाणी, वज्रपाणी, अवलोकितेश्वर असे ध्यानिबोधिसत्त्व मानलेले असून अवलोकितेश्वरांच्या डोळ्यांपासून चंद्रसूर्य इ. प्रकारे देवांची निर्मिती झाली. तारा ही अवलोकितेश्वरांच्या अश्रूंपासून जन्मलेली देवता होती. प्रज्ञा, करुणा इ. शक्तीही होत्या.

अवलोकितेश्वर हे करुणेचे मूर्तिमंत रूप बनले व शरणागताला अभयदान व संरक्षण देणे, हे त्यांचे कर्तव्य होऊन बसले. ते लोकांना आपले स्वतःचे पुष्प देऊन वाचवू शकतात. लोकेश्वर व लोकनाथ असेही त्यांचे दोन नावे असून त्यांचा अर्थ विश्वाचा स्वामी असा होतो.
सद्धर्मपुंडरीक ह्या ग्रंथाच्या २४ व्या परिच्छेदात ह्या अवलोकितेश्वरांचे माहात्म्य वर्णन करून शरण आलेल्या लोकांच्या साहाय्यार्थ सदैव धावून येण्याची त्यांची नेहमीच कशी तयारी असते, हे दाखविले आहे. त्यामुळे भारताबाहेरच्या बौद्ध प्रदेशांत त्यांना विशेष महत्त्व प्राप्त होऊन त्यांच्या मूर्ती उभारलेल्या दिसतात. नेपाळमधील काठमांडू शहरात प्रमुख चौकात ह्या देवतेची मूर्ती आहे. तसेच कंबोडिया म्हणजे ख्मेर प्रजासत्ताकातील अंकोरवात येथील एका बौद्ध मंदिराच्या शिखरावर एक प्रचंड मूर्तीचा मुखवटा आहे, तो याच उपास्य देवतेचा समजला जातो. चीन, जपान, व्हिएटनाम या देशांत ‘क्वान्यिन्’ या नावाने ओळखली जाणारी देवता हीच होय. काही ठिकाणी अवलोकितेश्वर अर्धनरनारीच्या स्वरूपातही आढळतात. एक सहस्र हात असलेली अशी ही देवता आहे. असे कल्पून तिच्या अनेक हात असलेल्या मूर्ती व चित्रे बनवलेली आढळतात.
संदर्भ :
- Blofeld, J. Bodhisattva of Compassion : The Mystical Tradition of Kuan-Yin, Boston, 1977.
- Rinpoche, B.; Donyo, K.; Trans. Buchet, C. Profound Wisdom of the Heart Sutra, San Francisco, 1994.
- Yu, C. Kuan-Yin : The Chinese Transformation of Avalokitesvara, New York, 2001.
Share this:
नेवार बौध्द धर्म (Newar Buddhism)
वज्रयान पंथाची एक शाखा. नेपाळच्या काठमांडू खोऱ्यात प्राचीन काळापासून (इ.स.पू.सु. सहावे शतक) राहणाऱ्या इंडो-मंगोलियन वंशाच्या लोकांना ‘नेवार’ असे म्हणतात. नेवार या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल विविध मतमतांतरे आहेत. काही तज्ज्ञ नेपाळ या प्रदेशनामावरून नेवार हा शब्द आला असावा किंवा नेवार या शब्दावरून नेपाळ हा शब्द रूढ झाला असावा, असे मानतात; तर काहीजण ‘पाल’ म्हणजे लोकर या मूळ शब्दात ‘ने’ हे व्यंजन पूर्वपदी येऊन नेपाल हा शब्द झाला असावा व याचे अपभ्रष्ट रूप ‘नेवार’ झाले असावे, असे म्हणतात. नेपाळचे मूळ रहिवासी असणाऱ्या या नेवार लोकांनी ज्या बौद्ध धर्माचे अनुसरण केले, त्याला नेवार बौद्ध धर्म असे म्हटले जाते. भारतामध्ये उगम असणाऱ्या बौद्ध धर्माचा प्रसार चीन, जपान, कोरिया, तिबेट, नेपाळ इत्यादी देशांमध्ये होत असताना त्याला अनेकविध रूपे प्राप्त झाली. थेरवाद, महायान, वज्रयान, तिबेटी लामांचा बौद्ध धर्म, झेन आणि इतर अनेक स्वरूपांत त्या त्या ठिकाणी बौद्ध धर्म दिसून येतो. नेपाळमध्येसुद्धा अनेक प्रकारचा बौद्ध धर्म असला, तरीही काठमांडू परिसरात विकसित झालेला नेवार बौद्ध धर्म हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. वज्रयान पंथाचीच एक शाखा असणारा हा बौद्ध धर्म भारतीयत्व, हिंदू धर्म, तिबेटी लामांचा धर्म, वज्रयानातील तांत्रिक प्रक्रिया आणि स्थानिक परंपरा या सर्वांचा सुरेख संगम आहे.
पुरातत्वीय पुराव्यांनुसार नेवार बौद्ध धर्म इ.स.च्या पाचव्या शतकापासून प्रचलित असला, तरी त्याचा विकास मुख्यतः बाराव्या शतकानंतर झालेला आढळतो. काठमांडू, पाटण परिसरात उपलब्ध असणारी संस्कृत-नेवारी हस्तलिखिते आणि पुरातन वास्तूरचना, विशेषतः बौद्धविहार इत्यादींवरून हाच निष्कर्ष निघतो. हिमालयाच्या दऱ्या-खोऱ्यातून राहणारे किरातवंशीय राजे नेपाळमध्ये राज्य करीत असल्यापासून भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांत सातत्याने दळणवळण होते. त्यामुळे तिथे रुजलेला बौद्ध धर्म केवळ हीनयान अथवा महायान न राहता त्यावर शैव आणि काही प्रमाणात वैष्णव धर्माचीही छाप दिसते. इ.स.च्या पाचव्या शतकापासून ते नवव्या शतकापर्यंत नेपाळमध्ये लिच्छवी राजांचे साम्राज्य होते. याच काळात भारतातील उत्कर्षाला पोहचलेल्या विक्रमशीला, तक्षशीला इत्यादी विद्यापीठांतून अनेक बौद्ध भिक्षू धर्माचा प्रसार करण्यासाठी नेपाळमार्गेच तिबेटला गेले. त्यामुळे नेपाळमधील राजे हिंदूधर्मीय असले, तरीही बौद्ध धर्माचा नितांत आदर करणारे होते. लिच्छवी राजे नरेन्द्रदेव, शिवदेव, पुष्पदेव हे तर बौद्ध धर्माला आधार देणारे ठरले. अनेक बौद्धविहारांसाठी, स्तूपांसाठी त्याने दान दिल्याचे उल्लेख शिलालेखांत आढळतात. नंतरच्या काळात मल्ल राजांचे साम्राज्य आले, तरीही हिंदूंचा पशुपतीनाथ आणि बौद्धांचा स्वयंभूनाथ दोन्ही धर्मांतील लोकांसाठी वंदनीयच राहिले. भारतीय बोधिसत्त्व शान्तिरक्षित याने नेपाळमधून तिबेटला भेट देऊन बौद्ध धर्माचा प्रसार केल्याचे उल्लेख अनेक ग्रंथांत आढळतात. नेपाळचा निकटवर्ती देश तिबेट असल्याने तिबेटातील वैशिष्ट्यपूर्ण लामांच्या बौद्ध धर्माचाही प्रभाव नेपाळातील बौद्ध धर्मावर पडला. नेपाळी राजकन्या भृकुटी हिने तिबेटच्या राजाशी विवाह केल्याचेही उल्लेख असल्याची नोंद इतिहासकार करतात. या कारणांमुळेच काठमांडू परिसरातील नेवार बौद्ध धर्मावर हिंदू आणि तिबेटी बौद्ध धर्म या दोन्हींचा प्रभाव दिसतो.

बुद्ध, धर्म आणि संघ ही जगभरात पसरलेल्या बौद्ध धर्माची प्रमुख अंगे आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्धांचे जन्मस्थान हे आज नेपाळमधल्याच तराई क्षेत्रात लुम्बिनी या ठिकाणी असले, तरी नेवार बौद्ध धर्माचा केंद्रबिंदू काठमांडू परिसरातील ‘आदिबुद्ध’ हा आहे. नेपाळची देश म्हणून निर्मिती होण्याआधी काठमांडू खोऱ्याच्या ठिकाणी नागह्रद नावाचे अत्यंत विशाल सरोवर होते. या सरोवरात उमललेल्या सहस्रदल कमळामध्ये ज्योती स्वरूपात आदिबुद्ध प्रकट झाला. चीनमधील पंचशीर्ष पर्वतावर ध्यानस्थ बसलेल्या मंजुश्रीने हे पाहिले आणि आपल्या शिष्यवर्गासह नेपाळमध्ये येऊन काठमांडू परिसरातील पर्वतकडा कापून आदिबुद्धाचे स्थान आणि त्यानंतर वसाहत सुस्थापित केली. अशी कथा स्वयंभूपुराण या नेवार बौद्ध पुराणात येते. नंतरच्या काळात याच ठिकाणी स्वयंभू स्तूपाची आणि परिसरातील देव-देवतांची स्थापना झाली. आदिबुद्ध वज्रसत्व आणि सभोवती असणाऱ्या अमिताभ, अक्षोभ्य, रत्नसंभव, वैरोचन आणि अमोघसिद्धी या पंच तथागतांचे स्वयंभू स्तूपाचे हे स्थान नेवार बौद्ध धर्माचे प्रमुख पूजास्थान आहे.
गौतम बुद्धांच्या पाच प्रकारच्या ध्यानांमधून पंच तथागत निर्माण झाले, असे वर्णन गुह्यसमाजतंत्रात येते. नेवार बौद्ध धर्मानुसार रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या पंच स्कंधांचे प्रतीक असणाऱ्या पाच ध्यानी बुद्धांचा समावेश धर्मकार्येत होतो. वज्रसत्व अथवा आदिबुद्ध हा या ध्यानी बुद्धांचा पिता आहे. निर्वाण प्राप्तीसाठी मंत्रात्मक, मंडलस्थित आणि विविध मुद्रा धारण केलेल्या या बुद्धाचे ध्यान केले जाते. राग-लोभ (अमिताभ), क्रोध (अक्षोभ्य), मोह (वैरोचन), मद (रत्नसंभव) आणि भय (अमोघसिद्धी) या दोषांवर विजय मिळविण्यासाठी त्या त्या ध्यानी बुद्धाची साधना केली जाते. उपासनेमध्ये या प्रत्येक बुद्धाशी निगडित असणारी एक एक शक्तिदेवता आणि त्यांच्यापासून समुत्पन्न झालेले समंतभद्र, वज्रपाणी, रत्नपाणी, अवलोकितेश्वर, विश्वपाणी हे बोधिसत्त्व यांना महत्त्व आहे. नेपाळ भूमीच्या उत्पत्तीशी संलग्न असणारा मंजुश्री बोधिसत्त्व नेपाळमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. मंजुश्रीच्या उपासनेमुळे विद्वत्ता, बुद्धिमत्ता, धर्मग्रंथाचे ज्ञान आणि वक्तृत्व लाभते, अशी श्रद्धा आहे .मंजुघोष ,मंजुवज्र ,वागीश्वर, नामसंगीती अशी त्याची अनेक रूपे नेपाळमध्ये प्रसिद्ध आहेत. धर्मधातुवागीश्वर मंडळाची मुख्य देवता म्हणून मंजुश्रीला विशेष स्थान आहे. याशिवाय करुणामय अवलोकितेश्वर आणि त्याची शेकडो रूपे नेपाळमध्ये आढळून येतात. लोकेश्वरासाठी केल्या जाणाऱ्या अष्टमी व्रताचे नेवार बौद्ध धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदूधर्मियांचा रातो मच्छिन्द्रनाथ हा रक्त अवलोकितेश्वराचा अवतार मानला जातो. स्थानिक नेवार लोक त्याला बुंगादेव संबोधतात. पावसाच्या या देवाचा रथोत्सव नेवार बौद्ध आणि हिंदू यांचा सहभाग असणारा नेपाळमधील मोठा उत्सव आहे.

महायान पंथाच्या, विशेषेकरून माध्यमिक शाखेच्या, तत्त्वज्ञानातून वज्रयान विकसित झालेला असल्याने शून्यवाद हाच नेवार बौद्ध तत्त्वज्ञानाचा आधार आहे. यान म्हणजे मार्ग, आणि अभेद्य अशा शून्यतेचे प्रतीक म्हणजे वज्र. महायानानुसार निर्वाण प्राप्ती करून घेण्यासाठी अनेक जन्मांची आवश्यकता असते; मात्र योग्य तांत्रिक साधनेद्वारा मनुष्याला एकाच जन्मात हे ध्येय गाठता येते, अशी वज्रयानाची धारणा आहे. त्यासाठी नेपाळमध्ये चक्रसंवर, हेवज्र इत्यादी अनुत्तर योगतंत्रांचा प्रयोग केला जातो. बुद्ध होण्यासाठी आधी बोधिसत्त्वपदाला पोहोचणे आवश्यक असते. संसार करत असताना सर्वसामान्य गृहस्थालासुद्धा ‘बोधि’ प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्रिरत्नांना शरण जाऊन बोधिचर्येचे पालन करीत ‘आदिकार्मिक’ बोधिसत्त्व होण्यसाठी प्रयत्नशील राहावे, असे नेवार बौद्ध धर्म सांगतो.
शून्यत्त्वाची जाणीव नसल्यामुळे सर्वसामान्य माणूस स्वतःला वेगळे, विशेष असेकाही मानत असतो. त्यातूनच मत्सर, द्वेष, गर्व, भीती इत्यादी भावनांचा उदय होतो. या दोषांवर विजय मिळविण्यासाठी आणि दान, शील, शांती, वीर्य, ध्यान आणि प्रज्ञा या सहा पारमिता अंगी बाणविण्यासाठी प्रयत्नशील राहणे हेच आदिकार्मिक बोधिसत्त्वाचे ध्येय असते. चैत्यपूजा, व्रत-वैकल्ये, वज्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली वज्र, घंटा इत्यादी उपकरणांच्या साहाय्याने केलेली मंडलपूजा, कलशपूजा, नामसंगीतीचे पठण, प्रज्ञापारमिता आणि इतर सूत्रांचे पठण, तीर्थक्षेत्रांना भेटी, मंत्र, गुप्तसाधना, इत्यादींचा नेवार बौद्ध धर्मात समावेश होतो.
स्वयंभू स्तूप, मंजुश्री चैत्य, वाग्मती आणि इतर नद्यांच्या संगमावरील बारा तीर्थे, लोककल्याणासाठी काठमांडू खोऱ्यात अवतार घेतलेल्या आठ बोधिसत्त्वांची अष्ट वीतराग क्षेत्रे ही नेवार बौद्ध धर्मियांची प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. या नेवार बौद्ध तीर्थयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यातील अनेक तीर्थे ही गोकर्णेश्वर, कुंभेश्वर, छांगु नारायण, शेष नारायण यांसारखी हिंदू धर्मियांची प्रमुख मंदिरे असणारी ठिकाणे आहेत. काठमांडू परिसरातील अशा पंचवीस तीर्थस्थानांना भेट देणे हे नेवार बौद्ध धर्माचे महत्त्वाचे अंग असल्याचे उल्लेख बौद्ध ग्रंथांत आढळतात. याशिवाय बुद्ध आणि बोधिसत्त्वांच्या प्रतिमा असणारी अनेक चैत्य मंदिरे, विहार, स्तूप ही स्थाने पवित्र मानली जातात. लोकेश्वराचे उपोसथ व्रत, स्वयंभूच्या ठिकाणी केले जाणारे पूर्णिमा व्रत, वसुंधरा देवीचे वसुंधरा व्रत इत्यादी व्रतांचे आचरण सर्वसामान्य नेवार बौद्ध करतात.
प्रज्ञापारमिता, गंडव्यूह, दशभूमीश्वर, समाधिराज, लंकावतार, सद्धर्मपुंडरीक, ललितविस्तार, सुवर्णप्रभास, गुह्यसमाजतंत्र हे नऊ ग्रंथ नेवार बौद्ध धर्माला आधारभूत आहेत. या शिवाय बोधिचर्यापालनासाठी मार्गदर्शक असणारे, अद्वयवज्राचे कुदृष्टीनिर्घटन, अनुपमवज्राचे आदिकर्मप्रदीप, शांतिदेव आचार्यांचे शिक्षासमुच्चय हेही ग्रंथ आहेत.

नेवार बौद्ध लोकांच्या सांघिक धर्मकृत्यांची केंद्रे म्हणजे बाहा आणि बाही या नावाने ओळखले जाणारे बौद्धविहार. बौद्धविहारामधील नित्य पूजा इत्यादी कर्मे आणि प्रासंगिक विधी करण्याची जबाबदारी वज्राचार्य आणि शाक्य यांची असते. विहारांमध्ये अनेक धार्मिक कृत्ये, उत्सव इत्यादी सांघिकपणे केले जातात. सामान्य माणसांना बोधिमार्गाची दिशा दाखविण्यापासून त्यांच्या विवाह, व्रत-वैकल्ये पूजादी कार्यांत मार्गदर्शक असणारे वज्राचार्य हे इतर बौद्ध पंथांप्रमाणे पूर्णवेळ भिक्षू नसतात. प्रत्येक वज्राचार्य आणि शाक्य मुलावर कुमारवयातच चूडाकर्म अथवा प्रवज्ज्येचा संस्कार केला जातो. त्यानंतर विहारात काही दिवस राहून त्याला भिक्षू नियमांचे पालन करावे लागते; परंतु प्रत्येक वज्राचार्य अथवा शाक्य हा त्यानंतर गृहस्थ होऊ शकतो. वज्राभिषेकानंतर ते बौद्ध संघाचे सदस्य होतात. त्यांना ‘बरे’ असे म्हटले जाते; परंतु आचार्यपदाचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वतः गुप्त तांत्रिक साधना करणे आवश्यक असते. या साधनेमध्येच चर्यागीत आणि चर्यानृत्य यांचाही समावेश असतो. स्वतः देवतास्वरूप असल्याची कल्पना करून त्या त्या देवतेचे वर्णन आणि माहात्म्य सांगणाऱ्या या गीत-नृत्यांचा उद्देश देवतेशी तादात्म्य पावणे हा असतो; मात्र आयुष्यभर ब्रह्मचर्येचे पालन करणाऱ्या भिक्षू संघाची महायान परंपरा नेवार बौद्ध धर्मात नाही. गृहस्थ भिक्षू संघाची संकल्पना हे या धर्माचे वैशिष्ट्य आहे.
तांत्रिक साधनेत वापरण्यात येणाऱ्या विविध मंडळांची कापडावरील चित्रे, प्रतिकात्मक अशा संभोगावस्थेतील चक्रसंवर-वज्रवराही किंवा हेवज्र-नैरात्म्या यांच्या मूर्ती, बोधिसत्त्व आणि बुद्ध यांच्या विविध रूपातील धातूमूर्ती आणि शिल्पे, वैशिष्ट्यपूर्ण विहाररचना यांनी नेवार बौद्ध धर्माला उत्कृष्ट कलात्मक वारसा लाभला आहे. हिंदू मल्ल राजांच्या आधिपत्याखाली विकसित झालेला नेवार बौद्ध धर्म याचे वेगळेपण ठळकपणे दिसून येते.
संदर्भ :
- Blofeld, J. Bodhisattva of Compassion : The Mystical Tradition of Kuan-Yin, Boston, 1977.
- Levi, Sylvain, Le Nepal, New York, 1974.
- Shakya Min Bahadur, Svayambhu Puran, Nagarjun Institue of Exact Methods, 2009.
- Wright, Daniel, History of Nepal, New Delhi, 1990.
- http://www.aioiyama.net/lrc/papers/nbcp-ppr-2.htm
- http://www.niem.com.np
समीक्षक : सूरज पंडित
वज्रबोधी (Vajrabodhi)
वज्रबोधी : (६७१–७४१). भारतीय बौद्ध भिक्षू. तो आठव्या शतकात चीनला गेला व अखेरपर्यंत तेथेच राहिला. त्याचा पिता ईशानवर्मन हा मध्य भारतातील एक क्षत्रिय राजा होता. वज्रबोधी हा त्याचा तिसरा मुलगा. वयाच्या दहाव्या वर्षीच त्याने घरदार सोडून नालंदा विद्यापीठात बौद्ध भिक्खू होण्याकरिता प्रवेश घेतला. तेथे सुरुवातीची चार-पाच वर्षे शांतिज्ञान नामक शिक्षकाकडून त्याने व्याकरणाचे अध्ययन केले. त्यानंतर गुजरातमध्ये प्रसिद्ध बौद्ध तत्त्वज्ञ धर्मकीर्तीच्या ग्रंथांचे अध्ययन केल्यावर वयाच्या विसाव्या वर्षी तो नालंदात परतला. तेव्हा त्याला भिक्खुसंघात पूर्ण प्रवेश देण्यात आला. त्याने पुढची सहा वर्षे महायान व हीनयान पंथांतील विनय ग्रंथांचे स्थान, त्या सोबतच प्रज्ञादीप, शतकशास्त्र, द्वादशमुखशास्त्र अशा अनेक ग्रंथांचे अध्ययन केले. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी त्याने कपिलवस्तू शहरातील जिनभद्र नामक शिक्षकाच्या हाताखाली मध्यांतविभाग, विज्ञप्तिमात्रतासिद्धी इ. ग्रंथांचे अध्ययन केले.
वज्रबोधी तमिळनाडूत नागज्ञान नामक साधूचा शिष्य म्हणून सात वर्षे राहिला. या काळात त्याने वैरोचनसूत्र, योगसूत्र, महायानसूत्र आणि अभिषेक पद्धतीचा अभ्यास केला. यानंतर त्याने गौतम बुद्धांच्या आयुष्यातील आठ महत्त्वाच्या घटना घडलेल्या ठिकाणांना व तेथील स्तूपांना भेट दिली. त्याच सुमारास तमिळनाडूतील पल्लव साम्राज्याधिपती नरसिंहपोतवर्मन याने आपला दूत त्याच्याकडे पाठवून त्याला दक्षिणेत येण्याची विनंती केली. तेथे तीन वर्षे सतत दुष्काळ पडलेला होता. वज्रबोधीने पावसाकरिता अभिषेक करून प्रार्थना केल्यास काहीतरी फरक पडेल, या आशेवर त्याला निमंत्रण दिले होते. ते स्वीकारून वज्रबोधी पल्लव राज्याची राजधानी कांचीपुरमला गेला. तेथे त्याने अभिषेक केला आणि योगायोगाने नेमका योग्य वेळी पाऊस पडला. त्यामुळे राजा व दरबाऱ्यांनी वज्रबोधीच्या सन्मानार्थ एक मोठा विहार बांधला. पुढे पल्लव राजाने त्याला आठ भिक्खू व सेवकांसोबत श्रीलंकेला पाठवले.
श्रीलंकेत अनुराधापुरामधील अभयगिरी विहारात तो सु. सहा महिने राहिला. पुन्हा तो तमिळनाडूला गेला. पल्लव राजाला लंकेतील वास्तव्याबद्दल सांगून आपण चीनला जाणार असल्याचे सांगितले. राजाने परवानगी दिली आणि सोबत मिझुण्णा नामक आपला एक सरदारही पाठवला. त्या सोबत चीनमधील तत्कालीन थांग सम्राटासाठी महाप्रज्ञापारमितासूत्राची एक संस्कृत प्रत, सात रत्ने जडवलेले एक सोन्याचे कडे, कर्णभूषणे, सुवासिक पदार्थ, इ. भेटवस्तू दिल्या. दिवसभरात समुद्र पार करून त्याचा काफिला लंकेत पोहोचला. तेथील श्रीशील नामक राजाने वज्रबोधीचे स्वागत केले. एक महिनाभर राजवाड्यात ठेवूनही वज्रबोधीचा चीनप्रवासाचा निश्चय कायम असल्याचे दिसल्यावर त्याला परवानगी दिली. रत्नांच्या व्यापारासाठी आलेल्या इराणी व्यापाऱ्यांच्या काफिल्यासोबत वज्रबोधी चीनला निघाला. महिन्याभरात हा ताफा लंकेहून श्रीविजय राज्यात, म्हणजेच सध्याच्या मलेशियात पोहोचला. तेथून चीनचा किनारा वीस दिवसांच्या अंतरावर होता. वाटेत अचानक वादळी वारे येऊन भर समुद्रात धुके पडले आणि बाकीची सर्व इराणी जहाजे अचानक दिसेनाशी झाली. खुद्द वज्रबोधीचे जहाज तीन वर्षे समुद्रावर भटकत राहिल्याची नोंद सापडते. यात अतिशयोक्ती असाव;, परंतु चीनमध्ये पोहोचायला नेहमीपेक्षा बराच जास्त काळ लागला. पुढे चीनमध्ये गुआंगफू येथे पोहोचल्यावर तेथील सुभेदाराने तब्बल दोनतीन हजार लोक पाठवून वज्रबोधी, मिझुण्णा यांचे स्वागत केले. अखेरीस थांग साम्राज्याची पूर्वेकडील राजधानी असलेल्या लुओयांगमध्ये इ. स. ७२० साली थांग सम्राट स्युआन जुंग उर्फ मिंग ह्वांग याच्याशी वज्रबोधीची पहिल्यांदा भेट झाली.
त्यानंतर शेवटपर्यंत वज्रबोधीला राजाश्रय होता. थांग (तांग) साम्राज्याची मुख्य राजधानी शिआन (मध्य चीन) आणि लुओयांग (पूर्व चीन) यांदरम्यान सम्राट ये-जा करताना वज्रबोधीलाही त्या सोबत नेले जाई. ७२३ साली त्याने शिआनमधील झिशेंग व जिनफू नामक विहारांमध्ये राहून संस्कृत भाषेतील बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर करणे सुरू केले. वज्रबोधीने भाषांतरित केलेल्या काही प्रमुख ग्रंथांची चिनी नावे चिआनशू-चिआनयान-ग्वानशिआन-पूसा-दाशेन-झूबेन, बूदोंग-शिझे-तुओलुओनी-बिमि-फा अशी आहेत. यथावकाश त्याला चिनी बौद्ध वर्तुळात ‘त्रिपिटकपंडित आणि श्रमण वज्रबोधी ऊर्फ जिनगांगझीʼ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्याने भाषांतरित केलेले ग्रंथ म्हणजे महावैरोचनसूत्र, सर्वतथागततत्त्वसंग्रह इ. असून त्यांच्या भाषांतरांचा समावेश तत्कालीन बौद्ध धर्माच्या कैयुआन नामक कोशात करण्यात आला. यांपैकी सर्व तथागत तत्त्वसंग्रह या ग्रंथाची मूळ संस्कृत प्रत ही वज्रबोधी समुद्रप्रवासात असताना समुद्रात फेकली जाऊन त्याचा सारांशरूप ग्रंथच काय तो त्याच्याजवळ राहिला. त्यामुळे याचे तपशीलवार चिनी भाषांतर पूर्णत: वज्रबोधीच्या स्मरणशक्तीवर अवलंबून केले गेले, हे विशेष. ७४१ साली वज्रबोधीला भारतात परत जाण्याची परवानगी देणारा आदेश सम्राट स्युआन जुंगने काढला, परंतु पूर्वेकडची राजधानी लुओयांगला पोहोचल्यावर वज्रबोधीची तब्येत बिघडली आणि तेथेच त्याचे निधन झाले.
त्याच्या स्मरणार्थ लुओयांगच्या जवळच लोंगमेन येथे एक स्तूप उभारण्यात आला. मरणोत्तर त्याला ग्वोशी म्हणजेच अखिल जगाचा शिक्षक अशी उपाधीही देण्यात आली.
चीनमधील वज्रबोधीच्या शिष्यांमध्ये भारतीय भिक्षू अमोघवज्र, कोरिअन भिक्षू ह्येचो हे सर्वांत प्रसिद्ध होत. त्यांच्या हस्ते व तसेच नंतरही वज्रबोधीची अनेक चरित्रे लिहिण्यात आली. सांप्रत चीनमध्ये झेनयांग व जपानमध्ये शिंगॉन नामक वज्रयान बौद्ध पंथ प्रचलित असून त्यांत वज्रबोधीसह अनेक भारतीय बौद्ध भिक्षूंना महत्त्वाचे स्थान आहे. चीनमधील बौद्ध धर्मावर आठव्या शतकापासूनच वज्रयान पंथाचा खूप प्रभाव पडू लागला होता. चीनहून जपान, कोरिया इत्यादी देशांत तो पसरला. कूकाइ या जपानी भिक्षूचा जपानमधील वज्रयान पंथाच्या प्रसारात मोठा हात होता. अमोघवज्राच्या शिष्यांमध्ये चिनी राजपरिवार व भिक्षूंसोबत जावा बेटातील बिआनहोंग नामक भिक्षूही होता. जावा बेटातील केलुराक गावात मिळालेल्या शिलालेखानुसार तिथे मंजुश्रीरूपी बुद्धाला अर्पण केलेले एक देऊळ बांधण्यात आले होते. शिलालेखातील ब्रह्मा-विष्णू-महेश आदी हिंदू देवतांचा उल्लेख वज्रयान प्रभावाचा सूचक आहे. या मागे वज्रबोधी किंवा त्याच्या शिष्यांचा शैलेंद्र राजसत्तेवर प्रभाव असावा, असा काही संशोधकांचा तर्क आहे.
संदर्भ :
- Payne, Richard, K. Tantric Buddhism in East Asia, Masachussets, USA, 2006.
- Sundberg, Jeffrey; Giebel, Rolf, The Life of the Tang Court Monk Vajrabodhi as Chronicled by Lü Xiang : South Indian and Śrī Laṅkān Antecedents to the Arrival of the Buddhist Vajrayāna in Eighth-Century Java and China, Pacific World (3rd Series) 13, California, USA, 2011.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर
अर्हत् (Arhat)
बौद्ध व जैन धर्मांत अत्यंत पूज्य व्यक्तीस ही उपाधी लावली जाते. व्युत्पत्तीप्रमाणे अर्हत् शब्दाचा अर्थ ‘अंगी योग्यता बाळगणारा’ किंवा ‘पूज्य’ असा होतो. अर्हत्चे पाली ‘अरहा’ आणि अर्धमागधी ‘अरिहंत्’ असे रूप आहे. प्राचीन पाली व अर्धमागधी ग्रंथांतून ‘बुद्ध’, ‘संबुद्ध’ म्हणजेच ‘जागृत झालेला’, ‘ज्ञान प्राप्त झालेला’ ह्या समान पातळीवर अर्हत् शब्द वापरलेला आहे. बौद्धांच्या धर्ममार्गावर चार टप्पे सांगितले आहेत : १) दहा संयोजनांपैकी पहिल्या तीन संयोजनांचा म्हणजे सत्कार्यदृष्टी (शरीरात आत्मा आहे अशी दृष्टी), विचिकित्सा (बुद्ध, धर्म व संघ ह्यांच्याबद्दलची शंका) व शील-व्रत-परामर्श (निरनिराळ्या व्रतवैकल्याने शुद्धी होते, ही भावना) ह्यांचा नाश झाला म्हणजे तो ‘स्त्रोतापन्न’ (प्रवाहावर पोहोचला) झाला व त्याने पहिला टप्पा गाठला असे समजतात. हा मनुष्य फार झाले तर पुढे सात जन्म घेईल, अशी बौद्धांची श्रद्धा आहे. २) त्याच्याही पुढे जाऊन राग, द्वेष व मोहाचा आपल्यावरील पगडा बराच शिथिल केल्यास तो ‘सकृदागामी’ बनतो. म्हणजे फार झाले तर तो इहलोकी एकदाच (सकृत्) परत येतो. ३) पुढील दोन म्हणजे कामराग व द्वेष (पाली-पटिघ) ह्यांचाही नाश केला म्हणजे तो ‘अनागामी’ (पुन्हा इहलोकी न येणारा) बनतो. फार झाले तर वर उच्चतर लोकात जन्म पावतो. ४) ह्याच्याही पुढची पाच संयोजने म्हणजे रूपराग, अरूपराग, मान, औद्धत्य व अविद्या ह्यांसकट सर्व दहाही संयोजनांचा नाश केला म्हणजे तो ‘अर्हत्’ बनतो व जन्ममरणाच्या फेऱ्यांतून मुक्त होऊन दुःखमुक्त होतो. यांपैकी ‘अर्हत्’ हा सर्वांत वरचा, श्रेष्ठ टप्पा समजला जातो.
‘स्थविरवादी’ ग्रंथांतून ‘अर्हत्त्व’ प्राप्त करून घेणे हेच ध्येय आहे. अर्हत्त्वाचे निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे अर्थ सांगितले आहेत. तथापि राग, द्वेष, मोह यांचा नाश करणे, मनुष्याला जखडून टाकणाऱ्या दहाही बंधनांचा संपूर्ण नाश करणे, हा अर्थ बव्हंशी मान्य केलेला दिसतो. अर्हताच्या ठिकाणी कोणतीही आसक्ती शिल्लक राहिली नसल्याकारणाने त्याच्या क्रियांना ‘कुशल’ किंवा ‘अकुशल’ अशी संज्ञा देता येत नाही; त्या केवळ क्रियाच (क्रियामात्र) आहेत, असे स्थविरवादी तत्त्वज्ञान सांगते. अर्हत् आपल्या प्राप्त केलेल्या स्थानापासून च्युत होत नाही, असाही त्यांचा सिद्धांत आहे. पण हा सिद्धांत ‘सर्वास्तिवादी’ वगैरे सांप्रदायिकांना मान्य नाही. बौद्धांच्या मते अर्हत् प्राप्त पुरुषाला पुनर्जन्म नाही व संसारी पुरुषालाही ते पद प्राप्त करून घेता येते. भगवान बुद्धांच्या जीवनकालात या पदाला पोचलेल्या वीस जणांची नावे अंगुत्तरनिकायात दिली आहेत.
जैन धर्माप्रमाणे तीर्थंकरांनाच ‘अर्हत् केवली’ ही संज्ञा लावतात. ‘केवलीं’च्यापेक्षा त्यांचे गुण अंतिम उत्कर्षाला प्राप्त झालेले असतात. सर्वज्ञता, वीरतागता, सत्य, विनय, तप, आत्मक्लेश, सेवा, दानशीलता हे गुण अर्हतामध्ये उत्कर्षाप्रत पोचलेले असतात. जैनांनी ‘केवलीं’चे दोन प्रकार मानले आहेत : ‘केवली’ आणि ‘अर्हत् केवली’. दोघेही वीतराग आणि सर्वज्ञ असतात; पण धर्मप्रवर्तकांची म्हणजेच गुरू होण्याची योग्यता मात्र ‘अर्हत् केवली’ यांनाच असते.
संदर्भ :
- Buswell, Robert E.; Robert, M. Gimello, Paths to Liberation : The Marga and Its Transformation in Buddhist Thought, Honolulu, 1992.
- Dhaky, M. A. Arhat Parsva and Dharanendra Nexus, Delhi, 1997.
बौद्ध प्रतिमा
चित्र क्र. १२९ : गौतम बुद्ध, विश्वकर्मा लेणे, वेरूळ
गौतम बुद्ध :-
भगवान बुद्ध इ.स.पूर्व पाचव्या-सहाव्या शतकात होऊन गेले. इ.स. पूर्व ५६३ ते ४८३ या काळात वैचारिक प्रगती बरोबरच भारतामध्ये भौतिक भरभराटही झाली होती. सरस्वती-सिंधू-संस्कृती नंतरचे दुसरे नागरीकीकरण झालेले होते जे परत एका समृद्ध अवस्थेपर्यंत येऊन पोहोचलेले होते.भटक्या टोळ्यांचे समुदाय, पोटासाठी फिरणारे असे समाजाचे स्वरूप जाऊन महाजनपदांमध्ये भौगोलिक वाटणी होऊन त्यांच्या प्रमुख राजधान्या आणि राजघराणी प्रस्थापित झालेली होती. त्यापैकी मगध साम्राज्य हे सर्वात बलशाली होते. त्याची राजधानी राजगृह म्हणजे आजचे बिहार प्रांतातले राजगीर. गंगेच्या उत्तरेस लिच्छवींचे एक राज्य होते आणि वैशाली ही त्याची राजधानी होती. गंगेच्या वायव्येस कोसलांचे राज्य होते ज्यांची राजधानी श्रावस्ती होती. कोसल देशाच्या पूर्वेस रोहिणी नदी वाहत होती आणि या नदीच्या तीरांवर समोरासमोर शाक्य आणि कोलिय या दोन कुलांची स्वतंत्र गणराज्ये होती. शाक्य हे क्षत्रिय कुल होते व त्यांची कपिलवस्तू ही राजधानी होती ज्यात शुद्धोदन नावाचा राजा राज्य करीत होता.
शाक्य आणि कोलिय या दोन राज्यांमध्ये नदीच्या पाण्यावरून त्याही वेळेस वाद सुरू होते. या दोन्ही गणराज्यांनी रोहिणी नदीवर एक धरण बांधले होते आणि पाणी वाटपाचा करारही केला होता. पूर्वीपासून तेथे कधी लहान संघर्ष आणि काही युद्धेही या पाणी वाटपावरून झालेली होती. कोलिय राजाने पाणी संघर्ष मिटविण्यासाठी, महामाया आणि महाप्रजापती नावाच्या आपल्या दोनही मुलीची लग्ने शुद्धोदन राजाशी लावून पारिवारिक संबंधही दृढ केले होते. बऱ्याच वर्षानंतर मोठी राणी महामाया हि झाली. तिला प्रसूतीसाठी तिच्या माहेरी देवदेह नगरीत पाठविण्यात आले. प्रवासामध्ये विश्रांतीसाठी लुम्बिनी नामक उपवनात ती थोड्यावेळ थांबली होती. (लुम्बिनी हे सध्या नेपाळमध्ये आहे ) तिथे तिने एका झाडाची फांदी धरली असता ती तिथेच उभ्या उभ्या प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. प्रसूतीनंतर तिला परत कपिलवस्तूला आणण्यात आले. हा मुलगा म्हणजे सिद्धार्थ, ज्याचे राशीनाम गौतम होते. प्रसूतीनंतर सातव्या दिवशी महामायेचा मृत्यू झाला आणि महाप्रजापती हि गौतमची दुधाई आणि पुढे तीच त्याची आई झाली.
गौतमाच्या जन्मानंतर असित नावाचे मुनी राजवाड्यात आले आणि त्यांनी त्याची जन्मपत्रिका काली. त्यांनी शुद्धोदनाला सांगितले की, हा मुलगा जगाला अपूर्व धर्मज्ञान देईल, परंतु त्याने कुठलेही दु:ख पाहिल्यास तो भौतिक जीवनाकडे पाठ फिरवून निघून जाईल. एकतर अनेक वर्षांनी पुत्ररत्न प्राप्त शालेले असल्यामुळे आणि त्याची खरी आई पण गेली असल्यामुळे त्याला अत्यंत लाडात वाढविण्यात आले होते. अनेक श्रेष्ठ गुरूंना बोलावून घेऊन त्यांच्याकडून त्याने भाषा, व्याकरण, वेदांगे आणि अन्य विषयांचे ज्ञान घेतले. अत्यंत प्रखर बुद्धिमत्तेचा असल्यामुळे सोळाव्या वर्षीच तो विद्या कलांमध्ये पारंगत झाला. इतकेच नाहीतर अश्वारोहण, धनुर्विद्या आणि अन्य युद्ध कलामध्ये तो निष्णात झाला. सोळाव्या वर्षीच एका धनुर्विद्येच्या स्पर्धेमध्ये त्याने सर्व स्पर्धकांना हरवून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. या विजयाबद्दल त्याला कोलिय राजकुमारी यशोधरा ही मिळाली आणि तिच्याशी त्याचा विवाह झाला. विवाहानंतर शुद्धोदनाने त्याला तीन ऋतुंसाठी तीन मोठे प्रचंड राजवाडे बांधून दिले, ज्याच्या सजावटीमध्ये नृत्यांगना, गयक, वादक यांचाही समावेश होता. सतत सुखच दिसत राहावे याचा आटोकाट प्रयत्न त्याने केला. त्याच्या जवळ २९ व्या वर्षापर्यंत त्याने बाहेरचे जग आणि कठलेही दुःखच पाहिले नव्हते. त्याच वर्षी त्याला मुलगा झाला, ज्याचे नाव राहल ठेवले गेले. त्याच सुमारास एक दिवस त्याला वाड्याबाहेरील जग पाहण्याची इच्छा झाली. शुध्दोधनाने आधी त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा तो हट्टालाच पेटला तेव्हा त्याने त्याला अनुमती दिल्ली. परंतु त्याच्या नगर संचाराच्या वेळी त्याला कोणीही पंगु, म्हातारे, रोगी दिसणार नाहीत अशी व्यवस्था करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे नगरात सर्व व्यवस्था केली गेली ते सजवले गेले आणि मगच गौतमाची स्वारी बाहेर पडली.
चित्र क्र. १३० : गौतमाचा गृहत्याग, सांची
ते दृश्य पाहून गौतम हरखून गेला. राजवाड्याबाहेरील जग हे सुंदरच आहे असे त्याला बाटले. परंतु थोड्याच वेळाने त्याला जर्जर म्हातारा दिसला. छन्न नावाच्या आपल्या सारथ्याला त्याने विचारले की, "याला काय झाले?" त्यावर सारथ्याने त्याला म्हातारपण आले आहे असे सांगितले. "म्हणजे मी पण एक दिवस असाच कुरूप होईन का ? माझ्याही अंगावर असेच व्रण आणि सुरकुत्या येतील का?" यावर छन्न म्हणाला, "होय महाराज, हे सर्वांच्याच नशिबी चाढून ठेवलेले असते." आपले हे तारुण्याचे तेज, हे सौंदर्य आणि हा तारुण्याचा आवेश एक दिवस नष्ट होणार या कल्पनेनेच गौतमाला अतीव दुःख झाले. पुढे त्याला एका महारोग्याचे दर्शन झाले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की नुसतेच वार्धक्य येते असे नाही तर अनेक व्याधीही या शरीराला ग्रासू शकतात. पुढे त्याला एक प्रेतयात्रा दिसली आणि त्याने पहिल्यांदा मृत्यू पाहिला आणि आपणही एक दिवस मरणार हे कटू सत्य त्याला कळले. हे जग जेवढे दिसते तेवढे सुंदर तर नाहीच नाही परंतु सुखी तर अजिबातच नाही हे त्याच्या लक्षात आले. येथून त्याचे चिंतन बदलले आणि तो अंतर्मुख होऊन रात्रंदिवस विचार करू लागला. आषाढ पौर्णिमेच्या मध्यरात्री तो उठला आणि त्याने यशोधरेला आणि तिच्या कुशीत झोपलेल्या राहुलला एकदा डोळे भरून पाहिले आणि तो महालातून बाहेर पडला. त्याने छन्न नावाच्या सारथ्याला उठवले आणि त्याच्या आवडत्या कंथक नावाच्या घोड्यावर बसून तो नगरातून बाहेर पडला. छन्नही त्याच्याबरोबरच निघाला. पहाटेच्या सुमारास तो अनोमा नदीच्या तटापाशी आला. तेथे त्याच्या राज्याची सीमा संपत होती. त्याने आपले रेशमी वस्त्र आणि अलंकार उतरवले त्या वेळेस छन्नाच्या लक्षात की हा घर सोडून निघाला आहे. त्याने त्याच्या परीने त्याला अडवायचा बराच प्रयत्न केला. परंतु याचा निर्धार कायम होता. शेवटी तो म्हणाला की, तुमच्या जाण्याने तुमचे आई वडील, तुमची आणि मुलगा हे किती दुःखी होतील याचा विचार करा. त्यावर गौतमाने त्याला उत्तर दिले की, श्री साऱ्या जगाचेच दुःख दूर करण्यासाठी निघालो आहे आणि तसे जर झाले तर यांचेही दुःख आप नष्ट होणारच आहे. (जोशी, भा.स.को.: १९७०)
चित्र क्र. १३१ : बोधीवृक्ष, सांची
शिल्पकलेमध्ये भगवान बुद्धाच्या जीवनातील ह्या टप्प्या पर्यंतची शिल्पे आढळतात, ज्यामध्ये महामायेचे स्वप्न, आसिताची भविष्यवाणी आणि गौतमाचा गृहत्याग आणि अन्य काही प्रसंगाचे शिल्पांकन असते. गौतम बुद्धाने ज्या ठिकाणी छन्नाला अलंकार दिले ते स्थान केसरीया या गावी बिहारमध्ये असून तेथे एक भव्य स्तूप सापडला आहे.
गृहत्यागा नंतरची जवळजवळ १४ वर्षे त्याच्या कठोर साधनेची आणि उग्र तपश्चर्येची होती. सुरवातीला आलार कालाम या राजगृहाजवळ राहणाऱ्या संन्यासाचे शिष्यत्व घेतले, त्याच्याकडून तो नास्तिकवाद शिकला. नंतर त्याने उद्रक नावाच्या दुसऱ्या गुरूकडे जाऊन ज्ञान प्राप्त केले. परंतु तरीही याचे समाधान झाले नाही. पुढे सहा वर्षे त्याने योग साधना करून हठयोगाचे काही उग्र प्रकारही केले. त्याचे संपुर्ण शरीर अस्थिपंजर झाले. एका वृक्षाखाली बसून त्याने अनेक दिवस साधना केली आणि एके दिवशी त्याला बोधी प्राप्त झाली. तो दिवस वैशाख पौर्णिमेचा होता. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्या समोर सुजाता नावाची गुरे राखणारी मुलगी उभी होती. तिने फळांचा रस त्याला दिला. ( पुढे बौद्ध वाङ्मयात सुजाता ही राजकन्या होती असे लिहिले गेले आणि तिने सुवर्ण पात्रात बुद्धाला खीर दिली असा उल्लेख येतो). याच्या नंतरही त्याने सात आठवडे तशीच तपश्चर्या केली आणि त्याला धर्मत्तत्त्वाचा साक्षात्कार झाला. त्याचे पूर्वाश्रमीचे पाच सहयोगी हे वाराणसी जवळच्या ऋषीपत्तनात राहतात हे कळल्यावर तेथे गेला आणि त्या पाचही जणांनी याचे शिष्यत्व घेतले. तेथून जवळच असलेल्या सारनाथ येथे त्याचे पहिले प्रवचन झाले. जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी त्याला कारणीभूत असणारी तृष्णा संपली पाहिजे असे त्यानी सांगितले आणि त्याने आठ तत्त्वांचे निवेदन केले, ज्याला त्याने निर्वाणप्राप्तीचा अष्टांग मार्ग असे म्हटले. याच पाच शिष्यांसह त्याने बौद्ध संघ सुरू केला आणि तिथून बौद्ध पंथाचा उदय झाला. (जोगी भा.सं.को. १९७०)
चित्र क्र. १३२ : बुद्धाचे प्रवचन, सांची
याच्या प्रचारासाठी त्याने संघटनात्मक बांधणी केली आणि त्याची ही संघटन त्याच्या मृत्यूनंतर १३०० वर्षे हिंदुस्थानात कार्यरत होती. मृत्यूनंतरही ते कार्य तितक्याच दृढतेने आणि निष्ठेने वर्धिष्णू ठेवण्याचे श्रेय हे जसे त्याच्या असंख्य अनुयायांना जाते तसेच ते भगवान बुद्धाचे व्यक्तित्मत्त्व त्यांचे विचार आणि त्यांच्या विशेष अशा कार्यप्रणालीलाही जाते. त्या वेळच्या वैदिक धर्माचे अनुसरण करणाऱ्या समाजामध्ये समृद्धीबरोबर येणारी विलासीनताही बोकाळली होती. इतकेच नाही तर यज्ञाचे मूळ उद्दिष्ट जाऊन तेथे हजारो प्राण्यांचे बळी देण्याचे भयानक कर्मकांड सुरू होते. याला योग्य दिशा देण्याचे काम हे भगवान बुद्धाने केले. ज्यांनी तो पंथ स्वीकारला नाही त्यांनीही त्यातल्या योग्य गोष्टी मात्र आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. इ.स. च्या सातव्या, आठव्या शतकानंतर भारतातून बौद्ध पंथाचा ऱ्हास झाला. परंतु गौतम बुद्धांच्या विचारांचा परिणाम सर्व भारतीयांच्या जीवनावर आजही दिसून येतो, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या सत्य, अहिंसा, अस्तेय आणि ब्रह्मचर्य वा चार गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. खरे बोलणे आणि खरे वागणे याला बुद्धांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. प्राण्यांनाही जीव असतो म्हणून त्यास मारू नये ही अहिंसेची शिकवण त्यांनी दिली. आपल्या चैनीसाठी इतरांचे धन किंवा संसाधने वापरणे याला त्यांनी चोरी (अस्तेय) म्हटले. ब्रह्मचर्य याचा अर्थ सार्वजनिक जीवनामध्ये सांभाळायचे शील. या शीलाचा आग्रह धरणारे भगवान बुद्ध हे पहिले संत म्हणावे लागतील. मानवी समाजामध्ये श्रेष्ठ आदर्श निर्माण करणारे हे त्यांचे विचार खरोखरच थक्क करणारे आहेत. यामुळे या पंथाला गती मिळाली आणि अनेक शतके मोठ्या प्रमाणात राजाश्रयही मिळाला.
इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने याला खूपच मोठी चालना दिली. त्याने स्वतः हा पंथ स्वीकारला नाही परंतु आपल्या मंत्रीगणांमध्ये धर्ममहामात्र हे पद निर्माण केले आणि हे एक संन्यासी भिक्षुच धारण करू शकत असे. अशोकाचे राज्य हे आजच्या इराणच्या पूर्वेपासून ब्रह्मदेशापर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जवळजवळ सर्व भारतभर पसरलेले होते. एवढ्या मोठ्या सलग प्रदेशाचा एकछत्री अंमल असणारा जगातला तो एकमेव राजा आहे. भौगोलिक विस्तार आणि धर्मप्रशासक याच्यामुळे तिबेट आणि सिलोनमध्येही हा पंथ त्या वेळेस त्याने पोहोचवला. अफगाणिस्थानच्या परिसरातील काही ग्रीक सुद्धा बौद्ध झाले. असे असले तरीही बहुसंख्य प्रदेशांमध्ये वैदिक धर्माचाही प्रभाव तितकाच होता आणि आता याला थोडे धार्मिक स्पर्धेचे स्वरूप आले होते. बौद्ध शिल्पे - भारतातील देव प्रतिमांचे प्रमाणिकीकरण होण्याच्या आधीपासून बौद्ध स्थापन (स्तूप) आणि बौद्ध शिल्पकला ही लेण्यांमधून विकसित झालेली होती. गौतम बुद्धाने आपली मुर्ती किंवा चित्र (प्रतिमा) हे करू नये आणि याचे पूजनही नये असे आग्रहाने म्हटले होते. धर्माची तत्त्वे प्रस्थापित होण्यासाठी विचारमंथन होणे आवश्यक असते त्याप्रमाणे अशी तीन मंथने झाली. त्याला संगिती असे म्हटले जाते. पहिली संगिती बुद्धांच्या मृत्यूनंतर लगेच तर तिसरी संगिती अशोकाने भरवली होती. परंतु अशोकाला मात्र त्याचे काही स्मारक असावे असे वाटल्यामुळे त्याने स्तुपांची रचना केली. यामध्ये भगवान बुद्धांचे शारीर रुपाने दर्शन होत नाही. इ.स.च्या पहिल्या दुसऱ्या शतकापर्यंत बौद्ध शिल्पांमध्ये हे असेच दिसते.
चित्र क्र. १३३ : शालभंजिका, सांची
महामायेचे स्वप्न - गौतमाच्या जन्माच्या आधी त्याच्या आईला (महामायेला) स्वप्नात एक शुभ्र ली दिसत असे. तिच्या पोटी एक महान पुत्र जन्माला येणार याचा तो संकेत मानला जातो. एक झोपलेली स्त्री आणि तिच्यावर अधांतरी असा एक हत्ती आणि बाजूला उभे असलेले काही दास दासी असे हे शिल्पात दिसते.
शालभंजिका- साल वृक्षाखाली त्याची फांदी धरून उभी असताना गौतम बुद्धाच्या आईची प्रसुती झाली असल्यामुळे साल वृक्ष हा पवित्र मानला गेला आणि तशा उभ्या असणाऱ्या स्त्रियांची शिल्ये त्या काळात आणि नंतरही दिसतात. काही शिल्पांमध्ये शालभंजिकेच्या शेजारी हातांमध्ये वस्त्र घेतलेला एक पुरुष उभा असलेला दाखवतात. त्या वस्त्रावर नवजात गौतम आहे असे मानले जाते कारण सती रूपात दाखवायची सोय नव्हती. काही ठिकाणी त्या पुरुषाला इंद्र असल्याचेही मानले जाते.
सुरुवातीच्या काळातील (इ.स.पू. दुसरे ते इ.स. दुसरे शतक) शिल्पांमध्ये गौतम बुद्धाला दाखविण्यासाठी वेगवेगळ्या चिन्हांचा उपयोग केला गेला. त्यात
१) पांढरा हत्ती
२) कमळ - बुद्धाने टाकलेली पहिली सात पावले
३ ) घोडा- अलंकृत घोडा ज्यावर छत्र धरले आहे, ह्या घोड्यावर बसून त्याने गृहत्याग १ (महाभिनिष्क्रमण) केला.
४) बोधीवृक्ष- बुद्धगयेला पिंपळाच्या वृक्षाखाली बोधी प्राप्त झाली त्याला 'बोधीवृक्ष' असे नाव दिले गेले. त्या काळातील शिल्पांमध्ये दाखविलेला वृक्ष म्हणजेच गौतम बुद्ध यात काही ठिकाणी वृक्षाच्या खाली चौथरा किंवा काही ठिकाणी सजवलेला कठडाही दिसतो.
५) वज्रासन- बोधीवृक्षाखाली किंवा नुसतेच आसन काढलेले असते. त्यावर बसून बुद्धाने तप केले असे मानले जाते.
६) गंध कुटी- गृहत्यागा नंतर काही वर्षे आम्रकुंजात ज्या कुटीत तो राहिला होता त्याचे है प्रतीक मानले जाते.
७) भिक्षापात्र काही शिल्पात केवळ भिक्षापात्र दिसते.
८) उष्णीष- बुद्ध मूर्तीतील डोक्यावर असणारा उंचवटा.
९) प्रभा मंडल आसनामागे एक प्रभा काढलेली असते.
१०) धर्मचक्र जे प्रतीक आजही आपल्या राष्ट्र ध्वजावर आहे.
११) पदचिन्हे- आसनावर दोन पावलांचे ठसे ज्यांना सामान्यतः आज आपण पादुका म्हणतो.
१२) त्रिरत्न- त्रिशूळासारखे एक चिन्ह
१३) स्तूप- अर्धगोलाकार उंचवटा आणि त्याभोवती वेदिका (कठडे) अशा स्वरूपातील वास्तू.
शारीर रूपातील बौद्ध मूर्ती - अफगाणिस्थानामधील काही ग्रीक हे बौद्ध झाले आणि त्यांना शरीर रूपातील मूर्तीची आवश्यकता भासली म्हणून गांधार कलेमध्ये अस्थिपंजर झालेले शरीर दाखवून ध्यानस्थ बुद्ध मूर्ती सुरुवातीला आढळते. मथुराकलेमध्ये यावर त्यांनी तडजोडीचा तोडगा काढला. त्यांनी बोधीसत्त्वाच्या मूर्ती केल्या, ज्यामध्ये गौतम बुद्धांची ही बोधी प्राप्त करण्यापूर्वीची अवस्था सांगितली गेली. पटना (बिहार) येथील संग्रहालयाच्या दारातच धोतर नेसलेला, हातात भिक्षापात्र घेतलेल्या, दाढी असलेल्या एका पुरुषाची विशाल मूर्ती दिसते. तिला 'बल भिख्खू' असे म्हटले जाते.
इ.स. पहिल्या शतकानंतर (कुशाण काळानंतर) बुद्ध मूर्तीचे प्रमाणिकीकरण झालेले दिसते, ज्यामध्ये आपल्याला सामान्यतः बुद्ध मूर्ती म्हटल्यानंतर जी मूर्ती डोळ्यासमोर येते त्याचा अंतर्भाव झालेला दिसतो. महापुरुषांची सात लक्षणे सांगितली गेली आहेत, जी बौद्ध आणि जैन मूर्तिकलेत समान पद्धतीने वापरलेली दिसतात.
चित्र क्र. १३४ : गौतम बुद्ध, विश्वकर्मा लेणे, वेरूळ
१. उष्णीष - अलंकृत पागोटे, डोक्यावर अंबाड्यासारखा वर आलेला केस करळे दाखवल्यामुळे बुद्धमूर्तीमध्ये केसांचीच मारलेली गाठ असावी असे दिसते. परंतु ते तसे नसते. गौतम बुद्धाने मुंडन केलेले होते. परंतु तसे मस्तक शिल्पात दाखवल्यास सौंदर्याला बाधक अकते म्हणून त्यावर कृत्रिम कुरळ्या केसांची रचना केली गेली. डोक्यातून वर आलेला भाग हा उष्णीष असून सामान्य माणसापेक्षा त्याचा मेंदू हा खूप मोठा असल्यामुळे तो कवटीत न सामावता येण्याएवढा असावा हे दाखविण्यासाठी ही कल्पना केली गेली. त्याच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचे ते प्रतीक होय.
३.उर्णा- काही शिल्पांमध्ये हे लक्षण ठळकपणे दिसते. दोन भुवयांमध्ये कुंकवासारखा एक गोलाकार उंचवटा कोरलेला असतो. ते कुंकू नसून भगवान बुद्धाचा तो तिसरा डोळा किंवा ज्ञानचक्षु होय. सामान्यांपेक्षा कितीतरी अधिक पटीने असणाऱ्या त्यांच्या दिव्यदृष्टीचे ते प्रतीक मानले जाते.
३. लांब कान- खांद्यापर्यंत लांब असलेल्या कानाच्या पाळ्या. सामान्य मानवी चेहऱ्यापेक्षा वेगळेपण दिसावे हा त्याचा हेतू.
४. मानेवरती आडव्या रेषा - शिल्पामध्ये गळ्याभोवती कोरलेल्या या रेषांची संख्या सात असावी असा संकेत असतो. बुद्धाच्या या जन्मापूर्वीच्या सात जन्मांच्या पुण्याईचे ते प्रतीक होय. परंतु सर्वच मुर्तीवर हे आढळते असे नाही तसेच या रेषांची संख्याही कमी जास्त असते.
५. छातीवरील चिन्ह - काही मूर्तीच्या छातीवर त्रिरत्न हे चिन्ह कोरलेले दिसते. पुढील काळात हिंदू शिल्पकलेत हेच चिन्ह विष्णू मूर्तीच्या छातीवर कौस्तुभ मण्याचे प्रतीक म्हणून दिसते. (भृगु ऋर्षीनी झोपलेल्या विष्णूला उठविण्यासाठी लाथ मारल्यावर विष्णूने त्यांना "आपल्या पायाला इजा तर झाली नाही ना?" असे नम्रपणे विचारल्यावर ऋषींनी प्रसन्न होऊन त्रिरत्न विष्णूला दिले असे म्हणतात, जे विष्णुने छातीवर धारण केले).
६. आजानुबाहू - गुडघ्यापर्यंत लांब हात असणे हे महापुरुषांचे लक्षण मानले गेले असल्यामुळे काही उभ्या मूर्तीमध्ये याचे शिल्पांकन केलेले दिसते.
७) इंद्रिय निग्रह- हे लक्षण फक्त जैन मूर्तीमध्ये दिसते. ह्यामध्ये मूर्तीतील इंद्रिय अत्यंत लहान दाखवले जाते. इंद्रियविजयाचे ते लक्षण मानले जाते. बुद्ध प्रतिमेत वस्त्रे दाखविल्यामुळे हे लक्षण दिसत नाही.
ही सर्वच्या सर्व महापुरुषाची लक्षणे साऱ्याच मूर्तीमध्ये दिसतात असे नाही. यातील तीनच गोष्टी या चटकन नजरेत भरणाऱ्या असतात. डोक्यावरील उष्णीष, लांब कान, आणि काही ठिकाणी उर्णा किवा त्रिरत्न, गुप्त काळापासून यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली ती म्हणजे अर्थोन्मिलीत डोळे अणि चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्न असे मंद स्मित.
बुद्ध प्रतिमेच्या मुद्रा :-
बुद्धाचे मूर्ती रूपातील शिल्पांकनात बसलेल्या स्थितीत कोरलेल्या मूर्तीमध्ये बुद्धाचे चारच प्रकार दिसतात आणि शिवाय झोपलेल्या अवस्थेत महानिर्वाण मुद्रा हा प्रकार दिसतो.१. ध्यान मुद्रा - या मुद्रेत भगवान बुद्ध हे ध्यान अवस्थेत दाखवलेले असून त्यांनी मांडी घातलेली असते. दोन्ही हात हे मांडीच्यामध्ये ठेवलेले असून एका तळव्यावर दुसरा तळवा ठेवलेला असतो.
२. धर्मचक्र प्रवर्तन मुद्रा - ह्यामध्ये आसनावर बसलेल्या बुद्ध मूर्तीचे कधी मांडी घातलेली तर कधी पाय खाली सोडलेले असे शिल्पांकन असते. यामध्ये दोन्ही हात छातीजवळ असून दोन्ही बोटांचे पंजे एकमेकाला चिकटलेले परंतु बोटे फाकलेली असतात किंवा काही शिल्पांमध्ये फाकलेल्या बोटांपैकी उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा हा डाव्या हाताच्या अंगठा आणि करंगळीवर दिसतो. धर्माच्या रुतलेल्या चाकाला मी गती देतो आहे या त्यांच्या संदेशाचे स्मरण यातून केले जाते.
३. प्रवचन मुद्रा- ही मुद्रा धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेप्रमाणेच असते. हातांच्या ठेवणीमध्ये त्यात थोडा फरक केलेला दिसतो. ज्यामध्ये डाव्या हाताची तीन किंवा चार बोटे अंगठ्याखाली मुडपलेली असून उजव्या हाताच्या मुठीने सुटी दोन बोटे किंवा करंगळी धरलेली असते. प्रवचन देताना धर्मतत्त्वांची बोटांवर मोजणी करतानाचे हे प्रतीक असते. या शिल्पामध्ये आसनाखाली हात जोडून बसलेले शिष्य आणि एक किंवा दोन हरिणे दिसतात. सारनाथ येथील पहिल्या प्रवचनाला काही हरिणेही तेथे येऊन बसली होती असे सांगतात म्हणून हा हरिणांचा समावेश बुद्ध मूर्तीच्या शिल्पांकनात दिसतो. याशिवाय बसलेल्या बुद्ध मूर्तीच्या खाली सिंह ही दाखवलेले असतात. हे सिंह त्यांच्या राजघराण्यातल्या जन्माची ओळख सांगतात.
भगवान बुद्धांच्या शिल्पांकनामध्ये एकीकडे संन्यस्त जीवन आणि एकीकडे राजपुत्र याचे मिश्रण करावे लागले. कुरळे केस आणि सिंह हे त्यांच्या संन्यस्त वृत्तीच्या विरुद्ध स्वभावाचे होते तसेच अत्यंत रुंद खांद्यांचे सुदृढ शरीर आणि चेहऱ्यावर मात्र समाधिस्त योग्याचे भाव यावर फर्ग्यूसन नामक अभ्यासकाने छान टिप्पणी केली आहे. त्यांच्या मते हे शिल्पांकन म्हणजे अलंकार नसलेला राजा आणि स्मश्रू न केलेला संन्यासी. (In sculpture he is depicted as king without jewels, and a monk without tonsure.)
४. भूमिस्पर्श मुद्रा- गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झाली यावर तत्कालीन अनेक धुरिणांनी शंका घेतली. या प्रसंगाचे साक्षीदार कोण असे बुद्धांना वारंवार विचारण्यात येऊ लागले तेव्हा त्यांनी ही भूमीच माझी साक्षीदार आहे असे बसल्या बसल्या पटकन जमिनीला हात लावून म्हटले. नंतर गौतम बुद्धाची तपश्चर्या भंग करण्यासाठी मारानेही खूप प्रयत्न केले. परंतु ते सगळे विफल झाले. बुद्धाने आधीच्या जन्मात सात पारमिता पार केल्या होत्या याची साक्ष देण्यासाठी पृथ्वी आली. अशीही एक कथा या बद्दल सांगितली जाते. शिल्पांमध्ये ध्यान मुद्रेत मांडी घालून बसलेल्या बुद्ध मूर्तीचा डावा हात ठेवलेला असून उजव्या हाताने जमिनीला स्पर्श करताना दाखवले जाते.
५. महानिर्वाण मुद्रा- भगवान बुद्धांचा मृत्यू झाला त्या वेळेस त्यांच्या शेजारी त्यांचा आनंद शिष्य होता. शिल्पांमध्ये डोक्याखाली हात घेऊन उशीवर डोके ठेवलेली उजव्या किंवा डाव्या झोपलेल्या स्थितीमध्ये ही मूर्ती आढळते. निर्वाणासमयी भगवान बुद्धांचे वय जवळजवळ एंशी वर्षे असूनही या प्रकारच्या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा चेहरा मात्र तरुणच दाखवला जातो. याशिवाय भगवान बुद्धांच्या बसलेल्या किंवा उभ्या मूर्ती दिसतात, ज्यामध्ये उजवा हात अभय आणि डावा हात बरद मुद्रेत किंवा डाव्या हातात भिक्षापात्र घेतलेले दिसते.
अन्य बौद्ध देवता :-
जसे हिंदूचे देव, त्यांचे अवतार आणि अनेक इतर प्रकार झाले, तसे बौद्ध पंथातही करणे आवश्यक झाले. भक्तिमार्गाच्या उदयानंतर वैचारिक स्तरावर आणि कलेतही जी घौडदौड सुरू झाली त्याला तसेच प्रत्युत्तर देणे हे परिस्थितीच्या रेट्यामुळे आवश्यक झाले. बुद्धाचे चोवीस अवतार मानले गेले आहेत. हे भूतकाळाचे बुद्ध मानले जातात यातील शेवटच्या सातांना मानुषी बुद्ध म्हटले जाते आणि यातील आठव्या मानुषी बुद्धाला 'मैत्रेय' असे म्हटले जाते, जो पुन्हा भविष्यात बुद्ध होणार असे मानले जाते. याशिवाय बौध्द शिल्पांमध्ये अनेक देवींचीही शिल्पे दिसतात, ज्यांचे पंधरा प्रकार असून यातील मुख्यत्वे तारा आणि महामयुरी या देवींची शिल्पे सर्वाधिक दिसतात. याशिवाय धर्मपाल नावाचा एक देव समुदाय शिल्पात दिसतो, ज्यामध्ये कुबेर, यम, हयग्रीव, यमांतक वगैरे क्रुर तोंडाचे देव येतात.बोधिसत्त्व - शिल्पकलेमध्ये हा अत्यंत लोकप्रिय असून लेण्यांमधील गर्भगृहाच्या बाहेरील द्वारपालांच्या जागेवर डावी उजवीकडे यांचे शिल्पांकन दिसते. हे बोधिसत्त्व सृष्टीचा व्यापार सांभाळतात आणि आपले कार्य पूर्ण करून निवृत्त होतात आणि आपल्या मूळ रूपात विलीन होतात. शिल्पांमध्ये दिसणारे प्रमुख बोधिसत्त्व म्हणजे वज्रपाणी, पद्मपाणी, अवलोकितेश्वर आणि मंजुश्री.
चित्र क्र. १३५ : बोधीसत्व, लेणे क्र. ६ वेरूळ
चित्र क्र. १३६ : तारा, लेणे क्र. ६, वेरूळ
चित्र क्र. १३७: महामयूरी, लेणे क्र. ६, वेरूळ
वज्रपाणीच्या मूर्तीच्या हातामध्ये खड्ग किंवा अन्य शस्त्र असते. तर पद्मपाणीच्या हातामध्ये कमळ धरलेले असते. अजिंठा येथील चित्रांमध्ये कमळ धरलेल्या पद्मपाणीचे चित्र दाखविले जाते. याचप्रमाणे या मूर्तीच्या जटामुकुटामध्ये कपाळावर छोटा स्तूप कोरलेला असल्यास तो मंजुश्री बोधिसत्त्व असतो आणि ज्याच्या कपाळावर ध्यानस्थ बुद्ध प्रतिमा असते तो अवलोकितेश्वर असतो.
महामयुरी - कमळावर उभी असलेली ही देवी असून हिच्या शेजारी मोर काढलेला असतो. शिवाय हिच्या शेजारी अभ्यास करणारा एक विद्यार्थी देखील दिसतो. बौद्ध पंथात ही विद्येची देवता मानली जाते. वेरुळमधील बौद्ध लेण्यात (क्र. ६) हिचे पूर्णाकृती शिल्प आहे.
तारा- कमळावर उभ्या असलेल्या ह्या देवतेच्या हातात लांब देठाची कमळाची कळी धरलेली असते. देशातील पूर्व भागात हिचे उग्र रूपही दिसते, ज्यामध्ये ती प्रेतावर उभी असलेली दाखविण्यात येते. कमळावर उभ्या असणाऱ्या तारेचे शिल्प वेरुळमध्येच वरील महामयुरीच्या शिल्पासमोरच दिसते.
भारतीय दर्शन परिचय – बौद्ध दर्शन
इतिहास
बौद्ध धर्म संस्थापक सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जन्म शाक्य वंशात झाला. उत्तर बिहारमध्ये कपिलवस्तु येथे शाक्य वंशाचे राज्य होते. राजा शुद्धोदन व राणी मायावती यांच्या पोटी सिद्धार्थचा जन्म झाला. गौतम हे त्याचे गोत्र नाम होते. सिद्धार्थ गौतमाचे बालपण अत्यंत लाडाकोडात व ऐश्वर्यात गेले. राजपुत्राला उचित असे शिक्षणही त्याला प्राप्त झाले. योग्य वयात यशोधरा या राजकन्येशी त्यांचा विवाह झाला. त्यांना राहुल नावाचा पुत्र झाला.
वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी छन्ना या सारथ्या सोबत राज्याभिषेकाच्या आधी “राज्य दर्शन” घेण्यासाठी युवराज सिद्धार्थ निघाला. वाटेत जर्जर म्हातारा, महारोगी, प्रेतयात्रा आणि विरक्त संन्यासी असे चार प्रकारचे दर्शन त्याला झाले. त्यानंतर दुसऱ्या रात्री सिद्धार्थ गौतम राजवाड्याच्या बाहेर पडले. आत्म शांतीच्या शोधासाठी निघाले. आलारकालाम या गुरुंकडे काही काळ त्यांनी साधना केली नंतर राजगृह येथील उद्रकरामपुत्र या गुरुंकडे साधना केली. पराकोटीचे शारीरिक कष्ट त्यांनी या साधनांसाठी. घेतले मात्र त्यांना आत्मज्ञान शांती व समाधान मिळू शकले नाही. नंतर बोधीवृक्षाखाली स्व चिंतनाने त्यांना बोध प्राप्त झाला. तेव्हापासून ते बुद्ध म्हणून ओळखले जावू लागले.
तेव्हापासून वयाच्या ऐंशीव्या वर्षी पर्यंत समस्त प्राणिमात्रांचे दुःख दूर व्हावे म्हणून बुद्धाने आपल्या मतप्रणालीचा प्रसार केला. ही शिकवण साधी सरळ सोपी होती. नैतिक आचरण हा तिचा पाया होता. कोणतेही कर्मकांड विधी यांचे अवडंबर त्यात नव्हते. हे तत्त्व लोकभाषा पाली मधून बुद्ध सर्वांना सांगत असत. बुद्धांनी सर्वांना आत्मज्ञानाचे दरवाजे उघडून दिले. आपल्या बौद्ध संघासाठी त्यांनी आचारसंहिता निर्माण केली. वयाच्या ऐंशीव्या वर्षी कुशीनगर येथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले.
बुद्धपूर्व काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थिती
बुद्धपूर्व हातात वैचारिक घुसळण मोठ्या प्रमाणात सुरू होती. देशात संन्यासी वैरागी यांचे प्रमाण लक्षणीय झाले होते. उपनिषदांनी सुरू केलेल्या वैचारिक क्रांतीच्या वृक्षाला फळे लागू लागली. उपनिषदांनी वेदांमधील बाजूला पडलेल्या प्रश्नांवर काम करणे सुरू केले. संसारातील सुखोपभोग, यज्ञाने देवतांना संतुष्ट करणे, भरपूर काम करणे, स्वर्गप्राप्ती, आनंद, , आयुष्याची, कामना करणे, दुधा तुपाने समृद्ध असणे या वैदिक काळातील समृद्धीच्या कल्पना उपनिषदांमध्ये कालानुक्रमे विकसित आणि भिन्न होत गेल्या. अभ्युदया बरोबरच नि:श्रेयसाचा जन्म झाला. Metaphisical बाबी मनुष्याला दैनंदिन जीवन सुखकर असेल तरच सुचतात. अशा अनेक विषयांची पुरचुंडी उपनिषद् कारांनी मानवाला दिली. ज्यामुळे मानवी संस्कृती विविधांगांनी बहरत गेली.
बुद्धपूर्व कालखंडात समाजात दोन प्रकारच्या मान्यता होत्या. एक म्हणजे यज्ञाला इष्ट म्हणून वैदिक धर्म पालन करणारे लोक. हे लोक देव देवतार्चन करून पुरोहिताला दक्षिणा देऊन आपला गृहस्थाश्रम चालवीत होते. परंतु जे लोक यावरच संतुष्ट नव्हते त्यांनी विविध प्रकारे धर्म शोधण्याचा प्रयत्न केला.
दिघनिकायाच्या साम्फल सुत्तात याचे वर्णन मिळते. हे प्रकार पुढीलप्रमाणे होते.
अक्रियावाद – पुरण कश्यप याचा हा मार्ग. पापपुण्य काही नसते असे त्याचे प्रतिपादन होते
दैववाद – मक्खलीघोषाल याचा मार्ग. पुरुषार्थ यांना नियती पुढे काही महत्त्व नाही. जग बलहीन आहे. स्वभावाने सर्व चालते. असे त्याचे प्रतिपादन होते.
उच्छेदवाद – अजित केशकम्बली याचा हा मार्ग. मनुष्य तेज वगळून इतर चार महाभूतांनी तयार झालेला आहे. मरणानंतर तत्वे पुन्हा स्वस्थानी जातात. पंडित आणि मूर्ख यांची गती शेवटी एकच असते. या मताला जडवाद असेही म्हणतात.
अकृतांत वाद – पकुध कात्यायन याचा हा मार्ग. मनुष्य स्वतः काही करत नसतो. समजा कोणी धारदार शस्त्राने कोणास मारले तरी हत्या होत नाही. कारण तो फक्त शस्त्राने घेतलेला अवकाशाचा वेध ठरतो. असे त्याचे मत होते.
अनिश्चितता वाद – संजय बेलठ्ठीपुत्त याचा हा मार्ग. यात कोणत्याही गोष्टीचे प्रतिपादन ठाम नाही. कर्मफळ असेल देखील नसेल देखील. परलोक असेल किंवा नसेल. मनुष्य मेल्याशिवाय तो जाणू शकत नाही किंवा मेल्यावर परत काही सांगू शकत नाही. असे विक्षिप्त प्रतिपादन हा पंथ करीत असे.
निगंठनागपूत्त याचा सर्व मत प्रमाण मार्ग – हा जैन आचार्य वरील सर्वांना समर्थन देत असे. याचा स्वतंत्र संघ होता.
एकीकडे औपनिषदिक ज्ञानमार्ग शोधणारे विरक्त साधक, दुसरीकडे जैनांचा त्यांच्यापुरता श्रमण मार्ग तर तिसरीकडे यज्ञीय हिंसा आणि पुरोहितवादाचे प्राबल्य असा कोलाहल होता. तो कमी की काय म्हणून असे लहान-मोठे संप्रदाय उदयाला येत होते. सामान्य माणसाला शांती सुख समाधान देणारा धर्म मात्र मिळत नव्हता. अशा परिस्थितीत बुद्ध धर्माची स्थापना झाली.
प्रसार
फक्त भारतातच नाही तर परदेशातही भरपूर अनुयायी मिळवणारा हा धर्म. केवळ कारूण्याच्या आणि अहिंसेच्या मार्गाने स्वतःच्या प्रचार प्रसार करणारा बौद्ध हा एक अभिनव धर्म आहे. सुरुवातीच्या काळात बौद्ध धर्माचा भारतात झपाट्याने प्रसार झाला. त्याला खालील गोष्टी कारणीभूत होत्या
गौतम बुद्धाचे चरित्र
गौतम बुद्ध हा राजघराण्यातील असून त्याने सर्वसंगपरित्याग करून कठोर तपाचरण केले. याचा प्रभाव लोकांवर पडला. मृदू आणि आकर्षक व्यक्तिमत्व आणि उदात्त जीवन हे लोकांना बौद्ध संघाकडे आकर्षित करून घेण्याचे कारण ठरले.
सोपी शिकवण
बुद्धाने नैतिक आचरणाच्या पायावर अत्यंत साधी सरळ शिकवण दिली. ज्या काळात मन आत्मा, लोक परलोक, स्वर्ग यांच्या चर्चा चालत यज्ञ याग होत, त्या काळात केवळ प्रज्ञा, शील आणि करुणा या त्रयींवर बुद्धाने लोकांना जगण्यास शिकवले.
पाली भाषेचा वापर
लोकांना स्वतःच्या जीवनाची, व्यवहाराची भाषा ही धर्म शिक्षणासाठी वापरणे माहीतच नव्हते. ती बुद्धाने प्रथमच वापरली. त्यामुळे लोक अधिकाधिक प्रमाणामध्ये या धर्माकडे आकर्षित झाले.
समानता
बुद्धाने स्थान दिले नाही आधी प्रवज्जा घेतलेला असेल त्याने दुसऱ्याला द्यावे मग तो कोणत्याही वर्णाचा असला तरी चालेल सर्वांना मोक्षाचे द्वार बुद्धाने उघडून दिले. स्त्रियांनाही नंतर संघात प्रवेश दिला.
राजाश्रय
बिंबिसार, अजातशत्रू, प्रसेनजित, उदयन यांनी व नंतर अशोक कनिष्क हर्ष यांनी स्वतः बौद्धधर्म स्वीकारला. सम्राटाने स्वतः धर्म स्वीकारला त्यामुळे प्रजेने आपसूकच तो धारण केला.
अशा अनेक कारणांनी बौद्धधर्माचा प्रसार होत गेला. नंतर हा धर्म श्रीलंका चीन जपान ब्रह्मदेश या ठिकाणीही प्रसारित झाला.
धम्म म्हणजे नियम होत.
अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी मानवाला दुःख भोगावे लागते, तो असमाधानी असतो व यातून तो मुक्ती इच्छितो हे जाणले! या समस्येवर सर्वांसाठी उपयुक्त असे उपाय त्यांनी शोधले. वर्षानुवर्षे त्यांनी उग्र तप केले, विविध प्रयोग केले. शेवटी त्यांनी अंतर्विश्वात प्रवेश केला. समस्येचे स्वच्छ स्वरूपात दर्शन घेतले आणि ती समूळ नष्ट करण्याचे उपाय शोधले. प्रथम स्वतः सिद्धार्थ गौतम दुःखमुक्त झाले. नंतर त्यांनी उर्वरीत आयुष्य मनुष्याला आत्मनिर्भर होण्याचा मार्ग दाखवण्यात घालवले.
त्यांनी स्वतःला कधीच प्रेषित अगर देवदूत म्हणवून घेतले नाही. त्यांच्यात असणारे गुण कोणासही प्रयत्नांती मिळू शकतात हे ते सांगत असत. ते स्वतःस पूर्ण विकसित मनुष्य, शास्ता, तथागत म्हणू देत असत. मात्र देव किंवा प्रेषित होणे त्यांनी नाकारले. संयुक्तनिकायात त्यांनी काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. त्यात त्यांनी पंथ, तत्वज्ञान, विशिष्ट श्रद्धा यांची शिकवण मी देत नाही असे सांगितले आहे. आपल्या शिक्षणास ते धम्म म्हणतात! दुःख म्हणजे काय आणि त्याचे निराकरण कसे करायचे याचा मी शोध लावला आहे, असेच ते म्हणतात. आपणांस मिळालेले ज्ञान, सत्य कोणाच्याही कृपाप्रसादाने मिळालेले नाही. ते स्वप्रयत्नाने मिळाले आहे असे भ. बुद्ध स्पष्ट करतात.
अंगुत्तर निकायात कालामांना केलेला उपदेश हा मानवाची परंपरेतून, पोथीनिष्ठेतून व त्यामुळे त्याच्या मानेवर असलेल्या अदृश्य जोखडातून केलेली सुटका आहे. ते म्हणतात, “माझ्याप्रमाणे अगर थोडया वेगळ्या मार्गाने, पूर्वीही अनेकांना सत्य मिळाले होते. अंतिम सत्यावर कोणाचीही मक्तेदारी नाही. कोणत्याही गोष्टीच्या दिखाऊपणावर जाऊ नका. केवळ धर्मग्रंथात सांगितले म्हणून त्या विषयी मान्यता ठेऊ नका! मान्यवर व्यक्तीने सांगितल्या म्हणून गोष्टींचा स्वीकार करु नका. प्रत्यक्ष अनुभवाने जी तत्त्वे अंगिकारल्यामुळे दुःख होते हे जाणाल त्यांचा त्याग करा. जी तत्त्वे अंगीकारल्यामुळे आपले मंगल व कल्याण होते आणि इतरांचे अहित होत नाही, त्यांचा स्वीकार करा. कोणतीही शिकवण फक्त स्वानुभवाच्या कसोटीवरच तपासून घ्या.”
धम्मपदातील यमक वग्गात तथागत म्हणतात, “ग्रंथांची नुसती घोकंपट्टी केली, आणि त्या बाबी व्यवहारात आणता येत नसतील तर आपण दुसऱ्याच्या मालकीच्या गायी मोजत बसणाऱ्या गुराख्याप्रमाणे ठरणार! सत्याच्या स्पष्ट अनुभूतीचा मार्ग म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाचे आपण स्वतःच केलेले निरीक्षण होय. आपण आयुष्यभर मनाला बहिर्मुख होण्याची सवय लावली आहे. बाहेर घडणाऱ्या घडामोडींचाच आपण मागोवा घेत आलो आहोत. दुसरे लोक काय करतात याबद्दलच आपण जागरूक आहोत. फार कमी वेळा आपण अंतरंगात डोकावतो. त्यामुळे आपणच आपल्याला अपरिचित, अनोळखी राहिलो आहोत. त्यामुळेच आपण अंत:प्रेरणेचे गुलाम होत जातो! ”
सत्तीपट्टाण सुत्त
तथागत गौतम बुद्ध हे आनंदी जीवन जगण्यासाठी मानसिक प्रशिक्षण देणारे आचार्य आहेत. आपण स्वतःला जाणू शकतो, आपल्या आंतरिक स्वभावाची ओळख करून घेऊ शकतो. विधायक, उपयोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो हे त्यांनी प्रयोग करून मांडले. त्यासाठी प्रशिक्षणाचे नियमबद्ध मार्ग तयार केले. आत्मा, ईश्वर, मोक्ष परलोक, गुरू, वर्ण या आध्यात्मामध्ये महत्वाच्या मानल्या गेलेल्या बाबींना बुद्धाने मौनाने थोपवले! त्यामुळे त्यांचा आध्यात्मिक मार्ग सोपा सुटसुटीत असा झाला! त्या मार्गातील महत्वाच्या संकल्पना म्हणजे परियत्ती, पटीपत्ती, पटीवेध या होत. त्यासाठी प्रत्यक्ष साधना म्हणजे समथ, विपस्सना आणि सत्तीपठ्ठान होय! आधुनिक शिक्षणातील learning the doctrine आणि practising the doctrine म्हणजे बौद्धिक समज व प्रत्यक्ष कृती याप्रमाणेच बौद्ध धम्म साधना पद्धती आहे!
स्वतःचे निरीक्षण केले की सुरुवातीलाच एक गोष्ट आपल्याला कळते, ती म्हणजे आपण ज्याला मी म्हणतो, त्यात दोन मुख्य भाग असतात. भौतिक शरीर म्हणजे रूप व मानसिक चित्त म्हणजे नाम! पण प्रत्यक्षात या दोन बाबींचा मागोवा कसा घ्यायचा? दुसऱ्याने केलेल्या वर्णनाचा नुसता स्वीकार करणे पुरेसे नाही. नुसतेच बुद्धीच्या स्तरावर स्वतःचे शरीर व चित्त समजून घेणे उपयोगी नाही. अनुभूतीसाठी प्रत्येकाला स्वतःच प्रयोग करावे लागतात! स्मृतीप्रस्थानात दोन मार्गांवर, चार विषय घेऊन काम करावे लागते. या दोन मार्गांवर दोन गाड्या आहेत! पहिली गाडी काया आणि मार्ग वेदना! तर दुसरी गाडी चित्त आणि मार्ग धम्म होय! दोन मार्ग आणि त्यावर धावणाऱ्या दोन गाड्या असे चार अभ्यासविषय या साधनेत आहेत! काया, वेदना, चित्त आणि धम्म.
कायानुपस्सना वेदनानुपस्सना
आपल्या शरीराविषयीचे सत्य आपण स्पर्शाने अनुभवतो. तसेच ते आपल्याला जाणिवेतूनही कळते. डोळे बंद केल्यावर आपल्याला हात, पाय, डोके आदी शरीराच्या भागांची जाणीव होऊ शकते. पुस्तकाला जसे दोन भाग असतात, एक बाह्यांग आणि दुसरे अंतरंग! पहिले म्हणजे मुखपृष्ठ, पाने इ. तर दुसरा भाग म्हणजे पुस्तकाच्या आतील गाभा! जो वाचल्यावर लक्षात येतो. आपली भौतिक रचनाही तशीच असते. त्यात बाहेरचे वस्तुनिष्ठ सत्य म्हणजे काया आणि आंतील व्यक्तिनिष्ठ सत्य म्हणजे वेदना किंवा संवेदना होय. ज्या प्रमाणे पुस्तक वाचल्यावरच आपण ते आत्मसात करू शकतो, नुसते सोबत घेऊन फिरल्याने नाही. त्या प्रमाणेच आपण शरीराचे ज्ञान संवेदनांच्या माध्यमातूनच करून घेऊ शकतो. अन्यथा सतत सोबत असणाऱ्या शरीरा विषयी आपण अनभिज्ञ असतो. संवेदनांच्या जाणिवेशिवाय आपल्या भौतिक रचनेचे ज्ञान होऊ शकत नाही. म्हणूनच पहिल्या दोन अनुपस्सनांमध्ये शरीराबाबत श्वासातुन जागरूकता ठेवणे आणि शरीरात सर्वत्र अनुभवाला येणाऱ्या शारीरिक संवेदना आणि प्रेरणांची जाणीव ठेवणे हे साधावे लागते.
चित्तानुपस्सना धम्मानुपस्सना
येथे देखील बाह्यस्वरूप व गाभा अशीच रचना आहे. चित्त(मन)व चित्तात निर्माण होणाऱ्या गोष्टी. चित्ताला आहे तसे जाणणे. सतत उठणारे विचार तरंग, ते शृंखलाबध्द नसून एकाचा अस्त होतो व दुसऱ्याचा उदय हे जाणणे. चित्त आसक्तीसहीत आहे की आसक्तीरहित आहे, द्वेषयुक्त आहे की द्वेषमुक्त आहे हे पाहत रहाणे. म्हणजे चित्तानुपस्सना होय. तर धम्मानुपस्सना म्हणजे परियत्ती मध्ये जाणलेल्या सैद्धांतिक बाबींचा, आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब होत आहे का हे पाहणे होय. या पहाण्यात ज्ञाता म्हणून नव्या चित्ताकृतीची ढवळाढवळ अपेक्षित नसते! ! सर्वंम् अनात्मम् अनुभूतीने केवळ पहाणे अपेक्षित असते. या अशा सतत पहाण्याला विशेष पश्यना म्हणजेच विपस्सना असे नाव आहे.
आर्य सत्ये
प्राचीन बौद्ध मार्गाचे तत्वज्ञान प्रामुख्याने चार आर्य सत्यांशी निगडीत आहे
दुःख – हे पहिले आर्य सत्य आहे जन्म जरा व्याधी आणि मृत्यु यांनी वेढून टाकले जीवन हे विवेकी व्यक्तीसाठी दुःखमय आहे.
दुःख समुदाय – हे दुसरे आर्य सत्य आहे प्रत्येक दुःखास कारण आहे. ते आकस्मिक नाही. दुःखाचे मूळ कारण आहे अविद्या! त्यातून तृष्णा निर्माण होते व दुःखाची निर्मिती होते.
दुःख निरोध – हे तिसरे आर्यसत्य होय. तृष्णेचा नाश झाला तर सर्व प्रकारच्या दुःखांचा अंत होतो. कारण तृष्णा हे दुःखाचे कारण आहे.
दुःख निरोध गामिनी प्रतिपदा – हे चौथे आर्य सत्य आहे. दुःख निरोध करण्याचा जो मार्ग बुद्धाने सांगितला, तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. हीच निरोध गामिनी प्रतिपदा होय. मार्गामध्ये आठ वर्तन तत्वे आहेत. ज्यांच्या आधी सम्यक असा शब्द जोडलेला आहे. त्याचा अर्थ शुभ किंवा योग्य असा होतो.
अष्टांग मार्ग
सम्यक् दृष्टी, सम्यक् संकल्प, सम्यक् वाचा, सम्यक् कर्मांत, सम्यक् जाणीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृती, सम्यक् समाधी.
पंथ
बुद्धाच्या आनुयायांमध्ये प्रामुख्याने दोन तट पडले. ते अनुक्रमे महायान हीनयान ओळखले जातात.
महायान
यान म्हणजे वाहन. महा म्हणजे मोठे. गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर एक परिषद भरली जी, परिषद संगीति म्हणून ओळखली जाते. या संगीतिच्या वेळी दोन प्रमुख गट पडले. त्यातील एक गट महासंघिक गट होता. त्यांचे मत ठीक ठिकाणच्या लोकसमुदायाच्या समजुती, आचार विचार, यांनाही बुद्ध धर्माच्या चौकटीत बसवावे, थोडा व्यापक अर्थ लावावा असे होते. या महासंघिका मधूनच पुढे महायान हा पंथ निर्माण झाला. स्थानिक धार्मिक बाबी यात अंतर्भूत झाल्याने, बुद्धाचा निरिश्वरवाद मागे पडला. पूजाअर्चा, कर्मकांडे, बुद्धाला शरण जाऊन त्याचा कृपाप्रसाद मिळवणे या बाबी या पंथात सुरू झाल्या. तिबेट, चीन, जपान, कोरिया, मंगोलिया येथे महायान पंथाच्या वर्चस्व आहे. विविध प्रकारच्या बुद्धमूर्ती, मोठा स्तूप, विहार, तेथील कर्मकांडे यांचे या पंथात अत्यंत महत्त्व आहे
हीनयान
संगीति मध्ये जो दुसरा गट झाला त्याला स्थविर वादी किंवा थेरवादी म्हणतात. बुद्ध वचनांचा अर्थ आणि स्वतः गौतम बुद्धाचे जीवन यावरून लावावा असे यांचे मत आहे. स्वतःच्या निर्वाणासाठी प्रयत्नशील रहावे, असा विचार करणारा हा प्रवाह होता. या यानातून एका वेळी एकच जण प्रवास करणार असे असल्यामुळे याला हीनयान असे नाव देण्यात आले. हीनयान हा पंथ बुद्धवचनाला प्रमाण मानतो. व्यक्तीने स्वतःचा मोक्ष हेच परम साध्य मानावे असे म्हणतो. साधनाही ही व्यक्तिगत असते असे या पंथाचे मत आहे. समुदायाने करण्याची गोष्ट साधना नव्हे, याविषयी हा पंथ निश्चित मत देतो.
तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने विभाग
हीनयान –
वैभाषिक – अभिधम्म पिटकावर पूर्ण विश्वास
सौतांत्रिक – सुत्तपिटकावर अधिक विश्वास
महायान –
योगाचार – विज्ञानवादी
माध्यमिक – शून्यवादी
पालीभाषेतील ग्रंथ
पाली भाषेमध्ये सुत्तपिटक विनयपिटक आणि अभिधम्मपिटक यांचा समावेश आहे. सुत्तपिटकामध्ये बौद्ध सिद्धांत मांडले आहेत. विनय पिटकामध्ये भिक्षूंची आचारसहिता कशी असावी हे सांगितले आहे. तर अभिधम्मपिटक या मध्येसुद्धा वरील विषयाचा अधिक ऊहापोह व विद्वत्तापूर्ण विवेचन केले आहे.
सुत्तपिटकाचे पाच विभाग (निकाय) आहेत- दिघ निकाय, मज्झीम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय व खुद्द निकाय
अभिधम्म पिटकाचे सात भाग आहेत – पथ्ठान, धम्म संगती, धातूकथा पुगगल पन्नती, विभंग, यमक आणि कथावस्थु.
विनय पिटकामध्ये धार्मिक विधींचे नियमन आहे हे कसे राहावे याचे विवरण आहे. सुत्त वीभंगआणि खंदक हे त्याचे विभाग आहेत.
याशिवाय “मिलिंद पन्हा” अर्थात ग्रीक राजा मीनिंडार याचा नागसेन या भिक्षूची झालेले प्रश्नोत्तर रुपी संवाद या ग्रंथात आहे. “जातक कथा” पाली भाषेमध्ये आहेत. या कथा बीजरूपाने दहा गुणांचे वर्णन करतात. एका बीजास पारमिता असे म्हटले जाते. दान, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, विर्य क्षांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री व उपेक्षा या पारमिता होत. बोधिसत्व अनेक जन्म घेतल्याचे यात म्हटले आहे.
संस्कृत भाषेतील ग्रंथ
ललित विस्तार -राजा कनिष्काच्या कालखंडात रचना,
बुद्धचरित -अश्वघोष याची रचना
याशिवाय अवदान कल्पलता, लंकावतार सूत्र हेही महत्त्वाचे ग्रंथ आहेत. महाभिनिष्क्रमण सूत्र हा एक मोठा ग्रंथ आहे.
तिबेटी ग्रंथ
ललित विस्ताराच्या आधारे आधारे रत्न धर्मराज यांनी काही ग्रंथ लिहिले आहेत.
चिनी भाषेतील ग्रंथ
चिनी भाषेमध्ये अनेक ग्रंथांचे भाषांतर झाले आहे. त्यात प्रमुख म्हणजे अश्वघोषाच्या बुद्धचरित आणि महाभिनिष्क्रमण सूत्र हे संस्कृत ग्रंथ होत. जातक निदान आणि महापरिनिर्वाण सूत्र यांचेही चीनी अनुवाद प्रसिद्ध आहेत.
ब्रह्मदेश
येथे “मलंगवत्तू” हा ग्रंथ विशेष मानला जातो. तसेच बऱ्याच पाली व संस्कृत ग्रंथांचे भाषांतर झालेले आहे.
श्रीलंका
दीपवंस व महावंस हे दोन महत्त्वाचे ग्रंथ सिंहल द्विपाच्या इतिहासावर आधारित आहेत. त्यातच अश्वघोषाच्या चरित्र लिहिले आहे. तसेच पाली व संस्कृत साहित्य अनुवादित केले आहे.
हिंदू पुराणग्रंथ
श्रीमद्भागवत ग्रंथ प्रथम स्कंधाच्या तिसऱ्या अध्यायात बुद्ध हा विसावा अवतार सांगितला आहे. तसेच अग्नि पुराण वराह पुराण यामध्येही बुद्धाचे उल्लेख व माहिती येते.
– रमा दत्तात्रय गर्गे
प्रतीक रुपात बुध्दाचे पूजन करण्याचे विधान बौध्द धर्मात पूर्वीपासूनच होते, पण बुध्दाची मूर्ती घडविण्याची आज्ञा नव्हती. म्हणजेच ह्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात येतो असा की, बौध्द धर्माला सुध्दा हीनयान काळात पूजनाचे महत्त्व पूर्वीपासूनच मान्य होते. परंतु मूर्ती ऎवजी प्रतीक पूजनास महत्त्व होते.

बौध्द प्रतीके
बौध्द धर्माच्या स्थापनेपासून बुध्दाची मूर्ती प्रत्यक्षात येण्याचे दरम्यान सुमारे सहाशे वर्षाचा काळ गेला. या काळात बौध्दांच्या आराधनेचे मुख्य केंद्र ’बुध्द’ तर होतेच, पण निर्वाण प्राप्त झालेल्या निराकाराला पुन्हा साकार करुन प्रत्यक्ष समोर उभे करण्याची कल्पना बळावली नव्हती. पण त्याच बरोबर निराकाराची शून्यात कल्पना करुन त्याची आराधना करणे शक्य नव्हते. साहजिकच बुध्दाकरिता प्रतीकाचा शोध सुरु झाला.
बुध्दाचे प्रतिनिधित्व करण्याकरिता समोर येऊ पाहाणारी प्रतीके शक्य तितकी ’ बुध्दाच्या जवळची’ हवी होती. अर्थात प्रत्यक्ष शरीर किंवा शरीराचे पंचभौतिक अवशेष अथवा अवशेषाची स्थापना केलेले स्थान यापेक्षा जवळचे काय असणार? या दृष्टीने ’स्तूप’ हे बुध्दाचे सर्वोत्तम प्रतीक होऊ शकत होते व ते झालेही. पण स्तूपाचा संबंध बुध्दाच्या निर्वाणाशी होता. साहजिक भाविक मनाला तितकासा सुखकर नव्हता. म्हणून बुध्दाच्या जीवनाशी संबंधित असलेल्या वस्तू व विशिष्ट घटनांचे स्मरण देणार्या वस्तू बुध्दाची उत्तम प्रतीके बनली. एकदा प्रतीके ठरल्यानंतर मग बुध्दाची उपासना, बुध्दाच्या सामर्थ्याची कल्पना, बुध्द चरित्राचे कलेत अंकन वगैरे गोष्टी सोप्या झाल्या. भरहूत आणि सांचीच्या स्तूपांवर जेथे बुध्द कथांचे चित्रण आहे, ती स्थळे बारकाईने पाहिल्यास हे चटकन लक्षात येईल की, गोष्टीची मांडणी करत असताना जेथे बुध्दाच्या अंकनाची गरज भासत असे, तेथे बुध्दाचे कोणते तरी प्रतीक आणून ठेवत. बुध्द मूर्ती अस्तित्वात येईपर्यंत सर्वत्र हीच पध्दत होती. याकाळात मान्यता पावलेली बुध्द प्रतीके पुढील प्रमाणे होती- (१) पांढरा हत्ती (२) कमळ (३) घोडा (४)बोधीवृक्ष (५) वज्रासन (६) गंधकुटी (७)भिक्षापात्र (८) प्रभामंडल (९) धर्मचक्र (१०) पदचिन्हे ११) त्रिरत्न (१२) स्तूप

अशोकाचा बौध्द धर्मास राजाश्रय
चंद्रगुप्त मौर्याचा नातू अशोक याने बौध्द धर्माचा स्वीकार करुन त्या धर्माच्या प्रसाराला हरप्रकारे सहाय्य केले. त्याच्या आश्रयाने या धर्मपंथीयाच्या हरतर्हेच्या वास्तू उभ्या राहिल्या. या वास्तू चित्रे व मूर्ती यांनी सुशोभित करण्यात आल्या, पण बुध्दास प्रतीक रुपातच दाखविले आहे. पूर्वी पेक्षा निराळाच आशय असणारा एक कलाप्रवाह उत्पन्न झाला. नव्या पंथाच्या गरजा भागविण्यासाठी नवनवे मार्ग चोखाळण्यास प्रारंभ झाला. योगायोगाने काही नवे मार्ग व तंत्रे ठाउक असणारे कलाकार व शिल्पी, अलेक्झांडर याने इराणच्या अकेमिनियन साम्राज्याचा नाश केल्यानंतर अकेमिनियननी बाळगलेल्या कलाकारांची व शिल्पींची वाताहत झाली व त्यातील काही काही गुणी कलाकार व पंडित पूर्वेकडे वळले व त्यांनी मगधचा आश्रय घेतला असावा, असे मौर्यकालीन कलेवरुन दिसून येते.
बुध्द प्रतिमेचे आगमन
इसवी सनाच्या सुरुवातीपर्यंत तरी प्रतीक पूजेला अधिक महत्त्व होते. परंतु त्यानंतर प्रत्यक्ष मूर्तीचा अभाव तीव्रतेने जाणवू लागला. सुधारणावादी महायानी बौध्दांना आपल्याकडील अभाव दूर करणे इष्ट वाटले. महायानी बुध्दमूर्ती घडविण्याच्या मागे लागले. मूर्ती कशी घडवावी, तिचे रुप, ध्यान कसे असावे या विषयीही त्यांनी खूप विचार केला, त्याविषयी काही नियमही बनवून ते ’साधनमाला’ ग्रंथात नमूद करुन ठेवले.
अग्निपुराणात बुध्दमूर्तीचे वर्णन असे- गौर वर्ण, पद्मासनात बसलेला, एक वरद मुद्रेत, दुसरा हात अभय मुद्रेत, कान लांब अगदी गालांना टेकणारे आणि मिखावर शांत भाव.
बुध्द मूर्तीचे दोन प्रकार आढळतात, एक म्हणजे बोधी प्राप्त होण्यापूर्वीचा, बोधिसत्व गौतम आणि दुसरा बुध्द गौतम.
महायान पंथीयांत बुध्दाची मूर्ती घडविण्याची इच्छाशक्ती बळावली असली , तरी जुन्या विचारधारेला डावलून कोणतेही नवे क्रांतिकारी परिवर्तन करावयाचे असल्यास केवळ धार्मिक आचार्य नैतिक बळावर त्यात बदल करु शकत नव्हते. महासांघिक बौध्दांना सत्तेचा पाठिंबा कुषाण राजा कनिष्क (इ.स. १ ते २ शतक) यांच्या कडून मिळाला. कनिष्काने जेव्हा इतर प्रभावशाली देवतांप्रमाणे आपल्या नाण्यावर प्रथमच बुध्दालाही स्थान देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी बुध्द प्रतीमेचा अभाव तीव्रतर रुपात जाणवला असला पाहिजे. राजाज्ञेचे पाठबळ मिळताच महासांघिक बौध्दांच्या प्रेरणेने कुषाण राजाच्या उत्तर व दक्षिणेतील गांधार व मथुरा कलाशैलीतील पंडित बुध्द प्रतिमा निर्माण करण्यास पुढे सरसावले व दोन्ही कलेत बौध्द प्रतिमा अस्तित्वात आली.
कनिष्काच्या बहुसंख्य नाण्यांवर ’शावनानो शाओ कनेष्को कोशानो’ हा शक भाषेतील लेख ग्रीक लिपित असतो. या प्रकारच्या नाण्यांवरील भागात बाजूवर बुध्दाची उभी आकृती, त्याचे मागे प्रभावली, बुध्दाचे अंगावरील वस्त्र ग्रीक पध्दतीचे आहे. ग्रीक भाषेत इजऊऊज असे त्याचे नाव लिहिलेले असते. निर्विवाद अशी नाण्यांवरील बुध्दाची ही अति प्राचीन आकृती होय आणि प्रतिकानंतरच्या बुध्द प्रतिमेला पूजन्याचा हा एक प्रथम प्रयास होय.
बुध्दाची प्रथम मूर्ती ’बोधिसत्व’ या नावाखाली मथुरेच्या कलाकारांनी घडविली असे समजण्याकडे सध्या विद्वानांचा कल आहे. सारनाथ(वाराणसी) येथे भिक्षुपात्र याने बोधिसत्व नाव असलेली विशाल बुध्द प्रतिमा कनिष्काच्या तिसर्या राज्य संवत्सरात प्रतिष्ठित केली. सुरुवातीच्या बुध्द प्रतिमांना बोधिसत्व असे संबोधित केल्यामुळे सुधारणावादी बौध्दांनी एकाच दगडाने दोन पक्षी मारले. जुन्या मताप्रमाणे बुध्दाला साकार रुप तर दिले नाहीच, पण भक्ती करण्याकरिता बोधिसत्व या गोड नावाखाली बुध्दाचे साकार प्रतीक लोकांसमोर उभे करुन दिले. बुध्द हे बुध्दत्व प्राप्त करण्यापूर्वी बोधिसत्व होते या न्यायाने.
महाराष्ट्रात बौध्द धर्माचा प्रवेश आणि पुरावशेष
संपूर्ण महाराष्ट्र बौध्द धर्माशी संबंधित पुरावशेष जसे प्राचीन गुंफा, विहार, मूर्तिशिल्प इत्यादी सर्वत्र कोरलेली दिसतात. प्राचीन गुंफाच्या स्थापत्यावरुन आणि अन्य पुरावशेष साधनांवरुन महाराष्ट्रात बौध्द धर्माचा प्रवेश इ.स. पूर्व २-३ र्या शतकाच्या सुमारास झाला असे दिसते. महाराष्ट्रात बौध्द भिक्षुंच्या निवासाकरीता अनेक विहारे कोरली गेली. त्या सोबतच अनेक प्रार्थनास्थळे, म्हणजेच चैत्यगृहे, स्तूप आणि बौध्द प्रतिमा कोरल्या गेल्या असल्याचे पुरावे मिळतात. या संबंधीचे पुरावे विदर्भात पौनी(भंडारा), अडम, मनसर(नागपूर), भद्रावती(चंद्रपूर), वाशीम(वाशीम) आणि पातुर(अकोला) तसेच मराठवाड्यातील अजंठा आणि वेरुळ लेण्या जगप्रसिध्द आहेतच. याशिवाय नाशिक, भाजे, कार्ले, बेडसे, कान्हेरी, आणि अन्य ठिकाणच्या लेण्या प्रसिध्द आहेत. कोकणात खेड, चिपळूण, पाले, दाभोळ, सोपारा, चौल रेड्डी आणि अन्यत्र स्थळी हीनयान व महायान पंथाचे निदर्शक पुरावे दिसतात. याशिवाय पन्हाळेकाजी(रत्नागिरी) येथील काही लेण्यात वज्रयान पंथाची निदर्शक शिल्पे सुध्दा बघावयास मिळतात.
ह्यात महत्त्वाची बाब उपरोक्त वर्णन केलेल्या शैलगृहांवरुन(गुंफा) असे लक्षात येते की, ह्यातील बहुतांश शैलगृहे ही प्राचीन व्यापारिक मार्गावर कोरली गेली आहेत. त्याअर्थी या शैलगृहांचा वापर व्यापार्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुध्दा महत्त्वपूर्ण असावा.
महाराष्ट्रात बौध्द धर्माच्या हीनयान, महायान पंथासोबत इ.स. ९-१० च्या शतकाच्या उत्तरार्धात वज्रयान पंथाचा सुध्दा उदय होऊन, येथे तिन्ही पंथांचा प्रसार व प्रचार झाला, असे येथील लेण्यांवरुन व तेथील शिल्पांवरुन दिसते.

सम्राट अशोकाचे महाराष्ट्रावर साम्राज्य
महाराष्ट्रात मिळालेल्या अशोककालीन शिलालेखांवरुन त्याचे साम्राज्य महाराष्ट्रावर होते असे दिसते. इ.स.पूर्व २४६ च्या सुमारास सम्राट अशोकाने बुध्द धर्माचा स्वीकार करुन त्याचा प्रसार संपूर्ण भारतभर करण्याच्या प्रयत्नास सुरवात केली. त्याने योन नावाच्या(बॅक्ट्रीयन) धर्मरक्षितास अपरांताकरिता(कोकणाकरिता) बौध्द धर्माच्या प्रसाराकरीता पाठविले होते. असा उल्लेख महावंश आणि दीपवंश यात मिळतो. अपरांताची राजधानी सोपारा(सुपार्क) येथे होती. तेथे बौध्द धर्माची बैठक होती. आणि तेथूनच बौध्द सिध्दांताचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर केला जात असे. इ.स. पूर्व २-३ र्या शतकात बौध्द धर्माची स्थिती अगदी प्रगती पथावर होती, हे महाराष्ट्रभर मिळणार्या बौध्द पुरावशेषांवरुन स्पष्ट होते. याच काळात कोकणात इजिप्त व युरोप बरोबर व्यापारिक संबंध वाढले होते आणि त्याच माध्यमातून बौध्द धर्माच्या उन्नतीस व प्रसारास अधिक चालना मिळाली. फाहियान(इ.स. पूर्व ४२०) कोकणाविषयी उल्लेख करतात की, बौध्द धर्माची प्रार्थना स्थळे, भिक्षुंकरिता निवासस्थळे, सह्याद्रीच्या
पर्वत रांगेत कोरली गेली होती. आजही कोकणपट्टीत आणि त्यालगतच्या परिसरात बौध्द धर्माच्या संबंधातील , इ.स. पूर्व दुसर्या शतकापासून ते इ.स. आठव्या-नवव्या शतकापर्यंतचे, पुरावशेष मिळतात.
विदर्भात बौध्द अवशेष
विदर्भात पौनी येथील जगन्नात टेकडीवर इ.स. १९६९-७० साली झालेल्या पुरातत्वीय उत्खननात विटात बांधकाम केलेला स्तूप मिळालेला आहे. स्तुपाचा व्यास ४२ मीटर असून घूमट पेटिका पध्दतीने बांधला आहे. स्तुपाभोवती ९ मीटर रुंदीचा प्रदक्षिणा पथ, भोवती वेदिका आणि चारही बाजूस प्रवेशद्वारे होती. हा स्तूप जगप्रसिध्द सांची येथील स्तुपापेक्षाही आकाराने मोठा असून त्यांच्या तोरणावर शुंगकालीन शिल्पे कोरली आहेत. येथील स्तूप आणि कलवशेषांवरुन प्राचीन कालीन पौनी हे विदर्भातील हीनयान पंथीय बौध्द मताचे मोठे केंद्र होते, असे हमखास सांगता येते.
याशिवाय अडम आणि मनसर(नागपूर) येथेही स्तुपाचे अवशेष मिळाले आहेत.
चिनी प्रवासी ह्युएनत्संग यांच्या मतानुसार भांदक म्हणजे भद्रावती येथे एक प्राचीन संघाराम व एक अशोक कालीन स्तूप होता. संघाराम म्हणजे भद्रावती येथील विंध्यासन लेणी होय. त्यात स्तूप कोरले होते. परंतु कालपरत्वे महायान काळात या लेण्याचा विस्तार करुन या हीनयान लेण्याचे परिवर्तन महायान लेण्यात होऊन त्यात भगवान बुध्दाच्या भव्यदिव्य मूर्ती कोरण्यात आल्यात.
अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात इ.स. पूर्व २-३ र्या शतकापासून ते इ.स. च्या २-३ शतकापर्यंतची हीनयान पंथाची निर्देशक प्रतीके आणि इ.स. ४-५ व्या शतकापासून इ.स.८-९ व्या शतकापर्यंतच्या प्रतिमा आणि अन्य बौध्द कलावशेष संपूर्ण महाराष्ट्रात बांद्यापासून चांद्यापर्यंत मिळतात. तसेच इ.स. ९ व्या शतकानंतर वज्रयान या पंथाचे सुध्दा बौध्द पुरावशेष मिळतात.
बौद्धांचे त्रिरत्न: उगम: नक्की कसा, कोठे?
http://www.misalpav.com/node/19737
गाभा:
वल्ली यांच्या शैलगृहावरील चित्रमय लेखामुळे या लेखास प्रेरणा मिळाली आहे. संशोधन पूर्णपणे जालीय माहितीवर आधारित आणि अर्धवट आहे, म्हणून जास्त लिहीण्यापेक्षा चित्रे देऊन काही विचार मांडण्याचा प्रयत्न करते आहे. फक्त एक टीपः माझ्या मते असे लिहीलेले असेल तेथे माझ्या "सध्याच्या" मते असे आहे असे धरून वाचावे (माझे पूर्वीचे मत थोडे वेगळे होते, हे आलेच). उपलब्ध माहिती प्रचंड आहे आणि वाचन त्रोटक आहे. घाईत लेख टाकल्याने त्यात बर्याच उणिवा आहेत. तेव्हा हे मत खरेच मान्य करण्यासारखे आहे का यावरून चर्चा व्हावी.
--------------------
नाशिकच्या लेण्यांचे मुखदर्शन हे पिंपळाकार आहे कारण बुद्धाला ज्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले त्याची खूण म्हणून असे दर्शन असावे असा समज प्रचलित आहे. मला असे वाटत नाही. कधीकधी असे वाटते की आपल्या देशात चिन्हांमागे/प्रथांमागे अर्थ ओढून ताणून लावले जातात. गणपतीचे पोट का विशाल, वाहन का लहानसे (म्हणजे उंदीर) यावरून लिहीलेले आपण सहसा पाहतोच. मुलांना सांगायला हे उत्तम आहे, पण मोठेही अशा कथांना जशाच्या तशा स्विकारतात तेव्हा त्यातील मूळ प्रेरणा कुठेतरी हरवून जातात असे वाटते.
माझ्या मते (वल्ली यांच्या लेखाखाली दिलेल्या प्रतिसादात दिल्याप्रमाणे) हे मुखदर्शन हे यवनी शवपेटिकांवरून (तेही तुर्कस्तान किंवा तत्सम दूरवरच्या प्रदेशातील शवपेटिकांवरून) घेतले आहे. आपल्याकडे यवन म्हणजे ग्रीक असा समज आहे. आयोनिया हा ग्रिकांचा प्रांत असला तरी त्या त्यांच्या वसाहती असाव्यात. या प्रदेशावर तत्कालिन पर्शियन लोकांचेही राज्य होते. हे कदाचित ग्रिकांचे थोडी सरमिसळ झालेले वंशज असले तरी निव्वळ ग्रीक नसावेत. निव्वळ इराणीही नसावेत. इराणी कलाकुसर जशी ग्रीस आणि इराणमधील अथेन्स किंवा पर्सीपोलिस येथे दिसते तशी या लेण्यांमधली कला नाही असे वाटते. उदा. पर्सीपोलिस येथे इराणी अपादानामध्ये दिसून येणारी सरळ, नियमित रेषा येथे दिसत नाही. दगडादगडातला फरक म्हटला तरी लेण्यांमधील शिल्पकला ही नक्की भारतीय वळणाची आहे/असावी. पण मुखदर्शनाचा आकार मात्र इतर कोठूनतरी उचललेला आहे. ग्रिकांकडील चित्रांची पद्धत उचलली (विशेषतः गांधार वळणात) तरी कलाकुसर मात्र तशी नाही.
म्हणून असे वाटते की मुखदर्शनाची ही पद्धत बाहेरून आली/उचलली गेली असावी, कदाचित पूर्वजांच्या प्रदेशाच्या काही स्मृती राहिल्या असतील त्या या चित्रणातून दिसत असतील. कधीकधी पूर्वजांच्या स्मृती वेगळेच रूप घेत असतील असे वाटते.
जालावर शोधाशोध करताना सापडलेली काही छायाचित्रे किंवा त्यांचे दुवे येथे देत आहे. चिन्हांना काळानुरुप कदाचित वेगळे अर्थ कसे प्राप्त होत गेले असतील याचा या छायाचित्रांच्या अभ्यासाने आपण थोडा अंदाज लावू शकतो असे वाटते. उदाहरणार्थ, या वल्ली यांच्या लेखातील क्र. ३ चे चित्र पहा. यावर एक मध्यभागी आता 'स्प्रे' मुळे झाकलेले एक चित्र दिसेल. ह्याला अनेक पुस्तकांमध्ये त्रिरत्न म्हटलेले आहे. बौद्ध धर्मात "बुद्ध, धर्म आणि संघ" अशी तीन रत्ने (त्रिरत्ने) सांगितली आहेत.
हेच चिन्ह सांचीच्या तोरणावर दिसते.
हेच चिन्ह खालील शिल्पावर दिसून येते. (विकीपीडियावरून साभार)
आता प्रश्न असा आहे की हेच "बुद्धाचे त्रिरत्न" असे कोणी ठरवले असेल? माझ्या मते यात काहीच रत्नांसारखे दिसत नाही. हा कसला तरी वेगळा आकार असेल का? बैलाचा आकार? कानासकट?
http://www.timelineauctions.com/lot/bulls-head-mount/4655/
हे चित्र पाहिले तर कानांच्या आकारासकट वरील चिन्हात आणि बैलाच्या चिन्हात बरेच साम्य आहे असे वाटते. पण सर अलेक्झांडर कनिंगहॅमने ह्याला त्रिरत्न म्हटले आहे हे खरे. मात्र जे. एफ. फ्लीट यांचे लेखन वेगळे मत मांडते- रॉयल एशियाटिक सोसायटीचा दुवा
"मिलिंदपन्हा" साठी प्रसिद्ध असलेल्या मिलिंद राजाच्या नाण्यावर बैल दाखवलेला आहे. मिलिंदाचा काळ विकीप्रमाणे (ख्रिस्तपूर्व १५५-१६५ वर्षे).
याआधी झालेल्या अलेक्झांडराचा सेनापती (आणि चंद्रगुप्त मौर्याचा समकालीन असलेल्या)सेल्युकसचे नाणे - यावरही सेल्युकसच्या स्वतःच्या डोक्यावर शिंगे दाखवली आहेत.
त्रिरत्न हे चिन्ह नंदीपाद अशा नावानेही ओळखले जाते. पण या चिन्हात बैलाचे पाय दिसत नाहीत. बैलाचे शीर/मस्तक मात्र दिसते.
अशोकाचे दुर्मिळ नाणे
http://www.coincommunity.com/forum/topic.asp?ARCHIVE=true&TOPIC_ID=34275
आणि त्यावरील तीन पायांचे चिन्ह हे मित्रपट (mithrapata) नावाच्या लिशियाच्या राजाच्या चिन्हात दिसून येते. (या राजाविषयी विकीपीडियावर माहिती मिळाली नाही, पण नाणी बरीच आहेत). हा राजा पर्शियन वंशाचा होता. (संदर्भ : http://books.google.com/books?id=Fvz9jnaKuPIC&dq=mithrapata+persian&sour...)
कोसंबी यांच्या पुस्तकातील अशोकाच्या (२) चिन्हांमध्ये हे तीन पायांचे चिन्ह आहे.
अशोकाचा सिंह जसा प्रसिद्ध आहे तसाच मित्रपटाचाही सिंह आहेच.
http://www.wildwinds.com/coins/greece/lycia/dynasts/mithrapata/ARsixth.jpg
http://www.coinarchives.com/345ce62469f616d82eb63bf5e6062d25/img/sincona...
मात्र हे तीन पायांचे चिन्ह तसे अशोकासाठी नवीन असावे, त्रिरत्नांसारखे चिन्ह मात्र आधीपासून प्रचलित असावे. अशोकाच्या आधीचा राजा बिंदुसार (Amitrochates) याचे हे नाणे पाहिल्यास असे वाटते की यातही त्रिरत्नांच्या मूलभूत आकाराचे (म्हणजे देवनागरीत चार (४) हा आकडा आपण जसा लिहीतो तसे) चिन्ह दिसते आहे. सेल्युकस आणि चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार हे समकालीन होते.
दा. ध. कोसंबी यांच्या इंडियन पुस्तकामधील हे चित्र (पान ११०). नंदांच्या घराण्यात बैल हे एक महत्त्वाचे चिन्ह होते असे दिसते.
http://books.google.com/books?id=favxZII9WtwC&lpg=PA67&ots=IpyO3Ebx_W&dq...
एक गंमत आहे की अशोकाने बौद्ध धर्मास प्रतिष्ठा दिली, पण त्रिरत्न चिन्ह अशोकस्तंभावर नाही. बैल मात्र इतर सिंह, हत्ती या प्राण्यांबरोबर आहे. याचा अर्थ अशोकाच्या काळी त्रिरत्न चिन्ह बौद्ध धर्माचे प्रतिक नसावे. ते असलेच तर इतर कसले तरी (वायव्येतील राजांचे/ नंदांनी वापरलेले) प्रतिक असावे. म्हणून माझ्या मते हे त्रिरत्नाचे चिन्ह आधी राजाचे चिन्ह म्हणून आले असावे. अशोकाने मित्रपटाचे तीन पायांचे चिन्ह का स्विकारले? कदाचित मित्रपटाच्या चिन्हामुळे मित्रपटाच्या अधिपत्याखालील प्रदेशात आर्थिक व्यवहार करणे सोपे जात असावे. तसेच वरील त्रिरत्नांप्रमाणे असलेले चिन्हही अशोकाआधीपासून वापरले जात होते असे मला वाटते. त्यालाच नंतर तत्कालिन कारागिरांनी सुबक रूप देऊन त्रिरत्न केले असे तर नसावे?
या सर्वावरून असे वाटते की मुळात हे त्रिरत्न एखाद्या राजाचे चिन्ह असावे. त्याला नंतर त्रिरत्न म्हटले गेले असावे. नंतर आलेल्या ग्रीक वंशाच्या राजांनी सेल्युकसकडून आलेले किंवा बिंदुसाराचे मागे पडलेले चिन्ह उचलले असावे, आणि त्याचा सतत वापर करत गेल्याने त्याला त्रिरत्नांचे आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले असावे असे वाटते. नासिकच्या या लेण्यासाठी या चिन्हाचा झालेला वापर एवढेच दर्शवतो की याकाळापर्यंत बौद्धांशी हे चिन्ह जोडले गेले होते.
कुशाणांचे (का कुषाणांचे?) शिक्के या पद्धतीच्या चिन्हांचे अस्तित्व दर्शवतात. पण कुशाण राजे अशोकाच्या खूप नंतरचे म्हणजे १ ल्या शतकातले असे समजते. हेही वायव्येकडचे. तेव्हा हे चिन्ह या भागात स्मृती म्हणून राहिले असले तर आश्चर्य वाटायला नको.
http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/5/53/KushanTamgas.gif
वृष म्हणजे बैल, पण 'समुहातील सर्वश्रेष्ठ' असाही एक या शब्दाचा अर्थ आहे. ते इंद्राचंही एक नाव आहे. त्याचप्रमाणे राजा आणि राणी याना 'महिष' आणि 'महिषी' अशीही संबोधने होती. शेतीप्रधान समाजाच्या काळात गायी बैल हीच संपत्ती होती. त्यामुळे बैल, किंवा रेडा यांची शिंगे किंवा तत्सम आकार ही फार पुरातन काळापासून राजचिन्हे म्हणून वापरात असावीत.
त्यातून त्रिरत्नांचा उगम झाला का हा खरंच कुतुहलाचा विषय आहे.
त्यामुळे बैल, किंवा रेडा यांची शिंगे कोंवा तत्सम आकार ही फार पुरातन काळापासून राजचिन्हे म्हणून वापरात असावीत.
हडप्पा,मोहंजोदडो कालीन नाण्यावर देखील वृषभाचे चिन्ह पहायला मिळते.
चिन्हांचा मागोवा घेत त्रिरत्नाच्या उगमाचा शोध घेण्याची वाट आवडली. वाचतोय.
पिंपळाकृती कमान ही लिशीया शवपेटयां, पार्शिया कबरीशी साधर्म्य दाखवतात ही माहिती नुकतीच वाचून संपवली होती. आता ही नवीन माहिती. धन्स.
बाकी, पिंपळाकृती कमानीबद्दल कधी काही वाचनात आले तर नासिक लेणी भाग दोनला माहिती डकवेन.
या त्रिरत्न चिन्हाचं त्रिशूळाशी साम्य दिसतंय. या दोन्ही गोष्टींचा काय संबंध असावा?
नंद, बैल, आणि नंदीवरून शंकर आठवला. शंकर--- त्रिशूळ ?
शंकर --> रुद्र. वेदांमध्ये रुद्राचा उल्लेख आहे, शंकराचा नाही असे वाटते. वेदांमध्ये त्रिशुळाचा उल्लेख आहे का पाहिले पाहिजे.
त्रिशूळ आणि त्रिरत्नांची वरची रचना सारखी आहे. खालचा दांडा आणि त्रिरत्नामधला गोलसर भाग याचा ताळमेळ लागत नाही.
मोहेंजोदारो येथे सापडलेल्या ह्या चित्राला शंकराचे आद्य रूप धरले तरी http://en.wikipedia.org/wiki/File:Shiva_Pashupati.jpg त्रिशूळ दिसत नाही. रुद्राचे हत्यार बाण होते असे विकीवर वाचले.
त्रिरत्नाचा गोल भाग हा ८ आर्या असणारं धम्मचक्र आहे. त्रिशूळाला दांडी असते, आणि त्रिशूळ हे फार प्राचीन हत्यार असल्याचा उल्लेख आहे. ग्रीक पुराणात पॉसिडॉन आणि रोमनांचा नेपच्युन हे देव त्रिशूळ वापरून पाण्याचे झरे चालू करत असल्याचे उल्लेख आहेत. तसेच शिवशंकराने त्रिशूळाचा आघात करून गंगेला वाहती केली अशी आपल्या पुराणातली कथा आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Gundestrup_cauldron
http://oldgoths.blogspot.com/2009/05/pictorial-connections-betwen-nordic...
http://sirimunasiha.wordpress.com/2010/08/14/symbols-the-tree-in-enclosu...
http://symboldictionary.net/?p=1849
हे ४ दुवे पहा, त्रिरत्न किंवा त्रिशूलाशी साम्य असलेली चिन्हं सगळ्या जगभर वापरात होती. किंबहुना, इस्लामचा चांदतारा असलेलं मूळ चिन्ह आणि ख्रिश्चन क्रॉस (जो त्यापूर्वीहीप्वापरात होता) यांचंही या त्रिशूळाशी साम्य दाखवता येईल. या सर्वांच्या मुळाशी बैलाचं चिन्ह वापरणं सहजच असू शकेल.
त्रिशूळही जुना असणार यात शंका नाही. फक्त माझ्या मते हे त्रिरत्न चिन्ह प्राण्यांमुळे (बैलामुळे) प्रेरित झाले असावे. त्रिरत्न हे श्रीलंकेत बौद्ध धर्माच्या प्रसारासोबतच प्रचलित झाले असावे (वरील दुवा ४). हा काळ अशोकानंतरचा असावा.
मात्र शंकर ही रूद्राहून अधिक प्राचीन देवता नव्हे असे अभ्यासकांचे मत आहे असे वाटते.
शंकर ही रूद्राहून अधिक प्राचीन देवता नव्हे
हे बरोबरच असावे. रूद्र ही वेदोक्त देवता होती. तिला शंकराचे स्वरूप मूर्तीपूजेनंतर प्राप्त झाले असावे. मूर्तीरूपात शंकर पण तसा आजही फारसा पूजिला जात नाही. त्याची उपासना ही लिंगस्वरूपातच होते. वेदकाळात शिवलिंग पूजा अस्तित्वात असावी, रामायण, महाभारतात त्याचे दाखले मिळतात.
मात्र शंकर ही रूद्राहून अधिक प्राचीन देवता नव्हे असे अभ्यासकांचे मत आहे असे वाटते.
माझ्या मते रुद्र आणि शंकर हे दोन नाहीत तर एकच आहेत...
ब्रम्ह देवाच्या मुखातुन शंकराने जन्म घेतला (ब्रम्हाने शंकाराकडे वचन मागितले होते की त्याने त्याचा पुत्र म्हणुन शंकाराने जन्म घ्यावा.) जन्म झाल्यावर शंकराच्या डोळ्यातुन पाणी वाहत होते...करुणेने रडणारा तो रुद्र असे नामकरण ब्रम्हाने त्यावेळी केले.
तसेच रुद्राच्या (शंकाराच्या) डोळ्यातुन जे पाणी खाली पडले त्यातुन रुद्राक्षाची झाडे निर्माण झाली.रुद्राचे अक्ष (डोळा) मधुन आलेले पाणी म्हणजे रुद्राक्ष !
रुद्राचे ११ अवतार सुद्धा आहेत...
ते असे :--- 1. Mahadeva, 2. Shiva , 3. Maha Rudra, 4. Shankara, 5. Neelalohita, 6. Eshana Rudra, 7. Vijaya Rudra, 8. Bheema Rudra, 9. Devadeva, 10. Bhavodbhava and 11. Adityatmaka Srirudra.
तसेच रुद्र या विषयी अजुन संदर्भ बृहदारण्यक उपनिषदात सापडतो...
katame rudrā iti |
daśeme puruṣe prāṇā ātmaikādaśaḥ |
te yadāsmāc charīrān martyād utkrāmanty atha rodayanti |
tad yad rodayanti tasmād rudrā iti || BrhUp_3,9.4 ||
यात प्राण हा दहावा आणि आत्मा हा अकरावा भाग आहे, जेव्हा आत्मा देहाला सोडुन जातो...तेव्हा ते (आप्तजन) रुदन करण्यास सुरुवात करतात म्हणुन रुद्र.
संदर्भ :--- बृहदारण्यक उपनिषद
शंकराचे अनेक दुतगण आहेत,त्यातले नंदी,भॄंगी तसेच वीरभद्र आहेत ! दक्षाच्या यज्ञात याच वीरभद्राने दक्षाचे शिर कापुन त्याची यज्ञात आहुती दिली होती.
आपल्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्यात ऋग्वेद सर्वात जुना समजला जातो असे वाटते. उपनिषदे त्यानंतरची. रुद्र म्हणजेच शंकर हे नक्कीच - पण शंकर ही वैदिक देवता (वेदकालीन देवता) नव्हे, तर वेदकालीन रुद्राला नंतर मिळालेले स्वरूप आहे असे अभ्यासकांचे मत आहे. तरीही जनमानसात रामायण, महाभारत, विष्णू, ब्रह्मदेव, शंकर हे अतिप्राचीन असेच धरलेले असते. आपण मिळालेल्या शिलालेखांप्रमाणे यापैकी काही देवदेवतांचे प्राचीनत्व तपासू शकतो. उदा. गौतमी म्हणजे गौतमीपुत्र सातवाहनाची आई - तिच्या शिलालेखात तिचा मुलगा हा राम, भीम, अर्जुन यांच्याप्रमाणे शूर, तेजस्वी इत्यादी वर्णिलेला आहे. याचा अर्थ ह्या कथा गौतमीच्या काळी म्हणजे निदान दोन-एक हजार वर्षांपासून माहिती आहेत. महाभारताची आपल्याला माहिती असलेली संहिता मात्र यानंतरची आहे. त्यात आलेल्या गोष्टी, पुराणांतील गोष्टी या काळाप्रमाणे हळूहळू वाढत गेल्या आहेत. ऋग्वेदात विष्णूच्या वामनावतारासारखे वर्णन (तीन लोक पादाक्रांत करणे) हा पहिल्या मंडलात आला आहे, पण पहिले मंडल हे काळाप्रमाणे पहिले नसून नंतरचे आहे. पण जसा विष्णू आढळतो तसे ऋग्वेदात शंकर असे देवाचे नाव आढळत नाही (चू. भू. द्या. घ्या). परंतु कोणी ऋषी "ऋषभ वैराज किंवा शाक्कर" आढळतात. याचा अर्थ शंकर ही देवता ऋग्वेदकाळी नसेलच असे म्हणता येत नाही, पण तिचे महत्त्व वैदिकांमध्ये कमी असावे. कदाचित देवता स्थानिक असेल, आणि ती नंतर रुद्राशी संबंधित होऊन मुख्य प्रवाहात आली असेल.
@पैसा/वल्ली: त्रिरत्नाशी संबंधित टीप: ऋग्वेदात इंद्राचे वज्र तो ऋषभाच्या (बैलाच्या) शिंगांप्रमाणे धारदार ठेवत असे असा उल्लेख आढळतो. राजांच्या काळी ऋषभाच्या शिंगांना बर्यापैकी महत्त्व होते असे दिसते.
दुहेरी वज्राचं हे चित्र. यालाही बौद्धधर्मात महत्त्वाचं स्थान आहे. (विकि वरून साभार)
काल आणखी एक गोष्ट वाचनात आली ती म्हणजे बौद्ध वा़ङ्मयात जरी पूर्वीपासून त्रिरत्नांचा उल्लेख असला तरी 'हे चिन्ह त्रिरत्नाचं आहे' असे उल्लेख साधारण १९ व्या शतकाच्या शेवटी लिखित स्वरूपात सापडतात. माझा या विषयावर फार अभ्यास नाही पण जे वाचलं ते समोर ठेवतेय, विचाराला एक दिशा म्हणून.
तर पूर्वी या चिन्हाचा उल्लेख नंदीपाद म्हणून केलेला सापडतो. परत नंदी आलाच! दुसरी एक गोष्ट मला आठवली ती म्हणजे आपण चैत्रांगणात जी गोपद्मं काढतो, ती या त्रिरत्न चिन्हासारखी दिसतात. परत गौ आली!
काही संशोधक हे त्रिरत्न किंवा नंदीपाद चिन्ह म्हणजे ऋष्य (म्हणजे काळ्या हरणाची) शृंग आहेत असं लिहिणारे सापडले.
एकूण शिंगांचा आणि त्रिरत्नाचा काही संबंध आहे हे निश्चित.
मला वाटते अलेक्झांडर कनिंगहॅमने याला प्रथम त्रिरत्न म्हटले आहे. कनिंगहॅमने याला त्रिरत्न म्हणतात असे म्हणताना कसलाही दाखला दिलेला नाही असे वाटते. श्रीलंकेमध्ये किंवा तिबेटमध्ये यालाच त्रिरत्न म्हणतात का हे पहावे लागेल, कारण कनिंगहॅमच्या काळात भारतात बौद्ध धर्माचे फारसे अनुयायी शिल्लक राहिले नव्हते.
आपल्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्यात ऋग्वेद सर्वात जुना समजला जातो असे वाटते.
ऋग्वेदातच रुद्राचा शंकर म्हणुन उल्लेख सापडतो...
Stomam vo adya rudraya shikvase
Kshaatadiraya namasa didistana...|
Yebhih Shivah svavam yevayabhihi
Divaha sishakti svayasha nikamabhihi..||
(ऋग्वेद 10-92-9)
बाकी अधिक वाचनीय माहिती इथे मिळेल :---
http://www.srichinmoylibrary.com/books/1065/1/5
http://ssubbanna.sulekha.com/blog/post/2009/03/the-rudras-eleven.htm
सुलेखातील लेख अभ्यासपूर्ण आहे. त्यातच म्हटले आहे की -
1.8. In Rig Veda, as it is often said, the term Shiva occurs eighteen times. And, each time it is used as an adjective, an epithet standing for “an auspicious one” (mangalakara) in the sense of being “propitious" or "kind" (10.92.9).Shiva, in Rig Veda, is not the name of any god. It is a quality found in many gods.
Rudra, on the other hand, is not merely the proper name of a deity; but it also is one that refers to a collection of Rudras. Even among his collective forms, he has twin aspects: his terrible aspects as well as his benevolent aspects (dve tanu tasya devasya).
याचा अर्थ शिव, शंकर ही रुद्राची रूपे नाहीत असे म्हणायचे/सुचवायचे नाही.
मी केवळ यासाठी लिहीले आहे की पैसा यांच्या लेखनात पुराणातील शंकराने गंगा नदी आणण्याच्या त्रिशूळाच्या कथेचा उल्लेख आला आहे.
http://www.misalpav.com/node/19737#comment-352532
ऋग्वेद हा त्याकाळाकडे पाहाण्याचा केवळ एक झरोका आहे हे मान्य, ऋग्वेदात जसे वर्णन केले आहे त्यापेक्षा वेगळे काही समाजांचे जीवन चाललेले असणार हेही मान्य. पण पुराणे ही ऋग्वेदाच्या बरीच नंतरची आहेत. शंकर हे तेव्हा प्रचलित नाव असले तर ते ऋग्वेदातील ऋषींना माहिती नव्हते. ऋग्वेदातील रुद्राचे हत्यार हे बाण होते. तसेच त्रिशुळाचा उल्लेख ऋग्वेदात नाही असे वाटते. तसेच शंकराची (शिव) वरील गोष्ट कितीही सत्य धरली तरी ऋग्वेदात शिव/ शंकर हे देवतेचे नाव म्हणून येत नाही हे नक्की. ऋग्वेदातील एका ऋषीच्या नावात त्यासमान काहीतरी आहे हे मी वर लिहीलेलेच आहे. म्हणून शंकर ही ऋग्वेदातली देवता नव्हे, शिव हे प्रवृत्तीचे नाव आहे (मंगलकारक), देवतेचे नव्हे हेही आपण म्हणू शकतो.
शिवाला रुद्र हे नाव कसे पडले ही चांगली कथा आहे, पण ती रुद्राच्या रूदनावरून (रडण्यावरून) तयार केली आहे असे दिसते. पण रडण्यासाठी संस्कृतातील शब्दांमध्ये रुदन हा शब्द फार दिसला नाही. ओरडण्यासारखा अर्थ असावा का? पण हा माझा अजिबातच प्रांत नाही. कोणी इतरांनी प्रकाश टाकला तर बरे होईल.
रुद्रा rudrA f. hundred heat-making suns' rays
रुद्रा rudrA f. species of creeping plant
रुद्र rudra adj. terrific
रुद्र rudra adj. horrible
रुद्र rudra adj. howling
रुद्र rudra adj. crying
रुद्र rudra adj. dreadful
रुद्र rudra adj. terrible
रुद्र rudra adj. roaring
रुद्र rudra m. rudra and rudrANI
रुद्र rudra m. rudras or sons of rudra
रुद्र rudra m. abbreviated name for the texts or hymns addressed to rudra
रुद्र rudra m. Roarer or Howler
रुद्र rudra m. eleventh
दिलेले दुवे रोचक आहेत.
लिशियन / पर्शियन कबरींशी चैत्यगृहातील वातायन रचना ही कमालीचे साम्य दर्शवते. यवनांबरोबर ही स्थापत्यकलाही तेथून आलेली असेल. बेडसे लेण्यांतील स्तंभ रचना, भाजे चैत्यगृहातील गुळगुळीत झिलईसारखी स्तूप रचना ही मौर्यकलेशी नाते सांगते तर पांडवलेणीतील स्फिन्क्स, ग्रिफिन रचना या ग्रीक कलेशी नाते सांगतात.
चैत्यगृहातील पिंपळपानाकृती कमानीच्या रचनेची संकल्पना बाहेरून आलेली सुद्धा असू शकते पण इथे मात्र ते गयेतील अश्वस्थवृक्षाचे प्रतिक म्हणूनच ते वापरले जाते. (संदर्भः सातवाहनकालीन महाराष्ट्रः रा. श्री. मोरवंचीकर) पिंपळाच्या पानाला जसा पुढे आलेला टोकदार भाग असतो तशीच रचना महाराष्ट्रातील चैत्यगृहांमध्ये केलेली आढळून येते. अजून काही दुवा मिळाल्यास अवश्य देईन.
त्रिरत्नासंबंधी माझ्याकडे असलेल्या इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम एलोरा अँड वेस्टर्न इंडिया या पीडीएफ मधले काही दुवे डकवत आहे. पूर्ण फाईल कुणाला हवी असल्यास विरोप पत्ता व्यनी करावा.


चैत्यगृहातील पिंपळपानाकृती कमानीच्या रचनेची संकल्पना बाहेरून आलेली सुद्धा असू शकते पण इथे मात्र ते गयेतील अश्वस्थवृक्षाचे प्रतिक म्हणूनच ते वापरले जाते. (संदर्भः सातवाहनकालीन महाराष्ट्रः रा. श्री. मोरवंचीकर)
टोक असलेले पिंपळपान मान्य आहे. येथील दुसरा फोटो पहावा. http://www.misalpav.com/node/19608
दोन कमानी आहेत, एका कमानीला टोक आहे, दुसरीला नाही. दुसरी आहे ती मुख्य दारावर म्हणून आहे. मी या दुसर्या कमानीबद्दल बोलते आहे. ती नक्कीच पिंपळपान नाही. वरची असू शकते. माझ्या मते पहिल्या कमानीसाठी मोरवंचीकरांचे मत ग्राह्य धरायला हरकत नाही, विशेषतः बौद्ध समाजामध्ये जर हे मत अधिकृत आणि ग्राह्य धरले जात असले तर ते स्विकारायला काहीच विरोध नाही. परंतु लेखाचा एक मुद्दा हा आहे की आपण कधीकधी पूर्वीच्या चिन्हांना नवीन, आपल्याला लोकांना समजावून द्यायला योग्य वाटतील असे अर्थ देत असतो. चिन्हे जशी देशात तयार होतात (उदा. मौर्यांच्या नाण्यांवरचा मोर) तशी बाहेरूनही आलेली असू शकतात. अनेकदा यातून तत्कालिन समाजांचे राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक संबंध स्पष्ट होत असतात. या प्रकारच्या अभ्यासातून या राजांना मिळालेला पाठिंबा किंवा विरोध यांच्यावरही प्रकाश पडू शकतो असे वाटते.
एक अवांतरः हा स्तूप नक्की कोणासाठी बांधला आहे याचे उत्तर मिळते का? भिख्खूच्या अस्थींवर हे उत्तर ठीक आहे, पण ज्या पद्धतीचा सन्मान या चैत्यगृहांना आहे त्यावरून ज्यांच्यासाठी हा मोठा स्तूप आहे, ते कोणी साधे भिख्खू नसावेत, कदाचित मोठ्या कुळातले, उच्चपदस्थ भिख्खू असावेत असे वाटते.
त्या दरवाजावरच्या कमानीवरही कदाचित पिंपळासारखे टोक असू शकेल. जशी त्याची सध्याची अवस्था दिसून येत आहे त्यावरून ते भग्न झालेले असावे असे दिसत आहे. अर्थात चिन्हाची मूळ संकल्पना बाहेरूनही आलेलीही असू शकते.
या लेण्यांवरून तर तत्कालीन बौद्ध धर्माला राजाश्रय असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सातवाहन, परकीय क्षत्रप, पुन्हा सातवाहन व परत क्षत्रप अशी स्थित्यंतरे या लेण्यांनी पाहिली पण एकानेही दुसर्याचे धर्मस्थळ उध्वस्त केले नाही. सातवाहन वैदिक धर्माचे, मूळात सहिष्णू पण कुठलाही धर्म नसलेले क्षत्रपही इथे लेण्यांना दान देताना दिसतात. (कदाचित धर्म मसल्यामुळे ते इतर धर्मांना सहजपणे आपलेसे करत असावेत.) नासिक लेण्यांतील क्षत्रपांचे शिलालेख त्या दृष्टीने महत्वाचे आहेत.
अवांतराबद्दलः स्तूप हे मुख्यतः भिक्खूंच्या अस्थींवरच बांधले जात पण हे ग्राह्य ठरते जमिनीवरील बांधीव स्तूपांबाबत. सह्याद्रीच्या गिरीकुहरांतील शैलगृहांबद्दल हे अशक्य वाटते कारण ते पूर्णपणे कोरीव आहेत अर्थात अस्थींवर ते बांधणे अशक्य. ते बांधले असावेत ते बौद्ध भिक्खूंच्या स्मरणार्थ आणि ध्यानधारणेसाठी. अर्थात कुणासाठी हे स्तूप बांधले गेले असावेत याचा शिलालेखात पुरावा मिळत नाही. पण शिलालेखांमध्ये हे चैत्यगृह धर्म संघासाठी दिले असे उल्लेख मात्र मिळतात.
भाजे लेण्यांमध्ये चैत्यगृहातील मुख्य स्तूपाबरोबरच एका विहारात अनेक लहान लहान स्तूप कोरलेले आहेत ते बहुधा प्रमुख धर्मगुरुंच्या स्मरणार्थ बांधले गेले असावेत.

विश्लेषण : बुद्ध पौर्णिमा २०२३ : गौतम बुद्धांच्या हस्तमुद्रा काय सूचित करतात ?
आज वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. भगवान गौतम बुद्धांचा आजच्या तिथीला जन्म झाला, याच तिथीला त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच तिथीला त्यांचे महापरिनिर्वाण झाले. गौतम बुद्धांची मूर्ती ही कायम करुणा, शांती यांचे प्रतीक ठरली आहे. परंतु, आपण विविध मुद्रांमधील बुद्धमूर्ती पाहतो. बुद्ध पौर्णिमेनिमित्त या विविध मुद्रांचे अर्थ आणि इतिहास जाणून घेणे उचित ठरेल.
‘बुद्ध’ म्हणजे काय ?
बुद्ध हा शब्द केवळ भगवान गौतम यांच्यापुरता मर्यादित नाही. बुद्ध हे एका व्यक्तीचे नाव नसून हे पद आहे. बुद्ध म्हणजे अशी व्यक्ती जिने आत्मज्ञान आणि बुद्धत्व प्राप्त केले आहे. पाली भाषेत बुद्ध म्हणजे सर्वज्ञानी होय. भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाली होती, त्यामुळे ते ‘बुद्ध’ पदास प्राप्त झाले.
भगवान गौतम बुद्धांच्या मुद्रांचे वर्णन
‘साधनमाला’ या बौद्ध ग्रंथात बुद्धमूर्तीच्या संदर्भाने काही उल्लेख सापडतात. ते पुढीलप्रमाणे – बुद्ध मूर्ती डाव्या हाताने भूमिस्पर्शमुद्रेत असावी. उजवा हात मांडीवर असावा. कषाय वस्त्रे परिधान केलेली असावीत. देहावर शुभ लक्षणे आणि चिन्हे असावीत. गौतम बुद्धांचे ध्यानवर्णन पुराणग्रंथांमध्येही पाहायला मिळते. बुद्धमूर्ती गौरवर्णी व पद्मासनी असावी. एक हात वरदमुद्रेत व दुसरा हात अभयमुद्रेत असावा. कान लांब असावेत. मुख शांतवृत्तीचे असावे. कनिष्क राजाच्या कारकिर्दीत बुद्ध आणि बोधिसत्त्व यांच्या विशालकाय मूर्तीची निर्मिती होऊ लागली. इसवी सन ५००-६०० या गुप्त साम्राज्याच्या कालखंडात मथुरा येथील कला परमोत्कर्षाला गेली होती. त्या काळातील मूर्ती या प्रमाणबद्ध आणि आध्यात्मिक भावनांनी संपन्न आहेत. बुद्धाच्या मुखकमलावर शांती, करुणा, आनंद या भावनांची अभिव्यक्ती तत्कालीन कलाकारांनी केलेली आहे. याच काळात सारनाथ येथे पद्मासनस्थ आणि धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेतील बुद्ध मूर्ती सापडली. तिचे नेत्र अर्धोन्मीलित म्हणजे अर्धेच उघडलेले असून पृष्ठभागी कलापूर्ण प्रभामंडल आहे.
हेही वाचा : कायद्याच्या दृष्टिकोनातून पत्रकारितेचे स्वातंत्र्य !
भगवान गौतम बुद्धांच्या मुद्रा
भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या हातांद्वारे जे अनेक भाव व्यक्त होतात, त्या भावविशेषांना मुद्रा असे म्हणतात. ध्यानमुद्रा, अभयमुद्रा, भूमिस्पर्शमुद्रा व धर्मचक्रपरिवर्तन मुद्रा या चार मुद्रा मथुरेच्या कलापरंपरेत आढळतात. याशिवाय वरदमुद्रा दुर्मिळरीत्या आढळते. गांधार देशातील बुद्धमूर्ती ग्रीक परंपरेला अनुसरून आहेत, असे दिसते. अन्य देशांमध्ये बुद्धमूर्ती गेल्यावर तेथील कलाकारांनी मथुरा कलाशैलीतील बुद्धांना प्रमाण जरी मानले असले, तरी आपल्या वांशिक संस्कारातून अन्य गौतम बुद्धांच्या मूर्ती निर्माण केल्या. त्यातून अन्य काही हस्तमुद्रा, भावमुद्रा निर्माण झालेल्या दिसतात. त्यांच्या प्रत्येक हस्तमुद्रेला एक तत्त्वज्ञान आहे, त्या प्रत्येक मुद्रेचा एक अर्थ आहे. त्यांची शिल्पे जेवढी शांत, प्रसन्न वाटतात, तशीच ती बोधप्रद असतात. त्यांच्या काही हस्तमुद्रांचा अन्वयार्थ पाहू या…
अभयमुद्रा
अभयमुद्रेतील गौतम बुद्धांची मूर्ती आपण अनेक वेळा बघितली आहे. गौतम बुद्धांची ही मुद्रा निर्भयता आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे. ही मुद्रा सुरक्षा, शांती, परोपकार आणि निर्भयता यांचे प्रतिनिधित्व करते. या मुद्रेत उजव्या हाताला खांद्यापर्यंत उचलून, बाहू दुमडून हाताची बोटे वरच्या दिशेला असतात. या मुद्रेत ‘अभय’ भाव आहे. ही अभयता येण्यासाठी चार आर्यसत्ये माहीत असणे आवश्यक आहेत. या आर्यसत्यांची प्राप्ती होवो, अशी आश्वासक असणारी अभयमुद्रा आहे. अभयमुद्रा हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मामध्ये आढळते.
ध्यान -समाधीमुद्रा
गौतम बुद्धांच्या ध्यानमुद्रेला समाधी किंवा योगमुद्रा म्हणून ओळखले जाते. या मुद्रेत पद्मासनात उजवा हात डाव्या हातावर पूर्णपणे बोट उघडून मांडीवर ठेवण्यात येतो. गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गातील समाधी ही या मुद्रेमध्ये साधली जाते. योगशास्त्रामध्ये ध्यान करण्याआधी ध्यानमुद्रा सांगितली आहे.
धम्मचक्रमुद्रा (धर्मचक्रपरिवर्तनमुद्रा)
धर्मचक्रपरिवर्तनमुद्रेला ‘धम्मचक्र ज्ञान’ चिन्ह म्हणून ओळखले जाते. त्यांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम ज्ञानप्राप्तीनंतर सारनाथ येथील त्यांच्या पहिल्या धर्मोपदेशात केले होते, असे उल्लेख आढळतात. या मुद्रेत दोन्ही हातांना छातीसमोर ठेवून डाव्या हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजव्या हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो. धर्मचक्रप्रवर्तनमुद्रा ही गौतम बुद्धांनी आपल्या चार शिष्यांना पहिले प्रवचन देताना धारण केलेली मुद्रा होय. हे धर्मचक्राचे परिवलन होते, असा संकेत आहे. बौद्ध तत्त्वज्ञानात या मुद्रेचा अर्थ ‘मी सर्व जाणले आहे’ असा होतो.
भूमिस्पर्शमुद्रा
गौतम बुद्धांच्या भूमिस्पर्शमुद्रेला पृथ्वीला स्पर्श करणे, असेही म्हटले जाते. ही मुद्रा भगवान बुद्धांची ज्ञानप्राप्ती दर्शवते. कारण, बौद्ध तत्त्वज्ञानानुसार पृथ्वी त्यांच्या ज्ञानाची साक्षी आहे. कारण, बोधिवृक्षाच्या खाली बसलेले असताना गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, तेव्हा भगवान बुद्ध या मुद्रेत होते. या मुद्रेत पद्मासनात उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवून तळहात आतल्या बाजूला ठेवून तो भूमीला स्पर्श करतो आणि डावा हात पावलांवर उलटा ठेवण्यात येतो. शाक्यमुनींना ज्ञानप्राप्ती झाली, तेव्हा ते भूमिस्पर्शमुद्रेत होते, असे उल्लेख आढळतात.
करणमुद्रा
गौतम बुद्धांची ही मुद्रा अभद्रापासून स्वतःचे रक्षण करण्यास सूचित करते. या मुद्रेत तर्जनी आणि करंगळीला वर उचलून इतर बोटांना मोडले जाते. ही मानवाला स्वार्थ सोडून रोग अथवा नकारात्मक विचारांमधून बाहेर निघण्यास मदत करते, असे सांगितले जाते. आपल्यामध्ये असणारी ऊर्जा करणमुद्रेमुळे जागृत होते. बौद्ध परंपरेमध्ये ही मुद्रा आश्वासकतेचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे.
वरदमुद्रा
गौतम बुद्धांची ही मुद्रा अर्पण, स्वागत, दान, दया आणि प्रामाणिकपणा यांना दर्शवते. या मुद्रेत डावा हात पूर्णपणे उघडून तळहात बाहेरील बाजूने असतो, तर उजवा हात हा शरीरासोबत नैसर्गिकरीत्या ठेवण्यात येतो. अभयमुद्रेसह वरदमुद्रा असणाऱ्या बुद्ध मूर्ती आपल्याला दिसतात.
हेही वाचा : आत्महत्यांचा इतिहास आणि आजचे गंभीर स्वरूप
वज्रमुद्रा
गौतम बुद्धांची ही मुद्रा पंचतत्त्व म्हणजेच वायू, जल, अग्नी, पृथ्वी आणि आकाश यांना दर्शवते. या मुद्रेत उजव्या हाताची मूठ करून त्यात डाव्या हाताच्या तर्जनीला वरील दिशेने अशा प्रकारे ठेवले जाते की, उजव्या हाताची तर्जनी तिला स्पर्श करू शकेल. परंतु, यामध्ये भेद आढळतात. काही ठिकाणी वज्रमुद्रेत तर्जनी सरळ रेषेत ठेवून उर्वरित तीन बोटे मिटली जातात. त्यांना अंगठ्याच्या नखाचे टोक स्पर्श करेल असा अंगठा दुमडला जातो. नाग मुद्रा आणि वज्र मुद्रा यामध्ये अभ्यासकांचे मतैक्य नाही आहे.
वितर्कमुद्रा
अभय आणि वरदमुद्रेला समानच असणारी वितर्कमुद्रा आहे. या मुद्रेत अंगठा आणि तर्जनीच्या वरील भागाला जोडले जाते आणि इतर बोटांना सरळ ठेवले जाते. या मुद्रेचा अर्थ ज्ञानावरती वाद-प्रतिवाद करणे असा होतो.
हेही वाचा : कथा सीतेची…
उत्तरबोधीमुद्रा
गौतम बुद्धांची ही मुद्रा दिव्य सार्वभौमिक ऊर्जेसोबत स्वतःला जोडून सर्वोच्च आत्मज्ञानाची प्राप्ती दर्शवते. या मुद्रेत दोन्ही हात हृदयाजवळ ठेवून दोन्ही हातांच्या तर्जनी एकमेकांना स्पर्श करीत वरच्या दिशेने असतात तर इतर बोटे ही आतल्या बाजूने मोडलेली असतात.
अंजली -नमस्कारमुद्रा
गौतम बुद्धांच्या अंजलीमुद्रेला ‘नमस्कारमुद्रा’ किंवा ‘हृदयांजलीमुद्रा’, असेही म्हटले जाते. ही मुद्रा अभिवादन, प्रार्थना आणि आराधना दर्शवते. या मुद्रेत दोन्ही हात हे पोटाच्या वर मोडलेल्या स्थितीत असतात, हातांचे तळहात हे एकमेकांना जोडलेले असून दोन्ही हातांची बोटे एकमेकांना स्पर्श करीत असतात.
गौतम बुद्धांनी आपल्या तत्त्वज्ञानातून ज्ञानप्रसार केलाच. पण, त्यांच्या हस्तमुद्रा आणि भावमुद्राही ज्ञानपूर्ण आणि अर्थपूर्ण राहिल्या आहेत.
स्तुपांची मंदिरं
विठ्ठल मंदिर
पंढरपुरचे विठ्ठल मंदिर हे बुद्ध मंदिर असुन अन्य काहिही नाही अशी महाराष्ट्रात खुप खोल रुजलेली परंपरा पुरातन काळापासुन चालत आलेली होती. पण नंतर हिंदुनी या स्तुपांचे हळू हळू हिंदु मंदिरात रुपांतर केले. पण विठठल मंदिर हे हिंदु मदिर नसुन ते मुळात बौद्ध मंदिर कसे होते याचे काही पुरावे बघु या.
१) १९४०-१९६५ या कालावधित पुण्यावरुन प्राथमिक शाळेचे उजळणीचे (मुळाक्षर व अंकगणित) पुस्तक प्रकाशित होत असे. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दशावताराचे चित्र असे. त्यात नववा अवतार बुध्द असल्याचे दाखविले जास्त असुन जे चित्र छापले जायचे ते अजिंठा किंवा वेरुळच्या बुद्धाचे नसुन पंढरिनाथ “विठठलाचे” चित्र असे. विट्ठ्ल हाच बुद्ध आहे असे स्पष्ट करणारा हा सगळ्य़ात मोठा पुरावा.
२) कागदाचा शोध लागण्या आधी किंवा त्या नंतरही महाराष्ट्रात शिळाप्रेसवर पंचांगे छापली जात असत. या पुरातन पंचांगाच्या मुखपृष्ठांवर नवग्रहाची किंवा दशावताराची चित्रं छापली जात असतं. या सर्व शिलापंचांगात सर्वत्र नववा अवतार म्हणून विठठलाचे चित्र छापले जात असतं व नावाबद्द्ल शंका येऊ नये म्हणून विठठलाच्या चित्राखाली बुद्ध असे लिहले जात असे. श्री. वा.ल. मंजुळ व डॉ. के जमनादास यानी अशा प्रकारच्या पंचांगाचा संग्रह तयार केला आहे. विठठलाच्या शिल्पाला बुध्द नाव असलेली काही ठिकाणं येणेप्रमाणे आहेत.
अ) तासगांव (जि. सांगली) येथे विंचुरकरानी बांधलेल्या दक्षीणी शैलीच्या गणेश मंदिराच्या गोपुरावर विठठलाचे मुर्तीला बुद्ध असे नाव आहे.
ब) कोल्हापुरच्या महाल़क्ष्मी मंदिराच्या प्राकाराअतिल एक ओवरीत बुद्ध नावाने विठाबो दिसेल.
क) राजापुर (जि. रत्नागिरी) येथील लक्ष्मीकेशव मंदिरात मुर्तीच्या प्रभावळीत जे दशावतार कोरलेले आहेत त्यातही बुद्ध म्हणून जी मुर्ती कोरलेली आहे, ती आज झिजुन गेलेली असली तरी तिच्या उर्वरित आकारातुन ती विठठलाची मुर्ती असल्याचे स्पष्ट होते.
आता बघु या काही पुस्तकांचे व ईतिहासकारांचे या वरिल मत.
डॉ. भाऊ लोखंडे:
यानी संपुर्ण मराठी संतांच्या वाड.मयाची समिक्षा करुन त्यांचा सारांश काढलेला आहे. ज्यानुसार मध्ययुगीन मराठी संतकवीनी विठठलाला, दुसरे काहि नसुन बुद्धच मानलेले आहे. मी तो जशाचं तसं ईथे देतो (लोखंडे : १९७९ पान १२३) “बाराव्या शतकातील ’गीत गोविंद’ कर्ते कवि जयदे वुद्धाची स्तुती नवव्या अवताराच्या स्वरुपात करतात. ती पुराणावर आधारित आहे. मराठी संत त्यांचे प्रमुख दैवत यांना बुद्धच मानतात (विठोबाच्या रुपाने) कारण विठोबाच बुद्ध आहेत असं दशावतारात मांडलेलं आहे. संत एकनाथ विठठलाला बुद्ध मानुन पुढिल प्रमाणे म्हणतात
“ लोक देखोनि उन्मत दारांनी आसक्त।
न बोले बौद्ध रुप ठेवीले जघनी हात।
नववा वेसे स्थिर रुप तथा नाम बौद्धरुप।“
व वारक-याची दिक्षा देताना जी पाच वचने वधविली जातात ती पंचशिलापेक्षा काहि वेगळी नाही.”
श्री. ए. आर. कुळकर्णी.:
श्री कुळकर्णी यांचे मत सर्वविदीत असुन त्यानी संपादन केलेल्या ’धर्मपद’ या ग्रंथाच्य अपरिशिष्टात देलेले आहे. त्यानी मराठी संतकवींव्या साहित्याची समिक्षा करुन निष्कर्ष काढले आहेत जसे कि, आपण पाहिल्या प्रमाणे भाऊ लोखंडे यानी काढले आहेत. कुळकर्णी म्हणतात कि मंदिराच्या मंडपातील खांबावर ध्यानी बुद्धाच्या आकृत्या आहेत. ते असे सुद्धा म्हणतात कि, विख्यात पाश्चिमात्य विद्वान जॉन विल्सन “मेमॉयस ऑन दि केव्ह टेम्पल” नामक आपल्या ग्रंथात विठठल मंदिर हे बुद्ध मंदिर असल्याचे प्रमाण दिलेले आहेत.
पांडुरंगाची मुर्ती हि झिल्लिदार पंजाची एक अप्रतिम नमुना आहे. झिल्लीदार पंजा बुद्धाचे परंपरागत चिन्ह आहे. यावरुन ती बुद्ध मुर्ती आहे हेच स्पष्ट होते.
आर. डी. भांडारकर:
विठालाची मुर्ती हि बुद्ध मुर्ती असल्याचे पुरावे देताना भांडारकर दोन शिलालेखाचे पुरावे देतात. बेळगाव नजीक एका गावाचे दान पुंडरिक क्षेत्रासाठी दिलेले आहे. हे क्षेत्र भिमारथी च्या काठी असुन ते पवित्र आहे. इ. १२४९ व १२७० चा आप्तोराम्य यज्ञ व शिलालेखात पांडुरंग आणि पुंडरिक हि नावे आह्ते. हि दोन्ही नावे बौद्ध परंपरेची आहेत. ’सधर्म पुंडरिक’ नामक ग्रंथ तर प्रसिद्धच आहे. विठ्ठल हे नाव ब-याच नंतरच्या काळात आले हे स्पष्टच आहे असे भांडारकारांचे म्हणने आहे.
रा. चि. ढेरे
ढेरे यांचे “श्री विठ्ठल एक महासमन्वय” (दक्षिण गोपजनांच्या एका लोकप्रिय देवाच्या वैष्णविकरणाची आणि उन्नयनाची शोधकथा) ॥ढेरे: १९८४॥ या ग्रंथात विठठलाच्या अनेक पैलुंचे विश्लेषण केलेले आहे. सर्वच स्थल पुराणांचे विवरण दिलेले आहे. त्यांचे म्हणणे आहे कि, सर्वच स्थल-पुराणातिल “पांडुरंग महात्म्य” विठ्ठल या देवतेचे वैष्णविकरण करण्याचा प्रयास आहे. ते म्हणतात कि वैष्णवानी बुद्ध स्विकारला परंतु बुद्धाच्या विचाराना छेद दिला व त्यात हिंदुत्व पेरलं.
-------------------------------------
पुढिल भागात येणारे लेख
१) आय्यापा मंदिर
२) पुरिचे जगन्नाथ मंदिर
३) द्राक्षाराम
४) श्रीशैलम
५) तिरुपती बालाजी
श्री.रा.चि.ढेरे म्हणतात '' महाराष्ट्रात हजार दीड हजार वर्षापर्यंत नांदलेल्या भगवान बुद्धाने आपल्या हृदयातील करुणेचा कमंडलू बाराव्या-तेराव्या शतकात जाता जाता इथे उपडा केला अन् मग त्याची धारा हृष्ट-पुष्ट होऊन वाहती राहण्यासाठी संतांनी आपल्या भावभक्तीचे अनेकानेक प्रवाह तिच्यात मिळवले'' इतकाच तो संदर्भ आहे. संताच्या रचनेत आलेले उल्लेख हे असेच प्रभावाचे आहे. म्हणून विठ्ठल काही बुद्ध ठरत नाही.
ठोस् पुरावा नाहि,
पण् लेखात् उल्लेखलेल्या इतर् बाबीवरुन् तरी असा तर्क् बांधता येतो कि हे बुद्ध मंदिर् होते (असावे).
बाकी विठ्ठल्लाच्या मुर्तीचे निट् निरिक्षण् केल्यास् ती मुर्ती हिंदु देवतेची वाटत् नाहिये.
पण् बुद्धाच्या उभ्या मुर्तीशी ( खर् तर् अशा मुर्त्या फार् कमी आहेत्) मेळ् खाते. व कुलकर्ण्यांच्या संदर्भा प्रमाणे मंदिरातील् खांबावर् बुद्दमुर्त्या कोरलेल्या आहेत्.
मला या बाबी कोणत्या त्याची उत्सुकता आहे. आपण श्री.रा.चि.ढेर्यांचे पुस्तक वाचलेले आहे त्यामुळे मूर्ती हिंदू देवतेची वाटत नाही हा आक्षेप तितकासा न पटणारा.
असो, माढ्याच्या विठ्ठलाचे मंदिराचे बाह्य रुप हे मशिदीप्रमाणे आहे म्हणून तिथे 'पीर' होते असे म्हणता येत नाही. तर ती आक्रमकांचे दिशाभुल करण्यासाठी तो शोधलेला एक मार्ग होता. आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेंदुरवादा या गावी मंदिर तोडून त्याचे बाह्यस्वरुप मशिदीचे केले आहे, आत मात्र महादेवाची पिंड आहे. असो, लेखन माहितीपूर्ण आहे. फक्त संदर्भ पूर्ण यावे इतकीच अपेक्षा आहे. आपल्या लेखनासाठी शुभेच्छा...!
जेजुरीच्या खंडोबाच्या मंदीराचेही बाह्यरुपही मशिदीसारखे आहे. पण तो एकतर तत्कालीन बांधकाम शैलीचा प्रभाव असेल किंवा प्रा. बिरुटेसाहेब म्हणतात तसे माढ्याच्या मंदिराप्रमाणे दिशाभूलीचाही प्रकार असेल. म्हणून काय तेथे देवांतरण झाले असा निष्कर्ष काढता येणार नाही.
बुद्धाची उभी मूर्ती गुगलली असता जी चित्रे मिळतात त्यात बहुतेक मुर्त्या पुढील प्रकारच्या आहेतः
१. एक हात आशीर्वाद/उपदेशासाठी वरती, दुसरा सरळ खाली.
२. दोन्ही हात सरळ खाली.
दोन्ही हात जोडलेले, दोन्ही हात आशीर्वादासाठी उंचावलेले इ. अशी इतरही रुपे आहेत. पण उपरोल्लेखित २ प्रामुख्याने मिळाली.
गुगल म्हणजे माहितीचा अल्टिमेट स्रोत नाही, हे जरी मान्य केले, तरी बुद्धाची एकही मूर्ती 'कर कटीवरी' अशा रुपात नेटावर/प्रत्यक्षात पाहायला मिळत नाही. आणि 'कर कटीवरी' हे रुप तर विठ्ठलाचे ट्रेडमार्क रुप आहे.
त्यामूळे विठ्ठल आणि बुद्ध यांच्या मूर्तींमध्ये सकृतदर्शनी तरी साम्य आढळत नाही. बाकी मुद्दे माझ्या क्षमते बाहेरचे आहेत, पण मुर्त्यांवरून तरी विठ्ठल आणि बुद्ध हे एकच आहेत असे वाटत नाही.
१९४०-१९६५ या कालावधित पुण्यावरुन प्राथमिक शाळेचे उजळणीचे (मुळाक्षर व अंकगणित) पुस्तक प्रकाशित होत असे. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दशावताराचे चित्र असे. त्यात नववा अवतार बुध्द असल्याचे दाखविले जास्त असुन जे चित्र छापले जायचे ते अजिंठा किंवा वेरुळच्या बुद्धाचे नसुन पंढरिनाथ “विठठलाचे” चित्र असे. विट्ठ्ल हाच बुद्ध आहे असे स्पष्ट करणारा हा सगळ्य़ात मोठा पुरावा.
ते चित्र जालावर बघण्यासाठी मिळेल काय? शिवाय, मुळात पंढरीची मूर्ती ही मूळ मूर्तीच नाही असाही काही दावा प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्या एका लेखात वाचला होता. त्यामुळे हे चित्र कोणत्या मूर्तीचे आहे त्याविषयी अधिक माहिती आवश्यक वाटते.
दशावतारात बुद्धाला नंतर घातला गेला (इतर कोणतातरी अवतार हटवून) असणार ना? त्यामुळे निष्कर्षच काढायचा तर "विठोबाचे नाव नंतर बुद्ध असे केले गेले" असा काढता येईल ना?
बाकी, बुद्ध आजानुबाहु (मार्फन?) होता असे कोठेतरी वाचले आहे (संदर्भ आठवत नाही). पंढरीच्या मूर्ती तशाच आहेत काय?
ओरिसाच्या धौली येथील पुरातत्त्व क्षेत्रात बौद्धविहारावर बांधलेले शिवमंदिर आहे, खरे. पण तो वेगळा प्रकार. तिथे उघड-उघड-बौद्ध शिल्पे खाली सापडतात.
महाराष्ट्रात अजिंठा काळात बौद्धांचे बरेच वर्चस्व होते - सत्ताधीशांचा पाठिंबा होता, पण ते वर्चस्व हळूहळू जैन-हिंदू सत्ताधीशांकडे गेले. कोण जाणे, त्या काळात काही बौद्ध पूजागृहांचे परिवर्तन करून पौराणिक देवांच्या मूर्ती स्थापन केल्याही असतील - पण ठोस पुरावा पाहिजे. उलट वेरूळमध्ये जुन्या लेण्यांची पडझड होऊ देऊन नव्या लेण्या खोदण्याची पद्धत दिसते.
येथील लेखक मात्र अजिंठा-वेरूळ काळाबद्दल बोलत नाहीत, तर हल्लीहल्लीच्या छापील पाठ्यपुस्तक-आणि-पंचांगकरांकडे बोट दाखवत आहेत. कॉन्स्पिरसी थियर्या चुकलेल्याच असतात, असे मला म्हणायचे नाही, पण त्यांच्याबद्दल साशंकता वाटते खरी. पुन्हा : अधिक ठोस पुरावा पाहिजे.
अवलोकितेश्वर, मैत्रेय वगैरे बोधीसत्त्वांच्या डोक्यावर मुकुट असतो हे खरेच आहे. माझ्याकडे काही जुन्या मूर्तींचे फोटो आहेत. त्यात अवलोकितेश्वर आणि मैत्रेय दोन्ही आहेत आणि मुकुटधारी आहेत. मात्र त्यांना प्रत्यक्ष बुद्ध म्हणणे कितपत योग्य ते माहित नाही. मुकुटधारी बुद्ध पौर्वात्य संस्कृतींमध्ये दिसतो त्यामानाने भारतात दिसत नाही असे वाटते (चू. भू. दे. घे. तुमचे फोटो कुठले आहेत ते तपासायला वेळ मिळाला नाही.) गांधार शिल्पकलेतील बुद्ध हा कुरळ्या केसांचा, जटाधारी असतो. (विठ्ठलाचे केस कसे असतात?)
बदलत्या समाजात काही देवतांचा स्विकार हा होत राहतो. हे स्विकारणे / न स्विकारणे आर्थिक आणि सामाजिक गरजांवर अवलंबून असते.
उदा. खंडोबा, भैरव हे स्थानिक देव शंकराची रूपे झाली. शंकराच्या रूपाने हे देव सामावून घेतले.
बाकी डोळ्यात भरणारे फरक सोडून दिले ( विठोबाचे कमरेवरचे हात, बुद्धाचे योगमुद्रांमधील किंवा आशीर्वाद देणारे हात) आणि विठ्ठलाच्या गोष्टींचा आधार घेतला, तर विठ्ठल हा धनगरांचा/गोरगरिबांचा देव, त्याचे त्याच्या बायकोशी न पटणे (किंवा बायकोचे त्याच्याशी न पटणे), पदुबाई/विठोबा अशा काही गोष्टी प्रचलित आहेत. त्यावरून विठोबा हा स्थानिक देवांच्या प्रभावाने बनला असावा.
विठोबा हा कुटुंबवत्सल देव आहे. त्याला बायको आहे, तो तिच्यापासून थोडा अलिप्त आहे, पण त्याने तिला सोडलेले नाही. त्याउलट बुद्ध हा सर्वसंगपरित्याग केलेला आहे. विठ्ठलाचा बुद्धाशी संबंध असेलही कदाचित, पण दूरचा असावा.
मुळात बौद्ध शिल्पकलेतही फरक पडत गेला आहे. अगदी सुरूवातीला बुद्धाला मनुष्यरूपात दाखवणे मान्य नव्हते. त्यामुळे शिल्पकलेमध्ये बोधिवृक्ष किंवा पादुका असे दाखवले जाई. नंतर हळूहळू बुद्धाच्या मोठ्या मूर्ती तयार होऊ लागल्या. यातही इतर बौद्ध देवतांची भर पडली. तारा, छिन्नमुंडा इ. हे सर्व परिस्थितीप्रमाणे घडत गेले असावे. बुद्धाच्या शिकवणीचे पालन करण्यात तत्कालिन बौद्धच कमी पडले असावेत असे मला वाटते.
त्याआधीही बौद्ध समाजरचना होण्याआधी श्रमण (जैन) आणि वैदिक संस्कृती भराला आल्या होत्या. त्यांचेही बरेच काही बौद्धांनी उचलले असावे. आणि त्यातले जे त्या काळी योग्य नव्हते ते टाकले असावे असे गृहितक धरले तर नंतरच्या संस्कृतींनीही तेच केले असू शकते. बौद्धांचे सर्व विचार तेव्हा सर्वसामान्यांना परवडणारे असतीलच असे नाही. पण त्या विचारांचा अभ्यास मात्र व्हायला हवा, असे वाटते.
विष्णूच्या दहा अवतारात कुठले अवतार सामील नाहीत याची मनाशी एक यादी करत होतो.
१. भगवद्गीतेत सांगितलेले अवतार, यात नारायण (ऋषी), जेष्ट (महिना) अशा अनेक नावांचा समावेश आहे पण परशुराम राम वामन वगैरे नाहीत.
२. विठोबा
३. बालाजी कन्याकुमारी वा महालक्ष्मी कोल्हापुरची या सोबत केलेला विष्णूचा विवाह.
४. मोहिनी
५. जगन्नाथ
६. वृंदा वा तुळशी बरोबर विवाह करणारा.
७. वेदातील विष्णू (उपेन्द्र) हा इन्द्राचा भाऊ.
८. कुठल्याशा कथेत कमळे कमी पडतात म्हणून आपले डोळे काढून देणारा.
९. प्रत्येक राजा विष्णूचा अवतार असावा असे म्हणणे.
याशिवाय दत्त (तीघांचा मिळून एक अवतार) अय्यप्पा (मोहिनी व शंकर यांचा मुलगा.),
बोधिसत्व (बुद्ध नव्हे बुद्धाचे मागले जन्म) जातककथांमध्ये बुद्धाचे अनेक (२७?) अवतार (?) होऊन गेले. यातील काही मुकुट धारी होते.
यातील माझ्या आठवणीत राहिलेला अवतार म्हणजे प्रल्हाद जो कधी इंद्र होता. या कथांमध्येही पुराणातील कथांची सरमिसळ आढळते.
मी लेह (लडाख) मधे जवळपास महिषासुरमर्दिनीसारखी मूर्ती पाहिली. तेथील बुद्ध लोकांच्या मते ती यक्षिणी होती.
विठोबा आणि पंढरपूर या मालमत्तेवर आतापर्यंत चार पंथियांनी दावे केले आहेत.
१) सध्या ही मालमत्ता वैष्णवांच्या ताब्यात असून ते विठ्ठलाला विष्णूचा किंवा कृष्णाचा अवतार समजतात. पदुबाई म्हणजे पद्मावती आणि रखुमाई म्हणजे रुक्मिणी अशी विठ्ठलाच्या दोन बायकांची नावे आहेत आणि हा देव कर्नाटकातून येथे आला, अशी मुख्य धारणा आहे.
२) विठ्ठल हा विष्णूचा अवतार वगैरे काही नसून स्थानिक देव आहे (बहुधा गवळ्यांचा म्हणजेच पशुपालक जमातींचा) असा दुसरा दावा आहे.
३) संजय सोनवणी यांनी वेगळीच थिअरी मांडली आहे. 'हिंदू धर्माचे शैव रहस्य' आणि इतर लेखनातून त्यांनी पंढरपूर हे मूळ शैवांचे स्थान असल्याचे आणि वैष्णवांनी त्यावर कब्जा केल्याचे प्रतिपादन केले आहे. सोनवणी यांचे 'असूरवेद' नावाचे पुस्तक (फिक्शन) वाचले तर त्यातील कथानकात याच थिअरीचा उल्लेख आहे. रा. चिं. ढेरे यांनी ही 'विठ्ठल एक महासमन्वय' म्हटले आहे.
४) आता मधुकर यांनी काही लेखकांचा हवाला देऊन पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर हे बौद्ध स्तूप कसे होते ते मांडले आहे.
या सगळ्यातून एक जाणवते, की विठ्ठल मंदिर हे वैष्णवांनी कुणाचे तरी ढापलेले देवस्थान आहे, असा इतरांचा दावा दिसतो. या दावेदारांनी यासंदर्भात सध्या या स्थानाची वहिवाट कब्जात असलेल्या वारकरी संप्रदायाशी चर्चा केली आहे की नाही कुणास ठाऊक? नसल्यास ह. भ. प. बंडातात्या कराडकर आदी मान्यवरांना भेटून त्यांच्याशी सविस्तर मंथन करावे, असे वाटते.
विठ्ठल मंदिर ही मूळची मशीद असल्याचा मुस्लिमांचा दावा असल्यास त्यांनी स्वतंत्रपणे पुरावे सादर करावेत.
विठ्ठलाच्या डोक्यावरील मुकूट गवळी घालतात तो टोप आहे, असे म्हटले जाते, परंतु अशी शिरस्त्राणे इजिप्शियन संस्कृतीत पण पाहायला मिळतात. पारशांमध्येही अशा टोप्या असतात. त्यावरुन उद्या कुणी विठ्ठल हा परदेशातून आलेला असल्याचे संशोधन केले तरी त्यास वाव आहे.
विठ्ठला! कोणता झेंडा घेऊ हाती?
आयाप्पा मंदिर
श्री. के. आर. वैद्यनाथन यांचे म्हणने आहे कि केरळातील आयप्पा मंदिर सुद्धा एक बौद्ध मंदिर आहे. एवढेच नव्हे तर तेथील मुख्य पुजा “चक्कीयार कुट्टु” हा विधी सुद्धा बौद्ध भिक्षुंच्या ध्र्मोपदेशाचे रुपांतर आहे. (संदर्भ: के. आर. वैद्यनाथन : १९८२: ४ )
प्राथमिक हिंदु वांगमयात आयाप्पाचे उल्लेख नाही
प्राचिन साहित्यात या देवतेच्या उल्लेखाबद्द्ल श्री. टी. ए. गोपिनाथ राव यांचे म्हणने आहे कि ( टी. ए. गोपिनाथराव: १९८५: खंड २ : ४८६) ही देवता जी द्रविड देशाची विशेषता आहे, गोदावरिच्या उत्तरेत अनोळखी आहे. कोणत्याही प्राचिन संस्कृत ग्रंथात या देवतेचा उल्लेख नाही तसेच या देवतेच्या उगमाबद्दल काहि धर्शविले नाही.
विष्णु पुराणात केवळ मोहिनी बद्दल माहिती आहे पण केवळ भागवतामधे आपल्याला प्रथमत: कळते कि, शिवाचे मोहिनी रुपातील विष्णुशी प्रेम झाले आणि हरि तथा हर यांच्य समागमातुन निर्माण झाला आर्य, शास्ता अथवा हरीहर पुत्र.
“सुप्रभेदागम” या ग्रंथात स्पष्ट रुपाने म्ह्टले आहे कि, क्षिरसागराचे मंथन केल्यानंतर अमृताची वाट्णी देवांमधे करण्याच्या हेतुने विष्णूने मोहिनी रुप धारण केल. मोहिनीशी हर याच्या समागमातुन शास्ता याचा जन्म झाला.
हे लक्षणीय आहे कि, भागवत पुराणाचा रचनाकाळ विद्वानांच्या मते इ.स. चे दहावे शतक मानल्या जातो.
आयाप्पाचा काळ
आयाप्पा यांच काळ मलियालम शके ३००-४०० म्हणजेच इ.स. चे ११२५ ते १२२५ यामधे कुठेतरी असल्याचा विद्वानांचा कयास आहे. १८२० इसवी पासुन त्रावणकोर येथील शासकांनी पंडालम ज्यामध्ये सब्रिमलाचा सामावेश होता या भागाला आपल्या राज्याला जोडुन घेतले तेंव्हापासुन राज्यातील सर्व मंदिराचे व्यवस्थापन त्रावणकोर च्या प्रशासनामार्फत चालविण्यात येते. भारताला स्वातंत्र मिळाल्या नंतर हे प्रशासन त्रावणकोर देवस्वम बोर्ड यांच्याकडे आले.
शास्ता या नांवाच्या उगमाबद्दल श्री. राव यांचे म्हणणे आहे कि, या देवतेला शास्ता यासाठी म्हणतात कि, संपुर्ण जगावर याचे नियंत्रण तथा शासन राहत असे. शब्द व्युत्पत्ती शास्त्रीय दृष्टीने या शब्दाचा अर्थ देशाचा शासक असा होतो. कधीकधी हा शब्द गुर किंवा पित्यासाठी वापरल्या जातो. अमरकोषात हा शब्द बुद्धासाठी प्रयुक्त झालेला आहे. तामिल निघंटु मधे त्याचे कित्येक ईतर नावे दिली आहेत. ती नावे अशी आहेत, सातवाहन, श्वेतहत्तीचा स्वार, करी, सेन्डू नामक शस्त्र धारण कर्ता, पुर्णा तथा पुष्कला यांचे पती, धर्माचे ऱक्षक तथा योगी. आणि पुढे ते म्हणतात कि, शास्ताचे वाहन हत्ती आहे आणी त्यांचे निशाण ध्वजावर कोंबडा आहे. “श्वेत हत्तीचे स्वार, योगी, धर्मरक्षक हि स्र्व नांवे तसेच अमरकोषात शास्ता हे बुद्धाचे नांव असणे या सर्वावरुन असा निष्कर्ष निघतो कि, तामिळ देशात मानल्या जाणारा आणि पुजला जाणारा बुद्ध ह्याला शेवटी हिंदु देवता संघात सामील केल्या गेले. आणि त्याच्या उगमासाठी एक कथा पुराणात नंतरच्या काळात रचल्या गेली. असे भारतीय मुर्तीविकास शास्त्राच्या ईतिहासात दिसते.” (संदर्भ: टी. ए. गोपिनाथराव : १९८५ खंड २: ४८७)
आयाप्पा बोधिसत्वाचे शस्त्र धारण करतो:
अंशुमभेदागम, सुप्रभेदागम तसेच करतांगम इत्यादी शास्त्रात वर्णन केलेल्या प्रमाणे मुर्तीचे वर्णन श्री. राव हे देतात. या वर्णनात लक्षणीय़ बाब अशी आहे कि, “ भगवान पिठावर बसले आहेत, डाव पाय खाली मुडपलेला आहे, उजवा पाय पिठावर मोडुन स्थीर केला आहे. गुडघ्यावर हाताचे कोपर टेकले आहे, आणि उजव्या हातात वज्रदंड घेतला आहे. ( लक्षणिय बाब हि कि वज्र हे बौद्ध बोधिसत्वाचे खास आयुध होय).
केरळमधे संगम काळातील बौद्ध:
अमेरिकेतील नार्दन मिशीगन युनिव्हर्सिटीतील डॉ. झकारियास थुंडी यांनी “ दि केरला स्टोरी” मध्ये केरळातील बुद्ध धर्माच्या इतिहासाबद्दल माहिती दिली आहे. तामीळ संगम ग्रंथावरुन दिसते कि, तामीळनाडुत त्या काळी बौद्ध लोक होते. आणि बौद्ध भिक्षु तामिळनाडुत आणि केरळमध्ये धर्माच्या प्रचार प्रसाराचे काम अतिशय जोमाने करत होते. हे सर्व तामीळ बौद्ध ग्रंथ मनीमेखलाई या संगम युगातील बौद्ध ग्रंथावरुन दिसुन येते. संगम परंपरे प्रमाणे वांची (करुर) येथे एक प्रख्यात बौद्ध चाटी म्हणजे बौद्ध मंदिर होते. आनी त्या काळातील पल्ली बान पेरुमल ह्या राजाने बौद्ध धर्म सिवकारला होता.
चेरा लोक मुलत: मुंडा होते. त्यांच्या पैकी अनेक तामीळनाडुन्त येण्यापुर्विच बुअद्ध होते. हि सर्व मंडळी आनी तसेच मौर्य साम्राज्यातुन आलेले बौद्ध या सर्वानी मिळून बुद्ध धर्माला द्क्षीण भारतात आणले.
“आलविकापथिकम” यात म्ह्टले आहे कि, ६४० इसवी च्या सुमारास एक ब्राह्मण संबंधमुर्ती याने पांड्या राजघराण्यातील मंडळीना आपलेसे करुन मदुराई येथे आठ हजार बौद्ध भिक्षुंची कत्तल घडविली.
या लेखात असे म्हटले आहे कि, हिंदु मंदिर परिसरातील बौद्ध भिक्षुणींचे पतन करुन त्याना देवदासी बनविन्यात आले. अशाप्रकारे राजाच्या छळाला कंटाळुन सर्वच्या सर्व बौद्ध मंडळी केरळात रवाना झाली.
केरळात आलेल्या बौध्द लोकानी वेगवेगळ्या ठिकाणी मठ, मंदिरे आणि विहारांची स्थापना केली. आजची अनेक हिंदु मंदिरे एकेकाळी बौद्ध क्षेत्रे होती. ती येणेप्रमाणे: त्रिचुर येथील वडक्कुनाथ मंदिर, क्रंगनोर येथील कुरूंबा भगवती मंदिर आणि त्रिचुर नजिक पारुवासेरी दुर्गा मंदिर इ..
अलेप्पी आणि क्वीलॉन या तटवर्ती जिल्ह्यात बुद्धाच्या अनेक मुर्त्या फार मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची म्हणजे अम्बालपुज्झा जवळील करुमती कुट्टन येथील प्रसिद्ध बुद्धमुर्ती फारच महत्वाची आहे.
६५० ते ८५० इसवी या दोनशे वर्षात केरळात बुद्ध धर्म अतिशय जोमात होता. “अय राजा वरगुना (८८५-९२५) यांच्या पालियम या ताम्रपत्रा वरुन असे दिसते कि, बौद्धाना दहाव्या शतकात सुद्धा काहि प्रमाणात राजाश्रय प्राप्त झाला होता.
महान केरलियन कवी कुमारन आसन यांच्यावर सुद्धा बुंद्ध धर्माचा फार प्रभाव होता. त्यानी “करुना” “चांडाल भिक्षुणी” व “श्री बुधचरीतम” इत्यादी बौद्ध काव्याचि रचना केली.
ऐतिहासिक आयाप्पा कोण ?
डॉ. झाकरियास थुंडी म्हणतात कि, “आयाप्पा बुद्ध आहे, कारण बुद्धाला शास्ता असे म्हणतात. आणी शरणम म्हनून म्हटल्य जाणारी प्राथना बुद्धासाठीच असते व आयाप्पाच्या काही मुर्त्या बुद्धमुर्तीशी फारच जवळचे साम्य दर्शवितात.”
वेडानचा चेरा राजा अय्यन अडिगल तिरुवटीगल यांच्या शासन काळात पुर्वेकडुन चोल राजे आणी पांड्य राजे यांचे केरळवर आक्रमण झाले. “केरलोत्पत्ती” (अध्याय ५) या ग्रथात देरामन पेरुमल (राजशेखर) ह्या केरळातील राजाच्या शासन काळात पांड्य राजाच्या आक्रमणाचा उल्लेख आहे. तसेच सैन्याचे सेनापती उदयवर्मण याचाही उल्लेख आहे. आयाप्पा दंतकथेत अयप्पनच्या एका उदयनन यांच्यावरिल लष्करी विजयाचा उल्लेख आहे.
“केरलोत्पत्ती” या ग्रंथात केरळातील बुध्दधर्माच्या अस्तित्वाची आणि प्रभावाची माहिती दिलेली आहे. आयाप्पा संप्रदयत ती प्रतिबिंबीत झाली आहे. तसेच मुस्लिम परंपरेप्रमाणे शेवटचा पेरुमल याने मुस्लिम धर्म स्विकारला, आपले नाव अब्दुल रहमान समिरी असे बदलले, एक मुस्लीम स्त्री रहाबीयेत हिच्याशी लग्न करुन अरेबियाच्या किना-यावरिल शाहार येथे तो रहायला गेला असे समजते. म्हणुन वेनाडचा राजा अय्यन याचा काळ हा सिनिकी स्वा-या व बौद्ध आणी मुस्लिम प्रभावाचा काळ होता. आणि एक राजा राजशेखर हा त्यांचा सम्राट होता असे दिसते.
वरिल ऐतिहासिक पार्श्वभुमीवर जेंव्हा आपण आयाप्पाच्या परंपरेचा विचार करतो तेंव्हा डॉ. झकारीयास थूंडी यांच्या मताप्रमाणे भगवान आयाप्पा म्हणजे “Apotheosis of Ayyan Adigal” होय.
त्यांच्या मता प्रमाणे भगवान आयाप्पा हे मानवी वेनाडचा वीर राजा अय्यन अडिगल यांचे दैविकर्ण होय.
आयाप्पा देवतेला शरणं म्हणुन शरण जाण्याची प्रथा, अठरा पाय-याचे रहस्य व इतर विधी व त्या काळातील केरळमधिल बौद्ध धर्माचा ईतिहास बघता हे एक बुद्ध मंदिर असल्याचेच वाटते.
जगन्नाथपुरी मंदिर
पुरी येथील जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांची रथयात्रा हि इतर काहि नसुन केवळ बुद्ध अणि सोबत बोधिसत्व यांच्या रथयात्रेचे रुपांतर आहे. फाहीयान या चीनी प्रवाशाने इ.स. च्या ५ व्या शतकात स्वत: आपल्या डोळ्यानी हा बौद्ध सोहळा पाहिला व त्याची नोंद करुन ठेवली. मात्र नंतर काही शतके उलटल्यावर याच बौध्द सोहळ्याचे हिंदुकरण झाले व ते आज जगन्नाथपुरी मंदिर म्हणुन आपन बघतो. ( संदर्भ: सरकार-ईंडिया थ्रु एजेस पृ. ३३)
जातीयबंधने काहि प्रमाणात शिथील आहेत
हे मंदिर मुळात बौध्द मंदिर असल्यामुळे आधिपासुन ते सर्वाना खुले होते. नंतर हळूहळू त्याचे हिंदुकरण झाले पण तुलनेने जातीयवाद मात्र तितका रुजविता आला नाही. पुरीमधे जातीप्रथेत बरिच उदारता दाखविण्यात येते. प्राध्यापक घुर्ये यांचे कथन आहे कि, “जगन्नाथाच्या प्रसिद्ध मंदिराचा कार्यकारी पुरोहित एक न्हावी असतो. भगवंतासाठी त्यानी तयार केलेल जेवणाचे पदार्थ काही सनातनी ब्राह्मणांचा अपवाद सोडल्यास सर्वाना स्विकार्य आहे.” ( संदर्भ: घुर्ये: १९६९: २७)
डॉ. राजेंद्रलाल मिश्रा:
यांच्या म्हणण्याप्रमाणे बौद्ध काळानंतर कृष्ण या विष्णुपुजेचा काळ आला. जगन्नाथ्च्या पुजेची विशिष्टता, येथील धार्मिक उदारता, विस्तीर्ण जणांचा आधार, येथील जातीबंधनाची शिथिलता, बुद्धदंतधातुची रथयात्रा हिची येथील रथयात्रेशी समानता आणि इतरही अन्य काही बाबी अशा आहेत कि, ज्यामुळे पुरी हेच दंतपुर आहे. जेथे पवित्र बुद्धदंत धातु आवशेष ठेवले होते आणि त्याचे जतन केल्या जात होते. या मताची पुष्टी होते. दरवर्षी याच दंतधातुला ब-याच हर्षोल्हासा आणि भक्तिभावाने व मिरवणुकिने फिरविल्या जात असे, आणि नंतरच्या काळात तिला श्रीलंकामधे नेण्यात आले. ( दिवे: १९७०: ४३ , ईमारटल ईंडिया, खंड-१, भारतिय विद्या भवन १९७०)
राजा मुकुंददेव
ब-याच लढाया व परकिय खुन खराब पाह्त हजारो वर्षापासुन उभा असलेला बुद्ध मंदिराचा शेवटचा राजाश्रय होता राजा मुकिंददेव. मुकुंददेव १५५१ मधे गादिवर आला. ह्या राजाच्या शासन काळापर्यंत पुरिच्या मंदिर बुद्ध मंदिरच मानल्या जात असे पण या राजाच्या शासना नंतर बौद्ध धर्म लयास गेला व हिंदुनी मंदिरावर ताबा मिळविला ( संदर्भ: नरसु १०८, “ए स्टडी ऑफ कास्ट”). या राजाच्या नंतर हिंदुनी बुद्धाचं अस्तित्व लपविणार कट रचला. बुद्धाच्या विशाल मुर्तीसमोर एक मोठी भींत बांधण्यात आली त्यामुळे बुद्धाची विशाल मुर्ती लपविल्या गेली. आज ज्याला सुर्यनारायण मंदीर म्हणुन संबोधल्या जाते त्या मंदिराच्या मागे हि भिंत असुन पुरीच्या जगन्नाथा मंदिराच्या आवारातच आहे. मंदिराच्या आवारात विशाल बुद्ध मुर्तीचे अस्तित्व असणे आणि बाहेरुन ती न दिसणे म्हणजेच या मंदिराच्य पुर्व ईतिहासाची कल्पना करता येते.
अलिकडच्या काळातील एक पुरातत्व उत्खनन
ओरिसातिल बुद्ध धर्माच्या क्षेत्रामध्ये अलिकडाच्या काळातील उत्खननामुळे दृष्टिस पडलेले अवशेष झ्या विभागाला फार महत्व प्राप्त करुन देतात. जसे कि ललितगौरी येथील उत्खणनात पवित्र अवशेष असलेले कुंभ मिळाले. रत्नागिरी, उदयगिरी, ललितगिरी ब्रह्मावन, कुरुमा इ. ठिकाणी अलिकडेल काळात झालेल्या पुरातत्वीय उत्खनन सोरिसातिल बौद्ध क्षेत्राना एक नवा आयाम मिळालेला आहे. ओरिसात मिळालेली तांत्रीक-वज्रयानी शिल्पे हि तिबेट, नेपाळ आणि चिन या देशातील बौद्ध कलेशी साम्य दर्शवितात. यावरुन असे लक्षात येते कि हा सगळा प्रांत बौद्धमय होता. पुरी सुद्धा बौद्धमय होते व जगन्नाथ मंदिर हे बुद्ध मंदिर असण्याची शक्यता अधिक दाट होते.
ईतर उल्लेख
१) शंकराचार्यानी ९ व्या शतकात पुरिला भेट दिली व तेथे गोवर्धन मठाची स्थापना केली. याच काळात पुरी एक प्रसिद्ध बौद्ध व हिंदु स्थान होते.
२) “अनर्घाराव नाटकम” हा मुरारी मिश्र यांचा ग्रंथ. इ.स. च्या नवव्या-दहाव्या शतकातील मानल्या जातो. त्यात समुद्र किना-यावर पुरुषोत्तमाची पुजा होत असल्याची नोंद आहे.
३)कृष्णमिश्र रचित “प्रबोध चंद्रिका नाटकम” याची रचना इ.स. १०७८ मधे झाली. त्यात पुरीच्या भगवान पुरुषोत्तमाचे “देवायतन” असल्याचा उल्लेख आहे.
४) मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील मैहर येथील शारदादेवी मंदिरातील शिलालेखात ओद्र देशातील पुरुषोत्तमाचा उल्लेख आहे. त्याचा काळ सुमारे इ.स. १० वे शतक असावे.
५) नागपुर येथील माळवा देशांच्या राजांचे शिलालेख इ.स. च्या ११०४ मधिल असुन त्यात पुरुषोत्तमाचा उल्लेख आहे.
वरिल सगळ्य़ा संदर्भांवरुन इ.स. ९५० च्या दरम्यान पुरी मधे जगन्नाथाचे मंदिर असल्याचे सिद्ध होते.
आता इ.स. पुर्व काळातिल पुरिचा थोडासा ईतिहास बघु या
इ.स. पुर्व तिस-या शतकात संम्राट अशोकाच्या शासनकाळा पासुन संपुर्ण पुरी जिल्हा बुद्ध धर्माच्या प्रभावात आलेला होता. महामहोपाध्याय गांगुली यानी उल्लेख केलेली “वेदी” हिच हे बौद्ध क्षेत्र असावी. डॉ. पटेल यांच्या म्हणण्याप्रमाणे जगन्नाथ मंदिराच्या उंचीवरुन असे दिसते कि, हे एका उंच चबुत-यावर बांधलेले आहे. हा चबुतरा म्हणजेच स्तुप होय.
वास्तविकता पुरी शहर संपुर्ण सपाट जागेवर वसले आहे. जवळपास कुठेही टेकडी किंवा डोंगर नाही. म्हणुन जो उंच चबुतरा आहे आणि ज्यावर आजचे जगन्नाथ मंदिर उभे आहे तो चबुतरा मानवनिर्मित आहे. बौद्धानी हा चबुतरा स्तुप बांधण्यासाठी आणी त्या स्तुपात बुद्धावशेष ठेवण्यासआठी निर्माण केला असावा. हे बुद्धावशेष आजही ब्रह्मधातुच्या रुपात लाकडी प्रतिमेत “नवकलेवरा” च्या प्रसंगी ठेवण्यात येतात.
नुकत्याच (केलेल्या डागडुज्जीच्या कामात अशोकस्तंभ सापडला)
उत्खनन कार्यात हजर असलेले डॉ. पटेल यांचे म्हणणे आहे कि, “या बाबतीत महत्वाचे म्हणजे आर्कीऑलॉजीकल सर्वे ऑफ इंडिया यांनी नुकतीच डॉ. टी. पी. सत्यमुर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली काही डागडुज्जीचे काम केले गेले. हे काम नटमंदिर विभागातील गरुड स्तंभाच्या पायथ्याशी केले गेले. त्यामधे एक अशोक स्तंभाचे अवशेष सापडले, ज्यावर मौर्य कालिन पॉलिश केलेली आहे.” हा अशोक स्तंभ चबुत-याच्या ब-याच खाली गेलेला आढळला. स्वत: लेखक व त्याचे सोबती असलेले डि. आर. प्रधान (टिम) यानी त्या स्थळाला नविनीकरण चालु असताना भेट दिली. त्याना आढळले कि, संपुर्ण जगन्नाथ मंदिर परिसर हा मानवनिर्मीत आहे. आणि बौद्ध स्थळाच्या स्तुपाशी त्याच्या चबुत-याची साम्यता हेच दर्शविते कि हे मंदिर पुरातन बौद्ध स्तुपावर बांधण्यात आले.
इ.स. च्या नवव्या शतका नंतर यजाती प्रथम ह्या राजाच्या नेतृत्वात सोमवंशी या जनजातीनी उत्कल काबीज केले. त्या काळापासुन पुरुषोत्तम आनी नरसिंह यांना बरोबरीचे मानण्यात येण्याची प्रथा सुरु झाली. “जगाचा स्वामी” या अर्थाने बुद्धाला जगन्नाथ म्ह्टल्या जात असे. ते शिव व विष्णु याना सुद्धा म्हणने सुरु झाले. जगन्नाथ हा शब्द लोकनाथ किंवा लोकेश्वर या बोधिसत्वांला समानार्थी शब्द म्हणुन वापरल्या जाऊ लागला. नंतरच्या काळात जेंव्हा बुद्ध धर्माला अवनती प्राप्त झाली तेंव्हा लोकेश्वर फक्त शिवालाच म्ह्टल्या जाउ लागले. व जगन्नाथ शब्द विष्णुस्पेशल बनुन गेला.
पुरीचा राजकिय ईतिहास
राजा भानुदेव द्वितीय यांच्य अशिलालेखा वरुन असे सिद्ध होते कि, पुरी येथील प्रमुख देवतेला जगन्नाथ म्हणन्याची प्रथा इ.स. च्या चौदाव्या शतकापासुन पुढे लोकप्रिय झाली. त्या पुर्वी हे पुरुषोत्तम क्षेत्र म्हणुन लोकप्रिय होते. बौद्धांच्या चबुत-यावर सोमवंशीय राजाने हे मंदिर बांधले.
९५० इ.स. पर्यंत ब्राह्मण धर्मिय सोमवंशी राजाने भौमकार या बौद्ध शासकाचा पराभव केला होता. ह्या विजयाचे प्रतीक म्हणुन सोमवंशी राजा यजाती प्रथम यांनी पुरीला पुरुषोत्तमाचे मंदिर बांधले. एका दंतकथे प्रमाणे रजा इंद्रद्युम्न याने बांधलेले पुरी येथील मंदिर रेतीमधे अदृष्य झाले. मदलांजी यांच्या म्हणण्या प्रमाने जेंव्हा आजचे जगन्नाथ मंदिर बांधण्यात आले तेंव्हा यजातीने बांधलेले मंदिर पडक्या अवस्थेत आले होते.
मंदिराती कागद पत्रावरुन समजते कि, लाकडाच्या मुर्ती राजा यजाती यांनी स्थापन केल्या होत्या. के.सी. पाणीग्रही यानी रक्तबाहु या राजाची ओळख राष्ट्रकुट तृतीय गोविंद (इ.स. ८०५ ते ८१५) यांच्याशी केलेली आहे. रक्तबाहु याने यजाती राजाच्या १४४ वर्षे आधी आक्रमण केले होते. याप्रमाणे राजा यजाती यानी पुरी येथे मंदिर बांधण्याचे वर्ष ९४५ ते ९५० हे येते.
स्टिस्टेनक्रॉन यांच्या म्हणण्याप्रमाणे इंद्रद्युम्न प्रकरण ज्या राजांच्याअ काळात घडले ते तीन राजे होते. यजाती प्रथम, यजाती द्वितीय आणी चोडगंग देव. या तिघांची मिळुन एक पौराणिक पुरुष इंद्रद्युम्न मानल्या गेला. मुरारी मिश्र यांचा ग्रंथ “अनर्घरघवम” यावरुन या म्हणण्याची पुष्टी मिळते. यात म्हटले आहे कि, इ.स. च्या ९५० मधे पुरी येथे मंदिर होते.
पुरिवर परकिय आक्रमणामुळे तेथील मुर्तीला सोनेपुर इथे आणावे लागले. सोनेपुर येथे १४४ वर्षे मुर्तिला गाडुन ठेवले गेले होते. सोनपुरचे सोमवंशीय राजा यजाती प्रथम याने मुर्तीचा शोध घेतला आणि आदिवासिंच्या (सवर जमातीच्या ) मदतीने नविन मुर्तीची पुनर्स्थापना केली असे मंदिराच्या कागद पत्रावरुन दिसते.
यावरुन हे स्पष्ट होते कि, सोमवंशीय राजानेच सर्व प्रथम जगन्नाथ पुरिचे मंदिर (स्तुपाच्या चबुत-यावर) बांधले.
निमित्त – बुद्ध आणि जातक कथा

>> वर्षा चोपडे
बुद्धाच्या जन्माच्या कथा जातक कथा म्हणून प्रसिद्ध आहेत. या जातक कथा स्तूपांच्या रेलिंग आणि तोरणांवर चित्रित केल्या गेल्या होत्या. बुद्धांचे महान गुण दर्शवत बौद्ध धर्माचे नैतिक धडे शिकवणाऱया या कथा जातक म्हणून नोंदवल्या गेल्या, ज्या समाजात आजही लागू पडतात. विविध भारतीय बौद्ध शाळांमध्ये जातकांचे वेगवेगळे संग्रह असून यातील सर्वात मोठा ज्ञात संग्रह म्हणजे थेरवाद शाळेतील जातकत्थवन्न!
बुद्ध म्हणजे ‘जागृत व्यक्ती’. बुद्ध धर्म आणि बौद्ध धर्म अर्थात ‘ज्ञानी व्यक्तीचा सिद्धांत’ आणि ‘बौद्धांचा सिद्धांत’ असा त्याचा अर्थ आहे. सुरुवातीच्या ग्रंथांमध्ये बुद्धांच्या कुटुंबाचे नाव ‘गौतम’ (पालीः गौतम) असे आहे, तर काही ग्रंथांमध्ये ‘सिद्धार्थ’ हे आडनाव आहे. भगवान बुद्धांचा जन्म सध्याच्या नेपाळमधील लुंबिनी येथे झाला आणि ते कपिलवस्तू येथे वाढले. वर्षानुवर्षे कठोर ध्यान केल्यानंतर त्यांना बोधगया (बिहार) येथील बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली आणि ते सिद्धार्थ गौतमपासून भगवान बुद्ध झाले. भगवान बुद्ध करुणामयी होते. त्यांनी कधीच चमत्कार करून आपल्या शिष्यांना किंवा लोकांना भुलवले नाही. बुद्धाच्या जन्माच्या कथा जातक कथा म्हणून प्रसिद्ध आहेत. जातक कथा म्हणजे जन्मासंबंधित किंवा जन्मकथा प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मानवी आणि प्राण्यांच्या दोन्ही स्वरूपात मागील जन्मांशी संबंधित आहे. या जातक कथा स्तूपांच्या रेलिंग आणि तोरणांवर चित्रित केल्या गेल्या होत्या. बुद्धांचे महान गुण किंवा परिपूर्णता, जसे की, उदारतादेखील दर्शवतात आणि बौद्ध धर्माचे नैतिक धडे शिकवतात. या जातक कथा बनारसभोवती फिरतात, जे भारतातील सध्याचे वाराणसी आहे.
शेवटच्या दहा कथा एकूण 547 जातक कथांपैकी सर्वात प्रसिद्ध आहेत. या कथा मानवजातीच्या 10 गुणांचे वर्णन करतात, जे ज्ञानप्राप्ती संबंधित गुण आहेत. त्याग, सर्वसंगपरित्याग, परोपकार, पूर्ण दृढनिश्चय, अंतर्दृष्टी, नैतिकता, संयम, समता, वास्तव आणि उदारता. कथांच्या प्रस्तावनेतील पाली जातक निदानात आढळणाऱया पारंपरिक दृष्टिकोनानुसार, गौतमांनी भविष्यात बुद्ध दिपंकरांच्या आधी बुद्ध होण्याचे व्रत घेतले. त्यानंतर त्यांनी बुद्धत्वाच्या मार्गावर अनेक जन्म घालवले आणि या जीवनातील कथा जातक म्हणून नोंदवल्या जातात. जातक कथा समाजात आजही लागू पडतात. विविध भारतीय बौद्ध शाळांमध्ये जातकांचे वेगवेगळे संग्रह होते. सर्वात मोठा ज्ञात संग्रह म्हणजे थेरवाद शाळेतील जातकत्थवन्न! या कथा 300 ईसापूर्व आणि 400 ईसापूर्व दरम्यानच्या आहेत. जातक कालांतराने शास्त्रीय संस्कृतमध्ये रचले जाऊ लागले. कदाचित सर्वात प्रभावशाली आणि महत्त्वाचा संस्कृत जातक ग्रंथ म्हणजे आर्यशूराचा ‘जातकमाला’ अर्थात जातकांचा हार, ज्यामध्ये 34 जातक कथांचा समावेश आहे. तिबेटी बौद्ध धर्मात जातकांनादेखील महत्त्व आहे. अनेक भाषेत जातक कथांचे भाषांतर झाले. जातकत्थवन्नन या थेरवाद जातक गद्यसंग्रहा 547 जातक आहेत आणि ते सुमारे 500 च्या सुमारास संग्रहित केले गेले. त्याआधी निदान जातक कथा आहे, जे बुद्धांचे चरित्र असून त्यांच्या जीवनाशी संबंधित कथा सांगते. हा जातकांचा सर्वात मोठा संग्रह आहे.
एक जातक कथा वाचनात आली. एक हंस आपल्या भावासोबत विविध ठिकाणी चारा शोधण्यास जात असे. ते एकदा एका पर्वतावर गेले, त्या पर्वताचा असा गुण होता की, जो त्या पर्वतावर जाई त्याची कांती सोनेरी होत असे. जेव्हा हे दोन्ही हंस तेथे गेले तेव्हा त्यांची कांतीही सोनेरी झाली आणि अलौकिक तेजाने ते चमकू लागले. इतरही अनेक पक्षी त्यात होते. तेही चमकत होते. त्यात काही हिंसक, क्रूर, कपटी, नीच प्राणी, जसे कोल्हा, वटवाघूळ, कावळे, सिंह, वाघही होते. तेसुद्धा चमकत होते म्हणजे तात्पुरती का होईना, पर्वतावर जो जाईल त्याला सोनेरी झळाळी प्राप्त होत असे. यावर हंस आपल्या भावाला म्हणाला, “दादा, येथे सगळ्यांना सोनेरी रूप मिळाले. यात क्रूरकर्मी आणि इतरांना फसवणारे, लुबाडणारे, जीव घेणारे प्राणीही आहेत. असे का?” यावर मोठा हंस म्हणाला, “बाबा रे, या पर्वतावर जो कोणी येईल त्याला सोनेरी रूप मिळते ही या पर्वताची थोरवी आहे.”
यावर रागवून छोटा हंस म्हणाला, “दादा, हे योग्य नाही. हा पर्वत मला आवडला नाही. कावळे, कोल्हे, सिंह, वाघ आणि इतर दुष्ट प्राण्यांना इतका आदर का? सज्जन आणि दुर्जनांना समान वागणूक देणारा पर्वत नक्कीच योग्य नाही. येथे राहणे मला योग्य वाटत नाही येथून निघून गेलेले बरे.” यावर मोठा हंस म्हणाला, “ज्या ठिकाणी दुर्गुणी हुजऱयाचा आणि सज्जनाचा सारखा मान असतो, त्या ठिकाणी शहाण्या व्यक्तीने थांबू नये असे सुभाषित आहे. तेव्हा हा पर्वत जरी पर्वतांचा राजा असला तरी येथे थांबणे धोकादायक आहे. या पर्वताची योग्यता मोठी असली तरी सर्व प्राण्यांना सोन्याचे बनवणे हा याचा अवगुण म्हणता येईल.” असे बोलून दोन्ही हंस तेथून निघून गेले.
या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की, सज्जनाला मान मिळत असला तरी सामाजिक जीवनात चांगले-वाईट समजत असून लायकी नसलेल्या, दुर्जनांना चांगली वागणूक देणारे अनेक जण आहेत. थोडा स्वार्थ दिसत असला की, तुच्छ विचारांच्या दुर्जन व्यक्तीला अवास्तव महत्त्व दिले जाते आणि मान देण्याच्या लायकीचा नसला तरी त्याला मान दिला जातो. त्यामुळे सामाजिक हिंसा वाढत असून सामाजिक मूल्यांची घसरण होत आहे. अशा सैतानी प्रवृत्तीला ठेचणे गरजेचे आहे. समाजाला सुरक्षित वातावरण मिळणे गरजेचे आहे. बुद्धाने शांतीचा संदेश दिला तरी ही कथा योग्य व्यक्तीची बाजू घ्या आणि त्यालाच सन्मान द्या हा संदेश देते.
varsha@rajagiri.edu
अनवट काही- बौद्धधर्माचा सर्वांगीण परिचय

>> अशोक बेंडखळे
बौद्ध धर्माचा जन्म भारतात झाला, मात्र या मानवतावादी धर्माचा प्रसार इतर देशांत अधिक झाला, एवढे आपल्याला माहीत असते. डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर तो आपल्याकडे चर्चेत आला. त्यादृष्टीने ‘बुद्ध धर्म आणि संघ’ (1910) हे विद्वान प्रा. धर्मानंद कोसंबी यांचे छोटेखानी पुस्तक संदर्भासहित चांगली माहिती देणारे आहे. कलाप्रेमी सयाजीराव गायकवाड यांनी आयोजित केलेल्या तीन व्याख्यानांचे संकलन म्हणजे हे पुस्तक असून ते मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळी गिरगाव मुंबई यांनी प्रकाशित केले आहे.
या पुस्तकाचे तीन भाग आहेत. बोधिसत्व म्हणजे बुद्ध, त्याचा बौद्ध धर्म आणि बुद्धाला मिळालेला अनुयायी शिष्यगण म्हणजे संघ होत. बोधिसत्वाचे थोडक्यात चरित्र असे – कपिलवस्तू शहरात इ.स. 600 वर्षांपूर्वी शाक्य राजाचे राज्य होते. शुद्धोधन नावाच्या राजाला दोन राण्या, मायादेवी व महाप्रजापती. मायादेवी माहेरी जात असता लुंबिनी नावाच्या वनात ती प्रसूत होऊन तिला मुलगा झाला तो म्हणजे बोधिसत्व, जो पुढे बुद्ध नावाने प्रसिद्धीस आला. त्याच्या जन्माच्या वेळी अद्भुत चमत्कार घडल्याला काही आधार नाही. बोधिसत्वाच्या विवाहाचा त्रिपिटक ग्रंथात उल्लेख नाही. तथापि 29 व्या वर्षी त्याने गृहत्याग करून अरण्यवास पत्करला.
बोधिसत्वाच्या गृहत्यागाविषयी त्रिपिटकात आधार सापडतो. बोधिसत्वाला राहण्यासाठी तीन प्रासाद होते तरी त्याला कोंडले नव्हते. सर्व प्रकारची साधन सुखे असूनही त्याचे समाधान झाले नाही. जराव्याधी मरणाच्या उग्र स्वरूपांची कल्पना त्याच्या मनात दृढ होत गेली आणि त्याचा तारुण्य, आरोग्य व जीवित यांचा मद नाहीसा झाला. बोधिसत्व गृहत्याग करून राजगृहनगरास आला. पुढे त्याचे माराशी भांडण होते व त्याचा पराभव करून धर्ममार्ग शोधून काढल्यावर बोधिसत्व बुद्ध झाला. सात दिवस आसनावर बसून त्याला धर्मज्ञान प्राप्त झाले. ब्रह्मदेवाने त्याला धर्मेपदेश करण्यास सांगितले. (ब्रह्मदेव म्हणजे मैत्री, करुणा अशा चार श्रेष्ठ मनोवृत्ती होत) बुद्धाला पहिला शिष्य मिळाला तो कौंडिल्य. पुढे त्याला आणखी चार भिक्षु शिष्य मिळाले. असे बुद्धाला अनेक शिष्य मिळाले आणि वयाच्या 80 व्या वर्षी कुसिनारा इथे त्याचे परिनिर्वाण झाले.
धर्म या दुसऱया भागात बौद्ध धर्म म्हणजे काय, त्याचे विवेचन आहे. बुद्धाने गृहस्थ व गृहिणी यांच्यासाठी करण्यास सांगितलेल्या गोष्टी विहितशीलमध्ये येतात तर निषिद्धशीलमध्ये वर्ज्य गोष्टी येतात, त्या अशा-ः माणसाला चांगल्या रीतीने वागवणे, गुरूजनांची सेवा करणे, प्राणी हिंसेविषयी संयम करणे व दानधर्म करणे. निषिद्धशील म्हणजे प्राणघात, चोरी न करणे, खोटे न बोलणे, दारू आदी मादक पदार्थांचे सेवन न करणे या गोष्टी बौद्ध म्हणवणाऱयाने वर्ज्य कराव्यात. तसेच कायावाचामने दहा पापांचा त्याग करणे ही मुख्य गोष्ट आहे, ती म्हणजे प्राणदान, अन्नदान व व्यभिचार (तीन कायिक पापे) असत्य भाषण, चहाडी, कठोर भाषण व व्यर्थ बडबड (चार वाचिक पापे) परद्रव्यासक्ती, क्रोध व नास्तिकता (तीन मानसिक पापे) ज्याला आपले शील पूर्णत्वाला न्यायचे असेल आणि त्याने या दहा पापांचा त्याग अवश्य केला पाहिजे असे बौद्ध धर्म म्हणतो.
संघ या तिसऱया भागात धर्मासाठी भ्रमण करणारे भिक्षुगण वा संन्यासी याविषयी विवेचन आहे. प्रारंभी बुद्धाला पाच भिक्षू मिळाले. बुद्ध भगवंताच्या उपदेशाने पुढे साठ भिक्षू आले आणि बुद्धाने त्यांना स्वत दीक्षा दिली. भिक्षू संघाचा बहुमान होऊ लागला. अनेकजण लाभासाठी सामील होऊ लागले म्हणून बुद्धाने नियम केले. त्यात भिक्षान्नावर अवलंबून राहणे, झाडाखाली राहणे. गोमूत्राच्या औषधावर निर्वाह करणे, मिथुन व्यवहार करू नये, चोरी करू नये. प्राणघात न करणे (त्यात किडा, मुंगीही येतात) अशा बाबी येतात.
बुद्ध धर्म वेगळा ठरतो तो पुढील काही बाबींसाठी. तिथे जातीभेद प्रारंभापासून नव्हता. कुणी जातीमुळे नाही तर कर्माने चांगला वा वाईट होतो हे तत्त्व बुद्धाने भिक्षुसंघास लागू केले होते. स्त्रियांसाठी भिक्षुणी संघ स्थापन करून त्यांना सर्व धर्मग्रंथ (त्रिपिटक इ.) वाचण्याची मोकळीक दिली.
बौद्ध धर्म बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे आणि तो सर्वांनी स्वीकारायला हवा असे डॉ. आंबडेकर म्हणतात तेव्हा ते पटते. कारण हा वास्तववादी धर्म आहे. मानवाला अनुभवता येत नाही वा अस्तित्व सिद्ध करता येत नाही. अशा कोणत्याही गोष्टीवर बुद्ध भगवंताचा विश्वास नव्हता. ही जाणीव देण्यास हे छोटे, पण महत्त्वाचे पुस्तक नक्की यशस्वी ठरते.
ashok.bendkhale@gmail.com
बौद्ध मूर्तिकला | Centre for Cultural Resources and Training (CCRT)
बौद्ध मूर्तिकला
भारत में पाई गई प्राचीनतम ऐतिहासिक मूर्ति चौथी-तीसरी शताब्दी ईसा पूर्व मौर्य काल की है । इसकी सुस्पष्ट व विशाल शैली की यथार्थता में अखमानी फारस से खुलकर विदेशी तत्व लिए गए थे । महान बौद्ध सम्राट ने बलुआ पत्थर के एकाश्मिक स्तंभ खड़े करवाए । 30 से 40 फीट ऊँचे इन स्तंभों के शीर्ष वृषभ, सिंह व हाथी बने हुए थे तथा स्तंभ पर सदाचार, मानवता व पवित्रता के बौद्ध उपदेश अंकित किए गए थे । सम्राट अशोक चाहते थे कि उनकी प्रजा इन उपदेशों का अनुसरण करे । बिहार के लौरिया नंदनगढ़, सांची और सारनाथ में अशोक के प्रसिद्ध स्तंभ पाए गए हैं ।
इनमें सबसे असाधारण है सारनाथ में पाया गया, पॉलिश किया गया एकाश्मिक शीर्ष जो कि अब भारत सरकार का चिह्न है । इसमें चार दहाड़ते हुए सिंहों को चार प्रमुख दिशाओं की ओर मुँह किए हुए और एक दूसरे की ओर पीठ किए हुए दिखाया गया है । गोलाकार शीर्षफलक को चार धर्मचक्रों से अलंकृत किया गया है जिनके बीच में बारी-बारी से एक हाथी, एक वृषभ, एक घोड़े और एक सिंह को अत्यंत कुशलता से उत्कीर्ण किया गया है । शीर्षफलक का आधार घंटी के आकार का है जिसमें धर्मचक्र के साथ एक कमल है जो संभवत: मानव बल के आगे सच्चाई की जीत का प्रतीक है । आकृतियों की बेहतरीन बनावट यथार्थवादी और विशिष्ट होने के अलावा इनमें शक्ति और गरिमा भी निहित है जो कि मौर्य कला के अभिजात और अंतर्राष्ट्रीय स्वरूप पर प्रकाश डालती है ।
कला का अध्ययन करने वाले लब्धप्रतिष्ठ छात्र के लिए शीर्ष पर ध्यानपूर्वक दृष्टि डालना अत्यंत लाभप्रद होगा । इसके ऊपर बने चार सिंह अत्यंत आकारगत व रूढ़ शैली के अनुसार अंकित किए गए हैं । यह सिंह की अयाल देखकर स्पष्ट हो जाता है जिसे लपटों के आकार के बालों के गुच्छे के गुच्छे के रूप में दर्शाया गया है जो कि स्वाभाविक न होकर रूढ़ शैली के अनुसार है । सिंहों का ऊपरी होंठ तीन उत्कीर्ण रेखाओं के माध्यम से दर्शाया गया है जो कि पुन: आकारिक व रूढ़ शैली के अनुसार हैं । हमें याद रखना चाहिए कि वह अशोक ही था जिसने मूर्तियों तथा स्मारकों के लिए पत्थरों का विस्तृत प्रयोग आरंभ किया जबकि विगत परंपरा पत्थर तथा मिट्टी से काम करने की थी ।
शीर्षफलक पर बने पशुओं को समीप से देखने पर पता चलता है कि ये स्थैतिक या दुर्नम्य नहीं हैं । प्रकृति में बड़े ध्यान से इन्हें देखकर इन्हें अत्यंत प्राकृतिक व जीवंत रूप से दर्शाया गया है ।
रामपुरवा, बिहार से प्राप्त वृषभ के आकार में शीर्ष भी तीसरी शताब्दी ईसा पूर्व का है और फारसी तथा भारतीय तत्वों का मिश्रण होने के कारण इकसा अध्ययन रोचक है । कमल शीर्ष पूर्ण रूप से आकारगत है । शीर्षफलक पर किए गए सुंदर अलंकरण में पुष्पिका (rosette) ताड़पत्राकार (palmetto) तथा कंट (acanthus) सरीखे आभूषण शामिल हैं जिनमें से कोई भी भारतीय नहीं है ।
लेकिन वृषभ शीर्ष का सर्वोच्च तत्व स्वयं वृषभ है जो कि भारतीय शिल्प कला का सर्वोत्कृष्ट उदाहरण है । इसमें ककुद् वाले वृषभ को बेहतरीन आकार दिया गया है । इसके मुलायम मांस, सुडौल पैर, संवेदनशील नथुने और चौकन्ने कानों को खूबसूरती से गढ़ा गया है ।
उड़ीसा में धौली नामक स्थान में अत्यंत कौशल से एक हाथी को इस प्रकार दर्शाया गया है मानो वह चट्टान से उभर रहा हो । इस चट्टान को इस प्रकार काटा गया है कि यह हाथी के सिर और सूँड़ सहित शरीर के अग्रभाग के समान दिखती है । दुर्भाग्यवश सही संरक्षण न होने के कारण इसकी दुर्दशा हो गई है । लेकिन फिर भी किसी चट्टान या विशाल पत्थर से इतने विशालकाय पशु की आकृति को गढ़ने की दिशा में पहला प्रयास होने के कारण यह रोचक है । किसी पशु का ऐसा चित्रण देश की देशी परंपरा के अनुसार है ।
मानव प्रतिमा बनाने की मौर्य शिल्पकला के उत्कृष्ट उदाहरण हैं जनन और समृद्ध के देवी-देवता, यक्ष और यक्षी की विशालकाय प्रतिमाएं । पटना संग्रहालय की यक्षी तीसरी-दूसरी शताब्दी ईसा-पूर्व का प्रभावशाली उदाहरण है जिसे किसी प्रतिभावान मूर्तिकार ने गढ़ा होगा । अत्यंत भारी अलंकरण और भारी अंतरीय पहने हुए यह आकृति बनावट में विशाल और निधड़क है । इस आकृति के भरे हुए वक्षस्थल, पतली कमर और चौड़े कूल्हों के माध्यम से नारी सौंदर्य के भारतीय आदर्श को भव्य तरीके से दर्शाया गया है । भारतीय मूर्तिकार अपनी सुंदर रचनाओं को स्पष्ट अवलोकन के बजाय काव्यमय या चाक्षुष रूपकों में गढ़ना पसंद करता था । इस प्रतिमा की सुंदरता को इस काल का विशिष्ट चमकदार पॉलिश और भी सुंदर बनाता है ।
तीसरी शताब्दी ईसा पूर्व में मौर्य कला का एक अन्य प्रभावशाली उदाहरण है लोहानीपुर से प्राप्त एक मनोहर पुरूष धड़ प्रतिमा । आकृति का वास्तविक गढ़न इसे अदभुत ओजस्विता प्रदान करता है । यह आकृति संभवत: किसी जैन तीर्थंकर या दिगंबर संप्रदाय के किसी उद्धारक की रही होगी ।
मौर्य साम्राज्य के पतन के पश्चात लगभग 185 ईसा पूर्व में शुंगों का शासनकाल आरंभ हुआ । उन्होंने उत्तरी भारत के मध्य व पूर्वी हिस्सों पर शासन किया । सादगी से भरपूर उनकी सहज शैली जो लोगों को आकर्षित करती थी, का उत्कृष्ट प्रतिनिधित्व ग्वालियर व मथुरा से प्राप्त यक्ष और यक्षियों की एकाश्मिक मूर्तियां तथा कोलकता के इंडियन म्यू्जियम में रखे गए भरहुत के बौद्ध स्तूप के खूबसूरती से उत्कीर्ण प्रवेशद्वार व बाडों के अवशेष करते हैं । भरहुत में मूर्तियों के माध्यम से बुद्ध के पूर्व जन्म के जातकों का वर्णन, सांची की आलंकारिक कला तथा मथुरा का जैन स्तूप, सभी समान परंपरा का हिस्सा हैं । सभी में काष्ठ निर्माण की छाप है और मूर्तियों की शैली में लकड़ी या हाथी दांत पर नक्काशी से समानता है जिसमें मुख्य रूप से समतल सतह पर काम या उसका विस्तार किया जाता था जो कि अग्रभाग के सिद्धांत पर निर्भर था । यह ‘संदर्श’ प्रस्तुति से काफी भिन्न था । चाहे वह चरण कमल द्वारा बुद्ध का चित्रण हो, खाली सिंहासन हो अथवा चामर जोड़ा या त्रिरत्न चिह्न या माया देवी द्वारा जन्म देने के बाद दो हाथियों द्वारा कलश से जल उड़ेलते हुए नवजात शिशु का अभिषेक, कलाकार ने सभी का चित्रण चिह्नों द्वारा किया है ।
जब कलाकार प्रकृति देवी यक्षी या जनन का प्रतीक दिव्य सुंदरी, सुरा-सुंदरी की परिकल्पना करता है तो उसकी भौंहें धनुष की चाप, आंखें वक्र मछली, होंठ कमल की पंखुड़ी, बांहें रमणीय लता और पैर हाथी की सूँड़ या केले के वृक्ष की भांति शुण्डाकार बनाता है । कलाकार की निष्ठा जिसे वह स्वप्न में वास्तविकता अथवा काव्यमय रूपक मानता है, के प्रति हैं । इस निरूपण, आदर्श प्रतिबिंब को वह पूरी सच्चाई के साथ जनन के विभिन्न देवी-देवताओं व भरहुत के रेलिंग स्तंभों पर दर्शाए गए अन्य दृश्यों के बीच प्रस्तुत करने का प्रयास करता है । चुलकोक देवता की आकृति शुंग कला का एक महत्वपूर्ण उदाहरण है जो इसकी देशज विशेषता और लोक स्वरूप का प्रतिनिधित्व करता है । हाथी पर मनोहर तरीके से खड़ी उसकी बांहें और एक पैर पुष्पण वृक्ष का इस प्रकार आलिंगन कर रहे हैं मानो वह कोई वृक्ष देवी हो । भारी अलंकरण, अंतरीय व शिरोवस्त्र पहनने का तरीका, सभी उस काल की स्त्रियों के भूषाचार की ओर संकेत करते हैं । आकृति में एक लावण्य है जो भावी कुषाण आकृतियों में प्राचुर्य में दिखता है । इसकी दाहिनी ओर नामपत्र पर यक्षी के नाम उत्कीर्ण हैं और यह भी लिखा है कि यह स्तंभ आर्य पंथक की भेंट थी ।
अनेक रोचक जातक कथाएं हैं और भरहुत इन पौराणिक कथाओं का खज़ाना है जिन्हें यहां दर्शाया गया है । इस गोलाकार फलक में अनंत पिंडिक द्वारा जेतवन उद्यान की ज़मीन को इस व्यापारी राजकुमार द्वारा भेंट दिए जाने से पहले स्वर्ण मुद्राओं से ढकने की कथा दर्शाई गई है ।
दूसरी शताब्दी ईसा पूर्व की शुंग कला का एक अन्य बेहतरीन उदाहरण है मध्य भारत मे पीतलखोरा गुफ़ाओं से प्राप्त बौने के आकार की यक्ष की हँसमुख प्रतिमा जिसके सिर पर समृद्धि एक एक कटोरा है । उसके चेहरे की उन्मुक्त मुस्कान और गोलाकार पेट उसके सभी प्रकार से संतुष्ट होने की ओर संकेत करते हैं । उसके हार में गुंथे दो ताबीज़ उसके भक्तों को बुरी आत्माओं को बचाते हैं । उसके दाहिने हाथ के पीछे कृष्णदास नामक मूर्तिकार का नाम उत्कीर्ण है जो पेशे से सुनार था । आमतौर पर भारतीय कला अनाम है क्योंकि इसमें मूर्तिकार या कलाकार स्वयं का महिमामंडन नहीं करना चाहता था । वह सदा अपना सर्वोत्कृष्ट कार्य भगवान या अपने संरक्षक, राजा, जो कि उसके लिए भगवान के समान था, को विनम्र भेंट के रूप में अर्पित करता ।
हालांकि यह विचित्र लग सकता है, लेकिन ईसवी सन् के पूर्व बौद्ध कला में बुद्ध को कभी भी मानवाकार में नहीं दर्शाया गया क्योंकि उनकी आध्यात्मिकता इसके लिए अत्यंत निराकार समझी जाती थी । बौद्ध धर्म को मानने वाले मुक्ति पाने के लिए हीनयान मार्ग का अनुसरण करते थे । प्रारंभिक भारतीय कला में बुद्ध का अस्तित्व बोधि वृक्ष जिसके नीचे उन्हें मोक्ष प्राप्त हुआ, न्याय चक्र, उनके पदचिन्ह, शाही छत्र, स्तूप तथा खाली सिंहासन, इत्यादि, प्रतीकों द्वारा दर्शाया जाता है ।
दूसरी शताब्दी ईसा पूर्व के भरहुत के स्तूप के वेदिका स्तंभ के अवशेष से मिले एक गोलाकार फलक में चार आकृतियों को बोधि वृक्ष को पूजते दिखाया गया है । बोध गया में बोधि वृक्ष के नीचे बुद्ध को ज्ञान की प्राप्ति हुई थी । यहां पर वृक्ष, बुद्ध की मौजूदगी का प्रतीक है ।
भरहुत के स्तूप के प्रवेशद्वार के प्रस्तरपाद के अवशेष में हम भारतीय कलाकार के पशुओं तथा पेड़-पौधों के प्रति अथाह प्रेम, समझ और स्नेह की झलक पा सकते हैं जिसका उसने विस्तार से अध्ययन किया । इस प्रस्तरपाद के दोनों ओर मनुष्य और हाथियों को मध्य में बुद्ध के प्रतीक, बोधि वृक्ष, को श्रद्धांजलि देते दर्शाया गया है ।
किशवाकुओं ने सातवाहनों की महान कला परंपराओं को आगे बढ़ाया । उन्होंने नागार्जुन कोंडा में सुंदर नक्काशी वाले स्तूपों का निर्माण कराया ।
दक्षिण भारत के शक्तिशाली सातवाहन शासक महान निर्माता थे और दूसरी शताब्दी ईसा पूर्व से दूसरी शताब्दी ईसवी सन् के बीच उन्होंने अपने साम्राज्य में भारी अलंकरण वाले अनेक भव्य स्मारकों का निर्माण करवाया । भारत के पश्चिमी समुद्र तट पर उन्होंने गुहा मंदिरों, मठों तथा अनेक बौद्ध स्तूपों का निर्माण करवाया । उनके शासनकाल के दौरान सांची स्तूप पर की गई प्रचुर नक्काशी सातवाहन मूर्तिकारों के उच्च कौशल और तकनीकी निपुणता को दर्शाती है । स्तूप की उपासना महान दिवंगत आत्माओं का सम्मान करने का एक प्राचीन तरीका था । स्तूपों में न केवल बुद्ध और बौद्ध संतों के अवशेषों को प्रतिष्ठापित किया जाता था बल्कि इनका निर्माण धार्मिक महत्व के अवसरों का स्मरण करने के लिए भी किया जाता था । तीसरी और पहली शताब्दी ईसा पूर्व में निर्मित प्रारंभिक बौद्ध स्तूप का एक उत्कृष्ट उदाहरण मध्य भारत में सांची में स्थित है । चबूतरे पर बना यह एक ठोस संरचनात्मक गुंबद है और इसके ऊपर वेदिका वाला मंडल है जिससे शिखर पर बने छत्र का स्तंभ उभरता है । मूल रूप से स्तूप अंत्येष्टि के लिए बनाया गया मिट्टी का एक टीला था जिसके अंदर बुद्ध अथवा उनके शिष्यों के केश, हड्डियों के टुकड़े इत्यादि पवित्र अस्थि अवशेष प्रतिष्ठापित थे । सांची के वर्तमान स्तूप का निर्माण अशोक के शासन काल के दौरान हुआ था । लेकिन पहली शताब्दी ईसा पूर्व में इसका विस्तार कर इसमें प्रदक्षिणा के लिए अहाता तथा बाहरी अहाता जोड़ा गया । पथ के इर्द-गिर्द जंगल बने हैं जिनमें चार दिशाओं की ओर चार प्रवेशद्वार हैं । प्रस्तरपाद के दोनों फलकों तथा प्रवेशद्वारों के सभी स्तंभों पर किया गया बौद्ध उत्कीर्णन अपने भीड़ भरे दृश्यों, परिदृश्य और पत्थर पर सजीव प्रभाव की दृष्टि से असाधारण हैं ।
सांची स्तू्प के पूर्वी प्रवेशद्वार के एक हिस्सें में बने एक आले में एक दृश्य में एक वृक्षिका या काष्ठ परी को दर्शाया गया है । यहां हम देख सकते हैं कि मूर्तिकार ने काफी प्रगति की है क्योंकि तीसरी-दूसरी शताब्दी ईसा पूर्व में मूर्तिकार ने, हालांकि दुर्नम्य , लेकिन मानवाकृति का अग्रभाग बनाने का प्रयास किया है । मूर्तिकार आकृति को वृक्ष देवी के रूप में पेड़ की डालों से लटकते हुए दर्शाने में सफल रहा है । वृक्ष देवी की आकृति की नग्नता यह दर्शाती है कि वह प्रजननशक्ति की देवी है । त्रिभंग मुद्रा विकसित कर कलाकार ने आकृति को त्रिविम प्रभाव दिया है, यानि लंबाई चौड़ाई और गहराई, ताकि स्त्री आकृति की रूपरेखा और सौंदर्य उभर कर आए ।
गोली की वेस्संतर जातक पहली शताब्दी ईसवी की है । पूर्वजन्म में बुद्ध राजकुमार वेस्संतर थे जो अपना सर्वस्व दान करने में कभी नहीं थकते थे । एक हाथी, जो उनके राज्य की समृद्धि सुनिश्चित करता था और जिसे वहां की सबसे बहुमूल्य वस्तु माना जाता था, को राजकुमार ने अकाल की मार झेल रहे कलिंग के लोगों को भेंट में दिया ताकि वे भी अपनी भूमि को समृद्ध बना सकें । इस बात से नाराज़ उसके अपने राज्य के लोगों ने उसके पिता, राजा, से वेस्संतर और उसकी पत्नी तथा बच्चों को वनवास भेजने की मांग की । इस कला में राजकुमार की कठिनाइयों का मार्मिक चित्रण है लेकिन कथा का सुखद अंत है ।
लगभग पहली शताब्दी ईसवी में कर्ले से प्राप्त नक्काशी ज्यादा परिष्कृत है । इनमें दंपत्ति और मिथुन की आकृतियां तथा स्तंभों के शीर्ष पर भव्य हाथी की सवारी करते जोड़ों की आकृतियां जो प्रभावशाली स्तंभावली बनाते हैं, उल्लेखनीय हैं । ये आकृतियां आदमकद से भी विशाल हैं और इनकी बनावट शक्तिशाली और हृष्ट-पुष्ट आकार वाली है ।
दूसरी शताब्दी ईसवी में अमरावती से प्राप्त एक प्रसिद्ध उत्कीर्णन में चार स्त्रियों को बुद्ध के चरणों को पूजते हुए दिखाया गया है । आकृतियों के झुकाव की सुंदरता, गहन भक्ति का वातावरण तथा स्त्रियोचित लज्जा व नम्रता इसे एक उत्कृष्ट कलाकृति बनाते हैं ।
अमरावती से प्राप्त दूसरी शताब्दी ईसवी सन् के एक गोलाकार फलक में बुद्ध के दुष्ट चचेरे भाई, देवदत्त, द्वारा उनपर छोड़े गए पागल हाथी नलगिरी को शांत करने का दृश्य उत्कीर्ण है । बुद्ध पर मदमस्त हाथी को छोडे़ जाने से पैदा हुई हलचल व भय बेहतरीन तरीके से दर्शाया गया है । इसके बाद क्रुद्ध हाथी को बुद्ध के चरणों पर शांत बैठे दिखाया गया है ।
दूसरी शताब्दी ईसवी में अमरावती की परिष्कृ्त शैली का एक अन्य उत्कृष्ट उदाहरण सुंदर अर्गला जंगल में दिखने को मिलता है । इसमें उत्कीर्ण दृश्य में राजकुमार राहुल को अपने पिता, बुद्ध के सामने प्रस्तुत होते दिखाया गया है जब वे अपने भूतपूर्व महल में अपने परिवार से मिलने पहुँचे । यहां बुद्ध की मौजूदगी को रिक्त सिंहासन, उनके पदचिह्नित, धर्म चक्र तथा त्रिरत्न के माध्यम से दर्शाया गया है । उनके दाहिनी और एक हाथी घोड़ा ओर सेवक खड़े हैं, सिंहासन के पीछे की ओर वस्त्र पहने उनके अनुयायी खड़े हैं जबकि बायीं ओर महल के निवासी । कुछ दूरी पर, पर्दे के पीछे मुँह छुपाते और हाथ बढ़ाकर नमन करते युवा राजकुमार का संकोच, घुटनों के बल बुद्ध की पूजा करती आकृतियों की कठिन भंगिमाओं का सूक्ष्म चित्रण, त्रिविम में इस भीड़ भरी रचना का प्रस्तु्तिकरण, सभी मूर्तिकार के कौशल की ओर संकेत करते हैं जिसने इस उत्कृष्ट रचना को खूबसूरत चित्रमय प्रभाव के साथ तैयार किया ।
आयक या कारनिस शहतीर, जिसमें अनेक विषय दर्शाए गए हैं, नागार्जुनकोंडा की कला का विशिष्ट उदाहरण है । अमरावती में देखी गई विशेषताएं का यहां बाहुल्य है । आयतों में विभाजित शहतीर पर जातक कथाएं दर्शाई गई हैं । इसके बीच के अंतरण स्तंभों के लघु उपखंड़ों में प्रेमी युगल दर्शाए गए हैं । यहां पर बहुत कुछ दर्शाया गया है ; महल में होने वाला युद्व और विभिन्न जोशपूर्ण प्रेममय मुद्राओं में पुरूष व नारी आकृतियां । विगत शताब्दियों में कलाकार मानव शरीर पर उपार्जित प्रवीणता का यहां प्रदर्शन करता है । ये आकृतियां जीवंत और गतिशील हैं और इन्हें वास्तविक जीवन का अवलोकन कर पूर्ण कौशल से तैयार किया गया है ।
326 ईसा पूर्व में सिंकदर के भारत पर हमले के बाद इसके उत्तर पश्चिमी क्षेत्रों पर भारतीय-यूनानी भारतीय शक व कुशाण शासकों ने शासन किया और उनके प्रश्र में मूर्तिकला की एक विशिष्ट शैली विकसित हुई जो यूनानी-रोमन, बौद्ध या गांधार कला के नाम से लोकप्रिय है । यह यूनानी, पश्चिम एशियाई और स्थानीय तत्त्वों के सम्मिलन की उपज थी । भारतीय आवश्यकताओं के अनुसार यूनानी और रोमन तकनीकों में परिवर्तन कर उन्हें गांधार मूर्तिकला में प्रयुक्त किया गया । यह शैली वास्तव में पश्चिमी वेशभूषा में भारतीय संस्कृति का प्रतिनिधित्व करती है । विषय-वस्तु मुख्यत: बौद्ध है । इस शैली का विस्तार भारत में तक्षशिला से लेकर पाकिस्तान में स्वात घाटी तथा उत्तर की ओर अफ़गानिस्तान तक था ।
ईसवी सन् की पहली शताब्दी के क्रांतिकारी परिवर्तन का न केवल भारत कला, बल्कि एशिया के बौद्ध देशों के कलात्मक विकास पर भी दूरगामी प्रभाव पड़ा । बुद्ध, जिन्हें अब तक केवल चिह्न के रूप में दिर्शाया जाता था, को मानवाकार दिया गया । उनके आकार को महापुरूषलक्षण से संबंधित 32 शारीरिक चिह्न दिए गए जैसे उभरा हुआ कपाल, गांठ लगे केश, भौंहों के बीच बिंदी तथा लंबे कान । यह परिवर्तन हिंदू दर्शन की भक्ति शाखा जिसमें व्यक्तिगत देवताओं को पूजा जाता था, के प्रभाव के कारण बौद्ध धर्म में जिस नए दृष्टिकोण का आविर्भाव हुआ था, उसके फलस्वरूप हुआ । इसके कारण बौद्ध धर्म के प्रति आम जनता के धार्मिक नज़रिए पर गहरा प्रभाव पड़ा होगा । अब प्रतिमा मूर्तिकला तथा उपासना का मुख्य तत्व बन गई । संभवत: गांधार तथा मथुरा में बुद्ध की प्रतिमा का आविर्भाव समानांतर घटना थी । प्रत्येक उदाहरण में स्थानीय परंपरा में काम करते हुए स्थानीय शिल्पकार ने इसे तैयार किया । मथुरा में इसका आविर्भाव स्पष्ट रूप से यक्ष परंपरा से हुआ । कुछ बाहृय स्वरूपों में गांधार प्रतिमा अपोलो सदृश और वस्त्र-विन्यास में विशिष्टत: यूनानी-रोमन प्रतीत हो सकती है, लेकिन वहां भी अधिकांश मूर्तियां बुद्ध को ठेठ योगिक मुद्रा में बैठे हुए दर्शाती हैं, एक ऐसी विशेषता जो कि यूनानी पंरपरा में पूर्णत: अपरिचित थी ।
बुद्ध का महापरिनिर्वाण दर्शाता फलक दूसरी शताब्दी ईसवी सन् की गांधार कला का उत्कृष्ट उदाहरण है । परमानंद की तलाश में राजकुमार सिद्धार्थ को अपने प्रिय घोड़े, कंथक पर सवार होकर जाते दर्शाया गया है । घोड़े के खुरों को दो यक्षों ने ऊपर उठा रखा है ताकि उनका परिवार आवाज़ सुनकर जाग न जाए । उनके साईस छांडाल ने उनके सिर के ऊपर शाही छत्र तान रखा है । दुष्ट मार, कुछ सैनिकों व नगरदेवी सहित राजकुमार से अपना पवित्र उद्देश्य त्यापगने का आग्रह कर रहा है । गौतम के जीवन के इस वर्तनबिंदु को प्रभावकारी तरीके से दर्शाया गया है ।
तीसरी शताब्दीं ईसवी सन् की गांधार कला का एक अन्यठ विशिष्टा उदाहरण है खड़े हुए बोधिसत्व की आकृति । उनका दाहिना हाथ अभय मुद्रा में है । उनके सिर पर जड़ाऊ पगड़ी, शरीर पर ताबीज़ों की माला और पैर में बंधी हुई चप्पलें हैं । पीठिका पर दो कोरिंथियन स्तंभ हैं । मूँछों वाली बलिष्ठ आकृति, भारी वस्त्री-विन्यांस और बंधी हुई चप्पलें, सभी यूनानी-रोमन प्रभाव की ओर संकेत करते हैं ।
पहली से तीसरी शताब्दी ईसवी के बीच मध्य एशिया से आने वाले कुषाणों का उत्तर के विशाल हिस्सों पर आधिपत्य था । उनके शासनकाल में दिल्ली से केवल 80 मील दूर मथुरा गहन कलात्मक गतिविधियों का केंद्र था । यहां तक कि मथुरा के कारखाने शिल्पों की बाहरी मांग को भी पूरा कर रहे थे । अब पारंपरिक देवी-देवता तथा बौद्ध व जैन देवता, जो भारतीय कला के विकास की विशेषता थे, को प्रयोग के तौर पर तैयार किया जाने लगा । इस दौरान मथुरा के विशिष्ट लाल तथा लाल चित्तीदार बलुआ पत्थर में कुषाण सम्राटों तथा अनेक कुलीन पुरूष व स्त्रियों के भव्य चित्र तैयार किए गए ।
कुषाण सम्राटों के प्रश्रय में बौद्ध धर्म खूब फला-फूला और प्रारंभिक यक्ष सरीखी मूर्तियों जैसी बुद्ध और बोधिसत्व की अनेक प्रतिमाएं तैयार की गईं । यहां हम बुद्ध और बोधिसत्व के बीच अंतर बताते हैं । बुद्ध वो हैं जिन्होंने परम ज्ञान की प्राप्ति कर ली है जबकि बोधिसत्व उस ज्ञान के प्रत्याशी हैं । दूसरी शताब्दी ईसवी सन् में कुषाण शिल्पकार द्वारा बुद्ध की प्रतिमा के विकास का एक विशिष्ट उदाहरण है जिसमें उन्हें बोधि वृक्ष के तले सिंहासन पर पालथी मारकर बैठे दिखाया गया है । यहां उनका दाहिना हाथ अभय मुद्रा में जबकि बायां उनकी जांघ पर है । आंखें पूरी तरह से खुली हैं और कपाल के उभार को केवल एक लट को बाईं ओर लपेटकर दर्शाया गया है । हाथों और पैरों पर पवित्र चिह्न दर्शाए गए हैं । दोनों ओर चँवर पकड़े दो दिव्य आकृतियां खड़ी हैं । बुद्ध की यह आकृति तीन शताब्दियों बाद, गुप्त काल में अपनी पराकाष्ठा पर पहुँची ।
मथुरा के कुशल शिल्पकारों द्वारा गढ़ी गई मनोहर भंगिमाओं में शृंगार अथवा नृत्य या संगीत या उद्यान क्रीड़ा या किसी अन्य आमोद-प्रमोद में रत सुंदर नारियों की मूर्तियां शिल्पकारों के उच्च कला-कौशल की ऐंद्रिय आकर्षण से परिपूर्ण नारी सौदंर्य को श्रद्धांजलि है । किसी समय में मथुरा के एक स्तूप की शोभा बढ़ाने वाले अनेक खूबसूरती से उत्कीर्ण स्तंभों में ये तीन सबसे प्रसिद्ध हैं । दायीं ओर एक सुंदर कन्या को दायें हाथ में पिंजरा पकड़े दर्शाया गया है जिसमें से उसने एक तोते को मुक्त किया है जो उसके कंधे पर आकर बैठ गया है । तोता उसके प्रेमी द्वारा पिछली रात बोले गए मधुर व प्रेमपूर्ण शब्दों को दोहरा रहा है जिन्हें सुनकर वह आनंदित हो रही है । मध्य में एक मोहक स्त्री रूचिर तरके से अपने बाएं पैर को आगे की ओर तिरछा कर खड़ी है और अपने भारी हार को अपने दायें हाथ से संभाल रही है । बाएं ओर की स्त्री के बाएं हाथ में अंगूर का गुच्छा है । उसने एक अंगूर तोड़ लिया है और उसे अपने बाएं हाथ में पकड़कर अपने दाये कंधे पर बैठे तोते को अपने प्रेमी द्वारा कहे गए शब्द कहने के लिए ललचा रही है । ऊपर के छज्जों में बाईं ओर से एक प्रेमी अपनी प्रेमिका को मदिरा का प्याला दे रहा है, दूसरा फूल दे रहा है जबकि दायीं ओर खड़ा प्रेमी हाथ में प्रसाधन की थाली पकड़े अपनी प्रेमिका की साज-शृंगार में सहायता कर रहा है । हालांकि ये आकृतियां नग्न, प्रतीत होती हैं लेकिन इनके शरीर का नीचे का हिस्सा पारदर्शक वस्त्रों में लिपटा है । यह सभी झुके हुए बौनों पर खड़े हैं जो संभवत: संसार में व्याप्त दुखों का प्रतीक हैं । इन सभी पर सुंदर नारी का सम्मोहन हावी है ।
फो
बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह.

गौतमबुद्ध किंवा तथागत याच्या काळात जे राजे होऊन गेले त्यांची बुद्धाच्या धर्मप्रसारात बरीच मदत झाली. किंबहुना या राजांमुळेच बुद्धधर्माने भारताच्या सीमा ओलांडल्या व जवळजवळ तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. उदा. सम्राट अजातशत्रू हा महावीर व बुद्धाच्या समकालीन होता व त्याने जैन व बौद्धधर्म या दोन्ही धर्मांना राजाश्रय दिला. नुसता राजाश्रय दिला एवढेच नाही तर या धर्मांचा थोडाफार आक्रमकपणे प्रसारही केला. यानेच बुद्धाच्या मृत्युनंतर पहिली धर्मपरिषद भरविली. पण मिशनरी वृत्तीने धर्मप्रसार करण्याची सुरवात झाली सम्राट अशोकाच्या काळात. त्याने खोदलेल्या असंख्य शिलालेखातून हे कार्य कशा प्रकारे चालत असे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. यातील सगळेच शिलालेख वाचले गेले आहेत व त्यांचे मराठीत, इंग्रजीमधे केलेली भाषांतरे उपलब्ध आहेत. ती जरुर वाचावीत कारण हे शिलालेख वाचण्यासारखेच आहेत. हे शिलालेख सम्राट अशोकाच्या राज्यातच नव्हे तर त्याच्या राज्याबाहेर व काही श्रीलंकेतही सापडतात. सम्राट अशोकाने हे धर्मप्रसारक सिरिया, इजिप्त, मॅसिडोनिया इ. देशांमधून पाठविले व त्यांनी तेथे धर्मप्रसाराचे काम उत्तम प्रकारे पार पाडले. त्या काळात त्या देशात अँटिऑक थिऑस, टॉलेमी, मॅगॉस, गोनटस व अलेक्सझांडरसारखे राजे राज्य करीत होते. थोडक्यात भारतीय उपखंडातून हे धर्मप्रसारक एशिया, आफ्रिका व युरोप खंडात धर्मप्रसारासाठी प्रवास करीत होते हे आपल्या लक्षात येते.
बुद्धाच्या मृत्युनंतर जवळजवळ ३५०/४०० वर्षांनी अजुन एका राजाने बौद्धधर्माच्या प्रसाराला हातभार लावला आणि तो म्हणजे कुशाणांचा राजा कनिष्क.

असे म्हणतात बुद्धाने त्याच्या हयातीतच कनिष्क पेशावरला एक भव्य स्तूप बांधेल असे भविष्य वर्तविले होते. मध्य एशियामधून जी यु-ची जमात भारतात स्थलांतरीत झाली त्यांचा हा राजा. त्यांच्या स्थलांतराबद्दल परत केव्हातरी लिहीन कारण तोही विषय बराच मोठा आहे. याच्याच राज्यातून भारतातून पहिला धर्मप्रसारक चीनमधे गेला व त्याबरोबर बौद्धधर्म.

अर्थात याबाबतीत मतांतरे आहेत. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की चीनला बौद्धधर्माबद्दल कळले ते त्यांच्या कनिष्काच्या राजदरबारात असलेल्या त्यांच्या राजदुताकडून. ते काहीही असले तरी चीनमधून येथे आलेले बौद्ध भिख्खू व येथून गेलेले बौद्ध धर्मप्रसारक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बौद्धग्रंथ मूळस्वरुपात आजही उपलब्ध आहेत. चीनचा एक सेनापती कौ-वेन-पिंग-चाऊ याच्या एका पुस्तकात अशी नोंद आढळते – सम्राट मिंग-टी याने त्साई-इन व इतर तेरा जणांवर एक वेगळी आगळी कामगिरी सोपवली जी आजवर जगात कुठल्याच राजाने आपल्या सैनिकांवर सोपवली नव्हती. त्यांना भारतात जाऊन बौद्धधर्माचे पवित्र ग्रंथ चीन मधे घेऊन यायचे होते. या उल्लेखामुळे चीनी इतिहासकरांच्या मते बौद्धधर्म हा हान घराण्याचा सम्राट मिंग-टी (लिऊ-झुआंग) सम्राटाच्या काळात चीनमधे प्रथम आला. काळ होता २५-७५ साल. पण सगळं सोडून त्याने ही कामगिरी या तेराजणांवर का सोपवली असेल हा खरा प्रश्र्न आहे. त्यासाठी चीनमधे एक दंतकथा सांगितली जाते.
” त्याच्या राज्यकारभाराच्या चवथ्या वर्षी सम्राट मिंग-टीच्या स्वप्नात एक अवतारी पुरुष आला ज्याचे शरीर झगझगत्या सोन्याचे होते. त्याच्या मस्तकामागे प्रभावळ चमकत होती. या आकृतीने त्याच्या महालात प्रवेश केला व ती नाहिशी झाली.’’ त्या काळातील प्रथेप्रमाणे त्याने त्याच्या मंत्र्यांना या स्वप्नाचा अर्थ विचारला. त्यातील एक मंत्री, फौ-ई, जो त्याच्या दरबारात राजजोतिषी होता, त्याने सांगितले,
‘महाराज आपण भारतात जन्मलेल्या एक महान साक्षात्कारी पुरुषाबद्दल ऐकले असेल. त्याचे नाव आहे शाक्यमुनी बुद्ध. आपल्या स्वप्नाचे मुळ त्या थोर पुरुषाच्या शिकवणीत दडलेले आहे.’’
हे ऐकल्यावर त्याने ताबडतोब त्याच्या दरबारातील अठराजणांची भारतात जाऊन ते पवित्र ग्रंथ चीनमधे आणण्यासाठी नियुक्ती केली. दंतकथा काहीही असो त्याचा मतितार्थ एवढाच की चिनी सम्राटाच्या कानावर बुद्धाच्या शिकवणीबाबतीत बरीच माहीती पडली असणार. इतकी की त्याला त्याची स्वप्नेही पडू लागली होती. ही मंडळी अकरा वर्षानंतर चीनला परत आली व त्यांनी येताना ग्रंथ तर आणलेच पण असे म्हणतात की त्यांनी राजा उदयन याने काढून घेतलेली बुद्धाची अनेक चित्रेही बरोबर आणली. बुद्धाने त्याच्या काळात राजा उदयनाच्या दरबाराला अनेकवेळा भेटी दिल्या होत्या कदाचित त्या काळात ही चित्रे काढली असावीत. (किंवा त्या चित्राच्या नकला असाव्यात. ही चित्रे जर चीनमधे मिळाली तर बुद्ध दिसायला कसा होता यावर बराच प्रकाश पडेल किंवा पडलाही असेल. मला कल्पना नाही.) बौद्धग्रंथ एकोत्तर आगम ज्याचे फक्त चीनी भाषांतर उपलब्ध आहे त्यात राजा उदयन याने बुद्धाची प्रतिमा चंदनाच्या लाकडात कोरुन घेतली असा उल्लेख सापडतो. या मंडळींनी त्यांच्याबरोबर दोन पंडीतही चीनला नेले. एक होता काश्यप मातंग नावाचा बौद्ध पंडीत. त्याला सम्राटाने काही प्रश्र्न विचारले. (मध्यभारतातील हा एक ब्राह्मण होता व त्याने बौद्धधर्म स्वीकारुन त्याचा पूर्ण अभ्यास केला होता. याच्या बरोबर अजुन एक पंडीत होता त्याचे नाव होते गोभर्ण. या दोघांबद्दल आपण नंतर वाचणार आहोत.) असो. पहिला प्रश्र्न होता,
‘धर्मदेवाने या देशात अवतार का घेतला नाही ? हे सांगू शकाल का आपण ?’’
‘‘ या विश्र्वाच्या मध्यभागी का-पि-लो नावाचा देश आहे. तीन युगांच्या बुद्धांनी येथेच जन्म घेतला. सर्व देवांची आणि ड्रॅगनची येथेच जन्म घेण्याची मनिषा असते. या प्रदेशात जन्म घेऊन बुद्धधर्माचे पालन करावे व सत्याचे खरे स्वरुप समजावे ही एकच इच्छा घेऊन ते येथे जन्म घेतात. बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पसरला आहे. हा धम्म शिकविण्यासाठी हजारो भिख्खू या विश्र्वात संचार करीत असतात.’’
यावर विश्र्वास ठेऊन सम्राटानी ताबडतोब एक मठ बांधण्याचा आदेश दिला. काश्यप मातंग व त्यांच्या बरोबर असणाऱ्या मंडळींनी हे सर्व बौद्ध साहित्य एका पांढऱ्याशूभ्र घोड्यावर लादून आणले म्हणून राजाने त्या मठाला नाव दिले श्र्वेताश्र्व मठ.
श्र्वेताश्र्व मठ बराचसा जसा होता तसा ठेवला आहे.

भारतात गेलेले चीने व त्यांच्याबरोबर परत आलेले पंडीत यांचे नाव तर इतिजहासात अजरामर झाले पण ज्या घोड्यावर हे ग्रंथ लादून आणण्यात आले त्याच्या योगदानाचा विसर पडू नये म्हणून त्याचे नाव या मठाला देण्याची कल्पना मला तरी भारी वाटते. या मठात पुजेसाठी त्यांनी एका बुद्धाच्या मुर्तीची स्थापना केली. वेशीवरही त्यांनी एक बुद्धाची प्रतिमा सामान्यजनांच्या दर्शनासाठी ठेवली जेणे करुन सर्वांना या थोर माणसाचे सतत स्मरण होत राहील. हीच कहाणी आपल्याला अनेक चिनी ग्रंथात आढळते. जवळजवळ तेरा ग्रंथात. (श्री बील यांचे पुस्तक).
पण या लेखाचे प्रयोजन हा इतिहास सांगणे हे नसून जे धर्म प्रसारक भारतातून इतर देशात, विशेषत: चीनमधे गेले त्यांची आठवण करुन देणे आहे. मधे एका लेखात मी या अशा थोर धर्मप्रसारकांबद्दल एक लेखमालिका लिहून त्यांच्या चरणी अर्पण करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती, ती वेळ आता आली आहे असे मला वाटते. मी या धर्मप्रसारकांबद्दल जेवढा विचार करतो तेवढेच माझे मन त्यांच्याबद्दल अपार आदराने भरुन जाते. आपल्या भूमीपासून दूर्, अवघड प्रवास करत, संकटांवर मात करीत हे धर्मप्रसारक दूरवर बुद्धाचा धर्म शिअकवीत राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. मध्य एशिया, अफगाणीस्तान या प्रदेशाबद्दल माझ्या मनात एक सुप्त आकर्षण आहे ते तेथे नंतर प्रस्थापित झालेल्या इस्लाम धर्मामुळे नव्हे तर अत्यंत चिकाटीने, अहिंसक मार्गाने भारतीय बौद्धांनी केलेल्या बौद्धधर्मप्रसारामुळे.
हा जो पंडीत काश्यप मातंग होता हा चीनमधे गेलेला पहिला धर्मप्रसारक मानला जातो.
काश्यप मातंग. (किआ-येह मो-थान) कंसात दिलेले हे त्याचे त्या काळातील प्रचलीत चीनी नाव आहे. हा काश्यप गोत्रात जन्मला म्हणून याचे नाव काश्यप मातंग असावे.
पंडीत काश्यप मातंग.
हा हिंदू ब्राह्मण मगध देशात जन्मला पण त्याचे कार्यक्षेत्र होते पेशावर किंवा पुरुषपूर. काश्यप मातंगांना चीनला नेण्यात आले तो काळ साधारणत: सन ६७ ते ७५ असा असावा. हल्ली काही सापडलेल्या चीनी कागदपत्रांवरुन/किंवा लेखांवरुन काही इतिहासकार असे मानतात की चीनमधे बौद्धधर्म पोहोचला तो ख्रिस्तपूर्व १ या काळात. अर्थात त्याच्याही आधी म्हणजे ख्रिस्तपूर्व १२० या काळात बौद्धधर्माविसयी चीनमधे माहीती होती हे निश्चित. ते कसे ते या लेखाचा विसय नाही. आपण मात्र असे म्हणू की असे असले तरी तरी काश्यप मातंगाच्या काळात चीनमधे धर्माचे खरे आगमन झाले.
काश्यप मातंग आणि गोभर्ण यांना पहिली अडचण आली ती भाषेची. त्यांना खोतानपर्यंत संस्कृतची साथ होती. संस्कृत समजणारी बरीच मंडळी त्याकाळात तेथे होती. चीनच्या सिमेवर बोलली जाणाऱ्या खोतानी भाषेचाही त्यांनी बराच अभ्यास केला होता पण चीनमधे आल्यावर हे सगळे कोलमडले. सम्राटाने बांधलेल्या मठात जेव्हा चीनी बौद्धांनी या दोन धर्मगुरुंना बुद्धाची शिकवण सांगण्याचा आग्रह धरला तेव्हा त्यांची मोठी पंचाईत झाली. त्यांनी चीनी भाषेचा अभ्यास मोठ्या चिकाटीने चालू केला पण त्यांना लगेचच उपयोगात आणता येईल असा एखादा ग्रंथ रचण्याशिवात गत्यंतर नव्हते. त्यांनी ज्यांच्याबरोबर ते आले होते त्या चीनी सरदारांच्या मदतीने चीनी जनतेसाठी किंवा अभ्यासकांसाठी एक सूत्र लिहिले. याचे नाव होते ‘‘बुद्धाने सांगितलेली बेचाळीस वचने.’’ काश्यप मातंगाने हे करण्यात खूपच दूरदृष्टी दाखविली असे म्हणायला पाहिजे. बऱ्याच वेळा कशाला, बहुतेक वेळा ज्ञानी पंडीतांना काय सांगू आणि किती सांगू असे होऊन जाते. पण काश्यप मातंगांनी तो मोह आवरला व चीनी अभ्यासकांच्या पचनी पडेल अशा साध्यासुध्या, सहजतेने समजेल, अशा ग्रंथाची रचना केली. हा ग्रंथ अजुनही टिबेटमधे व मोंगोलियामधे त्या त्या भाषेमधे उपलब्ध आहे. हाच संस्कृत भाषेतील चीनी भाषेत भाषांतरीत झालेला पहिला ग्रंथ असे काही जणांचे म्हणणे आहे पण ते चुकीचे आहे. हा ग्रंथ चीनी भाषेतच रचला गेला. त्यात थेरवदा व महायान पंथाच्या सुत्रांचे भाषांतर आहे हे खरे.
त्या काळात चीनमधे ताओ व कन्फुशियस तत्वज्ञानाचे प्राबल्य होते. सम्राटाच्या दरबारात अर्थात त्यांचेही धर्मगुरु होतेच. या मंडळींनी काश्यप मातंगाच्या कार्यात अडथळे आणण्याचा भरपूर प्रयत्न केला पण शेवटी एका वादविवादात हरल्यावर सम्राटानेच बौद्ध धर्म स्वीकारल्यावर त्यांचे प्राबल्य बरेच कमी झाले व बौद्धधर्माची पताका चीनमधे फडकू लागली. एवढ्या कमी काळात हे यश आश्चर्यजनकच म्हणायला हवे. अर्थात त्याच्यामागेही बरीच कारणे होती.
एकतर बुद्धाचा धर्म सुटसुटीत, कशाचेही अवडंबर न माजविणारा होता.
शिवाय ताओंचे तत्वज्ञान सामान्यजनास कळणे अत्यंत अवघड होते.
शेवटी सगळ्यात महत्वाचे कारण होते ते म्हणजे खुद्द सम्राटानेच दिलेला राजाश्रय.
काश्यप मातंग यांनी आपला देश सोडून चीनमधे बौद्धधर्माच्या प्रसारास वाहून घेतले. ते परत कधीच भारतात परत आले नाहीत. लो-यांग येथे पो-मा-स्सूच्या मठात त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला तेव्हा त्यांचे वय बरेच असावे.
त्याच मठात त्यांचे एक चित्र रंगविलेले आहे. त्यावरुन आपल्याला ते कसे असावेत याची कल्पना येऊ शकते.
काश्यप मातंग.

त्यांनी केलेल्या अडतिसाव्या सुत्राचे मराठी भाषांतर येथे देत आहे.
३८ वे सूत्र.
जिवनाची क्षणभंगुरता.
बुद्धाने एका श्रमणास विचारले,
किती काळ तू जिवंत राहणार आहेस याची तुला कल्पना आहे का ?
‘‘अजुन काही दिवस तरी !’’ श्रमणाने स्मितहास्य करीत उत्तर दिले.
‘‘तुला जिवनाबद्दल काही माहिती आहे असे मला वाटत नाही.’’ बुद्ध म्हणाला.
त्याने तेथेच असलेल्या दुसऱ्या श्रमणास हाच प्रश्न केला.
‘‘हे जेवण संपतोपर्यंत तरी ! ’’ त्याने उत्तर दिले.
‘‘तुलाही जिवनाबद्दल काही माहिती आहे असे वाटत नाही.’’
मग त्याने तिसऱ्या श्रमणास हाच प्रश्र्न केला.
‘‘ या एकाच श्र्वासापर्यंत.’’ त्याने उत्तर दिले.
‘‘ बरोबर ! तुला जिवनाचा खरा अर्थ समजला आहे असे मी म्हणू शकतो’’
बुद्धाने स्मितहास्य करीत उत्तर दिले…..
काश्यप मातंगांनंतरही त्यांनी सुरु केलेले हे कार्य त्यांच्या शिष्यांनी मोठ्या धडाडीने सुरु ठेवले. एवढेच नव्हे तर भाषांतरीत ग्रंथात अधिकाधीक अनमोल ग्रंथांची भर पडत गेली…
त्यातीलच एक श्रमण होता ‘‘धर्मरक्ष’’ त्याचे चिनी भाषेतील नाव आहे ‘‘चाऊ फा-लान’’…
दोन हजार वर्षे टिकून राहिलेल्या या मठाचा पाडाव केला १९६६ मधे थोर पुढारी माओत्से तुंग यांच्या अनुयायांनी. श्र्वेताश्र्व मठाच्या लुटीचे वर्णन कम्युनिस्ट पार्टीच्या एका सदस्याने असे केले आहे –
या मठाजवळील कम्युनिस्ट पार्टीच्या शाखेने सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची एक टोळी घेऊन हा मठ उध्वस्त करण्यासाठी त्यावर चाल केली. १००० वर्षापूर्वी (अंदाजे ९१६ साली) लिॲओ घराण्याने तयार करुन त्या मठात ठेवलेले अठरा अरहतांचे पुतळे प्रथम फोडण्यात आले. दोन हजार वर्षांपूर्वी भारतीय भिख्खूंनी आणलेले ग्रंथ जाळण्यात आले. जेडचा श्र्वेत अश्र्वाचा अनमोल पुतळा तोडण्यात आला. आज ज्या काही वस्तू त्या मठात दिसतात त्याची कहाणी वेगळीच आहे.
कंबोडियाच्या राजाने, नरोद्दम सिंहनुक याने या मठाला भेट देण्याची इच्छा प्रदर्शित केल्यावर चौ-एन्लायची गडबड उडाली. कारण नरोद्दम सिंहनुकची भेट ही सदिच्छा भेट होती आणि तो जगाला चीनमधे सगळे कसे व्यवस्थीत चालले आहे हे सांगणार होता. त्याच्या भेटीआधी चीनमधील इतर मठातील बऱ्याच वस्तू रातोरात त्या मठात हलविण्यात आल्या. व नंतर कम्युनिस्ट पक्षाच्या आदेशानुसार त्या देणगी म्हणून स्वीकारण्यात आल्या ज्यामुळे त्या वस्तू परत पाठविण्याचा प्रश्र्न उदभवला नाही.
महायानातील महापरिनिर्वाण सुत्रामधे शाक्यमुनींनी असे भविष्य वर्तविले होते की त्याच्या निर्वाणानंतर सैतान, राक्षस व वाईट प्रवृत्ती बौद्धधर्माचा नाश करण्यासाठी बौद्धधर्मामधे महंत, भिख्खूं म्हणून जन्म घेतील व धर्माचा नाश करतील. हे खरे आहे की दंतकथा यावर मी भाष्य करणार नाही पण जे घडले ते तसेच झाले. राजकारणी भिख्खूंनी कम्युनिस्ट पक्षाला हाताशी धरुन (किंवा उलटे) बौद्ध संघाचे नियम बदलले. आता त्यांना निळे कपडे घालण्याची परवानगी देण्यात आली. दारु पिण्यास व मांसभक्षण करण्यासही परवानगी देण्यात आली. विवाह करण्यास उत्तेजन देण्यात आले तर संपत्ती जमा करण्यात काहीही वाईट नाही असे सांगण्यात आले. ज्यांनी याला विरोध केला त्यांना निर्घृणपणे ठार मारण्यात आले. हे अर्थातच सगळे सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली चालले होते. या प्रकारे त्यांनी तिन्ही धर्म नष्ट करण्याच प्रयत्न केला.
लेनिन याने म्हटल्याप्रमाणे – ‘‘धर्माचे अस्तित्व मिटविण्यासाठी धर्मातुनच प्रयत्न व्हायला पाहिजे.’’ तसे प्रयत्न नेटाने करण्यात आले. पण काय झाले हे आज आपण पहातोच आहोत… तिन्हीही धर्म/तत्वज्ञान आज जिवंत आहेत व त्यांच्या अनुयायांमधील धर्मावरील श्रद्धाही चांगल्या बळकट झालेल्या दिसतात. असो.
धर्मरक्षाबद्दल आपल्याला माहिती मिळते ती त्याच्या चरित्रावरुन. हे चरित्र हे सहाव्या शतकाच्या सुरवातीस लिहिले गेले व अजुनही सेन्गीयु येथे जपून ठेवले आहे. त्याचे नाव आहे ‘‘झु फाहू झुआन’’ म्हणजेच ‘‘धर्मरक्षाचे चरित्र’’. हीच माहीती नंतर अनेक चिनी पुस्तकातून आपल्याला आढळते पण त्याचे मूळस्थान हेच पुस्तक आहे. धर्मरक्षाबद्दल अभ्यास करताना आपल्याला याच चरित्रात्मक पुस्तकापासून सुरवात करावी लागेल.
धर्मरक्षचे पुर्वज हे युची जमातीचे होते. हे घराणे अनेक पिढ्या मध्य एशियातील चीनच्या सीमेवर असलेल्या डुनहुआंग या शहरात रहात होते. काही तज्ञांचे म्हणणे असेही आहे की हाही मगधाचा एक ब्राह्मण होता. खरे खोटे माहीत नाही. तो कुठला होता हे महत्वाचे नसून त्याने काय काम केले हे मह्त्वाचे आहे. हे शहर म्हणजे चीनची अती पश्चिमेकडील सैन्याची वसाहत होती. (ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात). काहीच काळानंतर रेशीममार्गावरील (सिल्करुटवरील) ते एक महत्वाचे व्यापारी केंद्र झाले. येथे आठ वर्षांचा असतानाच धर्मरक्षाने आपले घरदार सोडले व एका तो मठात दाखल झाला. तेथे त्याने एका गाओझुओ नावाच्या विदेशी श्रमणाकडे आसरा घेतला व शेवटी त्यालाच आपले गुरु मानले. धर्मरक्षचा हा गुरु बहुदा भारतीय असावा. हे नाव भारतीय श्रमणाचे कसे ? तर त्याचे उत्तर हे आहे की त्या काळात भारतीय किंवा विदेशी नावांचे चीनीकरण करण्याची पद्धत सर्रास रुढ होती. या चीनी नावांमुळे खरी नवे शोधण्यास बऱ्याच इतिहासकारांना बरेच कष्ट करावे लागले हे मात्र खरे !. तर या श्रमणाकडे आसरा घेतल्यावर धर्मरक्षने खडतर मेहनत घेतली. असे म्हणतात त्या वयात तो दिवसाला दहाहजार शब्द असलेले श्लोक म्हणायचा. तो मुळचाच अत्यंत बुद्धिमान व एकपाठी होता. त्या काळात म्हणजे अंदाजे काश्यप मातंगाच्या काळात चीनच्या राजधानीत मठ, देवळे, बुद्धाची चित्रे, हिनयान पंथांचे ग्रंथ यांचा बराच बोलबाला होता पण महायान पंथाच्या सुत्रांचा अभ्यास मात्र पश्चिमी प्रदेशात होत असे. किंबहुना ही ‘‘वैपुल्य सुत्रे’’ राजधानीत माहीत असावीत की नाही अशी परिस्थिती होती. बौद्ध धर्माचे खरे तत्वज्ञान व मुक्तीचा खरा मार्ग याच पंथाच्या शिकवणीत दडलेला आहे याची खात्री असणारा धर्मरक्ष मग त्याच्या अभ्यासासाठी बाहेर पडला. त्याच्या गुरु बरोबर पश्चिमेकडील देशविदेशांच्या यात्रेस त्याने प्रारंभ केला. असे म्हणतात त्या प्रवासादरम्यान त्याने ३६ भाषांचा व लिप्यांचा अभ्यास केला व त्यात लिहिलेल्या महायान सुत्रांचा खोलवर अभ्यासही केला. (यातील अतिशयोक्ती सोडली तर त्याने किती कष्ट घेतले हे यावरुन कळते. त्या काळात एवढ्या भाषा त्या भागात बोलल्या जायच्या का नाहीत याची शंकाच आहे) हा त्यातील कुठल्याही श्र्लोकाचे उत्तमपणे विवेचन करु शकत असे.
हे सगळे ग्रंथ घेऊन मग तो चीनला पोहोचला. ‘‘डुनहुआंग’’ ते टँगची राजधानी ‘‘चँग-ॲन’’ या प्रवासात त्याने या ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर करण्याचे काम सुरु केले. त्याने ज्या संस्कृत/पाली सुत्रांचे चिनी भाषेत भाषांतर केले त्याची यादी पाहिल्यास मन थक्क होते. भद्रकल्पिका, तथागतमहाकरुणानिर्देश, सद्धर्मपुंडरिक, ललितविस्तार, बुद्धचरितसुत्र, दशभुमीक्लेषचेदिकासुत्र, धर्मसमुद्रकोषसुत्र हे त्यातील काही ग्रंथ. एकूण ग्रंथ होते १४९. शिवाय त्याने अजुन एक महत्वाचे काम केले ते म्हणजे बुद्धाच्या जातक कथांचे चीनी भाषेत भाषांतर केले. बरं हे नुसते लिहून तो थांबला नाही तर गावोगावी, त्याच्या मठात त्याने या सुत्रांवर सतत प्रवचने दिली व धम्माचा प्रसार केला. चीनमधे जो काही बौद्धधर्म प्रारंभीच्या काळात पसरला त्याचे बरचसे श्रेय धर्मरक्षालाच जाते.
अखेरच्या काळात धर्मरक्षाने वानप्रस्थाश्रम स्वीकारला व तो निर्जन जंगलात एकांतवासात रहाण्यास गेला. त्याच्या ज्ञानलालसेबद्दल एक दंतकथा याच काळात निर्माण झाली. तो ज्या नदीकिनारी रहात असे त्या नदीचे पाणी एक दिवस अचानक आटले. (एका माणसाने ते दुषीत केले असेही म्हणतात) ते पाहून धर्मरक्ष त्या जंगलात विलाप करीत भटकू लागला, ‘‘ही नदी अशी आटली तर मला जे काही थोडेफार पाणी लागते तेही मिळणे मुष्कील आहे.’’ हा आक्रोश ऐकताच ती नदी परत दुथडी भरुन वाहू लागली. अर्थात ही एक बोधकथा आहे म्हणून आपण त्यातून काही बोध घ्यायचा असेल तर घेऊ व सोडून देऊ.
नंतरच्या काळात त्याने टँगची राजधानी चँग-ॲनच्या ‘निल‘ वेशीबाहेर एक मठ स्थापन केला व तेथे महायानाचा अभ्यास करीत आपले आयुष्य व्यतीत करु लागला. त्याच्या शिष्यांची संख्या आता न मोजता येईल एवढी झाली होती. पण त्याच काळात धर्मरक्ष सामान्यजनांमधे लोकप्रिय झाला तो एका घटनेमुळे…
त्याच्या विद्यार्थ्यांमधे एक श्रमण दाखल झाला होता. तो आठव्यावर्षीच श्रमण झाला होता याचाच अर्थ तो ज्ञानी असावा. ही घटना घडली तेव्हा त्याचे वय तेरा होते. त्याचे नाव होते झु-फाशेंग. चँग-ॲनमधे एक अत्यंत श्रीमंत व प्रतिष्ठीत गृहस्थ रहात असे. एक दिवस तो धर्मरक्षाच्या मठात आला. त्याची गाठ या झुशी पडली. त्या माणसाने धर्मरक्षाकडे दोन लाख नाणी मागितली. त्या मागणीला धर्मरक्ष उत्तर देणार तेवढ्यात त्या लहान मुलाने उत्तर दिले, ‘‘ तुम्हाला ते पैसे मिळतील !’’ ते ऐकून तो माणूस उद्या येतो असे म्हणून निघून गेला. फा-शेंग म्हणाला, ‘‘ त्या माणसाला ते पैसे खरेच पाहिजे होते यावर माझा विश्वास बसला नाही. मला वाटते तो आपली परिक्षा घेण्यासाठी आला असावा.’’ धर्मरक्षाने त्यालाही असेच वाटले असे उत्तर दिले. दुसऱ्या दिवशी तो माणुस आला व त्याने त्याच्या कुटुंबियांसमवेत धर्माची दिक्षा घेतली.
जेव्हा क्सिओनू व क्सिॲन्बी टोळ्यांनी सम्राट हुईच्या राजधानीवर हल्ला केला त्या धामधुमीच्या काळात धर्मरक्षाने त्याच्या शिष्यांसह पूर्वेकडे पळ काढला. तेथे तो एका निसर्गरम्य कुन नावाच्या तळ्याकाठी पोहोचला. दुर्दैवाने झालेल्या दगदगीमुळे तो तेथे आजारी पडला व त्याने या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्याचे वय होते ७८.
हुई आणि हुआई सम्राटांच्या मधल्या युद्धाच्या धामधुमीच्या काळातही हे भाषांतराचे काम अडखळत का होईना चालू होते. फा-जू नावाचा एक श्रमण होता त्याने लोकस्थान सुत्राचे भाषांतर केले. हा कुठून आला होता, त्याचे भारतीय नाव काय होते हे अज्ञात आहे. तसाच एक श्रमण होता त्याचे नाव होते फाल-ली याने जवळजवळ १०० श्लोकांचे भाषांतर केले. हे दोघे आणि त्यांचे काम काळाच्या उदरात गडप झाले ते झालेच.
ही तत्वज्ञान व माहितीची देवाणघेवाण बघता, पूर्व आणि पश्चिम कधीच भेटणार नाहीत हे प्रसिद्ध वाक्य खोटे ठरते. हे प्रदेश भेटले आणि मध्य एशियात भेटले. त्यांच्यात वैचारिक व आर्थिक देवाणघेवाणही होत होती….
या सुरवातीच्या काळात हे जे ग्रंथांचे भाषांतर झाले ते एवढे अचुक नसायचे. चीनी भाषा ही भारतीय पंडितांना एकदम नवीन व अनाकलनीय होती. त्यांचा बराच वेळ हा ती भाषा शिकण्यातच जायचा. भारतीय पंडीत खऱ्या अर्थाने चिनी भाषा शिकले ते हुएन-त्संगच्या काळात. पण आपण चिनी भिक्षुंबद्दल नंतर पाहणार आहोत. त्यामुळे हा विषय येथेच सोडून देऊ.
या दोन महत्वाच्या महंताबद्दल आपण वाचले पण एकदा राजाश्रय मिळाल्यावर भारतातून चीनमधे जाणाऱ्या बौद्ध महंतांची तुलनेने रीघच लागली. राजाने बांधून दिलेल्या श्र्वेताश्र्व मठात भाषांतराचे व धर्मप्रसाराचे काम मोठ्या नेटाने चालू झाले.
चिनी सम्राटांनी बौद्धधर्माला राजाश्रय दिल्यावर त्यांना भारतातून अजुन धर्मगुरुंची गरज भासू लागली व त्यांनी अनेक धर्मगुरुंना चीनला येण्याचे आमंत्रण दिले. त्यांची नावे काही तिबेटच्या ग्रंथात आढळतात ती अशी- आर्यकाल, स्थाविरचिलू, काक्ष, श्रमण सउविनय. हे पहिल्या तुकडीत होते तर नंतर आलेल्यांची नावे होती, पंडीत धर्मकाल व त्याच्या बरोबर गेलेले अनेक भिक्षू ज्यांची नावे आज आपल्याला माहीत नाहीत. पण काही जणांची चिनी इतिहासातून कळतात – महाबल, धर्मकाल, विघ्न, त्साऊ लुयेन, त्साऊ ता-ली व धर्मफळ. १७२-१८३ या काळात अजुन एक पंडीत आला त्याचे नाव होते त्साऊ फा-सो. हे अर्थात त्याचे चिनी नाव आहे. त्याचे भारतीय नाव माहीत नाही. त्याने दोन ग्रंथाचे भाषांतर केले पण ते ७३० साली नष्ट झाले असा चिनी इतिहासात उल्लेख आहे. महाबल यानेही त्याच मठात राहून एका ग्रंथाचे भाषांतर केले तो मात्र अजुनही चिनी त्रिपिटकामधे आहे. यात बोधिस्त्वाच्या कल्पनेबद्दल बरीच चर्चा केली आहे. त्यातच बुद्धाच्या आयुष्याबद्दल बरीच माहीती मिळते.
तिसऱ्या शतकात धर्मपाल चीनला गेला. जाताना त्याने त्याच्याबरोबर कपिलावस्तूमधून काही संस्कृत ग्रंथ नेले. यानेही त्याच मठात आश्रय घेऊन त्या ग्रंथाचे भाषांतर केले. त्यात त्याला मदत झाली एका तिबेटी श्रमणाची. हा तिबेटी असला तरी त्याचे वास्तव्य अनेक वर्षे मध्य भारतात होते. याचे नाव आहे खान मानसिआन कदाचित खान हे त्या काळात आडनाव नसून पद होते हे लक्षात घेतल्यास ते खान मानसिंह असेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याने भाषांतर केलेल्या ग्रंथाचे नाव होते मध्यमासुत्र. हा दीर्घआगमामधील काही सुत्रे घेऊन रचला गेला.
या काळामधे हे सगळे पंडीत त्यांच्या कामात सतत सुधारणा करीत धर्मप्रसार करीत होते. उदा. धर्मकाल जेव्हा चीनमधे आला तेव्हा त्याला उमगले की चीनमधे विनयसुत्राबद्दल विशेष माहीती नाही. त्यात लिहिलेल्या नियम माहीत नसल्यामुळे बरेच प्रश्न उद्भवत होते. संघ नीट चालण्यासाठी अशा नियमांची आवश्यकता होती. प्रतिमोक्षसुत्रामधे हे सगळे नियम बुद्धानंतर सम्राट अशोकाने भरविलेल्या महापरिषदेने घालून दिलेले आपल्याला आढळतात. धर्मकालाने या नियमांचे भाषांतर करण्याचे काम प्रथम हाती घेतले व तडीस नेले. काळ होता इ.स. २५० हाच चिनी भाषेतील ग्रंथ विनयपिटीका. दुर्दैवाने हाही ग्रंथ ७३० साली नष्ट झाला अशी नोंद आढळते.
अंदाजे २२४ साली अजुन दोन पंडीत भारतातून चीनमधे आले. एक होता विघ्न आणि दुसरा होता लु-येन. हे एकमेकांचे मित्र होते. या पंडितांनी बरोबर धर्मपादसुत्र आणले व त्याचे भाषांतर केले – थान-पोक-किन. त्यांनी हे काम सुरु केले तेव्हा त्यांना चिनी भाषेचा विशेष गंध नव्हता पण त्याने डगमगून न जाता मोडक्यातोडक्या चिनी भाषेत त्यांनी हे काम नेटाने पुढे चालू ठेवले. पण त्यामुळे एक नुकसान झाले ते म्हणजे या भाषांतरात मूळ भाव उतरला नाही. हा ग्रंथ अजुनही चीनमधे काओ-सान-क्वान (प्रसिद्ध धर्मगुरुंच्या आठवणी) या ग्रंथात जपून ठेवलेला आहे. पंडीत विघ्नाच्या मृत्युनंतरही लु-येन याने हे काम चालू ठेवले व आणखी तीन ग्रंथाचे भाषांतर केले ज्यात बुद्धाने जी सुत्रे सांगितली ती लिहिली आहेत.
वर उल्लेख केलेला खान सान नी ही मुळचा तिबेटी पण भारतात स्थायीक झाला होता. तिबेटच्या पंतप्रधानाचा (खान्-कू) हा मुलगा. २४१ साली याने चीनचा रस्ता धरला व तो त्यावेळची राजधानी नानकिंग येथे पोहोचला. त्यावेळी तेथे वू घराण्याचे राज्य होते. सम्राट सन खुएनची या धर्मगुरुवर विशेष मर्जी बसली. त्याने त्यास नवीन मठ बांधण्याचा आदेश दिला. त्याने तो लगेच आमलात आणून त्या मठाला नाव दिले किएन-कू मठ. ज्या गावात हा मठ बांधला गेला त्या गावाचेही नाव ठेवण्यात आले बुद्धग्राम. याचे उद्घाटन खुद्द सम्राटांच्या हस्ते करण्यात आले. याही महंताने एकूण १४ ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर केले. त्यातील एक महत्वाचा होता शत परमिता सन्निपातसुत्र. हा म्हणजे आपल्या जातक कथा आहेत. दुसरा ग्रंथ होता संयुक्तावादनसुत्र. हा एक महायान पंथाचा ग्रंथ आहे. काळ होता २५१.
एक लक्षात येते की भारतातील धर्मगुरु हे सरळ चीनला अफगाणिस्थानमार्गे जात नसत. ते अगोदर मध्य एशियात जात व तेथून रेशीममार्गाने एखाद्या व्यापारी तांड्याबरोबर चीनला जात.
याखेरीज अजुनही काही धर्मप्रसारक भारतातून चीनला गेले त्यांची नावे –
कल्याणरुण, कल्याण, आणि गोरक्ष. यातील गोरक्षक हे नाव नाथपंथियांच्या साधूचे वाटते. याबाबतीत संशोधनाची गरज आहे. गोरक्षकनाथांचा काळ हा अकराव्या शतकाचा मानला जातो आणि हा पंडीत गेला दुसऱ्या शतकात. काही नाथपंथीयांनी बौद्धधर्माची दिक्षा घेतली होती का यावर संशोधन होणे जरुरी आहे…. एका थोर धर्मप्रसारकाविषयी आपण वाचणार आहोत.
त्याचे नाव कुमारजिव….
कुमारजीव.
चीनमधील कुचा येथील कुमारजीवाचा सुंदर पुतळा.

कुमारजिवाचे काम खरोखरच आपल्याला आचंबित करणारे आहे. त्यांनी जवळजवळ १०० संस्कृत ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले आणि एवढ्यावरच न थांबता त्यांनी सुरु केलेल्या या कामात सामील होण्यासाठी दुसरी फळी उभारली. या त्यांच्या शिष्यांनीही त्यांचे काम मोठ्या जोमाने पुढे चालू ठेवले. हे त्यांचे यश फार मोठे म्हणावे लागेल. त्यांचे शिष्य नुसते हे काम करुन थांबले नाहीत तर सुप्रसिद्ध फा-इन सारख्यांनी बौद्ध धर्माचा प्रसारही चीनमधे केला.
या काळातील काही बौद्ध धर्मगुरुंची ही नावे पहा –
धर्मरक्ष, गौतम संघदेव, बुद्धभद्र, धर्मप्रिय, विमलाक्ष व पुण्यत्राता. या सर्वांचे काम आपण थोडक्यात बघणार आहोत.
धर्मरक्ष ३८१ साली चीनेमधे आला व त्याने त्या अवघड भाषेचा अभ्यास करुन अनेक ग्रंथाचे भाषांतर केले. उदा. १) मायाकाराभद्ररिद्धीमंत्र सूत्र २) नरकसूत्र, ज्यात बुद्धाने नरक या संकल्पनेवर भाष्य केले आहे. ३ शिलगुणगंध सूत्र ४) श्रामण्यफळसूत्र.
याच्यानंतर आला गौतम संघदेव. हा एक काश्मीरचा श्रमण होता. याने ३८८ साली त्यावेळच्या चीनी राजधानीत, म्हणजे खान आन या शहरात पाऊल टाकले. त्यावेळी तेथे फु राजघराणे राज्य करीत होते. त्याने जवळजवळ ७ ग्रंथांचे भाषांतर केले. त्याने भाषांतर केलेल्या काही महत्वाच्या ग्रंथांची नावे आहेत – मध्यमागम सूत्र, हा एक हिनयान पंथाचा ग्रंथ आहे. दुसरा आहे अभिधर्मह्र्दयशास्त्र. ३९१ साली त्याने त्रिधर्मसूत्राचे भाषांतर केले.
३९८ साली चीनमधे आला बुद्धभद्र. हा शाक्य होता. साधारणत: त्याच काळात कुमारजीवाला पकडून चीनमधे आणण्यात आले. कुमारजीवाने याच बुद्धभद्राचा अनेक वेळा त्याच्या कामात सल्ला घेतला असे म्हणतात. या बुद्धभद्राला कुमारजीवाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. याचाच सहाध्यायी होता जगप्रसिद्ध फा-ईन. कुमारजीवाच्या मृत्युनंतर जेव्हा फा-ईन भारताचा प्रवास करुन चीनमधे परतला तेव्हा याने त्याच्याबरोबर संघासाठी नियमावली असणारा ग्रंथ लिहिला. तो म्हणजे विनयपिटिका. २५० साली नियमावली नसल्यामुळे आपण पाहिले आहे की धर्मकालाने पहिला प्रतिमोक्ष हा ग्रंथ लिहिला होता. बुद्धभद्राने त्यातील काही भाग उचलून त्यावर सविस्तर भाष्य केले आणि एक नवीन ग्रंथ रचला ज्याचे नाव त्याने ठेवले – प्रतिमोक्षसंघिकामूल. संघ वाढत असल्यामुळे त्यात शिस्त आणण्यासाठी विनयग्रंथाची त्याकाळात फारच जरुरी भासल्यामुळे हे काम तत्परतेने उरकण्यात आले. बुद्धभद्राने चीनमधे ३१ वर्षे काम केले. तो भारतात परत आला नाही. त्याने चीनमधेच आपला प्राण ठेवला तेव्हा त्याचे वय होते ७१. त्याचे सात ग्रंथ आजही चीनमधे जपून ठेवले आहेत ते खालीलप्रमाणे – (तीन ग्रंथांची नावे आधी येऊन गेलेली आहेत)
१ महावैपुल्य सूत्र ज्यात खुद्ध बुद्धाची भाषणे दिली आहेत.
२ बुद्धध्यानसमाधीसागर सूत्र
३ मंजुश्री प्रणिधानपद सूत्र
४ धर्मताराध्यान सूत्र
बुद्धभद्राच्या थोडे आधी अजुन एक धर्मगुरु काबूलवरुन चीनमधे येऊन गेला त्याचे नाव होते संघभट. पण त्याच्याबद्दल आजतरी काहीच माहिती उपलब्ध नाही. अजून किती पंडीत चीनमधे या कामासाठी दाखल झाले असतील याची आज आपल्याला कल्पना नाही. कित्येक ग्रंथ कम्युनिस्ट राजवटीत नष्ट करण्यात आले असावेत किंवा कुठल्यातरी सरकारी ग्रंथालयात धूळ खात पडले असतील. ते जेव्हा केव्हा बाहेर येतील तेव्हा अजून बरीच माहिती उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच काळात अजून एक महत्वाच्या कामास सुरुवात झाली ती म्हणजे चीनी धर्मगुरुंनी संस्कृत शिकण्यास सुरुवात केली. ही कल्पना कुमारजीव यांच्या एका शिष्याची, फा-ईनची.
३८८ साली संघभटाने कात्यायनीपुत्र रचित विभासशास्त्राचे चीनी भाषेत भाषांतर केले जे चीनमधे पि-फो-शालून या नावाने ओळखले जाते. या ग्रंथाचे एकुण १८ भाग आहेत. त्याच वर्षी त्याने आर्य वसुमित्र बोधिसत्व संगितीशास्त्र या ग्रंथाचे भाषांतर केले. ३८४ साली त्याने बुद्धचरितसूत्राचे भाषांतर केले. हा मूळ ग्रंथ संघरक्षाने रचिला होता.
३८२ साली अजून एका धर्मप्रिय नावाच्या श्रमणाने एका महत्वाच्या ग्रंथाचे भाषांतर केले ज्याचे नाव होते महाप्राज्ञपरिमित सूत्र. हे प्रसिद्ध दशसहस्रिका प्राज्ञ परिमिता या ग्रंथाचा काही भाग आहे.
थोडक्यात काय, भारतातून चीनकडे जाणाऱ्या पंडितांचा ओघ सारखा वाढत होता व त्यांनी तेथे अचाट काम केले. नवीन धर्माचा प्रसार करताना नवबौद्धांना संदर्भासाठी ग्रंथ लागतील हे ओळखून त्यांनी ग्रंथाच्या भाषांतराचे काम प्रथम हाती घेतले आणि अतोनात कष्टाने तडीस नेले. हे करताना त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे थांबविले नव्हते. त्यासाठी त्यांनी राजाच्या आश्रयाने मठ बांधले. तेथे संघांना आसरा दिला. त्यांच्यासाठी चीनी भाषेत नियमावली लिहिल्या.

या सर्व कामात भारताच्या मध्य भागातून अनेक पंडीत चीनला गेले पण काश्मीरातूनही अनेकजण गेले हे विसरुन चालणार नाही. हे वाचल्यावर एक विचार मनात येतो काश्मीरमधील सध्याच्या युवकांना हा इतिहास माहिती असेल का ? तो जर त्यांना सांगितला तर काही फरक पडेल का ?
(शक्यता कमीच आहे पण मधे एका पाकिस्तानी कार्यक्रमात एका बाईने एका अतिरेक्याला सडेतोड उत्तर दिले होते…ती म्हणाली, आमचा अरबस्तानाशी कसलाही संबंध नाही. अरब हे आमच्या भूमिवरील आक्रमक होते. हिंदूशाहीचा राजा दाहीर हाच आमचा हिरो असायला हवा. आम्ही प्रथम हिंदू होतो, नंतर बौद्ध झालो व त्यानंतर ख्रिश्चन व मुसलमान हे आम्ही विसरु शकत नाही… असे उत्तर देणारी पिढी जेव्हा काश्मीरात तयार होईल तो दिवस भारताच्या व काश्मीर खोऱ्याच्या भाग्याचा.) असो.
आता आपण कुमारजीव या महान ग्रंथकर्त्याकडे वळू. कुमारजीवाचे पिता हे भारतीय होते अर्थात त्याचवेळेचा भारत ज्यात अफगाणिस्तानही मोडत होते. कुमारजीवाचे वडील ‘कुमारयाना’, काश्मिरमधे एका राज्याच्या पंतप्रधानपदी कार्यरत होते. त्यांच्यावर बौद्धधर्माचा एवढा प्रभाव पडला की पामीरच्या डोंगर रांगा पार करुन ते कुचाला गेले. तेथे ते आल्याची कुणकुण लागल्यावर तेथील राजाने त्यांची त्वरित राजगुरुपदी नेमणूक केली. त्याकाळी गुणवंतांची कदर अशा प्रकारे व्हायची. विद्वान पंडितांसाठी त्याकाळी युद्धं होत असत असा तो काळ. तर कुचाला हा राजगुरु असताना कुचाची राजकन्या, जिवाका त्याच्या प्रेमात पडली व तिने त्याच्याशीच विवाह करण्याचा हट्ट धरला. अर्थातच तो पुरा करण्यात आला. यांना जो पुत्र झाला त्याच्या नावात मातापित्यांचे नाव गुंफण्यासाठी त्याचे नाव ठेवण्यात आले कुमार + जिवाका. म्हणजेच कुमारजीवा. कुमारजीवाचे जन्म साधारणत: ३३४ त ३४४ या काळात झाला असावा. तो सात वर्षांचा असताना त्याची आई एका भिक्षुणीसंघात दाखल झाली. असे म्हणतात (जरा अतिशयोक्ती वाटते) की तो सात वर्षांचा असतानाच त्याची अनेक सूत्रे तोंडपाठ होती. तो नऊ वर्षांचा झाल्यावर त्याच्या आईने त्याला काश्मिरला नेले व शिक्षणासाठी शिक्षकांचा जो शिक्षक बंधुदत्त त्याच्याकडे सोपविले. या प्रवासादरम्यान त्यांना एक अरहत भेटला ज्याने कुमारजीवाचे भविष्य सांगितले असे म्हणतात. आजवर कुमारजीवाचा अभ्यास हिनयानाच्या सर्वास्तिवादी तत्वज्ञानाच्या अभ्यासापुरता मर्यादित होता. येथे त्याला वेदांचा व तंत्रविद्या, खगोलशास्त्र या विषयांचा अभ्यास करण्यास मिळाला व याचवेळी त्याची महायानाच्या तत्वज्ञानाशी ओळख झाली. या शिक्षणाचा अजून एक फायदा त्याला झाला आणि तो म्हणजे त्याची ओळख अतिविशाल हिंदू ग्रंथविश्र्वाशी झाली. थोड्याच काळात तो त्यात पारंगतही झाला. महायानाची ओळख झाल्यावर तर त्याने एका ठिकाणी म्हटले आहे की मी इतके दिवस दगडाला सोने समजत होतो. आता मात्र माझी ओळख खऱ्या सोन्याशी झाली आहे. (मला मात्र हे काही विशेष पटले नाही. खरे तर हिनयानपंथाचे तत्वज्ञान जास्त मूलभूत स्वरुपाचे आहे. मला तरी वाटते महायानात हिंदू तत्वज्ञान भरपूर घुसडलेले आहे. उदा. बोधिसत्वाची कल्पना. हे चूक असू शकेल !) गंमत म्हणजे त्याला या अभ्यासात यारकंदचा राजपुत्र सत्यसोमाची खूपच मदत झाली. गुगलअर्थवर यारकंद कुठे आहे हे जरुर पहावे.
काशघरला एक वर्ष काढल्यावर कुमारजीव कुचाला परतला. कुचामधे राजदरबाराच्या पाठिंब्याने त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर मात्र तो जवळजवळ वीस वर्षे कुचामधे राहिला. हा काळ त्याने महायानाचे तत्व समजून घेण्यात व्यतीत केले. ते तत्वज्ञान पटल्यावर त्याने महायानपंथाचा स्वीकार केला. एवढ्यावरच न थांबता त्याने त्याच्या गुरुंनाही हे तत्वज्ञान समजावून सांगण्याचे ठरविले. त्याला अशी आशा होती की गुरुंना पटल्यावर तेही या पंथाचा स्वीकार करतील. त्याने बंधुदत्तांना कुचास येण्याचे आमंत्रण दिले. आपल्या गुरुला महायानाची थोरवी सांगताना कुमारजीवाने त्यांच्या समोर शून्यतेची कल्पना व तत्व मांडले. ते सगळे शांतपणे ऐकल्यावर बंधुदत्तांनी सगळे शून्य आहे, किंवा सगळे विश्र्व शेवटी मिथ्या आहे हे म्हणणे म्हणजे फुकाची बडबड आहे असे म्हणणे मांडले. ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक कथा कथन केली –
एका विणकराकडे एक वेडसर माणूस आला व त्याने त्याला सगळ्यात तलम धागा विणण्यास सांगितला. तो पाहिल्यावर त्याने तो जाड असल्याचे त्या विणकराला सांगितले.
‘‘पैशाची काळजी करु नकोस. मला तलमात तलम धागा विणून दाखव !’’
विणकराने त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी तो धागा पाहिल्यावर त्या माणसाने तो जाड असल्याचे सांगितले. विणकराला राग आला पण त्याने तो आवरला व त्याला परत दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. तिसऱ्या दिवशी विणलेला धागा पाहून त्या माणसाने तोही जरा जाडसर असल्याचे सांगितल्यावर विणकराला आला राग. हवेत बोट दाखवून तो म्हणाला,
‘‘तो बघ तुला पाहिजे तसा धागा तेथे आहे.’’ हवेत काहीच न दिसल्यामुळे त्याने विचारले, ‘‘ कुठे आहे तो धागा? मला तर दिसला नाही’’
‘‘तो इतका तलम झाला आहे की नुसत्या नजरेस दिसणे शक्यच नाही’’ विणकराने उत्तर दिले.
त्या उत्तराने त्या माणसाचे समाधान झाले.
‘‘या धाग्याचे एक वस्त्र विणून मला उद्या दे. ते मला राजाला भेट द्यायचे आहे’’ असे म्हणून त्या माणसाने त्याचे पैसे मोजले व तो तेथून निघून गेला.
आता हे स्पष्टच आहे की असा कोणताही धागा तेथे नव्हता व त्याचे पैसे मोजायचेही काही कारण नव्हते त्याचप्रमाणे महायानातील शून्यता या कल्पनेत/तत्वज्ञानात काहीच अर्थ नाही व त्यात वेळ घालविण्यात काही कारण नाही हे स्पष्ट आहे.’’
हे मात्र मला पटले पण कुमारजीवाला मात्र स्वत:च्या गुरुचे मतपरिवर्तन करण्यात नंतरच्या काळात यश मिळाले. त्याच्या म्हणण्यास मान्यता देऊन त्याच्या गुरुंनी महायानपंथाची शिकवण स्वीकारली.
३७९ साली एक सेंग-जुन नावाचा चीनी महंत कुचाला आला होता. त्याने कुमारजीवाची माहिती चीनच्या राजाला (सम्राट जिन. राजधानी : चँगॲन) एका अहवालात पाठविली. सम्राटाने तो अहवाल वाचून कुमारजीवाला चीनमधे आणण्याचे प्रयत्न सुरु केले. जवळजवळ दोन दशके प्रयत्न करुन तो निराश झाला. हे प्रयत्न विफल झाले त्याला कारण होते सम्राटाचाच एक सेनापती लु-कुआंग. या सेनापतीने कुमारजीवाचे महत्व न ओळखता आल्यामुळे त्याला अटक करुन सतरा वर्षे तुरुंगात टाकले. (हा बौद्धधर्मिय नव्हता. तो धर्माच्या विरुद्ध होता का नाही याबद्दल माहिती उपलब्ध नाही. काही जणांचे असेही म्हणणे आहे त्या काळात तो इतका ताकदवान झाला होता की त्याने जवळजवळ राजा विरुद्ध बंडच पुकारले होते.) राजदरबारातून कुमारजीवाला राजधानीत पाठविण्याचे सारखे आदेश निघत होते. इकडे कुमारजीवाने सर्वस्तीवादी विनयाचा अभ्यास सुरु केला होता. यावेळी त्याच्याबरोबर होता पंजाबमधील (किंवा उत्तर भारत म्हणूया) एक पंडीत ज्याचे नाव होते विमलाक्ष. (हा एक उत्तर भारतीय भिक्खू होता ज्याने कुचाच्या दिशेने प्रस्थान ठेवले होते. जेव्हा चिन्यांनी ३८३ मधे कुचावर हल्ला करुन ते काबीज केले तेव्हा याने तेथून पळ काढला. नंतर जेव्हा त्याला कुमारजीव चँगॲनमधे आहे हे कळले तेव्हा तोही चँगॲनला गेला. कुमारजीवाचा मृत्यु झाल्यावर याने तेथे बरेच काम केले. हा त्याच्या ७७व्या वर्षी तेथेच मृत्यु पावला)
३६६-४१६ या काळात त्सिन् घराण्याची सत्ता चँगॲनवर प्रस्थापित झाली. याचा एक राजा याओ त्सिंग हा बौद्धधर्माचा फार मोठा चाहता होता. त्याने या धर्माला उदार राजाश्रय दिला होता. असे म्हणतात त्याच्या काळात त्याने ३००० श्रमणांना सांभाळले होते. याच्या दरबारात प्रवेश मिळाल्यावर कुमारजीवाचे भाग्य उजळले. या राजाने त्याला त्याच्या राज्यात बौद्ध धर्माचा प्रसार करण्याची आज्ञा दिली व बौद्धधर्माचा चीनमधील मार्ग मोकळा झाला. एकदा राजाश्रय मिळाल्यावर कुमारजीवाने भाषांतराचे काम मोठ्या धडाडीने हाती घेतले. त्याने जवळजवळ ९८ ते १०० बौद्ध संस्कृत ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले. त्यातील काहींची नावे आपण अगोदरच पाहिली आहेत. त्याने स्वत: काही ग्रंथ रचले का नाही याबद्दल आजतरी काही माहिती उपलब्ध नाही. बहुतेक त्यासाठी त्याला वेळच मिळाला नसावा. कुमारजीवाची मातृभाषा ना संस्कृत होती ना चीनी. तरीही त्याने हे भाषांतराचे काम पार पाडले याबद्दल त्याचे आभारच मानले पाहिजेत. कदाचित कुचामधे असताना त्याला चीनी भाषेची तोंडओळख झाल्याची शक्यता नाकारता येत नाही पण हे खरे मानले तरीही त्याने फार अवघड काम पार पाडले असेच म्हणावे लागेल.. संस्कृतमधून चीनी भाषेत भाषांतर करताना त्याने स्वत:ची एक स्वतंत्र शैली निर्माण केली त्यामुळे ती सगळी भाषांतरे ही चीनी भाषेतील मूळ लेखनच वाटते. असे म्हणतात की त्याची शैली ही ह्युएनत्संगपेक्षा श्रेष्ठ आहे. वरील ९८ ग्रंथाचे ४२५ भाग आहेत. यावरुन हे काम किती प्रचंड असेल याची कल्पना येते. यातील ४९ ग्रथांची नावे चीनी त्रिपिटिकात लिहून ठेवली आहेत त्याची नावे येथे विस्तारभयापोटी देत नाही. ही यादी आपण जर नीट पाहिली तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की यात तांत्रिकविद्येवरील एकही ग्रंथ नाही. ह्युएनत्संगच्या काळात मात्र या विषयावरील ग्रंथांचा चीनमधे बराच बोलबाला झाला. त्याने अश्र्वघोष व नागार्जुन यांची चरित्रं लिहिली, ती चीनमधे बरीच लोकप्रिय झाली. कुमारजीवाची लोकप्रियता इतकी वाढली की असे म्हणतात त्या काळात त्याच्याकडे १००० श्रमण शिकत होते. फा-ईन हा त्याचाच एक शिष्य. याने भारतात जाऊन बुद्धाच्या सर्व पवित्र ठिकाणांना भेटी दिल्या व कुमरजीवाच्या आज्ञेने त्याचे प्रवासवर्णन लिहिले. त्यानेही अनेक ग्रंथ भारतातून चीनमधे नेले. आपल्या शिष्याची किर्ती पाहण्यास कुमारजीवाचा गुरु विमलाक्ष चीनमधे आला पण दुर्दैवाने विमलाक्षाच्या आधी कुमारजीवाचा मृत्यु झाला. विमालाक्षाने आपल्या शिष्याचे काम पुढे नेले व ‘दशाध्याय विनय निदान’ नावाच्या ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर केले. हेही वयाच्या ७७व्या वर्षी चीनमधे मरण पावले.
कुमारजीवाच्या काळात काश्मिरमधून अजून एक पंडीत चीनमधे आला. त्याचे नाव होते पुण्यत्रात. यानेही कुमारजीवाच्या प्रभावाखाली दशाध्यायविनय व सर्वस्तिवाद् विनय या दोन ग्रंथांचे भाषांतर केले.
एक लक्षात येते की काश्मिर भागातून अनेक श्रमण चीनमधे येतजात होते व तेथे अगोदरच स्थायिक झालेल्या पंडितांच्या मार्गदर्शनाखाली कठोर परिश्रम करीत होते. आता त्यांच्यापैकी काहींची नावे व त्यांचे काम पाहुया..
काश्मिरमधून या काळात जे काही पंडीत चीनमधे गेले त्यांची नावे खालीलप्रमाणे-
१ बुद्धयास २ धर्मयास ३ धर्मक्षेम ४ बुद्धाजिवा आणि ५ धर्ममित्र.
बुद्धयासाने आकाशगर्भबोधिसत्व, दीर्घ आगाम व धर्मगुप्त विनयाचे सूत्राचे भाषांतर केले. ज्या चिनी इतिहासात या सर्व बौद्ध पंडितांचा उल्लेख किंवा व्यवस्थित नोंद केलेली आढळते. याचे नाव फो-थो-ये-शो असे आहे.
याच्या मागोमाग काश्मिरमधून आला पंडित धर्मयास. साधारणत: ४०७ साली. याने आठ वर्षात सव्याकरण सूत्र व सारिपुत्ताअभिमधर्म सूत्रांचे भाषांतर केले. ही सगळी त्रिपिटकात सामावलेली आहेत.
४१४ साली धर्मक्षेमाने चीनमधे पाऊल ठेवले. जरी तो काश्मिरातील पंडितांबरोबर चीनमधे आला असला तरी तो कश्मिरी नव्हता. तो होता मध्य भारतातील. चीनी सम्राटाने (सम्राट त्सू-खू-मान-सून्, उत्तर लिॲन घराणे) याला बौद्ध ग्रंथाचे भाषांतर करण्यासाठी खास आमंत्रण दिले होते म्हणजे हा किती ज्ञानी असेल याची कल्पना येते. त्यानेही भाषांतराचे काम मोठ्या धडाडीने हाती घेतले. थोड्याच काळात त्याची किर्ती दूरवर पसरली आणि त्याला वी घराण्याच्या राजाकडून बोलाविणे आले. त्याने त्याला बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी आमंत्रण दिले. पहिल्या राजानी परवानगी नाकारल्यावर या दोन सम्राटांमधे जी हाणामारी झाली त्यात बिचाऱ्या धर्मक्षेमास आपले प्राण गमवावे लागले. तो वीच्या राज्यात जात असताना त्याच्यावर मारेकरी घालण्यात आले व त्याला ठार मारले गेले. त्याने भाषांतर केलेल्या अनेक ग्रंथांपैकी बारा शिल्लक आहेत. त्यातील काही महत्वाचे असे –
१ महविपूल सूत्र २ महाविपूलमहासानिपत्त सूत्र ३ महापरिनिर्वाण सूत्र
काश्मिरमधून अजुन एक पंडीत आला ज्याचे नाव होते बुद्धजिवा. हा साधारणत: ४२३ साली आला असावा. त्यानेही दोन महत्चाचे ग्रंथ चीनी भाषेत आणले ते म्हणजे महाशासक विनय आणि प्रतिमोक्ष महिशासक.
यानंतर या काळात काश्मिरमधून आलेला शेवटचा पंडीत होता धर्ममित्र. हा आला साधारणत: त्याच काळामधे. त्याने ४२३ ते ४४१ या काळात बरेच काम केले त्यातील महत्वाचे होते आकाशगर्भबोधीसत्वधारिणी सूत्र. हा वयाच्या ८२व्या वर्षी चीनमधेच मृत्यु पावला.
आता आपण एका महत्वाच्या व लोकप्रिय पंडीताकडे वळूया.
काश्मिर ज्याला त्या काळात चिनी भाषेत कि-पिन असे नाव होते ( आत्ता आहे का हे माहीत नाही ) त्याने एक अत्यंत अनुभवी धर्मप्रसारक चीनमधे पाठविला. तो म्हणजे गुणवर्मन. हा धर्मप्रसाराच्या कामात अत्यंत वाकबगार होता. असे म्हणतात त्याने चीनला जाण्याआधी आख्खी जावा बेटे बौद्ध केली होती. जावा बेटात त्याने शुन्यापासून सुरुवात केली होती त्यामानाने चीनमधील काम सोपे होते. चीनमधील धर्मप्रसाराचे काम तसे सुरळीत चालले होते फक्त मधून मधून ताओ व कनफुशियसचा अनुयायी असणारा एखादा राजा गादीवर आला की बौद्धांवर अत्याचार व्हायचे. पण त्याच काळात बौद्धांची संख्या वाढली होती हेही नाकारता येत नाही. या कामास बुद्धाच्या भूमीवरुन सतत मदत मिळत होती हेही खर्ं. अशा काळात गुणवर्मनसारखा पंडीत चीन येथे आल्यावर बौद्धधर्मप्रसारकांची ताकद अजुन वाढली.
हा स्वत: काश्मिरच्या राजघराण्यातील होता. (काही जणांचे म्हणणे तो गांधारातील होता असेही आहे) दुर्दैवाने जरी यांचे घराणे काश्मिरवर अनेक वर्षे राज्य करीत असले तरी याचा जन्म झाल तेव्हा याच्या आजोबांना (हरिभद्र) त्यांच्या उपद्रवी मुल्यांमुळे राज्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्याकाळात राजेशाही असली तरी कशा प्रकारची होती हे या उदाहरणावरुन समजून यावे. प्रत्यक्ष राजाला हद्दपार करण्याची क्षमता त्या काळात मंत्रीगण व जनता बाळगून होते. मला वाटते पाचशे राजकर्त्यांना हाकलून देण्यापेक्षा हे सोपे असावे. त्यामुळे याचा जन्म जंगलातच झाला. गुणवर्मनाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. एकदा तो लहान असताना त्याच्या आईने त्याला एक कोंबडा मारायला सांगितला. त्याने हे धम्माविरुद्ध आहे हे सांगितल्यावर साहजिकच त्याच्या आईला राग आला. ती म्हणाली,
‘‘ तू मार त्याला. जे काही पाप लागेल ते मी माझ्या शिरावर घेते. व त्यासाठी काही शिक्षा असेल तर तीही मी भोगेन.’’ दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसांनंतर असेल, गुणवर्मनाचे बोट दिव्यावर भाजले. त्याने आईकडे धाव घेतली.
‘‘ माझ्या हाताची आगाआग होती आहे. या वेदना जरा तू घेतेस का ?’’
‘‘अरे हे तुझे शारीरिक दुखणे आहे. ते मी कसे घेऊ शकेन ?’’
हे ऐकल्यावर गुणवर्मनाने तिला तिच्या बोलण्याची आठवण करुन दिली.
असे म्हणतात जेव्हा गुणवर्मन १८ वर्षाचा झाला तेव्हा कोणीतरी भविष्यवाणी केली की तो लवकरच राजाधिपती होईल. नंतर दक्षिणेकडे जाईल व एक सन्यासी होईल. आणि खरोखरच ही भविष्यवाणी खरी ठरली. वयाच्या विसाव्या वर्षी त्याने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली व तो श्रमण झाला. विसाव्या वर्षी त्याचा सर्व सूत्रांचा अभ्यास पूर्ण झाला. लोक त्याल त्रिपिटकावरील अधिकारी पुरुष मानू लागले. तो तीस वर्षांचा असताना काश्मिरच्या राजाचा मृत्यु झाला. त्याच्या मंत्रीमंडळाने गुणवर्मन हा राजघराण्यातीलच असल्यामुळे त्यालाच राज्याभिषेक करायचे ठरविले. अर्थातच गुणवर्मनाने त्या मागणीला नम्रतापूर्वक नकार दिला व काश्मिर सोडले. तेथून तो श्रीलंकेला गेला. तेथे धम्माच्या कामाला त्याने वाहून घेतले व जावा बेटांवर पोहोचला. त्या काळात चीनी भाषेत जावा बेटांना चो-पो असे म्हणत. फा-ईनने थोडे आधी या बेटाना भेट दिली होती. त्याने त्याच्या प्रवासवर्णनात नमूद केले आहे की या बेटांवर हिंदू धर्माची पताका फडकत होती. गुणवर्मनाने मोठ्या कल्पकतेने व कष्टाने बौद्ध धर्माचा प्रचार केला व हिंदू धर्माचे प्राबल्य जवळजवळ नष्ट केले. जावामधे कलिंगाच्या राजांनी राज्यविस्तार केला होता. ( जावाच्या एका लोककथेत गुजराथमधील एका राजाने येथे सत्ता प्रस्थापित केली असाही उल्लेख आहे. ७५ साली. जेव्हा जावाबेटांवर न्यायपाल किंवा नायपाल नावाचा राजा राज्य करीत होता तेव्हा तेथे एक मोठे बौद्ध विद्यापीठ होते ज्याचे वर्णन अनेक चीनी बौद्ध धर्मगुरुंनी केले आहे. ते होते सुवर्णद्विप नावाच्या बेटावर. नालंदा विद्यापिठात प्रवेश करण्याआधी या संस्थेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करावे लागत असे. हे बहुदा गुणवर्मनने स्थापन केले असावे. खात्री नाही…)
गुणवर्मन येण्याआधी म्हणे जावाच्या राजाच्या आईला स्वप्न पडले होते की कोणी थोर महंत उद्या जावाच्या किनाऱ्यावर लागणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी गुणवर्मनची बोट तेथे लागली. तिच्या आग्रहाखातर राजा गुणवर्मनच्या स्वागतासाठी किबाऱ्यावर गेला आणि तिच्याच आग्रहाखातर त्याने बौद्धधर्माचा स्विकार केला. त्याने राजाज्ञा केली की
१ बौद्ध महंताचा अनादर कोणी करु नये.
२ कुठल्याही प्राण्याची हिंसा करु नये.
३ गरिबांना दानधर्म करावा.
यानंतर काहीच काळानंतर सारे जावा बौद्धधर्मीय झाले. जावामधील या यशानंतर गुणवर्मनाची किर्ती बौद्धजगतात पसरली. अर्थात चीनी श्रमणांच्या कानावर त्याची किर्ती पडली असणारच. ४२४ साली चीनी बौद्धजन आणि महंत वेन सम्राटाकडे गेले आणि त्यांनी त्याला विनंती केली की त्यांनी गुणवर्मनाला साँग प्रदेशात बौद्धधर्माच्या प्रसारासाठी बोलावून घ्यावे. त्याने त्याच्या त्या प्रदेशातील सरदारांना तशी आज्ञा केली. गुणवर्मन कसा नानकिंगला पोहोचला याची माहीती चीनी ग्रंथातून दिली गेली आहे. तो हिंदू-नंदी नावाच्या जहाजातून चीनच्या दिशेने रवाना झाला. त्याचे जहाज भरकटून दुसरीकडेच कुठेतरी लागले असे म्हणतात. आता ही व यासारखी सविस्तर माहिती चीनमधील कुठल्या ग्रंथातून मिळते हे पहाणे वावगे ठरणार नाही. खाली त्या ग्रंथांची नावे व काळ दिला आहे.
१ चू सानत्संग ची ची : लेखक : सेंग् यू, काळ : ५१५
२ शेन सेंग चुआन : लेखक : अज्ञात, काळ : १४१७
३ फा युआन चू लिन: लेखक : ताऊ शिह, काळ: ६६८
४ कू यिन ई चिंग तूची: लेखक: शिंग माई, काळ: ६६४
५ काय युआन चे चियाओ लू : लेखक : त्शे चिंग, काळ: ७३० ( याच काळात अनेक भाषांतरे नष्ट झाली आहेत.
६ चेंग युआन सिन तिंग चे चियाओ मूलू : लेखक: युआन चाओ, काळ: ७००
७ लि ताय सानपाओची : लेखक: फेईचँगफँग, काळ: ५९७
८ ता टँग नी तिएन लू : लेखक : ताऊ हुआन, काळ‘ ७००
९ फॅन-ई-मिंग-ई-ची : लेखक : फायुन, काळ : १२००
१० फुत्झूतुंग ची : लेखक : ची, पान काळ: १३००
११ चिशेन चाऊ सानपाओ कान तुंग लू : लेखक अज्ञात, काळ : १३००
म्हणजे चीनी दरबारातून या सर्व बौद्ध महंतांची चरित्रे लिहून ठेवण्यात आली. आहेत. मला वाटते आपल्याकडे ही लिहिलेली असावीत व बरिचशी नालंदाला लावलेल्या आगीत नष्ट झाली असवीत. अर्थात सगळ्यात जुने जे पुस्तक आहे त्यातीलच बरीचशी माहिती नंतरच्या पुस्तकात आढळते. असो.
चीनी सम्राटाला गुणवर्मन चीनच्या किनाऱ्याला लागल्याची खबर मिळताच त्याने त्याच्या सरदारांना त्याला कसलाही त्रस होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितली व त्याला त्वरित राजधानीस पाठविण्यास सांगितले. त्याचा हा रस्ता चे-हिंग नावाच्या राज्यातून जात होता. येथे गुणवर्मन एक वर्षभर राहिला. या प्रदेशाचा राजा/सरदार मरायला टेकला होता. गुणवर्मनाने त्याला धम्म सांगून त्याचे चित्त थाऱ्यावर आणले असे म्हणतात.
सम्राट गुणवर्मनला भेटण्यास अतिशय आतुर झाल्यामुळे त्याने त्याला ताबडतोब नानकिंगला येण्याची विनंती केली. ४३१ मधे (महिना माहीत नाही) गुणवर्मन नानजिंगला पोहोचला. वेन घराण्याच्या सम्राटाने स्वत: पुढे जाऊन त्याचे स्वागत केले. भेटल्यावर सम्राटाने त्याला काही प्रश्र्न विचारले. त्यातील एक असा होता,
‘‘ बुद्धाच्या शिकवणीनुसार मी अहिंसेचे पालन करतो पण काही वेळा मला त्याचे पालन करता येत नाही. अशा वेळी काय करावे हे मला कळत नाही. कुपया याबाबत मार्गदर्शन करावे.’’
त्याने त्याचे काय प्रबोधन केले ते मला माहीत नाही परंतू राजाचे समाधान झाले असावे कारण लगेचच गुणवर्मन यांची राहण्याची सोय जेतवन विहारात केली. या येथे राहून गुणवर्मन यांनी लगेचच बौद्धधर्माच्या प्रसाराचे काम हाती घेतले. प्रथम त्यांनी विहारामधे सद्धर्म पुंडरिक सूत्र व दक्षाभूमी सूत्रावर प्रवचने देण्यास सुरुवात केली. त्याच्याच एका शिष्याने त्यांना ती प्रवचने पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध करण्याचे सुचविल्यावर त्यांनी एकूण तीस भागात ती लिहिली व प्रसिद्ध केली. त्यातील दोन त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या शिष्यांनी लिहिलेली आहेत. त्याच काळात त्या विहारात एक इश्र्वर नावाचा महंत शा-सिन नावाचा एक ग्रंथ लिहित होता पण काही अडचणींमुळे त्याने ते काम अर्धवट सोडले होते. गुणवर्मन यांनी ते काम पूर्ण करण्याचे ठरविले. या ग्रंथाचे शेवटचे १३ भाग त्यांनी पूर्ण केले असे म्हणतात.
गुणवर्मन यांच्या काळात बौद्ध भिक्षुणींचा एक प्रश्र्न सोडविण्यात आला. त्याची हकिकत अशी :
जेव्हा गुणवर्मन नानजिंगला पोहोचला तेव्हा ज्या विहारात त्यांची सोय करण्यात आली होती तेथे एका बांबूच्या बेटापाशी त्याचे मन अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी तेथेच आपली दिक्षाभूमी उभारली. या दिक्षाभूमीवर ते चीनी जनतेला बौद्धधर्माची दिक्षा देत असत. (चीनी महंतांनी गुणवर्मन या नावाचा अर्थ लावला तो असा : ज्याने गुणांचे चिलखत परिधान केले आहे असा. या माणसाने खरोखरीच गुणांचे चिलखत परिधान केले होते. सम्राटाच्या एवढ्या जवळ असून त्याच्या हातून कधीही काहीही वावगे घडले नाही.) ४२९ साली आठ भिक्षुणी श्रीलंकेवरुन एका जहाजातून नानजिंगला अवतरल्या. त्यांनी यिंगफू नावाच्या मठात आश्रय घेतला. तीन वर्षे त्या तेथेच होत्या. त्या काळात त्यांनी चीनी भाषेवर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळविले. त्यांनी स्थानिक भिक्षुणींना विचारले,
‘‘ येथे पूर्वी कधी भिक्षुणी आल्या होत्या का ?’’
‘‘ श्रमण व भिक्षू आले होते पण भिक्षुणी प्रथमच आल्या आहेत’’
हे उत्तर ऐकल्यावर त्या भिक्षुणी चमकल्या. कारण स्त्रियांना दिक्षा देण्यासाठी भिक्षुणी आणि महंत दोन्हीची गरज असते.
‘‘जर तुमच्या गुरुंना पूर्वी दिक्षा मिळाली असेल तर त्यांना हे माहीत असायला पाहिजे होते.’’
त्या भिक्षुणींना काय उत्तर द्यावे ते कळेना. त्यांना त्यांची दिक्षा वैध नाही कळल्यावर अतोनात दु:ख झाले. त्यांनी गुणवर्मन यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. गुणवर्मन यांनी त्या स्त्रियांना दिक्षा देण्याची तयारी दाखविली व नंदी जहाजाच्या नाखव्याला श्रीलंकेतून अजून भिक्षुणींना घेऊन येण्याची विनंती केली. तसेच या ज्या श्रीलंकेवरुन आठ जणी आल्या होत्या त्यांना चीनी भाषेचा अभ्यास करण्यास सांगितले म्हणजे त्यांनी चीनी स्त्रियांशी बोलून त्या दिक्षा घेण्यास सक्षम आहेत का हे कळेल. असे म्हणतात नंदी जहाज दहा वर्षांनंतर अजून दहा भिक्षुणींना घेऊन नानजिंगला परतलं आणि आता भिक्षुणींची संख्या पुरेशी असल्यामुळे तिनशे चीनी स्त्रियांना दिक्षा देण्यात आली. अशा रितीने चीनी भिक्षुणींचा संघ अस्तित्वात आला. आता या संघासाठी नियम करणे आले. यिंग-फाऊ मठाच्या भिक्षुणी गुणवर्मन यांच्याकडे आल्या आणि त्यांनी प्रर्थना केली. आता भिक्षुणींची संख्या पुरेशी असल्यामुळे तेही काम पूर्ण करण्यात आले. (या गोष्टीमधे काळाचा जरा गोंधळ झाला आहे असे मला वाटते)
जेव्हा गुणवर्मन प्रवचनांमधे ताओ आणि कनफ्युशियस यांच्या तत्वज्ञानातील उदाहरणे देत असे तेव्हा काही श्रमणांनी त्यांना विचारले, ‘‘ हे कसे काय ?’’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘‘ चीनी सामान्यजनांना ज्या भाषेत कळते तीच भाषा वापरायला पाहिजे नाहीतर बहिऱ्यांसमोर पाच स्वर आळविल्यासारखे किंवा आंधळ्यांसमोर पाच रंगाचे वर्णण केल्यासारखे होईल.’’
याने भाषांतर केलेल्या ग्रंथाची संख्या जास्त नसली तरी त्याच्या कनवाळूपणामुळे तो सामान्यजनात फार लोकप्रिय होता. नानजिंगला असताना तो महायान पंथातील दोन सूत्रांवर प्रवचने देत असे. एक होते अवात्माशकसूत्र आणि दुसरे दशभूमिकासूत्र.
एक दिवस प्रवचने देऊन झाल्यावर हा ज्ञानी पंडीत आपल्या निवासस्थानी परत गेला. त्याच्या मागे त्याचे शिष्य काही शंकांचे निरसन करुन घेण्यासाठी गेले असता गुणवर्मन त्यांना मृत अवस्थेत सापडले. त्यांच्या समोर एक ३० श्लोकांचे सूत्र पडले होते ज्यात ‘‘ हे सूत्र माझ्या निधनानंतर भारतात व चीनमधे प्रसिद्ध करावे अशी शेवटची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावेळी यांचे वय होते सदुसष्ठ….
….त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांचा अंत्यविधी दिक्षाभूमीवर भारतीय पद्धतीने करण्यात आला. नाहीतर तो सामान्यपणे दिक्षाभूमीपुढे करण्यात येतो…
यानंतरच्या काळातही बरेच महत्वाचे महंत चीनमधे आले…उदा. गुणभद्र, धर्मजात यास, खिऊ-ना-फी-ती व चाऊ फा कियू…. त्यांच्याबद्दल पुढील भागात…
या भागासाठी श्री बोस यांच्या लिखाणाचा व इतर रिसर्च पेपर्सचा आधार घेण्यात आला आहे.
गुणवर्मन जावाबेटातून चीनमधे आले त्यानंतर अंदाजे चार वर्षांनी मध्य भारतातून गुणभद्राने चीनमधे पाऊल ठेवले. याचा जन्म एका ब्राह्मणकुटुंबात झाला होता. याने महायान पंथाचा इतका खोलवर अभ्यास केला होता की लोक त्याला ‘‘महायान’’ या टोपणनावानेच ओळखू लागले. याचा चीनमधे येण्याचा काळ चीनी ग्रंथात ४३५ असा नमूद केला आहे. याने आठ वर्षात ७८ ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले. दुर्दैवाने यातील फक्त २८ ग्रंथ वाचले व उरलेले काळाच्या ओघात नष्ट झाले. हा पंडित वयाच्या ७८ व्या वर्षी चीनेमधेच मृत्यु पावला. याने भाषांतरीत केलेल्या काही ग्रंथांची नावे खालीलप्रमाणे. ही नावे मी देत आहे कारण पुढे कधी कोणाला ही नावे लागली तर ती एके ठिकाणी सापडावीत.
१ श्रीमालादेवीसिंहनाद
२ संधीनिर्मोचनसूत्र
३ रत्नकारंदकव्युहसूत्र
४ लंकावतातसूत्र
५ कर्माच्या आड येणारे अडथळे दूर कसे करावेत या संबंधी मार्गदर्शन करणारा एक ग्रंथ..
एक लक्षात घ्यावे लागेल की हे सर्व पंडीत लहानपणापासून बौद्ध धर्माचा अभ्यास करीत होते. सुरवातीस जरी पाठांतरावर भर असायचा तरी थोड्याच काळानंतर त्या सूत्रांचा त्यांनी सखोल अर्थ शोधला असणार. शिवाय नंतर संघात जी वादविवाद करण्याची एक विशिष्ट पद्धत होती/असते त्यामुळे या सर्व श्रमणांची मते चांगली ढवळून निघायची. शिवाय एक लक्षात घेतले पाहिजे की सर्वसामान्य भिख्खू होते तसे अत्यंत बुद्धीमान श्रमणही होतेच. आणि जे ब्राह्मण पंडीत ज्यांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला होता त्यांना सर्व ज्ञान कसे जतन करायचे याचे चांगलेच ज्ञान होते.
गुणभद्रानंतर चीनमधे आला चाऊ फा कीन. याचे भारतीय नाव माहीत नाही. याने सहा ग्रंथांचे भाषांतर केले पण ते नंतर कुठेही सापडले नाहीत ना त्यावरील टीका सापडली. एका ठिकाणी हे ग्रंथ ७३० साली नष्ट झाले अशी नोंद आढळते. या ७३० साली असे काय घडले होते की बरेच बौद्ध ग्रंथ या वर्षी नष्ट झाले असा उल्लेख आढळतो. यावर कोणीतरी संशोधन केले पाहिजे.
४८१ साली अजून एक भारतीय पंडीत चीनमधे आला. त्याचे नाव धर्मजालायास्स. हाही मध्य भारतातून आला. याचे भाषांतरातील योगदान विशेष नाही. पण याने एका ग्रंथाचे भाषांतर केले त्याचे नाव आहे अमितार्थसूत्र.
यानंतर पाचव्या शतकातील शेवटचा पंडीत जो चीनमधे आला त्याचे नाव होते गुणवृद्धी. हाही मध्यभारतातून आला होता. याने तीन वर्षात तीन ग्रंथांचे सहा भागात भाषांतर केले. त्यातील दोनच आज माहीत आहेत. १ सुदत्तसूत्र २ एक सूत्र ज्यात शंभर सूत्रांचा तौलनिक अभ्यास केला आहे.
आपण प्रथम पाहिले की काश्मिर व आफगाणिस्थानमधून हे पंडीत जात होते.
(अफगाणिस्थानमधे काहीच काळापूर्वी जे मेस आयनाक नावाचे शहर सापडले त्याबद्दल वाचल्यावर पूर्ण अफगाणिस्थान हा कसा बौद्धधर्मिय होता आणि तेथे अमेक बौद्धमठ कसे होते याची कल्पना यावी. याबद्दल विकीवर माहिती उपलब्ध आहे. व त्यावर एक माहितीपटही आहे. तो जरुर बघावा.) नंतर मध्यभारतातून ते जाऊ लागले. आता याच्या पुढच्या काळात दक्षिण भारतातून काही पंडीत जाणार होते. पहिला होता धर्मरुची. यांनी कुमारजिवांना त्यांच्या कामात मदत केली आणि स्वत: दोन ग्रंथांचे भाषांतर केले. १ श्रद्धाबलधानावतार मुद्रा सूत्र आणि २ सर्व बुद्धविषय अवतार सूत्र.. हा मठांच्या नियमांचा तज्ञ होता. हे नियम चीनमधील इतर मठांतून शिकविण्यासाठी फिरताना हा चँगॲनमधून बाहेर पडला आणि दुर्दैवाने त्याच्याबद्दल परत काहीही ऐकू आले नाही….
रत्नमती…

यानंतर मध्यभारतातून रत्नमती नावाचा पंडीत चीनमधे आला. याने तीन ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील एक होता, महायानोत्तरतंत्रशास्त्र. चीनमधील तांत्रिक पंथाचा हा पहिला उल्लेख आहे. याचा अर्थ हा चीनमधे येण्याआधी या शास्त्राचा चीनमधे चंचूप्रवेश झाला असणार. आपल्या प्रसिद्ध ह्युएनत्संगला या विषयात फार रस होता. याबरोबर धारिणींचा व तंत्रमंत्रांचा चीनीजनमानसात प्रवेश झाला असे म्हणायला हरकत नाही. याने भाषांतर केलेला दुसरा ग्रंथ होता सद्धर्मपुंडरिकसूत्र शास्त्र.
त्याच वर्षी अजून एक थोर भाषांतरकार चीनमधे आला. त्याचे नाव होते बोधीरुची. हा उत्तर भारतातून चीनला गेला असे म्हणतात. पण याने भाषांतरावर जास्त भर न देता धर्मप्रसाराच्या कामाला वाहून घेतले. तरीसुद्धा त्याने २७ वर्षात ३० भाषांतरे केली आणि त्यातील जवळजवळ सगळी आज उपलब्ध आहेत. अर्थात चीमनमधे. त्यातील काहींची नावे आहेत, १ लंकावतारासूत्र २ गयाशिर्ष ३ रत्नकुट ४ विद्यामात्रासिद्धिसूत्र ५ सताक्षरासूत्र.
५२४ साली बुद्धशांत नावाचा एक पंडीत चीनमधे आला त्याने चीनमधे अंदाजे २५ वर्षे व्यतीत केली असावीत असा अंदाज आहे. त्याने भाषांतर केलेले काही ग्रंथ आहेत, १ धशधर्मक २ अशोकदत्तव्याकरण ३ सिंहनाडीकासूत्र.. यानंतर प्राचीन नगरी बनारसमधून एक पंडीत चीनला गेला. त्याचे नाव होते गौतम प्राज्ञऋषी. याने तीन वर्षात १८ भाषांतरे केली. यातील बरीच ७३० सालापर्यंत उपलब्ध असल्याचा उल्लेख आहे पण आता फक्त १३ ग्रंथांचाच उल्लेख सापडतो. त्याने भाषांतरीत केलेल्या काही ग्रंथांची नावे आहेत, १ व्यासपरीप्रिच्छा २ विमलदत्तापरिप्रिच्छा ३ एकश्लोकशास्त्र व चौथे अष्ठबुद्धकसूत्र.
त्या काळात राजा, राजापूत्र, राण्या, सरदार, श्रीमंत व्यापारी यांनी बौद्धधर्म स्विकारुन संघात प्रवेश घेतल्याची असंख्य उदाहरणे आहेत. आता राजाने राज्य कारभार सोडून संन्यास घ्यावा की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकेल कदाचित पण बुद्धाच्या शिकवणीचा प्रभाव प्रचंड होता याबद्दल दुमत असायचे कारण नाही. सर्वसंसार परित्याग करुन हे महान लोक सहजपणे श्रमण होत व धम्माच्या प्रसारासाठी बाहेर पडत. याचे एक उदाहरण म्हणजे उद्यानच्या राजाच्या एका मुलाने सिंहासनाचा त्याग करुन संघाची वाट धरली होती. हे राज्य सध्याच्या गिलगिट भागात असावे. या राजपुत्राचे नाव होते उपशुन्य. त्याने नंतर चीनची वाट धरली. त्याने एकूण पाच ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील दोन आहेत, १ विमलकिर्तीनिर्देश २ सुविक्रांतविक्रमी सूत्र. याच भागातून अजून एक पंडीत चीनला गेला त्याचे नाव होते, विमोक्षप्रज्ञऋषी. हा कपिलवस्तूतील एका शाक्य कुटुंबातील होता. याने गौतमप्रज्ञऋषी नावाच्या दुसऱ्या एका महंताबरोबर पाच ग्रंथांवर काम केले. त्यातील दोन आहेत, १ विवादसमानशास्त्र २ त्रिपूर्णसूत्रोपदेश
सहावे शतक :
या काळात नरेंद्रयास, जिनगुप्त व त्यांचे आचार्य जिनयास्स व ज्ञानभद्र या महंतांनी चीनच्या बौद्धधर्मावर बराच प्रभाव टाकला. किंबहुना असे म्हणवे लागेल की जे काही बौद्धधर्माचे स्वरुप आज चीनमधे दिसते त्याचा पाया या महंतांनीच घातला. या काळात बौद्धधर्मप्रसारकांना चीनमधे फार छळ सहन करावा लागला. त्याकाळात चीनमधे अनेक घराणी विविध प्रदेशांवर राज्य करुन गेली. क्वचितच एखादे घराणे दीर्घकाळ राज्य करीत असे. धम्मद्वेष्टा राजा गादीवर आला की हे महंत अज्ञातवासात जात असत, लपून बसत व बौद्धधर्माचा पाठिराखा गादीवर आल्यावर परत आपले काम जोमात सुरु करीत.
यानंतर एक महत्वाचा महंत चीनमधे आला त्याचे नाव होते परमार्थ. या बौद्ध धर्मगुरुबद्दल बरीच माहिती चीनी ग्रंथात आढळते. हा नानजिंगला अंदाजे ५४८ साली आला. तो चीनमधे २१ वर्षे राहिला. तेवढ्या काळात त्याने एकूण ४० भाषांतरे केली. हा अंदाजे ५६९ साली मृत्यु पावला तेव्हा त्याचे वय होते ७१. भाषांतरामधे त्याचा क्रमांक चौथा लागतो. पहिले तीन आपण पाहिलेच आहेत. त्याने भाषांतरीत केलेल्या ग्रंथांवर प्रवचने दिली ती त्याच्या एका शिष्याने लिहून ठेवली. गंमत म्हणजे ती अस्सल चीनी भाषेत असल्यामुळे ती मूळ भाषांतरांपेक्षा मोठी झाली आहेत पण ती अचूक आहेत असे म्हणता येईल.
याचे अजून एक महत्वाचे कार्य म्हणजे त्याने चीनी भाषिकांना समजेल अशी भाषा त्याच्या प्रवचनात व लेखनात वापरण्यास सुरुवात केली. त्याची काही उदाहरणे आपण नंतर वाचूयात. अगोदर तो कोण होता, कुठला होता हे आपण पाहू.
परमार्थ याचा एक लाडका चीनी शिष्य होता, ज्याचे नाव होते हुई-काई. याच्या भाच्याने परमार्थाचे एक चरित्र लिहिले होते. याच्यातून थोडीफार जी माहिती मिळते त्यातून हे स्पष्ट होते की हा चीनी नव्हता तर भारतीय होता. याचे पुर्वाश्रमीचे नाव होते कुलनाथ. याचा जन्म झाला होता मध्यभारतातील उज्जैनमधे. हा जन्माने ब्राह्मण असून त्याचे गोत्र भारद्वाज होते. त्या ग्रंथात लिहिले आहे की त्याची नितिमत्ता अत्यंत उंच दर्जाची होती. त्याचा सर्व सूत्रांचा अभ्यास पूर्ण झाला होता. साहित्य, जादू, चित्रकला व हस्तकलेमधे याने चांगले प्राविण्य मिळविले होते. परमार्थाने तारुण्यात काय केले याबद्दल कुठेही विशेष माहिती मिळत नाही. परंतू तो काळ त्याने निव्वळ अभ्यासात व्यतीत केला असावा. अनेक देश विदेशांचा प्रवास करीत त्याने फुनानमधे मुक्काम ठोकला. फुनान म्हणजे आत्ताचे दक्षिण व्हिएटनाम. (मेकाँग नदीचे खोरे) हा भाग त्याकाळात पूर्णपणे हिंदू होता. त्याकाळी चीनमधे राज्य करीत असलेल्या लिअँग घराण्याच्या वू नावाच्या राजाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अतोनात संपत्ती खर्च केली होती.
सम्राट वू

त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशोदेशीचे अनेक बुद्धिमान महंत तो स्वखर्चाने चीनला आणत असे. या सम्राटाला जन्म-मृत्युच्या चक्रात अडकण्याची प्रचंड भिती वाटत असे. महायानामधे यावर काहीतरी उपाय सापडेल या आशेने त्याने अशा महंतांचा शोध घेण्यास सुरुवात केली. याच शोधात फुनानमधून त्याला हे रत्न हाती लागले. ही माहिती खरी असावी कारण हा ग्रंथ ५९७ साली लिहिण्यात आला होता म्हणजे परमार्थ चीनला आल्यानंतर जेमतेम साठ वर्षांनी. या लेखकाचे नाव होते पाओ-कुई. याचाही मृत्यु परमार्थाच्या मृत्युनंतर तेरा वर्षांनी झाला. त्यामुळे या लेखकाने लिहिलेली ही माहिती बऱ्यापैकी विश्र्वसनीय आहे. अलिकडे सापडलेल्या काही ग्रंथात परमार्थच्या चीनच्या प्रवासाची माहिती आढळते. त्यात सम्राट वूने मगधाच्या दरबारात काही प्रतिनिधी सूत्रे व ग्रंथ मिळविण्यासाठी पाठविले होते. त्यावेळेस त्या प्रतिनिधींची गाठ कुलनाथाशी पडली. त्याने प्रथम चीनला जाण्यास ठाम नकार दिला पण बऱ्याच प्रयत्नांनंतर तो त्याच्या एका शिष्याबरोबर चीनला जाण्यासाठी जहाजात चढला. त्या शिष्याचे नावही दिले आहे – गौतम. त्यावेळेस त्याने मगध सम्राटाकडून लाकडात कोरलेली बुद्धाचे एक प्रतिमा चीनी सम्राटासाठी बरोबर घेतली. असे म्हणतात या प्रतिमेची नक्कलच मग सर्वदूर बुद्धाचे चित्र म्हणून प्रसारीत झाली.
परमार्थ नान्हाईला २५ सप्टेंबर ५४४६ या दिवशी पोहोचला. नान्हाई म्हणजे हल्लीचे कॅन्टन किंवा ग्वाझाऊ. ज्याचा चिनी अर्थ आहे तांदूळाचे शहर. जेव्हा तो दरबारात पोहोचला तेव्हा त्याच्या स्वागतासाठी स्वत: सम्राट पुढे आला. एवढेच नव्हे तर आपल्याला वाचून आश्र्चर्य वाटेल, सम्राटाने परमार्थाला साष्टांग नमस्कार घातला. सम्राटाचे वय त्यावेळेस होते ८५. असे आजवर चीनमधे कधीच घडले नव्हते. त्यानंतर सम्राटाने परमार्थाशी एका मठात (पाओ-युन) चर्चा केली. दुर्दैवाने परमार्थाला सम्राटाविरुद्ध चाललेल्या बंडाळीची कल्पना आली नाही. टोबा जमातीच्या हौ-चिंग नावाच्या एका नेत्याने सम्राटाविरुद्ध बंडाचे निशाण उभारले. या रणधुमाळीत सम्राट वूची उपासमार करुन त्याचे हत्या करण्यात आली. त्या अगोदर परमार्थाला जेमतेम दहा महिने राजाश्रय मिळाला असेल नसेल. त्याने नानकिंगमधून पळ काढला व तो नानकिंगच्या आग्नेय दिशेला १५०० मैलावर असलेल्या सिॲओ पर्वताच्या पायथ्याशी पोहोचला. तेथे फुचुन प्रांताचा अधिपती असलेल्या लु-युआन-चे नावाच्या सरदाराने त्याला आश्रय दिला. यानेही नुकताच बौद्धधर्म स्विकारला होता. तेथे राजाश्रय मिळाल्यावर परमार्थाने परत एकदा आपले भाषांतराचे काम सुरु केले. त्यावेळेस अशा धामधुमीच्या कालातही त्याच्या हाताखाली वीस तज्ञ काम करीत होते यावरुन या कामाचे महत्व लक्षात येते. दुर्दैवाने यातील बरेच ग्रंथ काळाच्या उदरात गडप झाले आहेत.
ज्या बंडखोराने वू सम्राटाची हत्या केली होती, अनेक मठ उध्वस्त केले होते त्याला आता बौद्धजनांचा पाठिंबा आवश्यक वाटू लागला. बौद्ध जनतेचा विश्र्वास संपादन करण्यासाठी त्याने ज्याला बौद्धधर्मियांमधे मान आहे अशा परमार्थाला राजधानीत येण्याचे आमंत्रण दिले. नाही म्हणायचा प्रश्र्नच नव्हता. यात हाऊ-चिंगचा दुसराही एक उद्देश होता. परमार्थाला जवळ ठेवून त्याच्यावर लक्षही ठेवता येणार होते व बौद्धधर्माचा अभ्यास त्याच्या दरबारी चालू आहे असा देखावाही ऊभा करत येणार होता. असो. परमार्थ राजधानीत पोहोचला. चारवर्षापूर्वी त्याने याच दरबारात मानाने पाऊल ठेवले होते. चार महिने हाऊ चिंगच्या दरबारात स्थानबद्धतेत काढल्यावर परत एकदा सत्ताबदल व रक्तपात परमार्थास पाहण्यास मिळाला. त्यानंतर सम्राट युआनच्या काळात मात्र परमार्थाने शहाणपणा करुन दरबार सोडला व नानकिंग शहरात चेंग-कुआनच्या मठात आसरा घेतला. तेथे त्याने सुवर्णप्रभाससूत्राचे भाषांतर केले. नंतरच्या काळात त्याने चीनमधे बराच प्रवास केला. त्याचे वर्णन करणे शक्य आहे पण वाचकांना कदाचित ते कंटाळवाणे वाटण्याची शक्यता आहे म्हणून ते येथे देत नाही. पण प्रवासात पाओशिएन मठात त्याने मैत्रेयसूत्राचे व अजून एका सूत्राचे भाषांतर केले. दहा वर्षे प्रवास केल्यानंतर परमार्थाला आता घरी जाण्याची ओढ लागली असावी…. त्याच्या चरित्रात लेखक लिहितो…
‘‘ बौद्धधर्माचा एवढा प्रचंड अभ्यास केल्यानंतर, त्याच्या प्रसारासाठी एवढी पायपीट व समुद्र पार केल्यानंतर हळुहळु त्याला उमगले की त्याला जे पाहिजे होते ते या शिकवणीत मिळत नाही. बौद्धधर्माची शिकवण अपूर्ण आहे हे उमगताच तो खचला. खिन्नतेने त्याच्या विचारांवर मात केली. त्याने लंकासुखाला (मलेशियाला) जाण्याचे ठरविले. त्याच्याबरोबर आलेल्या ग्रामस्थांनी व शिष्यांनी त्याला तेथेच राहाण्याचा इतका आग्रह केला की त्यांचे मन त्याला मोडवेना. त्याने जहाजात चढण्याचा निर्णय रद्द केला व परत एकदा भाषांतराच्या कामाला लागला…. चीन सोडण्याचा विचार नंतर त्याच्या मनात अजून एकदा आला व त्यावेळी तो एका छोट्या बोटीतून प्रवासाला लागलाही पण त्याच्या दुर्दैवाने ती बोट उलट फिरलेल्या वाऱ्यामुळे परत किनाऱ्याला लागली. शेवटी शेवटी तर या सगळ्याचा कंटाळा येऊन त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. कँटनच्या उत्तरेला असलेल्या पर्वतात तो आत्महत्या करण्यास गेला असता त्याचा एक शिष्य अभिकोषधर्मावर प्रवचन देत होता. त्याला हे कळल्यावर त्याने डोंगरात धाव घेतली. असे म्हणतात तेथे खरोखरच पाठ शिवणीचा खेळ झाला. त्या प्रांताच्या राज्याधिकाऱ्यानेही काही सैनिक पाठविले व स्वत: तेथे हजर झाला. त्याने तर त्याच्यापुढे चक्क लोटांगण घातले व शेवटी काही दिवसांनी परमार्थाची मानसिक स्थिती मूळपदावर आली. दुर्दैवाने या आलेल्या झटक्यानंतर त्याचा अत्यंत लाडका शिष्य, हुई-काई एका आजारात मृत्युमुखी पडला. तो धक्का सहन न होऊन परमार्थही आजारी पडला व त्या आजारपणातच त्याचा अंत झाला. तेव्हा त्याचे वय होते ७१. दिवस होता १२ फेब्रुवारी ५६९. दुसऱ्या दिवशी त्याचा अंत्यसंस्कार कँटनच्या बाहेर उरकण्यात आला व तेथे एक त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ एक स्तूपही उभारण्यात आला…
परमार्थाचे चीनीबौद्धधर्मातील व चीनी बौद्धजिवनातील योगदान काय यावर आपण थोडीशी माहिती घेऊ.
चीनमधे सहाव्या शतकात बरीच जुनीपुराणी माहिती गोळा करुन ग्रंथ लिहिण्यात आले.. एकाचे नाव होते काओ-सेंग-शुआन..म्हणजे थोर बौद्ध भिख्खूंची चरित्रे. यात या महंतांच्या तत्वज्ञाची माहिती तर आहेच पण ते सामान्य माणूस म्हणून कसे होते याबद्दलही माहिती आहे. दुसरा होता सु-काओ-सेंग चुआन, हा या ग्रंथाचा दुसरा भाग होता. या दोन्ही ग्रंथांवर फ्रेंच तज्ञांनी अतोनात कष्ट घेऊन काम केले आहे. आज या महंत/पंडीतांबद्दल जी माहिती उपलब्ध आहे ती या ग्रंथांवर प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे बेतलेली आहे.
लिअँग आणि चेन घराण्याची सत्ता असताना जी काही राजकीय उलथापालथ झाली त्यात परमार्थाने उच्चवर्गातील चीनी बुद्धिवंतांना योगाचाराची दिक्षा दिली. त्यांच्यामधे योगाचाराची गोडी निर्माण केली. त्याचा प्रभाव पार ह्युएनत्संगपर्यंत टिकला. आपल्याला कल्पना असेलच ह्युएनत्संगने योगाचाराचे एक विद्यापीठच काढले होते. हिंदूंचा योगाभ्यास आणि बौद्धांचा योगाचारामधे बराच फरक आहे. पण योगाचाराचा पाया योगाभ्यासच आहे असे मला वाटते. कारण चौथ्या-पाचव्या शतकात दोन ब्राह्मण बंधूंनी बौद्ध धर्म स्विकारला. त्यांचा योगाभ्यास झालेला असणार. त्यांची नावे होती आसंग व वसूबंधू. यातील वसूबंधू हा पहिला योगाचारी म्हणून ओळखला जातो. चीनला जाण्याआधी परमार्थावर या दोघांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव पडला असणार. (परमार्थांचा जन्म वसूबंधू नंतर १५० वर्षांनी झाला) किंवा म्हणूनच त्याला योगाचारात रस निर्माण झाला असावा. शिवाय वल्लभींच्या राज्यात तोपर्यंत योगाचाराच्या एका विद्यापीठाची अगोदरच स्थापना झाली होती. आपल्याकडे परंपरा जपण्याची तेव्हाची पद्धत लक्षात घेता परमार्थावर वसूबंधूचा प्रभाव पडणे सहज शक्य आहे. एक लक्षात घेतले पाहिजे हे तिघेही योगाचारी होण्याआधी महायानी होतेच. परमार्थाला ‘जाणीवेतून केलेले कर्म आणि त्या दोन्हीचे अध्यात्मिक साक्षात्काराशी असलेले नाते’ याचे विश्र्लेषण करण्यात अत्यंत रस होता. तो विचारे, ‘‘जर मनुष्य स्वभाव मूळत: चांगला आहे व प्रत्येकजण अध्यात्मिक साक्षात्कारास पात्र आहे तर मग मनुष्यप्राणी यावर विश्र्वास का ठेवत नाही आणि साक्षात्कारी माणसांसारखे का वागत नाहीत?’’ महायनाच्या मुळापाशी हाच प्रश्र्न आहे आणि ज्यावर परमार्थाने आयुष्यभर विचार केला. शेवटी काय झाले हे आपण पाहिलेच आहे. योगाचारामुळे त्याच्यावर चीनमधे भरपूर टीकाही झाली पण शेवटी ताओवाद्यांना व कनफ्युशियस तत्वज्ञानी यांच्यावरही योगाचाराचा थोडासा का होईना प्रभाव पडलाच. हे यश परमार्थाचेच म्हणावे लागेल. हे तत्वज्ञान परदेशातील लोकांना सांगणे किती अवघड आहे हे आपणाला माहितच आहे. उदा. पाश्चिमात्य तत्वज्ञानात सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणतात. म्हणजे जो बघतो ते सब्जेक्ट आणि जे दिसते ते ऑब्जेक्ट. पण योगाचारामधे ग्राहक आणि ग्राह्य ही संकल्पना आहे. सोप्या भाषेत आकलक आणि आकलन. तुम्ही एखादी वस्तू बघितलीत पण त्याचे आकलन प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. एखादा रंगांधळा लाल रंगाला करडा रंग म्हणतो तर तुम्ही लाल….मला हे थोडक्यात चांगले समजवून सांगता येणे अवघड आहे. पण हा सर्व चित्ताच्या पटलावरील प्रतिमांचा खेळ आहे असे योगाचारी त्या काळात मानत. उदा मी डोळे मिटले मग माझ्यापुरता समोरचा डोंगर अस्तित्वात नाही…इ.इ.इ. आत्ताचे माहीत नाही. त्यातही बराच बदल झालाच असेल. असो. तर असे हे तत्वज्ञान त्या धामधुमीच्या काळात चीनी बुद्धिमान लोकांना समजवून सांगणे किती अवघड असेल याची कल्पना आपण करु शकतो. शिवाय हे सगळे चीनी भाषेत.
उज्जैनचा हा ब्राह्मण श्रमण होतो. धम्माचा अभ्यास करतो. त्यातूनही अवघड अशा योगाचाराचा अभ्यास करुन परदेशी जातो, व तेथे भव्य, दिव्य कार्य करतो…याचे काय स्मारक उज्जैन मधे आहे? त्याचे कोणी वंशज आहेत का? त्याच्या तारुण्यातील वर्षांचा हिशेब लागत नाही तो लागेल का ? असे अनेक प्रश्र्न माझ्या मनात येतात. मीही कल्पनेने त्या प्रश्र्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो…..
यानंतर चीनमधे आला नरेंद्रयास्स.
नरेंद्रयास्स यांचे चरित्र आपल्याला चीनी सिऊ काओ सेंग त्सुआन या ग्रंथात वाचण्यास मिळते. हा उद्यानचा रहिवासी होता. याने भारतभर प्रवास केला होता. तो श्रीलंकेलाही जाऊन आला. त्यानंतर त्याने चीनला जाण्याचे ठरविले. पाच सहाय्यकांबरोबर त्याने हिंदूकुश पर्वत रांगा चढण्यास सुरुवात केली. लवकरव त्यांच्या समोर दोन रस्ते उभे ठाकले. एक रस्ता जो अत्यंत कठीण होता तो माणसांसाठी होता आणि जो सोपा होता त्यावर राक्षसांचा वास होता. म्हणजे बहुदा चोर, दरोडेखोरंच्या टोळ्या यांचा वास असावा. बरेच वाटसरू, व्यापारी सोपा मार्ग पकडत व लुटले जात किंवा मारले जात. या फाट्यावर एका राजाने वैश्रमणाचा एक भव्य पुतळा उभा केला होता. हा पुतळा ज्या दिशेला बोट दाखवित असे तो मार्ग बरोबर असा संकेत होता. यांच्याबरोबर जे श्रमण होते त्यातील एकाने नजरचुकीने चुकीचा मार्ग पकडला. अवलोकितेश्र्वराची प्रार्थना करुन जेव्हा त्याने त्याचा शोध घेतला तेव्हा त्याचे प्रेत त्या रस्त्यावर सापडले. त्या काळात त्या भागात तूर्की वंशाच्या लोकांच्या चीनी लोकांशी चकमकी चालू होत्या. त्या संकटांवर मात करुन तो चीनच्या राजधानीत पोहोचला अंदाजे ५५६ मधे. त्यावेळेस त्याचे वय होते ४०. चीनमधे आल्यावर त्याने तिएन-पिंग मठात राहण्यास सुरुवात केली व अर्थातच भाषांतराचे काम हाती घेतले. असे कित्येक ग्रंथ अहेत जे भारतातून नष्ट झाले होते पण चीनमधे शाबूत होते. त्या चीनी ग्रंथांचे फ्रेंच अभ्यासकांनी फ्रेंच भाषेत भाषांतर केले जे परत संस्कृतमधे भाषांतरीत करण्यात आले आहेत. नरेंद्रयास्साने ज्या ग्रंथांचे भाषातर केले त्यातील काही – १ पो-सुकिएन चे सुन मेइ किंग २ युई त्संग किंग ३ युईतेंग सान मी किंग…व अजून चार आहेत. दुर्दैवाने तार्तार वंशीय चाऊ घराण्याची सत्ता आल्यावर हे सगळे चित्र पालटले. त्यावेळचा चाऊ राजा हा बुद्धाचा द्वेष करीत असे. सम्राट वौ’ने बुद्धधर्म चीनमधून हद्दपारच केला असे म्हणायला हरकत नाही. सगळे धर्मगुरु, श्रमण, पंडीत त्यामुळे अज्ञातवासात गेले किंवा परत आपल्या मूळस्थानी गेले. सुदैवाने त्यानंतर गादीवर आलेले सुई घराणे हे बौद्धधर्माचे आश्रयदाते असल्यामुळे परत एकदा धर्माने चीनमधे जोर धरला. परत आलेल्या श्रमणांनी आपल्याबरोबर अनेक संस्कृत ग्रंथ आणले होते त्याचे भाषांतर करण्यासाठी नरेंद्रयस्साचे नाव पुढे आले. त्याला अज्ञातवासातून सन्मानाने परत राजधानीमधे बोलाविण्यात आले व नवीन ग्रंथांचे भाषांतर करण्यासाठी तीस श्रमणांना त्याच्या हाताखाली देण्यात आले. या सहाय्यकांच्या मदतीने त्याने तीन वर्षात आठ ग्रंथांचे भाषांतर केले. मी जेव्हा ग्रंथ म्हणतो तेव्हा पानांची संख्या हा आधार न धरता विषय हा आधार धरला आहे. काही शेकडो पानांचे असतील तर काही थोड्या पानांचे असावेत. या चमूने केलेले भाषांतर तेवढे समाधानकारक नसल्यामुळे अजून एका पंडीताला शोधून काढण्यात आले. हाही त्या काळात भूमिगत झाला होता. त्याचे नाव होते जिनगुप्त. त्यावेळेस नरेंद्रयास्स कुआन झी मठात रहात होता.
जिनगुप्त येईपर्यंत भाषांतराचे काम स्थगित ठेवण्यात आले. त्यानंतर चारच वर्षांनी या थोर माणसाचा मृत्यु झाला. थोर यासाठी की त्याने अत्यंत कठीण काळात बौद्धधर्माची पताका फडकत ठेवली होती. भुमिगत राहून एखाद्या क्रांतीकारकांसारखे त्याने श्रमणांचे जाळे विणले. त्याने हे जे मोठे काम केले त्यासाठी त्याच्या असमाधानकारक भाषांतराला क्षमा केली पाहिजे……
चीनी बुद्धाची प्रतिमा..


” मी मागे वळून बघतो तेव्हा मी ज्या प्रसंगातून गेलो ते आठवून मलाच घाम फुटतो. कल्पना करता येणार नाही अशा संकटाना तोंड देत मी अनेक खडतर मार्गाने धोकादायक जागी प्रवास केला. हे करताना मी कधीच स्वत:च्या प्राणाची पर्वा केली नाही कारण माझ्यासमोर एक निश्चित ध्येय होते. व ते साध्य करण्यासाठी मी सरळमार्गांचाच वापर केला…. जे मला मिळवायचे आहे त्याच्या दहा हजाराव्वा हिस्सातरी मिळेलच अशा आशेने मी ज्याठिकाणी मृत्यु अटळ आहे अशा ठिकाणीही त्याला मोठ्या धैर्याने सामोरा गेलो……
….फा-शिएन.
फा-शिएनचे हे वाक्य भारतीय पंडितांनाही लागू पडते.
५५७ साली भारतातून चार पंडीत चीनला पोहोचले. म्हणजे निघाले होते दहा पण त्यातील चार जण जिवंतपणे चीनला पोहोचले. त्यांची नावे होती –
१ ज्ञानभद्र २ जिनायास्स ३ यशोगुप्त आइ ४ जिनगुप्त. पहिले दोन शेवटच्या दोघांचे आचार्य होते. वर म्हटल्याप्रमाणे या चौघांनी दहाजणांचा एक चमू तयार केला व चीनसाठी प्रस्थान ठेवले. ज्ञानभद्राने चीनमधे आल्यावर विशेष कार्य केलेले आढळत नाही. त्याने फक्त एकाच ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर केले ते म्हणजे पंचविद्याशास्त्र. यात त्याने त्याच्या शिष्यांची मदत घेतली अशी नोंद चीनी इतिहासात आढळते.
जिनयास्स : आचार्य जिनयास्सांनी त्यांच्या शिष्यांच्या मदतीने सहा ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील फक्त दोन ग्रंथांची नावे सध्या ज्ञात आहेत. १ महामेघसूत्र २ महायानाभिस्मय सूत्र. यशोगुप्ताने आपल्या आचार्यांच्या हाताखाली दोन ग्रंथांचे भाषांतर केले. १ अवलोकितेश्र्वरासमुखाधारिणी हा भारताच्या कुठल्या भागातून गेला होता ते कळत नाही. तो जेथून आला त्याचे नाव चीनी इतिहासात लिहिले आहे, पण हे ‘यिऊ-पो’ कोठे आहे हे समजत नाही.
शेवटचा पण महत्वाचा पंडीत आहे – जिनगुप्त किंवा ज्ञानगुप्त.
जिनगुप्त

या पंडितांबद्दल माहिती मिळते ती ताओ-सिआन नावाच्या लेखकाने ६५० साली प्रकाशित केलेल्या एका ग्रंथात. या ग्रंथाचे नाव आहे सियु-काओ-सेंग-चाऊआन. इतर ग्रंथांतून माहिती गोळा करुन त्याचे चरित्र लिहिले असा उल्लेख त्याने त्या ग्रंथात केला आहे. म्हणजे हा पंडीत महत्वाचा असला पाहिजे. जिनगुप्तांनी एकूण ३६ ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील सगळ्यात महत्वाचे आहेत बुद्धचरित व सद्धर्मपुंडरिकासूत्र. बुद्धचरित लिहून त्याने कुमारजीव आणि इतरांबरोबर स्थान मिळविले असे म्हणायला हरकत नाही. हा अफगाणिस्तानमधील (सध्याचे पाकिस्तान) पेशावरचा एक श्रमण होता. त्याच्या घराण्याचे नाव होते कंभू. जातीने हा क्षत्रिय असून त्याच्या वडिलांचे नाव होते वज्रसार. घरातील सगळ्यात लहान असलेल्या या मुलात पहिल्यापासूनच विरक्तीचा भाव दिसू लागला होता. असे म्हणतात वयाच्या सातव्या वर्षीच त्याने वडिलांकडे श्रमण होण्यासाठी परवानगी मागितली आणि त्याच्या वडिलांनी ती दिली. त्यांची परवानगी घेऊन त्याने महावन मठात प्रवेश घेतला. तेथेच त्याला आचार्य ज्ञानभद्र आणि जिनयास्स यांची शिकवण लाभली. किंबहुना त्यांच्यामुळेच त्याचे भवितव्य घडले. तो २७ वर्षांचा असतानाच त्याच्या आचार्यांनी चीनला धम्म प्रसारासाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या शिष्यांनाही बरोबर घेतले. त्यांचा मार्ग बिकट व खडतर होता. त्यांनी रस्त्यात कपिचा नावाच्या शहरात एक वर्ष मुक्काम केला. या खडतर प्रवासात जिनगुप्ताने आपल्या आचार्यांची चांगली काळजी घेतली. खोतान पार करुन ते अखेरीस ५५७ साली चीनला पोहोचले. दुर्दैवाने दहापैकी हे चारचजण तग धरु शकले. ५५९-५६० याच काळात केव्हातरी जिनगुप्त चँगॲनला आला व चाओतांग मठात राहिला. राजधानीत स्थानिकांत मिळून मिसळून राहिल्यामुळे तो लवकरच चीनी शिकला. त्या काळात चँगॲनला मिंग घराण्याचे राज्य होते. त्यांनी या चौघांसाठी एक नवीन मठ बांधला. त्याच मठात हे चौघे भाषांतराचे काम करु लागले. त्यांनी भाषांतर केलेल्या अवघड ग्रंथाची नावे आहेत – कनकवर्णऋषी परिप्रच्छसूत्र आणि अवलोकितेश्र्वर सूत्र.
जिनगुप्ताच्या न्यायी स्वभावामुळे तो चांगलाच लोकप्रिय झाला आणि प्रथमच एका भारतीय माणसाला एका सुभ्याचा अधिकारी म्हणून नेमण्यात आले. त्या जबाबदारीतून वेळ काढून त्याने अजून दोन ग्रंथांचे भाषांतर केले.
दुर्दैवाने याच सुमारास चाऊ घराण्याचा उदय झाला आणि त्यांनी बौद्धधर्माचा राजाश्रय काढून घेतला. नुसता काढून घेतला नाही तर बौद्धांना चीनमधून हद्दपार करण्याचा हुकूम काढला. या राजकीय धुमाळीत अनेक पंडितांना, मठवासियांना चीनमधून हुसकावून लावण्यात आले. जिनगुप्तही या वादळाला पाठ देत मध्य एशियात पोहोचले. (सध्याचा उगुर प्रांत). त्याचवेळी भारतातून काही चीनी भिक्खू चीनला परतत होते. चीनी राज्यसत्ता बौद्धांच्या विरुद्ध असल्यामुळे तेथे कुठे जाण्याचा प्रश्र्नच नव्हता. त्यांची आणि जिनगुप्ताची त्याच प्रांतात गाठ पडली. त्यांनी भारतातून जवळजवळ २०० ग्रंथ आणले होते. त्यांनी जिनगुप्तास त्यांचे भाषांतर करण्याची विनंती केली. त्यांना प्रथम जिनगुप्त हा साधासुधा श्रमण आहे असे वाटले पण लवकरच त्यांना त्याचे ज्ञान किती सखोल आहे हे कळले. त्यांनी त्याला धम्माचा प्रसार करु असे वचन दिले. ५८१ साली धम्मावर दाटलेले काळे ढग हटले आणि राज्यसत्ता सुई घराण्याच्या हातात गेली. हे घराणे बौद्धधर्माचे मोठे पाठिराखे होते. तात्कालिन राजाने ताबडतोब एक समिती नेमली व भाषांतराचे काम सुरु करण्याची अनुमती दिली. या समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद नरेंद्रयास्स यांना देण्यात आले होते असा उल्लेख सापडतो. या समितीचे काम समाधानकारक न वाटल्यामुळे इतर भिक्खूंनी सम्राटाची गाठ घेतली व त्याला जिनगुप्तास उगुरमधून बोलाविण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करुन सम्राटाने ताबडतोब तसे आज्ञापत्र रवाना केले. इकडे जिनगुप्तासही चीनला परतायचे वेध लागले होते. ते आज्ञापत्र मिळताच तो लगबगीने चीनला परतला. तो आल्यावर त्याच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली. त्याला सहाय्य करण्यासाठी धर्मगुप्त व दोन चीनी श्रमणांची नेमणूक करण्यात आली. याचबरोबर दहा चीनी श्रमणांची हे भाषांतर तपासण्यासाठी नेमणूक करण्यात आली. यांचे काम त्या भाषांतरात मूळचा भाव जपला जात आहे की नाही हे तपासण्याचे होते. ते यासाठी जिनगुप्तांशी चर्चा करीत व आवश्यक त्या सुधारणा करीत. यामुळे भाषांतरे बरीच अचुक होऊ लागली. एवढेच नाही तर भाषांतराची शैली मूळ चीनी वाटावी यासाठी अजून दोन साहित्यिक श्रमणांचीही नेमणूक करण्यात आली. हा असा शास्त्रशुद्ध भाषांतराचा प्रकार चीनमधे प्रथमच होत होता. लवकरच जिनगुप्ताची नेमणूक तेंग घराण्याच्या राजगुरुपदी करण्यात आली आणि बौद्धधर्माची पताका परत एकदा फडकू लागली. त्याने भाषांतर केलेल्या ग्रंथांची संख्या एकंदरीत ३७ भरते व त्यात एकूण १६६ प्रकरणे अंतर्भूत होती. त्यातील काहींची नावे अशी-
१ बुद्धचरित्र २ फा-किऊ ३ वी-तो ४ राष्ट्रपालपरिपृच्छसूत्र ५ भद्रपालश्रेष्ठीपरिपृच्छ सूत्र आणि इतर. ( सगळी नावे उपलब्ध आहेत पण विस्तारभयापोटी येथे देत नाही.)
सम्राट चाऊने जिनगुप्तास काही भारतीय खगोलशास्त्रांवरील ग्रंथांचे भाषांतर करण्यास सांगितले. त्यात एकूण २०० प्रकरणांचे भाषांतर करण्यात आले. साल होते ५९२ ! भारतातून चीनमधे या मार्गाने आणि प्रकाराने कुठले कुठले ज्ञान-विज्ञान गेले हा एक संशोधनाचा विषय ठरावा. जिनगुप्ताचा सहाशे साली ७८व्या वर्षी मृत्यु झाला. जिनगुप्ताने धम्मासाठी खूपच हालआपेष्टा काढल्या पण धम्मापासून तो कधीही ढळला नाही आणि ना त्याच्या मनात भारतात परत जायचा कधी विचार आला.
५०० ते ६०० या काळात भारतातून नाव घेण्याजोगे अजून तीन धर्मगुरु चीनला गेले. १ गौतम धर्मज्ञान. हा पूर्वी चीनला गेलेल्या गौतमाऋषींचा सगळ्यात थोरला मुलगा. अर्थातच तो बनारसचा होता. चीनमधे गेल्यावर त्यावेळच्या सम्राटाने त्याच्यावर काही प्रशासकीय जबाबदाऱ्या टाकल्या ज्या त्याने चांगल्या प्रकारे पार पाडल्या. एकदा तर तो एका प्रांताचा सुभेदारही झाला. त्याने एक ग्रंथ चीनी भाषेत लिहिला ज्याचा विषय होता – विविध प्रकारच्या कर्माचे होणारे विविध परिणाम.
दुसरा धर्मगुरु होता विनितऋषी. हा उद्यानदेशीचा श्रमण ५८२ साली चीनला पोहोचला व त्याने दोन ग्रंथांचे भाषांतर केले. १ गयशीर्षसूत्र आणि २ महायानवैपुल्यधारिणीसूत्र.
या शतकातील चीनला जाणारा शेवटचा श्रमण होता धर्मगुप्त. हाही जिनगुप्त ज्या मार्गाने चीनला आला त्याच मार्गाने चीनमधे आला. त्याने एकूण दहा ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील काहींची नावे – १ वज्रछेदिकाप्रज्ञपरिमितासूत्र २ निदानसूत्र ३ निदानशास्त्र…
ह्युएनत्संग व इ-शिंगचा काळ ( ६००-७००)
या शतकात पहिला श्रमण चीनला पोहोचला त्याचे नाव होते प्रभाकरमित्र. मध्यभारतातील एका क्षत्रिय कुटुंबातील या श्रमणाने चीनमधे पाऊल ठेवले त्यावेळेस थान घराण्याचे राज्य चालू होते. त्याने तीन ग्रंथाचे भाषांतर केले व चीनमधे वयाच्या ६९व्या वर्षी देह ठेवला. त्याने लिहिलेल्या ग्रंथाची नावे – रत्नताराधारिणीसूत्र २ प्रज्ञाप्रदीपशास्त्रटिका ३ सुत्रालंकारटिका. हा चीनला गेला त्यानंतर दोनच वर्षांनी ह्युएनत्संगने त्याच्या भारतयात्रेस सुरुवात केली. अंदाजे ६५२ साली एका नवीन पंडीताने चीनला भेट दिली. त्याचे नाव होते अतिगुप्त. याला दोन वर्षात एकाच ग्रंथाचे भाषांतर करता आले. – धारिणीसंग्रहसूत्र. यानंतर चीनला गेला ‘नाडी’ नावाचा पंडीत. याने भारत, श्रीलंका येथे फिरुन १५०० हिनयान व महायान पंथाचे बौद्ध ग्रंथ जमा केले होते. याच पंडीताला चीनी सम्राटाने कुठलेतरी औषध शोधण्यासाठी परदेशी पाठविले होते. चीनमधे परतल्यावर त्याने तीन ग्रंथ लिहिले. १ सिंहव्युहराजाबोधिसत्वपरिपृच्छसूत्र २ विमलज्ञानबोधिसत्व ३ माहीत नाही…
यानंतर अजून एका दिवाकर नावाच्या पंडिताने मध्यभारतातून चीनमधे पाऊल ठेवले. त्याने बारा वर्षे चीनमधे काढली ज्या काळात त्याने १८ ग्रंथांचे भाषांतर केले. यानंतर गेला रत्नचित. हा काश्मिरचा रहिवासी होता. ६९३-७०६ या काळात त्याने सात ग्रंथांचे भाषांतर केले. तो वयाच्या १००व्या वर्षी चीनमधेच मृत्यु पावला. . दुसऱ्याचे नाव होते धर्मऋषी किंवा धर्मरुची. हा काश्यप गोत्र असलेला पंडीत दक्षिण भारतातून आला होता. चालुक्यांच्या दरबारात असलेल्या चीनी राजदूताने विनंती केल्यावर सातव्या शतकाच्या शेवटी शेवटी अजून एका थोर पंडिताने चीनमधे प्रवेश केला. चीनी सम्राटाने याचे नाव बदलून बोधीरुची असे ठेवले.याने जवळजवळ ५३ ग्रंथांवर टिका लिहिली. आज दुर्दैवाने यांच्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. अजून एक गंमत म्हणजे असे म्हटले जाते की मृत्युसमयी त्याचे वय १५६ होते.
आठव्या शतकात प्रमिती नावाचा एक श्रमण मध्यभारतातून चीनला गेला. हाही एक उत्तम भाषांतरकार होता. ( याने परवानगी नसताना काही ग्रंथ नालंदामधून चीनला नेले असे मी कुठेतरी वाचलेले स्मरते. पण खात्री नाही) त्याने एकाच ग्रंथाचे भाषांतर केले पण ते उत्तम होते. त्याचे नाव लांबलचक होते. – महा-बुद्धोश्निश-तथागत-गुह्य-हेतू-साक्षातक्रिता-प्रसन्नार्थ-सर्व-बोधीसत्वकार्या-सुरंगमसूत्र.
याच्यानंतर वज्रबोधी नावाचा पंडीत चीनमधे गेला.
वज्रबोधी…

केरळचा हा ब्राह्मण ७१९ साली चीनला पोहोचला आणि त्याने चार पुस्तकांचे भाषांतर केले. असे म्हणतात शाओलिन मठात यानेच चीनी मार्शल आर्टचा पाया घातला. निश्चित नाही. ( हा योगसामर्थ्याने त्याचे शरीर वज्रापेक्षाही कठीण करु शकत असे असा प्रवाद आहे.) हा ७१व्या वर्षी हा चीनमधे मरण पावला.
नंतर एक पंडीत नालंदामधून पाठवला गेला. त्याचे नाव होते शुभाकरसिंह. याने बरोबर चार ग्रंथ आणले होते ज्याचे त्याने भाषांतर केले. हाही त्याच्या वयाच्या ९९व्या वर्षी चीनमधे मृत्यु पावला.
यानंतर अमोघवज्र नावाचा अत्यंत प्रसिद्ध व महत्वाचा पंडीत चीनमधे गेला.
अमोघवज्र

याचे गुरु होते वर उल्लेख झालेले वज्रबोधी. याने भाषांतराबरोबर बौद्धधर्माच्या प्रसाराचे काम हाती घेतले. चीनमधे जो काही तांत्रिक धम्माचा प्रसार झाला तो अमोघवज्रामुळे. याने अनेक तांत्रिकसूत्रांचे व धारिणींचे चीनी भाषेत भाषांतर केले. याने नुसते हेच केले नाही तर भारतीय संस्कृतीची चीनी जनतेला ओळख करुन दिली.
वज्रबोधी होते दक्षिण भारतातील, अमोघवज्र होता उत्तर भारतातील. म्हणजे त्या काळात उत्तरेपासून, अफगाणिस्तान, मध्य आशिया, श्रीलंका, कंबोडिया, मलेशिया, ब्रह्मदेश इत्यादि. देशांमधे हे सर्व श्रमण व त्यांचे संघ ये जा करीत असत. व धम्माच्या प्रसाराच्या कामाची आखणी करीत असत. याचे मुख्य केंद्र अर्थातच नालंदा हे असावे व पलिकडे जावा/सुमात्रा बेटे असावीत. अमोघवज्र त्याच्या गुरुबरोबर चीनला गेला व त्याने त्याच्या गुरुंना त्यांच्या कामात बरीच मदत केली. जेव्हा वज्रबोधी मृत्युशय्येवर होते तेव्हा त्यांनी त्यांच्या या शिष्याकडून एक वचन घेतले. ते म्हणजे त्याने भारतात परत जाऊन नवनवीन बौद्ध ग्रंथ आणावेत व त्याचे भाषांतर करावे. दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी या महाभागाने ९ वर्षांनी परत भारताची भूमि गाठली. भारतात व श्रीलंकेत त्याने जवळजवळ पाच वर्षे पायपीट केली व अनेक हस्तलिखिते घेऊन परत चीन गाठले. या कामामुळे त्याची किर्ती सम्राटापर्यंत पोहोचली नसेल तरच नवल. सम्राट त्याच्या कामाने इतका प्रभावित झाला की त्याने अमोघवज्रांना एक बहुमान बहाल केला – ज्याचा अर्थ होतो प्रज्ञा-मोक्ष. काही वर्षांनंतर (७४९) अमोघवज्रांना परत भारतात जाण्याची इच्छा झाली. तशी परवानगी मिळाल्यावर ते बंदरावर पोहोचले. तेवढ्यात सम्राटाला ‘आपण काय केले हे ! असे वाटून त्यांना परत येण्याची विनंतीवजा आज्ञा केली. त्यामुळे अमोघवज्र परत एकदा चीनमधे अडकून पडले पण झाले ते चीनच्या भल्यासाठीच झाले असे म्हणण्यास हरकत नाही. परत फिरल्यावर त्यांनी हिनशान नावाच्या मठात मुक्काम केला व आपले भाषांतराचे काम पुढे चालू ठेवले. दोनच वर्षात त्यांना अजून एक पुरस्कार मिळाला- त्रिपिटकभदंत.
७७१ साली ताई-शून सम्राटाच्या वाढदिवसाला त्यांनी एक भाषांतरित ग्रंथ सम्राटाला भेट दिला. त्यात सुरुवातीला ते म्हणतात, ‘‘मी लहानपणापासून माझ्या गुरुचरणी स्वत:ला वाहून घेतले. त्यांची सेवा मी जवळजवळ १४ वर्षे केली. त्यांची सेवा करतानाच मी त्यांच्याकडून योगशास्त्र शिकलो. त्यानंतर मी भारतात पाच प्रदेशात फिरलो व ५०० ग्रंथ जमा केले. हे असे ग्रंथ होते की आजपर्यंत चीनमधे आणले गेले नव्हते. मी ७४६ साली परत राजधानीत आलो. तेव्हापासून आत्तापर्यंत मी ७७ ग्रंथांचे भाषांतर केले आहे.’’ आठव्या शतकात मला वटते हा एकमेव पंडीत होता ज्याने एवढे भव्यदिव्य काम केले. तो स्वत: तांत्रिक असल्यामुळे त्याने तांत्रिक मार्गावर बरीच पुस्तके लिहिली असावीत. त्यांच्या काही ग्रंथांची नावे खाली देत आहे. त्यावरुन त्यांच्या कामाची आपल्याला कल्पना येऊ शकेल.
१ महामयुरीविद्या रागिणी २ कुंडीधारिणी ३ मारिचीधर्म ४ मारिचीदेवीपुष्पमाला सूत्र ५ गाताअनंतामुख धारिणी. ६ सर्वतथागताधिष्टान ह्र्दयगुह्य धातू करंडमुद्र धारिणी ७ महर्षी सूत्र ८ महाश्री-देवी-द्वादासबंधनशास्त्र नाम-विमलामहायान सूत्र. ९ गांगुलीविद्या १० रत्नमेघ धारिणी ११ सालिसंभवसूत्र १२ राष्ट्रपालाप्रज्ञापरिमिता १३ महामेघसूत्र १४ घनव्युहसूत्र १५ पर्णसवारी धारिणी. १६ वैश्रमणदिव्यराजा सूत्र १७ मंजुश्रीपरिपृच्छसूत्राक्षरमंत्रिकाद्याया १८ पंचतंत्रिसदबुद्धनामपुजास्वीकारलेख १९ अवलोकितेश्र्वर-बोधिसत्व-निर्देशमंत-भद्र धारिणी २० अष्ट मंडलसूत्र २१ चक्षूरविशोधन विद्या धारिणी २२ सर्व रोगप्रसन्न धारिणी २३ गवलप्रसनन धारिणी २४ योगा संग्रह महार्थ आनंद परित्राण धारिणी २५ एकाकुधार्या धारिणी २६ अमोघ पासवैरोचनबुद्धमहाआभिषेक प्रभासमंत्र सूत्र २७ नीतिशास्त्र सूत्र २८ तेजप्रभा-महाबल-गुणापादविनयश्री धारिणी २९ ओ-लो-तो-लो धारिणी ३० अश्निशचक्रवर्ती तंत्र ३१ बोधीमंदनिर्देशैकाकशरोस्निश चक्रवर्ती राजा सूत्र ३२ बोधीमंदव्युह धारिणी ३३ प्रज्ञापारमिताअर्धसटीका ३४ वज्रशेखरयोगा सूत्र ३५ महाप्रतिसार धारिणी ३६ गरुडगर्भराजा तंत्र ३७ वज्र-कुमार-तंत्र ३८ सामंतनिदानसूत्र ३९ महायान-निदानसूत्र ४० हारितीमात्रिमंत्रकल्प ४१ सर्व धारिणींची एक सुत्री….
एका धारिणीचे नाव आपण पाहिले असेल सर्व रोग… यात कुठल्याही रोगापासून कशी सुटका करुन घ्यावी याबद्दल विवेचन आहे आणि गंमत म्हणजे या ग्रंथात म्हणे पुष्कळ आकडेमोड आहे. एवढे प्रचंड काम करुन अखेरीस ७०व्या वर्षी अमोघवज्रांनी आपला देह ठेवला. सम्राटावर त्यांचा एवढा प्रभाव होता की त्यांना मरणोत्तरही काही पुरस्कार व पदव्या देण्यात आल्या.
नवव्या शतकात म्हणजे ८०० ते ९०० या काळात भारतातून चीनला जाणाऱ्या पंडितांची संख्या अचानक कमी का झाली ते कळत नाही. मी जो दशकुमारचरितमचा अनुवाद केला, त्यात मला बौद्धधर्माबद्दल फार चांगले लिहिलेले आढळत नाही. अर्थात ते हिंदू पंडिताने लिहिले असल्यामुळे मी समजू शकतो. पण कदाचित सामान्य माणसाच्या नजरेतून धम्म उतरत चालला होता हे निश्चित. या शतकात एकही पंडीत भारतातून चीनमधे गेला नाही. कदाचित असेही कारण असेल की त्यांना चीनमधून कोणी बोलावले नसेल ….
हळूहळू भारतातून चीनला जाणाऱ्या बौद्ध श्रमणांची व पंडीतांच्या संख्येला ओहोटी लागत होती. पुढच्या शतकात चीनी इतिहासात भारतातून ९७२ साली फक्त तीन पंडीत आल्याची नोंद सापडते. त्यांची भारतीय नावेही माहीत नाहीत. १ कोचे २ फुकीं ३ चेने-ली.
९७३ साली धर्मदेव नावाचा अजून एक महान पंडीत चीनमधे आला. त्याची कीर्ति त्यावेळच्या सम्राटापर्यंत (सुंग घराणे) पोहोचल्यावर त्याला दरबारात बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला. याच काळात लाकडावर ग्रंथ कोरुन त्यापासून पुस्तके छापण्याची प्रक्रिया चालू झाली. एकूण १३०,००० फळ्या तयार करण्यात आल्या ज्यापासून मग त्रिपिटकाची पुस्तके छापण्यात आली. धर्मदेवाने ९७३ साली भाषांतराचे काम सुरु केले आणि ९८१ पर्यंत त्याने ४६ ग्रंथांचे भाषांतर केले. या भाषांतरातही धारिणींचा भरणा आहे कारण त्याकाळात त्रांत्रिकमार्गाचा पगडा चीनी जनमानसावर बसला होता. धर्मदेवाने अजून एका लोकप्रिय ग्रंथाचे भाषांतर केले – सुखावती-व्युह. या महायानी ग्रंथात स्वर्गाचे वर्णन आहे. धर्मदेवाचा मृत्यु १००१ साली झाला. या महान पंडीतालाही मरणोत्तर अनेक पुरस्कार जाहीर करण्यात आले.
९७५ साली पश्र्चिम भारतातून एक मंजुश्री नावाचा राजपूत्र चीनमधे श्रमण बनून गेला व त्याने नुकत्याच निवर्तलेल्या चीनी सम्राटाला श्रद्धांजली वाहिली असा एक उल्लेखही सापडतो. हा चीनमधे आल्यावर सिअँग-कोनो मठात राहिला होता. तेथे त्याच्या स्वभावामुळे तो खूपच लोकप्रिय झाला. इतर भिक्खूंना मत्सर वाटल्यामुळे त्यांनी सम्राटाला जाऊन सांगितले की त्याला भारतात परत जायचे आहे. या राजपुत्राला अजून चीनी समजत नसल्यामुळे त्याच्यात चीनी सम्राटात संवाद होऊ शकला नाही. सम्राटाने भारतात जाण्याचा आदेश काढल्यावर मंजुश्रीची चडफड झाली पण दुसरा मार्ग नसल्यामुळे त्याने भारताचा रस्ता पकडला असे म्हणतात पण तो भारतात आला नाही. तो कुठे नाहीसा झाला याबद्दल इतिहासात उल्लेख नाही.
९८० साली अजून दोन पंडीत काश्मिरमधून चीनला गेले. एकाचे नाव होते दानपाल आणि दुसऱ्याचे चीनी नाव होते – तिनशीत्साई. पण दुसऱ्या एका ग्रंथात तो जालंदर येथील एका मठाचा श्रमण होता असाही उल्लेख होता. त्याने जवळजवळ वीस वर्षे चीनमधे काम केले. त्याने भाषांतर केलेल्या ग्रथात एक महत्वाचा ग्रंथ होता ज्याचे नाव होते धर्मपद. याचे भाषांतर मंगोलि भाषेतही झाले आहे. याचा मृत्यु १००० साली झाला.
दानपाल उद्यान देशातून चीनला गेला होता. त्यानेही तेथे बरेच काम केले. हा दरबारात असताना सुंग सम्राटाला पश्चिम भारतातील एका राजाचे पत्र आले. एका श्रमणाने ते आणले होते. ते त्याने याला वाचण्यास सांगितले अशी नोंद आहे. त्या पत्रात तो राजा म्हणतो, ‘‘ मी असे ऐकले आहे की चीनमधे परमेश्र्वराचा अंश असलेला एक राजा राज्य करतो. मी स्वत: आपल्याला भेटण्यास येऊ शकत नाही याचा मला खेद वाटतो. कोअँगयिन (ज्या श्रमणाने ते पत्र आणले होते त्याचे नाव ) याने आपल्या कृपेने तथागताच्या रत्नजडीत सिंहासनावर कास्याची दक्षिणा चढविली आहे. त्याच्या बरोबर मी आपल्यासाठी तथागताचा अवशेष पाठवीत आहे… पत्रातील चीनमधील इतर पंडितांचे पत्तेही वाचण्यात आले अशी नोंद आहे. या पंडिताने १११ ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले असे मानले जाते. धारिणी चीनमधे लोकप्रिय होण्यामागे याच्या भाषांतराचा मोठा सहभाग होता.
सुंग घराण्याच्या इतिहासात अजून एका श्रमणाची नोंद आहे ज्यात हा श्रमण स्वत:बद्दल सांगतो, ‘‘ मी तॉ-लो-मेनचा श्रमण आहे. माझे नाव यँक-चो आहे. भारतातील लि-टे नावाच्या देशातून मी आलो. या देशाचा राजा या-लो-ऑन-टे असे आहे. माझे गाव अ-जों-इ-टो ( अजंठा?) आहे आणि माझ्या पत्नीचे नाव मो-हि-नी आहे.’’ श्रमण असून विवाहीत कसा हे समजत नाही.
यानंतर ९९० साली नालंदामधून अजून एक श्रमण चीनमधे आला. त्याचे नाव होते पाऊकिटो. त्याने बुद्धाचे काही अवशेष सम्राटासाठी आणले होते अशी नोंद सापडते. ९९५ साली मध्य भारतातून एक श्रमण चीनमधे आला त्याचे नाव होते कालकांती. त्याने भूर्जपत्रावर लिहिलेले काही ग्रंथ चीनमधे आणले. नंतर ९९७ साली राहुल नावाचा एक श्रमण पश्चिम भारतातून चीनला गेला. त्यानेही काही पवित्र ग्रंथ चीनच्या सम्राटाला अर्पण केले. त्या शतकातील शेवटचा श्रमण होता नि-वी-नी. यानेही काही ग्रंथ बरोबर नेले पण त्याचे पुढे काय झाले याची इतिहासात नोंद नाही.
१०००-११०० या शतकात या सगळ्या प्रकाराला ओहोटी लागली. सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे इस्लाम धर्माचे भारतावर झालेले आक्रमण. त्यामुळे भारतात बुद्धाचा अहिंसेचा संदेश मला वाटते लोकांच्या पचनी पडेनासा झाला. तसेच इस्लाम धर्माच्या वादळी आक्रमक हिंसाचाराने मध्य आशिया व्यापून टाकला. चीनला जाण्याच्या मार्गावर अनेक श्रमणांची कत्तल झाली व त्यांच्या धर्माचा प्रसार करण्याच्या ध्यासाचा यात बळी गेला. १००४ साली मगधाहून धर्मरक्षाने चीनला भेट दिली. त्याने काही ग्रंथ बरोबर नेले होते. त्यांचे भाषांतर करुन त्याने वयाच्या ९६व्या वर्षी चीनमधेच देह ठेवला. अधूनमधून एखादा श्रमण चीनला जात होता, नाही असे नाही पण ती परंपरा खंडीत होण्याच्या मार्गावर होती हे नाकारण्यात अर्थ नाही.
शेवटचा श्रमण, ज्ञानश्री चीनमधे गेला १०५३ साली. त्यानंतर त्या ज्ञानाच्या मार्गावर अंध:कार पसरला तो पसरलाच…
या सर्व श्रमणांनी चीनला काय दिले? मुख्य म्हणजे त्यांनी चीनला धर्म दिला. चित्रकला, मुर्तिकला, दिली. चीनमधील कित्येक गुहांमधे असलेली चित्रे भारतातील अजंठाच्या चित्रकलेशी साम्य दाखवतात. हळूहळू ज्ञानी पंडीत नामशेष झाले. इतके नामशेष झाले की मंगोल बादशहा (चीनच्या प्रांताचा) कुबलाईखानला काही ग्रंथाचे भाषांतर करण्यासाठी बौद्ध धर्मगुरु/पंडीत पाहिजे होता. त्याला शोधून एकही तसा माणूस भारतात सापडला नाही….
(चेंगिजखान स्वत: बौद्ध नव्हता पण त्याला बौद्ध धर्माची पूर्ण कल्पना होती. त्याचा लडाखमधील लामांशी सतत संपर्क असे. तो त्यांना त्याच्या विजयासाठी प्रार्थना करण्यासाठी सांगे. चेंगिजखानचे कित्येक सरदार, मंत्री हे बौद्ध होते व असे म्हणतात त्यांनी त्याच्या काळातच एक पाच मजली बौद्ध मठ बांधण्यास घेतला होता. कुबलाईखान हा त्याचा नातू. ज्याने आपले लहानपण त्याच्या आजोबांबरोबर घालविले, तो नंतर चीनचा सम्राट झाला त्याने त्यामुळे बौद्धधर्माला उदार आश्रय दिला होता. असो. चेंगिजखानाबद्दल परत केव्हातरी….)
चीनी बुद्ध साल ५८१-६१७.

ज्याने धम्म सांगितला, धर्मातील हिंसेला रजा दिली त्या तथागताला, अनेक वर्षे सर्व हालआपेष्टा सहन करुन त्याची शिकवण सामन्याजनांना, सम्राटांना, चक्रवर्तींना सांगणाऱ्या सर्व पंडितांना, श्रमणांना वंदन करुन ही लेखमालिका संपली असे जाहीर करतो.
प्राचीन दिपांकर बुद्धाला वंदन असो.
वैदुर्यप्रभास बुद्धाला वंदन असो.
शाक्यमूनी बुद्धाला वंदन असो.
भूत वर्तमान व भविष्यकाळांच्या बुद्धाला वंदन असो.
आनंदी बुद्धाला वंदन असो.
विरोचन बुद्धाला वंदन असो.
रामध्वजराजा बुद्धाला वंदन असो
मैत्रेय बुद्धाला वंदन असो.
अमिताभ बुद्धाला वंदन असो
सत्याचा मार्ग दाखवणार्या बुद्धाला वंदन असो.
अमर वज्र बुद्धाला वंदन असो
रत्नप्रभास बुद्धाला वंदन असो.
नागराज बुद्धाला वंदन असो.
वरूण बुद्धाला वंदन असो.
नारायण बुद्धाला वंदन असो.
पुण्यपूष्प बुद्धाला वंदन असो
मणिध्वज बुद्धाला वंदन असो.
मैत्रीबाला बुद्धाला वंदन असो.
व्युहराजा बुद्धाला वंदन असो.
जयंत कुलकर्णी
समाप्त.
अनुवादकाचे प्रास्ताविक : प्राचीन भारतातील धार्मिक आणि सामाजिक घडामोडींबद्दल विचार उपक्रमावर अधूनमधून होतो. अशा संवादात बौद्धधर्माचा उल्लेख सहजच येतो. म्हणजे वेदकालातील किंवा महाभारतकालातील समाजमानसाबद्दल बोलताना बौद्धधर्माने याच्यात काय फरक घडवला, अशा प्रकारचा उल्लेख येणे साहजिक आहे. अशा परिस्थितीत बौद्धधर्माबद्दल कुतूहल निर्माण होऊ शकते. म्हणून त्याबद्दल थोडक्यात परिचय करून द्यायची माझी इच्छा आहे. पण माझा खुद्द अभ्यास नाही, आणि धर्माचे पालन करण्याचा वैयक्तिक अनुभवही नाही. म्हणून येथे मी दुसर्या एका अभ्यासकाचा लेख भाषांतरित करून देतो आहे. माझ्याकडील धम्मपदाच्या प्रतीत [चौखंबा प्रकाशन, प्रकाशनवर्ष १९८३] श्री. कंछेदीलाल गुप्त यांनी प्रस्तावना लिहिली आहे, त्यात बौद्ध धर्माचा पुढील परिचय आला आहे. या मराठी भाषांतरातील सर्व मते, आणि अभ्यास श्री. गुप्त यांचा आहे - भाषांतरात काही चुका झाल्या असतील तर त्या अर्थात माझ्या आहेत.
बौद्ध धर्माचा संक्षिप्त परिचय
मूळ लेखक : श्री कंछेदीलाल गुप्त. "धम्मपद" (चौखंबा प्रकाशन, १९८३) या ग्रंथाच्या प्रस्तावनेतील भाग.
बौद्ध धर्माचा सामान्य परिचय
भारतवर्ष अनादि काळापासूनची धर्मभूमी आहे. येथील विभूतींनी वेळोवेळी तत्कालीन जनभावनेच्या अनुसार, जनमानसाच्या पात्रतेकडे लक्ष देऊन, जीवन कसे जगावे आणि मृत्यूनंतर शांती कशी प्राप्त करावी याबद्दल आपले विचार प्रस्तुत केले आहेत. या विभूतींचे चिंतनस्थळ असलेला हा भारतवर्ष हा समस्त विश्वातील सर्वांत प्राचीन धर्मांची भूमी झाला, हे सांगणे नलगे. जगातील तीन प्राचीन आणि प्रसिद्ध धर्म - हिंदूधर्म, जैनधर्म आणि बौद्ध धर्म याच भारतभूमीवर जन्मले, फोफावले आणि बहरले. कर्मवाद, जन्मांतरवाद, आणि जीवनाचे अंतिम लक्ष्य म्हणून मोक्ष, कैवल्य किंवा निर्वाण या तीन्ही धर्मांना मान्य आहे.
बौद्ध धर्माचे प्रतिष्ठापक
भगवान गौतमांना सुरुवातीला राजकुमार गौतम म्हणणेच इष्ट आहे - हे कपिलवस्तु येथील एका प्रतिष्ठित क्षत्रिय राजाच्या घरी जन्मले. त्यांचा विवाह यशोधरा नावाच्या एका अत्यांत सुंदर राजकुमारीशी झाला होता. परंतु बाळपणापासूनच जन्म, जरा आणि मृत्यूने पिडलेल्या लोकांची दु:खे दूर करण्याचे विचार त्यांच्या मनात येत. विवाहानंतर पुत्रप्राप्ती होता त्यांनी घर सोडले. अनेक वर्षे भटकल्यानंतर, एकांतात मनन आणि चिंतन केल्याच्या फलस्वरूप ते एका निष्कर्षापाशी पोचले. त्यांनी मनुष्यजीवनाचे लक्ष्य निश्चित केले - जन्म, जरा, व्याधी आणि मत्यूच्या चक्रातून सदासर्वकाळसाठी दूर होण्याच्या स्थितीला त्यांनी नाव दिले "निर्वाण", किंवा मोक्षप्राप्ती. आणि या मोक्षाच्या प्राप्तीसाठी त्यांनी सोपी साधनेही प्रस्तुत केलीत. त्यांनी जे काही सांगितले, जो काही उपदेश केला, तेच बौद्धधर्माचे सार आहे. ज्या दिवशी राजकुमार गौतमाला चिंतन आणि मननानंतर हा निष्कर्ष मिळाला, त्या दिवशी ते भगवान गौतम "बुद्ध" (बुद्ध = जागलेला, ज्ञान प्राप्त झालेला) तसेच "सिद्धार्थ" (ज्याचे अर्थ सिद्ध झाले आहेत) या नावांनी ओळखले गेले.
गौतम एक लौकिक पुरुष होते, पण त्यांनी आपल्या जीवनात - आपल्या शरिरा-मनाने त्यांनी अशी काही साधना केली, असे काही प्रयोग केले, की ते भगवत्त्व प्राप्त झाले - ते नराचे नारायण झाले. त्यांनी सिद्ध करून दाखवले की मनुष्य प्रयास करून श्रेष्ठत्व प्राप्त करू शकतो. धम्मपदाच्या ३८०व्या गाथेत त्यांनी स्पष्ट म्हटले आहे - मनुष्य आपला स्वत:चा मालक आहे, दुसरा कोण मालक असू शकणार आहे?
या संदर्भात पूज्य गांधीजींचे स्मरण होते. त्यांनी आपल्या आत्मकथेला "माझे सत्याचे प्रयोग (My Experiments with Truth)" म्हटले आहे. गांधीजीसुद्धा आपल्या मनाला आणि शरिराला एक प्रयोगशाळा मानत, आणि शरिरा-मनावर प्रयोग करत-करत ते अशा स्थितीपाशी पोचले, त्या स्थितीतून त्यांना विचलित करणे सहज नव्हते. भगवान गौतमांनीही आपल्या जीवनातून स्पष्ट करून दिले की सामान्यात सामान्य मनुष्य साधना करून पुढे जाऊ शकतो.
बौद्ध धर्माचे साध्य
मनुष्यजीवन दु:खाने आणि तापांनी भरलेले आहे - जन्मापासून मृत्यूपर्यंत दु:खच दु:ख आहे. जन्म, जरा, व्याधी, आणि मृत्यूच्या भोवर्यात मनुष्य पडलेला असतो, इतकेच नव्हे, तर मृत्यूनंतर पुन्हा जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू हेच चक्र चालू राहाते. म्हणून बौद्ध धर्माने हिंदू आणि जैन धर्मांसारखेच या दु:खद जीवनचक्राला सदासाठी नष्ट करायचे ध्येय हेच आपले लक्ष्य किंवा साध्य मानले आहे.
बौद्ध धर्माचे प्रमुख सिद्धांत
(२) या दु:खांचे कारण आहे. या सगळ्या दु:खांची उत्पत्ती कुठल्यातरी कारणाने होते. इच्छा, अभिलाषा, लालसा - किंवा बौद्धधर्माच्या भाषेत "तृष्णा" - यातून सर्व दु:खांची उत्पत्ती होते.
(३) या दु:खांचा प्रतिरोध केला जाऊ शकतो. कारण नष्ट केले तर परिणाम आपोआप नष्ट होतो. या दु:खांचे कारण इच्छा, अभिलाषा, लालसा, अथवा तृष्णा आहे. यांचा त्याग केला तर दु:ख नष्ट होते.
(४) यांचा त्याग करण्यासाठी मार्ग आहे. दु:खांचे करण असलेल्या इच्छा, अभिलाषा, लालसा, अथवा तृष्णा यांचा त्याग सहज नाही केला जाऊ शकत. तरी त्यांचा त्याग करण्यासाठी मार्ग आहे. याला अष्टांगिक मार्ग म्हणतात.
या अष्टांगिक मार्गात पुढील आठ गोष्टी आहेत :
(२) सम्यक संकल्प - अकार्य न करायचा दृढनिश्चय करणे, संकल्प करणे.
(३) सम्यक वचन - असत्य, बाष्कळ भाषणापासून दूर राहाणे.
(४) सम्यक व्यवहार - प्राणिहिंसा आणि दुराचारापासून दूर राहाणे.
(५) सम्यक आजीव - सत्याने आजीविका चालवणे.
(६) सम्यक व्यायाम - मानसिक दोषांना पराजित करणे.
(७) सम्यक स्मृती - जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यूंचे सदैव स्मरण ठेवणे.
(८) सम्यक समाधी - तर्क, विचार, शांती आणि एकाग्रतेचा आश्रय घेणे.
वरील अष्टांगिक मार्ग म्हणजे बौद्ध धर्माची साधने होत.
बौद्ध धर्म मुख्यत: आचारधर्म आहे
या धर्मात नैतिक चरित्र आणि आचरणाचे मोठे महत्त्व मानलेले आहे. मनुष्य चांगला की वाईट, सुखी की दु:खी, हे त्याच्या करण्यावर आणि वागण्यावर अवलंबून आहे. मनुष्याला सदैव या गोष्टीकडे ध्यान द्यायला पाहिजे की आपण सदाचारी बनावे, सत्कर्मशील बनावे.
बौद्ध तत्त्वज्ञान
सृष्टी, जन्म-मृत्यू, परलोकवाद, ईश्वरवाद - यासंबंधीचे विचार हा तत्त्वज्ञानाचा विषय होय. भगवान बुद्धांनी या प्रश्नांना अवक्तव्य किंवा अनिर्वचनीय म्हटले आहे. अर्थात हे प्रश्न विचारण्यायोग्य नाहीत किंवा जाणण्यायोग्य नाहीत. हे जाणून-ना-जाणून मनुष्याला हानी होत नाही की लाभ होत नाही, म्हणून यांना जाणणे व्यर्थ आहे.
ईश्वर आणि ईश्वरभक्तीच्या संबंधात या तत्त्वज्ञानाचे निष्कर्ष आहेत की ईश्वरभक्तीवर भरवसा ठेवणार्यामध्ये शिथिलता आणि पराश्रयता उद्भवते. भक्तीचा सहारा घेऊन ईश्वर किंवा देवतेच्या भरवशावर राहून व्यक्ती असदाचरण करू शकतो, आणि त्या ईश्वर किंवा देवता भक्तीच्या बळावर त्या असदाचरणाला क्षमाही करवून घेऊ शकतो. म्हणून येथे भक्ती किंवा ईश्वराला काही स्थान नाही. येथे सिद्धांत आहे - सदाचारी व्हा, स्वावलंबी व्हा. तुम्ही स्वत:चा उत्कर्ष करू शकता, तुमचा उत्कर्ष दुसरा कोणी साधू शकत नाही.
कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म यांच्यावर या तत्त्वज्ञानाचा विश्वास आहे. मनुष्य कर्माच्या अनुसार पुनर्जन्म घेतो, आणि कर्माचे बंध सुटण्यालाच निर्वाण म्हणतात.
अतिशय कष्टमय तपश्चर्या याच्यामध्ये उचित मानली जात नाही. अत्यधिक मानसिक किंवा शारिरिक कष्ट सहन करणे येथे ठीक मानले जात नाही. त्याच प्रकारे सांसारिक पदार्थांत अत्यंत लिप्त होणेसुद्धा ठीक मानले जात नाही. या दोन्ही विरुद्ध टोकांच्या मध्ये सुवर्ण मध्य येथे स्वीकार केलेला आहे - यात ना अतिशय तपस्या आहे, ना अतिशय भोगलिप्सा.
बौद्धांची तीन रत्ने आहेत - बुद्ध, संघ आणि धर्म. प्रत्येक मनुष्याला या धर्माची दीक्षा घेताना या तिहींना शरण जायची प्रतिज्ञा घ्यावी लागते.
पुढील काळातल्या बौद्धजीवनात फाटे फुटल्यामुळे चार बौद्ध तत्त्वज्ञाने झाली आहेत - वैभाषिक, सौत्रांतिक, योगाचार, आणि माध्यमिक.
बौद्ध धर्मातील पुढे उद्भवलेल्या शाखा
भगवान बुद्धांनी सृष्टी आणि ईश्वर संबंधित प्रश्नांना अनिर्वचनीय, अव्याकृत म्हणून मौन धारण केले आहे. परंतु त्यांच्या पुढे आलेल्या धर्मावलंबी लोकांनी सृष्टी आणि ईश्वराच्या संबंधात आपले आपले विचार प्रस्तुत करण्यास सुरुवात केली.
दुसरी गोष्ट ही की संसार-समुद्रात पडलेल्या मनुष्याला सहार्याची अत्यंत आवश्यकता असते. मनुष्य एकदम स्वावलंबी होऊ शकत नाही. पूजा-अर्चा-वंदना केल्यास पार नेणार्या ईश्वर किंवा देवतेच्या सहायतेची त्याला आवश्यकता आहे. मनोवैज्ञानिक अंगाने आपण विचार केल्यास आपल्याला स्पष्ट दिसून येईल की साहाय्य मिळो, न मिळो, जोवर आपल्याला साहाय्य मिळण्याची आशा आहे, तोवर आपण हिमतीने कार्य करत राहातो. जर आपल्याला कुठला सहाराच नसेल तर आपण हाय खातो, किंवा निस्सहाय होऊन बसतो.
याच दोन कारणांसाठी किंवा उद्देश्यांच्या पूर्तीसाठी पुढील बुद्धधर्मात महायान शाखेचा जन्म झाला. त्यात ईश्वराच्या ठिकाणी गुरूची पूजा होऊ लागली. परंपरागत गोष्टी असलेल्या शाखेला हीनयान म्हणू लागले.
हळूहळू बौद्ध साहित्यात पौराणिक कथांसारख्या बुद्धजन्मासंबंधीच्या शेकडो कथा बनवल्या गेल्यात, आणि त्यांचा खूप प्रचार होऊ लागला.
महायान शाखेतले लोक सर्वांच्या निर्वाणाची कामना करतात. हीनयान शाखेचे बौद्ध केवळ स्वत:साठी प्रयासशील असतात.
महायान शाखेत हिंदूधर्माचे जवळजवळ संपूर्ण रूप दृष्टीस पडते. याच्यामध्ये बुद्ध सर्वशक्तिमान मानला गेला आहे, आणि ज्याप्रकारे विष्णू अवतार घेतो, त्याप्रमाणे बुद्धाचे अवतार सांगितलेले आहेत. बुद्धाच्या प्रतिमा बनवल्या जाऊ लागल्या, पूजा होऊ लागली, आणि बौद्ध भिक्षू पुरोहिताचे काम करू लागले.
बौद्धधर्माची वैशिष्ट्ये
(१) बौद्ध धर्म हिंदूधर्माच्या अवडंबरप्रियतेची प्रतिक्रिया म्हणून जन्माला आला. म्हणून या धर्माने यज्ञाचा पूर्ण विरोध केला आहे.
(२) हा आचारप्रधान धर्म आहे. म्हणून या धर्मात उच्च प्रकारच्या नैतिकतेला आणि सदाचाराला विशेष महत्त्व आहे.
(३) या धर्मात निराशावाद अधिक आहे. जीवनाला नैराश्यपूर्ण आणि दु:खमय समजले जाते, आणि निराशा आणि दु:खाला दूर करण्याचे उपाय सांगितले आहेत.
(४) या धर्माचा कर्म-फलावर पूर्ण विश्वास आहे. मनुष्याला आपल्या कर्माचे फळ भोगावे लागते, आणि कर्मफल भोगायला त्याला अनेक जन्म घ्यावे लागतात.
(५) या धर्मात - प्रारंभिक धर्मात - ईश्वराची काहीच आवश्यकता मानली गेली नाही आहे. ईश्वर आणि सृष्टि-सिद्धांताबाबत भगवान बुद्धांनी मौन पाळले आहे.
(६) ज्ञान आणि भक्ती बाजूला ठेवून या धर्मात कर्म आणि सदाचरणाचे विशेष महत्त्व दाखवलेले आहे.
भारतीय संस्कृतीला बौद्धधर्माने काय दिले
(१) कलांची उन्नती - कलेच्या माध्यमातून, म्हणजे चित्रकाराच्या कुंचल्यातून, मूर्तिकाराच्या छिन्नीतून आणि नर्तकाच्या मुद्रेतून, भारतीय संस्कृतीचे जे दर्शन आपल्याला मिळते, ते अद्वितीय आहे. अजिंठ्याची चित्रकला, कार्ले वगैरे ठिकाणच्या लेण्या, भरहुत आणि अमरावतीचे स्तूप, अमरावती आणि मथुरेतल्या मूर्ती, आणि अशोकाचे शिलास्तंभ - हे सर्व भारतीय कलेचे चांगले नमुने आहेत.
(२) साहित्याचा विकास - पाली भाषेत संपूर्ण बौद्ध साहित्य रचले गेले आहे. पाली साहित्यात त्रिपिटकांचे आपले खास असे महत्त्व आहे. भाषाविज्ञानात आणि प्राचीन भाषांच्या तुलनात्मक अभ्यासात पाली भाषेचे महत्त्व उघड आहे.
(३) सरळ आणि लोकप्रिय धर्म - या धर्माचा दरवाजा सर्वांसाठी खुला आहे, आणि हा हिंदूंच्या धार्मिक कर्मकांडांइतका जटिल नव्हता. यात केवळ एक गोष्ट महत्त्वाची होती - सदाचरण. आणि त्याचे पालन करणे सर्वांसाठी सोपे होते.
(४) उच्च नैतिक आदर्श - या धर्मात सदाचार, लोकसेवा आणि त्याग, या गोष्टींवर जोर दिलेला आहे. महायानी तर आपल्या स्वत:च्या निर्वाणाची पर्वा न करता प्राणिमात्राचे दु:ख दूर करणे, आणि सर्वांच्या निर्वाणासाठी सहयोग देणे, हे आपले लक्ष्य मानतात.
बौद्ध धर्मींकडून भारतीय संस्कृतीचा प्रसार
बौद्ध धर्माचा उत्कर्ष सम्राट अशोकाच्या काळात झाला. या धर्माला विश्वधर्म बनवण्याचे श्रेय त्याचेच. त्याने आपला पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना धर्मप्रचारासाठी लंकेला पाठवले. चीन, कोरिया, मध्य आशिया, बर्मा, थायलंड, मलाया, जावा, सुमात्रा आदि ठिकाणी आपल्या संस्कृतीचा झेंडा बौद्ध धर्मीयांनी फडकवला.
बौद्धधर्म आणि हिंदूधर्मातील प्रमुख साम्ये आणि फरक
दोन्ही धर्मांचा कर्मवाद आणि पुनर्जन्मावर विश्वास आहे. जन्म आणि व्याधींमधून सुटका मिळवणे हे दोन्ही धर्मांचे साध्य आहे.
हिंदूधर्मात सृष्टीबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या धारणा आहेत, भगवान बुद्धांनी या प्रश्नाबद्दल काहीच उत्तर दिलेले नाही.
हिंदू धर्म ईश्वरवादी आहे. ज्ञान, कर्म, भक्ती आदींना हिंदूधर्मात स्थान आहे. पण बौद्ध धर्माने ईश्वर-विषयाबद्दल विचार केलेला नाही. भगवान बुद्धांनी ईश्वराच्या प्रश्नाबद्दल मौन पाळले आहे. या धर्मात भक्तीचेही काही स्थान नाही. केवळ कर्म, आणि त्यातही सत्कर्माला महत्त्व आहे.
परंतु परवर्ती बौद्धधर्मात, म्हणजे महायान शाखेत, हिंदूधर्मासारखाच अवतारवाद, मूर्तिपूजा, पौराणिक गाथा, भिक्षुकांची पुरोहित म्हणून प्रतिष्ठा, गुरूचा सन्मान वगैरे गोष्टी प्रचलित झाल्या.
Comments
धन्यवाद
लेखाचा अनुवाद येथे दिल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. लेखावरचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक आहे. खास करुन इतर धर्मांसोबत तुलना.
अष्टांगिक मार्ग
या अष्टांगिक मार्गांचे आचरण कोणी करणे अपेक्षित असावे? जनसामान्यांनी का फक्त भिख्खूंनी?
पूर्व एशिया मध्ये बौद्ध धर्मीय लोक सामिष भोजन करणारेच असतात. भारतातले नवबौद्ध काय करतात ते मला माहिती नाही.
चन्द्रशेखर
हो, आणि...
पूर्व एशिया मध्ये बौद्ध धर्मीय लोक सामिष भोजन करणारेच असतात.
हो, खरे आहे. पण त्याबरोबरच (निदान अमेरिकेतल्या तरी) चिनी भोजनालयांत Buddha's Delight नामक एक अत्यंत बेचव शाकाहारी पर्याय पाहिलेला आहे. तो नेमका कोण खाते, हेही मला पडलेले एक कोडे आहे.
बुद्धाला मांसाहार निषिद्ध नव्हता..
गौतम बुद्ध आमगन्धसुत्त(सु.नि.१४) येथे म्हणतात, "पक्ष्यांचे मांस मिसळलेला साळीचा भात मी खात आहे. याला मी अभक्ष्यभक्षण म्हणत नाही. वध, छेद, बंधन, याच्यामार्गे प्राणिहिंसा करणे चोरणे, खोटे बोलणे, फसवणे हे (अशीच दुर्गुणांची लांबलचक यादी देऊन) अभक्ष्यभक्षण होय." यावरून असे वाटते की बुद्धाला मांसाहार वर्ज्य नव्हता. त्याच्या मते, वध करणारा दोषी आहे, मांस खाणारा नाही. कोणत्याही स्थळी किंवा देशी जे अन्न खाण्याचा प्रघात असेल तर ते खाण्यास हरकत घेऊ नये. मात्र माझ्यासाठी अमुक मांसाची 'डिश' करा असे जेवण घालणार्यास सांगू नये.
गौतम बुद्धाची अहिंसा ही यज्ञे आणि युद्धे अशा विशेष हिंसाप्रकारांचा निषेध करण्यासाठी होती. त्या तत्त्वाचा संबंध आहाराशी जोडण्याची त्याला गरज भासली नव्हती. याउलट, ब्राम्हणांची अहिंसा फक्त खाण्यासंबंधात होती आणि हिंसेची जी मुख्य क्षेत्रे--यज्ञभूमी आणि रणभूमी --त्यांच्या बाबतीतल्या हिंसेला त्यांचा विरोध नव्हता. --वाचक्नवी
अरे वा!
अरे वा! धम्मपद प्रतीच्या प्रस्तावनेचा मराठीतील अनुवाद वाचून विचारांना वळण मिळाले.
याच विषयावरचे पुस्तक वाचत आहे. तेही शुद्ध मराठीत. मंगला आठलेकरांचे "बुद्ध हसतो आहे..."
त्यातही अनेक संदर्भांसह अशीच माहिती आहे.
आणि योगायोग म्हणजे या प्रस्तावनेत उल्लेखलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे मोहनदास करमचंद गांधी यांचे (ते महात्मा होण्याच्या आधीचे) आत्मकथनही वाचत आहे.
ही दोन्ही पुस्तके वाचली असता - कालानुरुप उपलब्ध माहितीच्या आधारे 'सत्य' शोधण्याच्या मानवी प्रयत्नांचे क्षितीज विस्तारत चालले आहे हे खरे असले तरी प्रत्येक व्यक्तीचे सत्य तिच्यापुरतेच योग्य असते आणि ते तिचे तिलाच उमगून घ्यायचे असते हे जाणवते.त्या दृष्टीने गौतम बुद्ध फारच उदारमतवादी आहे. तो सत्याप्रत जाण्याचा मार्ग दाखवतो पण त्याला उमगलेले सत्य हेच खरे(?!) आणि एकमेव सत्य आहे असे मत तो आपल्या पट्टशिष्यांवरही लादत नाही.
याविषयावर बोलण्यासारखे बरेच आहे पण तुर्तास इतकेच.
आठलेकर बाईंचे पुस्तक मिळाल्यास जरूर वाचावे. त्या पुस्तकात लेखिकेचा एक व्यक्तीगत दृष्टीकोन आहे हे मान्य केले तरी लेखिकेने उपलब्ध (जवळजवळ सर्व) बौद्ध संदर्भांचा बारकाईने अभ्यास केलेला आहे हे महत्त्वाचे.यात वरील धम्मपद ग्रंथाचाही समावेश होतो.
आर्वाचिन काळात मूळ बौद्ध (म्हणजे 'अत्त दीपो भव' - या गौतम बुद्धाच्या वचनाचा) तत्त्वज्ञानाचा विपर्यास झालेला आहे का? आणि असेल तर तो किती? का? कसा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतात.
शिवाय इतर धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यातली साम्यस्थळे आणि वैषम्यस्थळे यांचाही उहापोह या पुस्तकात केलेला आहे.
सद्य काळात बौद्ध धर्माबद्दलचे एक महत्त्वाचे पुस्तक अशी याची गणना करता येईल.
(या पुस्तकाचे जालावरील परीक्षण)
उत्तम
लिखाळने हल्लीच दिलेला दुवा आणि त्यानंतर आलेला हा लेख दोन्ही वाचनीय आहेत. लेखाबद्दल धन्यवाद.
सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून ठेवते. सध्या अशक्य आहे.
उत्तम
वाचनीय आणि विचारप्रवर्तक लेख. अनुवादाबद्दल अनेक आभार.
बौद्ध धर्मातील विचारांचा अस्तित्ववादामध्ये उल्लेख आढळतो. बुद्धधर्मातील विचार बरेचसे तत्त्वज्ञानाकडे झुकणारे आहेत हे याचे मुख्य कारण असावे. यात प्रामुख्याने शोपनहावर (पर्स्पेक्टिव्ह यांचा दुवा पहावा.) आणि हर्मन हेस यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. हर्मन हेस यांनी सिद्धार्थ ही कादंबरी लिहीली आहे. बुद्ध धर्मातील तीन मुख्य शाखा थेरवाद, महायान आणि वज्रयान. यातील महायान आणि वज्रयान तिबेट, जपान, चीन इथे प्रचलित आहेत असे कळते.
बौद्ध धर्मातील एक रोचक कल्पना म्हणजे वास्तवतेची कल्पना. बुद्ध आणि बहिया यांच्या संवादामध्ये बुद्ध ही कल्पना विस्ताराने स्पष्ट करतात. आपल्या भोवतालच्या जगाला खरे अस्तित्व नसून जग आपल्या जाणिवेचे प्रोजेक्शन आहे. ही कल्पना तत्वज्ञानामध्येही आहे. जग आभासी नाही हे सिद्ध करणे किंवा न करता येणे हा तत्वज्ञानातील बरेचदा चर्चिला जाणारा प्रश्न आहे. म्याट्रिक्स चित्रपटातील मध्यवर्ती संकल्पना याच्याशी मिळतीजुळती आहे. फक्त तिथे जाणिवेऐवजी सिम्युलेशन आहे.
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
अनुवादाबद्दल आभार
थोडक्यात माहिती आवडली. बौद्ध धर्माबद्दल बाबासाहेब आंबेडकर, धर्मानंद कोसंबी आणि दलाई लामा यांचे विचारही समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपापल्या सामाजिक उद्दिष्टांच्या दृष्टीने या धर्माचा अभ्यास केलेला आढळतो. जमल्यास यांचे विचार थोडक्यात नंतर टंकीन. त्यासाठी जागा राखून ठेवते.
कोसंबी
धर्मानंद कोसंबींच्या मते (माझ्या शब्दांत):
कोसल देशाच्या उत्तरेला असलेल्या शाक्य नावाच्या क्षत्रिय वंशात बुद्धाचा जन्म झाला (कपिलवस्तूच्या महाराजांच्या वंशात नव्हे). पण ते मोठे राजे नव्हते. काहीसे श्रीमंत जमीनदार असे त्यांचे स्वरूप असे. हे गणसत्ताक राज्य असावे. या काळात कोसल राजवंश प्रबळ झाला होता, आणि बुद्ध हा गोतम नावाने जन्माला आला (आई मायादेवी आणि वडील शुद्धोदन यांच्या घरी). जरा, व्याधि आणि मरण या तीन गोष्टींचे विचार त्याच्या मनात येत असत. तरी मुख्य मन उडण्याचे कारण म्हणजे सत्तेसाठी चाललेली चढाओढ. संघ हा नंतर विशेषतः बौद्धांशी जोडला गेला असला तरी याआधीच संघ अस्तित्वात होते (जैन मुनींचे). बुद्धाआधीच श्रमण संघ सगळीकडे फिरत असत. गृहस्थाश्रमात असतानाच त्याला प्रथम समाधी-अवस्था प्राप्त झाल्याची आठवण तो महासच्चक सुत्तात सांगतो. त्याच्या यावेळच्या गुरूचे नाव आडार कालम. असे करणारा बुद्ध हा पहिला राजपुत्र नव्हता, जैनांचा एक गुरू नाथपुत्र हा देखील असाच क्षत्रिय वंशातील होता. अशा अनेक गुरूंकडून त्याने तत्वज्ञान समजून घेतले पण त्याने त्याचे समाधान झाले नाही. यासाठी त्याने खडतर तप केले. यावेळी त्याने शरीरालाही त्रास दिला (उपास केले) पण एक दिवस लहानपणी लागलेल्या समाधीतील सुखाची आठवण झाल्याने त्याला वाटले की ते सुख मिळवून त्याचा आनंद उपभोगण्यासाठी शरीरही तसेच सुदृढ असावे. हे उपासांनी शक्य होणार नाही. यास्तव त्याने उपास सोडून दिले आणि देहाचे रक्षण करण्याइतके अन्न खाल्ले पाहिजे असे ठरवले (हा कदाचित आपल्या भाषेत टर्निंग पॉइंट असावा, येथून पुढे बुद्धांची दुसर्यांना उपदेश करण्याची तयारी झाली). यामुळे जे पाच भिक्षू त्यांना सोडून चालते झाले त्यांना त्यांनी नंतर स्वतः जाऊन तत्वबोध केला, वळवून घेतले. मुख्यत्वे मध्यम-मार्गाचा स्वीकार करावा असे सुचवले. यात कामोपभोगात सुख मानणे हे एक टोक आणि देहदंडन करणे हे दुसरे टोक ही दोन्ही टोके वर्ज्य आहेत. आणि मग अष्टांग मार्ग (वर दिलेला) सुचवला आहे. पार्श्वमुनी या बुद्धांच्या आधी होऊन गेलेल्या मुनींची असत्य बोलायचे नाही, चोरी करायची नाही, हिंसा करायची नाही आणि परिग्रह करायचा नाही ही चार व्रते होती. त्यात अधिक म्हणून पार्श्वमुनींचे शिष्य देहदंडनही करीत. बुद्धांनी या चार गोष्टींचा स्विकार केला पण देहदंडन मात्र करू नये असे सुचवले (शरीराला निरोगी ठेवण्यापुरते खावे). या काळात यज्ञाने वेगळेच रूप धारण केले होते. लहानमोठे राजे (जमीनदार) खेडेगावांतील पशूधन हे मनाविरूद्ध नेऊन यज्ञात बळी देत असत. (तरी इतरांना उपदेश करताना बुद्धांनी ज्या यज्ञांत बळी दिले जात नाहीत अशा यज्ञांना जाण्यास मनाई केली नाही, पण जेथे हिंसा होते अशा यज्ञाला मात्र जाऊ नये असे सुचवले).
बुद्धांच्या काळात विहार हे मध्यम परिस्थितीतील लोक बांधत (जसे व्यापारी), पण सम्राट अशोकाने श्रमणांच्या संघांना मोठा आधार दिला (विहार बांधले, संघासाठी नियम केले, आणि अनेक लोकोपयोगी कामे केली जसे पशू आणि माणसे यांना औषधे पुरवणे इ). त्यामुळे प्रभावित होऊन मोठा वर्ग हा बौद्ध धर्माकडे वळला. तरी यामुळे बौद्ध धर्मातही सेवकांची (यांना आरामिक म्हटले जाई) संख्या वाढली. एकाच ठिकाणी विहार बांधून राहण्याची प्रवृत्ती वाढली, परिग्रह वाढला. बुद्धांचा मार्ग सोडलेल्या आरामिकांशी भांडणे आणि हिंसाही वाढली. आणि त्यामुळे श्रमण संस्कृतीला हानी पोचली. आणि पौराणिक संस्कृती उदयाला आली. तरी यामुळे मोठ्या मोठ्या यज्ञयागांचे प्रमाण कमी झाले.
(बाकी अजून जमेल तसे देईन).
बौद्ध धर्माच्या र्हासाची कारणे
बौद्ध पंथाचा र्हासाचे जे कारण सांगितले जाते त्यात बौद्ध धर्माला पुढे सामाजिक राजकीय परिस्थितीशी जुळवून घेता-घेता बौद्ध पंथाचा आत्माच हरवून गेला. उदा. बुद्धाचा धार्मिक कर्मकांडांना, यज्ञयागांना विरोध होता. परंतु कालांतराने बौद्धांनी बुद्धाच्या मूर्ती घडवून मूर्तिपूजेच्या अनुंषगाने (महायान)पंथ निर्माण केला. किंवा जनसामान्यांच्या बोलीचा बुद्धाचा आग्रह मागे पडून बौद्धांचे ज्ञान संस्कृत भाषेत आणि पुढे पारंपरिक विचारांकडे गेले. बुद्धाला दहावा अवतार मानून बुद्धाच्या विचारांची हवाच काढून घेतली असे वाटते. बौद्ध मठामधे अनेक अनिष्ठ प्रवृत्ती शिरल्यामुळे समाजातील त्यांच्या विचारांविषयी आदर कमी झाला. काही भिक्षूक तंत्रसाधनेच्या मार्गाने जाऊ लागले. त्यामुळेही बौद्ध संघ समाजापासून दूर झाला असे वाटते.
अवांतर : बौद्ध धर्माच्या परिचयाचे अनुवादित लेखन असतांना काथ्याकुटाला सुरुवात केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
-दिलीप बिरुटे
चूकदुरूस्ती
बुद्धांचा मार्ग सोडलेल्या आरामिकांशी भांडणे आणि हिंसाही वाढली.
हे,
बुद्धांचा मार्ग सोडल्याने आरामिकांशी भांडणे आणि हिंसाही वाढली. (उदा. आरामिकांवर कर लादले होते. ते द्यायला नकार दिल्यावर समज देण्यासाठी राजांना हाताशी धरले जात असे, वेळप्रसंगी हिंसाही केली जात असावी). असे वाचावे.
खरे आहे,
वरील लिखाण काही अंशी अवांतर झाले असे वाटल्यास असे भाग गाळल्यास हरकत नाही. माहिती लिहीण्याच्या भरात लिहीली गेले - विशेषतः कोसंबी यांच्याबद्दल लिहीले ते. तसेही या सर्व काळाकडे पाहिले की खूपच प्रश्न उभे राहतात. तो काळ खूप घडामोडीचा असावा. जसे ज्या काळात बुद्धाने परिव्रज्या घेतली त्याकाळात भारतात अनेक पंथ (६२) उदयाला आले होते. त्यांचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता. अक्रियावाद (काश्यपाचा), नियतिवाद(मक्खली गोसाल) , उच्छेदवाद (अजित केशकंबल), अन्योन्यवाद (पकुध कच्चायन), विक्षेपवाद (संजय बेलपुत्ता)आणि चातुर्यामसंवरवाद (महावीराचा - वर उल्लेखलेला) हे सहा मुख्य वाद होते. हे बुद्धाला पटले नाहीत, पण त्याने त्यांची पूर्ण माहिती करून घेतली होती. आणि तत्वज्ञानाबद्दल चर्चा होत होत्या आणि राजकिय घडामोडीही होत असतील. पण याबद्दल नंतर कधीतरी चर्चा करू.
दलाई लामा
दलाई लामा यांचे विचार मांडते - हे विचार ज्याने बौद्ध धर्म आचरला आहे अशा व्यक्तीचे जीवन-विषयक तत्वबोध आहे हे समजून घ्यावे. विस्कळित आहेत कारण वाचलेले आठवले तसे शोधून लिहीत आहे.
कोणाही जिवाच्या जगण्याचा हेतू काय तर लामा याचे उत्तर "आनंदी होणे" हा आहे असे देतात. जसे, बालकाला जन्मल्यापासून दु:ख नको असते, आनंदच हवा असतो. शिक्षण, सामाजिक स्तर किंवा तत्वज्ञान अशा कुठच्याही गोष्टींमुळे या इच्छेत फरक पडत नाही. दु:खे प्रयत्नपूर्वक नष्ट करणे हे त्यामुळे महत्त्वाचे ठरते. दु:खाचे मूळ कारण म्हणजे अज्ञान (किंवा इग्नोरंस) - स्वतःबद्दलचे चुकीचे ज्ञान. हे दूर करण्यासाठी मनाच्या स्थितीला महत्व आहे. निर्वाणप्राप्तीस महत्त्व आहे. तिबेटमध्ये अस्तित्वात असलेल्या धर्मात "सूत्र" आणि "तंत्र" अशा दोन पद्धती आहेत. सूत्र म्हणजे उद्दिष्ट गाठण्यासाठी (निर्वाण प्राप्त करून घेण्यास) अनेक आयुष्ये करावे लागते तशी साधनापद्धती. आणि तंत्र म्हणजे एकाच आयुष्यात निर्वाण प्राप्त करून घेता येईल अशी पद्धती. (मन काबूत आणण्यासाठी बौद्धांची अनेक तंत्रे आहेत). पण हे दु:ख केवळ स्वतःचे दूर करायचे असे नसून लामांच्या म्हणण्याप्रमाणे दुसर्यांचे दु:ख दूर करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. इतरांचे दु:ख दूर केले नाही तर आपला आत्मिक आचार (स्पिरिचुअल प्रॅक्टिस) खुंटतो आणि आपण ज्ञान मिळवण्याची संधी गमावून बसतो असे ते म्हणतात. यापैकी लामा सांगतात ती पद्धती अशी की दु:खाला टाळण्याऐवजी त्यासंबंधी मानसिक चित्र रेखाटायचे (व्हिज्युअलाईज) आणि मनावर ताबा मिळवायचा. अशा पद्धतीने दु:ख "पाहिले" असले की खरी दु:ख पचवण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा अशी व्यक्ती तयार असेल.
जगाच्या जन्माबद्दलचे विचार -जरी बुद्धाने जगाच्या उत्पत्तीविषयी बोलणे टाळले असले तरी तिबेटपर्यंत गेलेला बौद्ध धर्म ह्या विचारांना टाळू शकला नाही. बौद्धांच्या मते देवाने जग निर्माण केले असे मानल्यास खूपच विसंवादी चित्र तयार होईल कारण असे मानावे लागेल की दु:ख आणि दुष्टपणादेखील देवानेच तयार केला. यापेक्षा बौद्ध असे समजतात की या जगात जे जीव आहेत त्यांच्या सर्वांच्या एकत्रित कर्माने सगळे विश्व बनले आहे. आपले विश्व हे आपल्या इच्छा आणि कृतींनी बनलेले आहे. ( त्यांनी यावरून एका सूत्रात सांगितलेली एक काव्यमय कल्पना सांगितली आहे ती अशी की इंद्राचे रत्नमय जाळे असावे तसे या विश्वातले सर्व जीव हे एकत्र जोडलेले आहेत. या जाळ्यातील प्रत्येक जीव (रत्न) हा दुसर्याशी जोडलेला आहे आणि बाकीचे सगळे यात प्रतिबिंबित आहेत. कुठचेही रत्न मध्यभागी नाही, आणि कुठचेही कडेला नाही. http://en.wikipedia.org/wiki/Indra%27s_net)
आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बुद्धा अँड हिज धम्मा या पुस्तकात खालीलप्रमाणे विवेचन केले आहे.
मुख्यत्वे मी कोण आहे, कुठून आलो/आले, मी काय आहे असे प्रश्न पाडून घेऊन त्यात वेळ घालवणे याचा त्याने विरोध केला. शरीर, संवेदना, निवडप्रक्रिया आणि चैतन्य या कशालाही आत्मा समजण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला. शून्यवादाचा त्याग केला. जे याच्या विरोधात जातील (पाखंडी) त्यांच्या मताचा धिक्कार केला. जगाची काही एक ठराविक क्षणी सुरूवात झाली या कल्पनेचा त्याग केला. देवाने माणसाला निर्माण केले किंवा तो ब्रह्मातून जन्माला आल्याच्या कल्पनांना त्यागले. आत्म्याचे अस्तित्व नाकारले किंवा त्याकडे दुर्लक्ष केले. खालील इंग्रजी उतारे आणि वाक्ये कोलंबिया विद्यापीठाच्या स्थळावरून साभार. संदर्भ : http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/ambedkar_buddha/...
3. The following are the ideas which he rejected
(i) He condemned indulging in speculation as to the whence, whither, and what am I?
(ii) He discarded heresies about the soul, and refrained from identifying it with either the body, sensations, volitions, and [=or] consciousness.
(iii) He discarded all the Nihilistic views which were promulgated by certain religious teachers.
(iv) He condemned such views as were held by heretics.
(v) He discarded the theory that the cosmic progress had a known beginning.
(vi) He repudiated the theory that a God created man, or that he came out of the body of some Bramha.
(vii) The existence of the soul he either ignored or denied.
स्विकार आणि बदल -
कार्यकारण भाव (लॉ ऊफ कॉज अँड इफेक्ट) स्विकारला. 1. He accepted the great grand law of cause and effect with its corollaries. पण जीवनात होणार्या घटनांवर दैवाचा पूर्ण अंमल चालण्याची कल्पना आणि याचे देवाने पूर्वनियोजन केलेले असणे या विचाराचा त्याने त्याग केला. 2. He repudiated the fatalistic view of life, and [the] other equally foolish view that a God predestined as to what should happen for man and the world. "संसार" ह्या कल्पनेच्या जागी पुनर्जन्म या कल्पनेला बसविले. 4. Transmigration (sansara) was replaced by the doctrine of re-birth. मोक्ष ही कल्पना काढून टाकून त्याजागी निब्बाण (निर्वाण) ही कल्पना स्थिर केली. 5. He replaced the doctrine of moksha or salvation of the soul by the doctrine of Nibbana.
3. He discarded the theory that all deeds committed in some former birth have the potency to produce suffering, making present activity impotent. He denied the fatalistic view of Karma. He replaced the view of Karma by a much more scientific view of Karma. He put new wine in old bottle[s].
मागील जन्मी केलेल्या कृत्यांमध्ये दु:ख निर्माण करण्याची शक्ती आणि सद्यकाळात करीत असलेले प्रयत्न असफल करण्याची शक्ती आहे हे नाकारले. दैवात हेच कर्म लिहीलेले आहे असा विचार नाकारला. त्याने कर्माचा अधिक वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. जुन्या बाटलीत नवीन मद्य भरले.
त्याने मनाला सर्वापेक्षा श्रेष्ठ ठरवले. मन समजले की बाकी सगळे समजते. 2. Mind precedes things, dominates them, creates them. If mind is comprehended, all things are comprehended. मनावर संस्कार घडवणे हे प्रथम काम आहे. 4. The first thing to attend to is the culture of the mind. जे सगळे बरेवाईट आहे ते मनामुळेच उत्पन्न होते. 5. The second distinguishing feature of his teachings is that mind is the fount of all the good and evil that arises within, and befalls us from without. मनाची शुद्धी हे धर्माचे सार आहे. The cleaning of the mind is, therefore, the essence of religion. (म्हणून) सगळी पापे टाळली पाहिजेत. 8. The third distinguishing feature of his teachings is the avoidance of all sinful acts. धर्म हा पुस्तकांत नसून आचरणात आहे. 9. The fourth distinguishing feature of his teaching is that real religion lies not in the books of religion, but in the observance of the tenets of the religion.
आंबेडकरांच्या मते बौद्ध धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल का? त्यात सर्व नवे विचार होते. आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकात (अनुवादित प्रत माझ्याकडे आहे) त्यातील प्रस्तावनेत त्यांच्या एका लेखाचा उतारा देऊन म्हटले आहे की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल (महाबोधी सोसायटीच्या ५१ सालच्या वैशाख अंकात).
हे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले किंवा कमी केले तर बरे होईल. हे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईल रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलरोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलरोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलरोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईलहे रोमन अक्षरांचे बंधन काढून टाकले तर बरे होईल
आभार
अनुवादाबद्द्ल आभार
अनुवाद वाचतो आहे.. वाचुन झाल्यावर प्रतिक्रीया देतो
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
धन्यवाद
अनुवादाबद्दल धन्यवाद. लेखात बौद्ध धर्माची उत्तम संक्षिप्त ओळख करून दिलेली आहे. आणि अनुवादही ओघवता झाला आहे. एवढ्या संक्षिप्त लेखावरून प्रश्न विचारणे कदाचित चुकीचे ठरेल पण तरीही एक प्रश्न विचारतो.
मनुष्यजीवन दु:खाने आणि तापांनी भरलेले आहे - जन्मापासून मृत्यूपर्यंत दु:खच दु:ख आहे.
एखाद्याने इच्छामरण स्विकारणे हे बौद्ध धर्माला (विशेषतः हीनयान शाखेत) मान्य असावे का?
शोपेनहावर???
मनुष्यजीवन दु:खाने आणि तापांनी भरलेले आहे - जन्मापासून मृत्यूपर्यंत दु:खच दु:ख आहे.
शोपेनहावर या जर्मन तत्त्ववेत्त्याचे विचार काहीसे अशाच धर्तीवर असल्याबद्दल ऐकल्याचे आठवते. (स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेले नाही.)
किंबहुना उपरोल्लेखित दुव्यावर दिलेला शोपेनहावरचे विचार आणि बौद्ध तत्त्वांतील साम्यावरील परिच्छेद रोचक आहे.
एखाद्याने इच्छामरण स्विकारणे हे बौद्ध धर्माला (विशेषतः हीनयान शाखेत) मान्य असावे का?
बौद्ध धर्माबद्दल (हीनयान किंवा कोणत्याही शाखेबद्दल) कल्पना नाही, परंतु शोपेनहावरला मान्य असावे असे दिसते.
(डिस्क्लेमर: या प्रतिसादात उल्लेख केलेल्या कोणत्याही विषयावर याहून अधिक माहिती माझ्याजवळ नाही. गरजूंनी अधिक माहिती स्वतः शोधून काढावी.)
"I am not what I think I am. I am not what you think I am. I am what I think you think I am." -?????.
धन्यवाद
दुव्यातील मजकुर वाचता वाचता आणखी काही दुवे मिळाले. त्यात या दुव्यावर काही वाक्ये सापडली. त्यांचा मतितार्थ असा की आत्महत्या हे जीवनास संपवणे असल्याने बौद्ध धर्मात त्यास नकारात्मक क्रिया मानली आहे.
पण जगणे हीसुद्धा एक इच्छाच असल्याने तिचे निराकरण म्हणून मरणे स्विकारले तर तेही नकारात्मक क्रियाच ठरावे काय?
एक तर्क
पण जगणे हीसुद्धा एक इच्छाच असल्याने तिचे निराकरण म्हणून मरणे स्विकारले तर तेही नकारात्मक क्रियाच ठरावे काय?
बौद्ध धर्माच्या या बाबतच्या नेमक्या म्हणण्याबद्दल कल्पना नाही, परंतु कदाचित असा विचार करता येईल:
जगणे ही एक इच्छा आहे, बरोबर. त्या इच्छेचे निराकरण म्हणून जगण्याची इच्छा न बाळगणे, आणि अशा अवस्थेत निरीच्छपणे (शुद्धलेखन?) जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत जगत राहणे इथपर्यंत ठीक. त्यापुढे मरण ओढवून आणणे ही बहुधा नकारात्मक क्रिया ठरावी. (थोडक्यात, आलेले मरण स्वीकारणे आणि मरण ओढवून घेणे यात फरक असावा.)
अर्थात, आधी म्हटल्याप्रमाणे, अत्यल्प माहितीवरून केवळ तर्काने मेथड इन द मॅडनेस शोधण्याच्या फुटकळ प्रयत्नातून निघालेला हा माझा एक अंदाज झाला. प्रत्यक्षात बौद्धधर्म याबद्दल नेमके काय म्हणतो याबद्दल मला कल्पना नाही. (आणि हे माझे वैयक्तिक मतही नाही.) चूभूद्याघ्या.
"I am not what I think I am. I am not what you think I am. I am what I think you think I am." -?????.
तर्क पटण्यासारखा
तर्क पटण्यासारखा आहे पण 'मरण ओढवून आणणे' (मओआ) आणि 'मरण येत नाही तोपर्यंत जगत राहणे' (मयेनातोजरा) यात फरक करता येणे कठीण आहे. उदाहरणार्थ, अन्नत्याग करणे हे मओआ आणि मयेनातोजरा दोन्ही असू शकेल. अर्थात काही वेळा असा फरक करणे सोपेही आहे. उदाहरणार्थ, विष प्राशन करून मरणे हे मओआ आहे.
आणखी एक दुवा
त्रिपिटकांमध्ये आत्महत्येचे काही उल्लेख आलेले आहेत. महाजालावर याबाबतीतल्या नैतिक चर्चेचा एक दुवा मिळाला (दुवा) त्रिपिटकांमध्ये चन्न आणि गोधिक या भिक्खूंच्या आत्महत्येचे प्रसंग आणि त्याबद्दल बुद्धाचे विवेचन आलेले आहे, असे या दुव्यावरून कळते, आणि चन्न याच्या आत्महत्येबद्दल बौद्धांच्या नीतिशास्त्राच्या दृष्टीने काय ऊहापोह झाला आहे, त्याचे विस्तृत वर्णन वरील दुव्यात आहे.
धर्मपालनाच्या आणि बुद्ध-स्थितीकडच्या प्रगतीमधल्या बहुतेक सामान्य स्थितींमध्ये थेरवादी* बौद्धांना आत्महत्या मान्य नसावी असे दिसते. जवळजवळ बुद्धपदाला पोचलेल्या अरहन्तांना आत्महत्या करण्याची मुभा आहे की नाही, याबद्दल काही मतभेद असावेत असे दिसतात. पण त्या मतभेदांची उकल करताना माझे काय मत आहे हे सांगणे ठीक नव्हे - कारण मी त्या पंथातलाच नाही. आणि त्या मतभेदांपैकी कुठले मत थेरवादा*च्या मर्माच्या अधिक जवळ जाते हे तुलायला फार अभ्यास लागेल, असे वाटते.
तरी आपले काही विचार सांगतो :
प्रथम आर्यसत्यात मृत्यूचा "दु:ख" म्हणून उल्लेख आहे, आणि दु:ख दूर करायचे मार्ग पुढील आर्यसत्यांत वर्णिलेले आहेत. त्यामुळे मृत्यू कवटाळणे आणि आर्यसत्ये मानणे यांची संगत नीट बसत नाही - पण सरळसरळ तार्किक विरोध होत नाही हे मान्य.
आणखी एक गोष्ट ही की निर्वाण मिळवण्याकरिता मध्यममार्ग सांगितला आहे. म्हणजे एका टोकाची लिप्सा नाही, आणि दुसर्या टोकाला शरिरा-मनाला वेदना देणारे तप नाही. मुक्ती मिळवण्यासाठी जर मृत्यूचा मार्ग वापरायचा, तर तो शरिरा-मनाला वेदना देण्याच्या टोकाला जाणारा आहे, असे वाटते - म्हणजे तो मार्ग बहुधा आधीपासूनच बौद्धधर्माला अप्रिय असावा, बहुधा अमान्य असावा.
असो. कुठल्याही सांप्रदायातली नैतिक गुंतागुंत त्या संप्रदायाच्या मानसातून समजायची म्हणजे अभ्यास लागेल, म्हणून माझे इतकेच पुरे.
- - -
* मला "हीनयान" शब्दापेक्षा "थेरवाद" शब्द वापरायला आवडतो. "हीनयान" हे नाव त्या पंथाला स्वतःला "महायान" म्हणवणार्यांनी तुच्छतादर्शक म्हणून वापरले आहे. महायान-पंथाचा "महायान" असा गौरवशाली उल्लेख करण्यात मला काहीच वावगे वाटत नाही. पण दुसरा पंथ मला काही फार "हीन" वाटत नाही, मग त्याची हिणवणूक करणारे नाव वापरणे ("रिपोर्टेड स्पिच" सोडल्यास) मला प्रशस्त वाटत नाही. दुसर्या पंथाचे स्वतःसाठी गौरवशाली नाव "थेरवाद" असे आहे - म्हणजे "थोर-वाद" (स्थविर-वाद). म्हणून मी त्या पंथाचा थेरवाद म्हणून उल्लेख करतो.
श्री. कंछेदीलाल गुप्त यांना थेरवादापेक्षा महायान पंथ काही प्रमाणात उजवा वाटत असावा, असे मला त्यांच्या लिखाणातून ध्वनित होते - महायान एक आवश्यक मनोवैज्ञानिक गरज पुरवतो, वगैरे, त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी "महा" विरुद्ध "हीन" शब्द तुलनेसाठी बाजूबाजूला ठेवले, म्हणून अनुवादातही मला "हीनयान" असा प्रयोग करणे प्राप्त होते. पण या प्रतिसादात मात्र मी श्री. कंछेदीलाल गुप्त यांच्या पाठ्याला बांधील नसल्यामुळे मी तो वापरत नाही.
महायान - हीनयान
फारसा अभ्यास नसला तरी मंगला आठलेकरांच्या कृपेने लिहितो -
हीनयान आणि महायान हे शब्द लहान-मोठेपणा दाखवण्यासाठी नाहीत असे माझे मत झालेले आहे.
'हीन' हा शब्द तुच्छतादर्शक नसून तो मराठीत नामानंतरचा प्रत्यय आहे. म्हणजे - 'हीन'यान याचा प्रचलीत मराठी अर्थ यान'हीन' - विनायान = कोणतेही यान (मूर्तीप्रतिक) न वापरणारा - या अर्थी घ्यायला पाहिजे असे वाटते.
चुभूदेघे
थेरवाद आणि हीनयान हे वेगवेगळे
बुद्धाने सांगितलेल्या मूळ धर्माला मानणारे हीनयान पंथाचे किंवा थेरवादाचे अनुसरण करतात. असे असले तरी थेरवाद आणि हीनयान हे दोन्ही वेगळे पंथ आहेत.
आत्म्याचे अस्तित्व (इंग्रजीतले सोल) हीनयान पंथाला मान्य नाही. कारण बुद्धाला ते मान्य नव्हते. ईश्वराच्या अस्तित्वावर आणि पुनर्जन्मावर अर्थातच हीनयानींचा विश्वास नाही.
बुद्धाने सांगितलेला मूळ धर्म लोकापर्यंत पोचवणे सोपे नव्हते. ह्या गरजेतून मूळ धर्माचे सोपीकरण झाले आणि त्यातून महायान पंथाचा जन्म झाला. महायान पंथाने अनेक अविश्वसनीय पौराणिक गोष्टींचा आसरा घेतला.
बरोबर
तरी स्वतःचा "हीनयान" म्हणून उल्लेख करणारे बौद्ध नसावेत. महायान पंथाचे बिगर-महायान-पंथी लोकांसाठी हे नाव आहे.
महायान नसलेल्यांपैकी पैकी सर्वात प्रचलित पंथ थेरवाद आहे. वज्रयान हा पंथसुद्धा प्रचलित आहे.
हीनयान शब्द अप्रचलित - वलपोल राहुल
श्रीलंकेतील बौद्धधर्माचे अभ्यासक, भिक्खु वलपोल राहुल त्यांच्या "बुद्धाने काय शिकवले (व्हॉट द बुद्ध टॉट, प्रकाशनवर्ष : १९५९)" पुस्तकाच्या प्रस्तावनेत अत्यंत संक्षेपाने म्हणतात :
The term Theravada - Hinayana or 'small vehicle' is no longer used in informed circles - could be translated as 'the School of the Elders', and Mahayana as 'great vehicle'.
=
"थेरवाद संज्ञेचे भाषांतर 'थोरल्यांचा पंथ' असे केले जाऊ शकते - जाणकार मंडळींत 'हीनयान' किंवा 'लहान वाहन' हा शब्द वापरला जात नाही; महायान संज्ञेचे भाषांतर 'मोठे वाहन' असे होते.
जाणकार मंडळींमध्ये 'हीनयान' संज्ञा का वापरली जात नाही, याचे स्पष्टीकरण वलपोल राहुल देत नाहीत, पण वर सांगितलेले कारण असावे. ते मी अन्यत्र वाचलेले आहे.
उजवे/डावे
मूळ लेखातील विषयावर चर्चा सुरू झाली ते चांगले झाले.
>श्री. कंछेदीलाल गुप्त यांना थेरवादापेक्षा महायान पंथ काही प्रमाणात उजवा वाटत असावा, असे मला त्यांच्या लिखाणातून ध्वनित होते - महायान एक आवश्यक मनोवैज्ञानिक गरज पुरवतो, वगैरे, त्यांचे म्हणणे आहे.
यात काय नवल?! प्रत्येकाला तो/ती ज्या पंथाशी संलग्न आहेत किंवा ज्यातील विचार त्यांच्या विचारांशी जुळतात ते जवळचे वाटतात. तसे वाटणे साहजिक आहे, पण पूर्णपणे चुकीचे नाही. एखाद्याला गुरूची गरज वाटणे यासाठी मुख्यत्वे वरील मनोवैज्ञानिक गरज या शब्दाचा वापर केला गेला आहे असे वाटते. गुरूंच्बरोबर कसे विनयपूर्वक विद्याग्रहण करावे यासंबंधीचे मार्गदर्शन हे बौद्ध साहित्यात असावे/आहेत (याचे संदर्भ मिळण्यासाठी आंबेडकरांचे पुस्तक उपयुक्त आहे). यात हल्लीच्या काळात लामा यांनीही गुरू कसा निवडावा यासंबंधी विवेचन केलेले आढळते. पण असा गुरू निवडल्यावर त्याची सेवा कशी करावी यासंबंधीचे नियमन माझ्या पहाण्यात लामांनी केलेले आढळले नाही (माझे वाचन त्रोटक आहे त्यामुळे असे असूही शकेल).
मुख्य पटत नसले तरी दुसर्याचे विचार समजून घेणे, प्रश्नांना उत्तरे देणे हे या दोन्ही पंथांत होत असावे /व्हावे असे गृहितक आहे. (प्रत्यक्ष अनुभव नाही). निदान दलाई लामा यांना अभिप्रेत असलेला धर्म हा असा नवीन कल्पनांना स्विकारणारा, त्यात आवश्यक ते बदल करणारा आहे असे त्रोटक वाचण्यावरून वाटते. आंबेडकरांनाही यातील कुठचीही एक प्राचीन पद्धती स्विकारावी असे वाटत नसावे असे वाटते.
सर्वांना एकत्र ठेवेल अशी काही विचारप्रणाली खरेच अस्तित्वात असेल का? येईल का? आली तर त्याचे काय परिणाम असतील असे प्रश्न नेहमी पडतात.
स्वतःचे मत असणे हे कंछेदीलाल गुप्त यांचे ठीकच आहे
स्वतःचे मत असणे हे कंछेदीलाल गुप्त यांचे ठीकच आहे. परंतु अभ्यासक म्हणून कधीकधी गडबड होऊ शकते. कंछेदीलाल गुप्त म्हणतात :
महायान शाखेतले लोक सर्वांच्या निर्वाणाची कामना करतात. हीनयान शाखेचे बौद्ध केवळ स्वत:साठी प्रयासशील असतात.
हे वाक्य मला फारसे ठीक वाटत नाही. "संघ" हा बिगर-महायान पंथींना मान्यच आहे. "संघ" म्हणजे आपल्या एकट्यापेक्षा दुसर्या व्यक्तीशी धर्मसंबंध येणे क्रमप्राप्तच आहे. बिगर-महायानी पंथी लोकही त्रिपिटके मानतात. बुद्ध आणि अन्य अर्हत लोक प्रवचने देत, लोकसंग्रह करत, हे सर्व थेरवादी लोकांच्या धर्मविचारात येतच असेल. म्हणूनही वरील उद्धरण मला ठीक वाटत नाही.
अंबेडकर, दलाई लामा, वगैरे आधुनिक बौद्ध विचारवंतांनी बौद्धधर्मात नवीन विचारांचे बीजारोपण केले आहे, हे प्रशंसनीय आहे.
(पण सामाजिक इतिहासाचा अभ्यास करताना तात्कालिक संकल्पनांचा विचार केला पाहिजे. मी जर बौद्ध धर्माचा अनुयायी असतो, किंवा माझे बहुतेक प्रियजन जर बौद्ध धर्माचे अनुयायी असते, तर बौद्धधर्माचा सामाजिक इतिहास, आणि त्याचा निष्पक्ष अभ्यास मला थोडासा कोरडा वाटला असता. बौद्धधर्मातल्या आधुनिक सुधारणांबद्दल मी खूपच अधिक रस घेतला असता. दुसर्या बाजूचे समजून घेतले असते, पण जी बाजू मला पटते, तिच्याबद्दल अधिक आत्मीयता वाटतच राहिली असती. - ही सर्व चित्रा यांच्या वरील प्रतिसादाशी सहमती आहे.)
जयंतभट्ट आणि बौद्धधर्म.
जयंतभट्टाचा बौद्धधर्माची टिंगल करणारा एक श्लोक प्रसिद्ध आहे, तो असा:नास्त्यात्मा परलोकमात्रमथ च स्वर्गाय चैत्यार्चनम् ।
सर्वम् शून्यमिदं वसूनि गुरवे देहीति चादिश्यते ॥
संसारा: क्षणिका: युगस्थितिभृतश्चैते विहारा: कृता: ।
बौद्धानां चरितं किमन्यदियति दम्भस्य भूमि: परा ॥॥
आत्मा नाही, परलोक नाही, मग स्वर्गप्राप्तीसाठी चैत्याची पूजा का करायची? सर्वच जर शून्य आहे तर गुरूला धन देण्याचा आदेश का? संसार जर क्षणभंगुर आहे तर, युगानुयुगे टिकतील असे विहार का बांधायचे? या बौद्धांची विचारसरणी म्हणजे दुसरे काही नाही, तर पराकोटीचे ढोंग आहे.
बुद्ध आणि बौद्धधर्म ... एक टिपणी
(१) बुद्ध आणि चातुर्वर्ण
(अ) प्रथम बुद्ध एका ब्राह्मणीच्या उदरात जन्म घेतो; पण " भीक मागणार्या जातीत बुद्धाचा जन्म नको" म्हणून तो गर्भ तेथून काढून एका क्षत्रिय राणीच्या उदरात ठेवण्यात येतो.
(आ) बुद्धाला आपल्या क्षत्रिय जातीच्वा अभिमान होता. त्या काळी क्षत्रिय ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ट मानला जाई. बुद्ध अंबठ ब्राह्मणाला म्हणतो " आम्ही क्षत्रिय वंशाचे शुद्धत्व राखण्यासाठी बहिणीशी लग्न करतो." पूर्वी भाऊ-बहिण विवाह मान्य होता (पहा : यम - यमी संवाद) पण या अभिमानापोटी त्याने अस्पृष्यांना संघात प्रवेश नाकारला नाही, त्यांना सामावून घेतले.
(२)बौद्ध धर्म प्रसार
बुद्धाच्या हयातीत फक्त १०५ भिक्षू संघांत सामिल झाले होते. त्यातले ब्राह्मण ३९, क्षत्रिय २८, (बरेचसे त्याच्याच शाक्य कुळातले), उच्चकुलीन २१, व फक्त ८ शूद्र जातीतले. ब्राह्मणातले सुखवस्तूच जास्त, पुरोहित वगैरे नगण्य. बुद्धाच्या हयातीत अस्पृष्यांनी त्याकडे फार लक्ष दिलेले दिसत नाही. ( क्र. ३ पहा.)
(३) बुद्ध आणि त्याचे स्त्रीयांविषयी विचार
बुद्धाला स्त्रीयांनी संघात यावे असे मुळीच वाटत नव्हते. त्याचा विरोधच होता. त्याला जीने वाढविले त्या त्याच्या वृद्ध मावशीलाही
तो संघांत घ्यावयाला तयार नव्हता. केवळ पट्टशिष्य आनंद याच्या आग्रहाने तो तयार झाला. पण त्याने स्त्रीयांकरिता जाचक नियम घातले. खरे त्यांना दुय्यम म्हणावी अशीच वागणुक दिली जावयाची. स्त्रीया "अर्हत" होवू शकत नाहीत. याची अंतीम पायरी म्हणजे पुढील जन्मात बुद्ध पशु-योनीतही जन्मला पण कधीही स्त्री योनीत जन्मला नाही ! त्याने असेही म्हतले की " मी स्त्रीयांना प्रवेश देतो आहे, पण यामुळे ५०० वर्षातच संघ मोडेल, नाही तर तो १००० वर्षे टिकेल." त्याची वाणी खरी ठरली. बुद्धाच्या निर्वाणानंतर ५०० वर्षात महायान पंथाची स्थापना झाली व बौद्ध धर्माची फाटाफुट झाली. भारतात बौद्ध धर्म तेंव्हापासूनच फोफावला पण मुसलमानांनी गंधार प्रांतात बौद्धांचा नायनाट केला व नंतर बौद्ध धर्म भारताबाहेर मोठ्या प्रमाणात गेला ; भारतात नामशेष झाला.
(४) तात्विक फरक
बुद्ध व हिन्दू धर्मात फारसा तात्विक फरक आढळून येत नाही. याचे साधे कारण हिन्दू विचारसारणीतली विविधता. तुम्ही कोणताही तत्वज्ञानातला विचार मांडावयाचा ठरवला तर येथील कोणत्या तरी दर्शनात त्याची पुसट का होईना छाया तुम्हाला आढळून येईलच. बुद्ध धर्मातील किती तरी विचार उपनिषदांत दिसतात. डॉ. र्हिस डेव्हिड्स (पाश्चात्यांना बौद्ध धर्माची ओळख करून देणारा, "बुद्धिझम" या ग्रंथाचा लेखक) म्हणतो "" गौतम बुद्ध हा अतिशय शहाणा,विद्वान, थोर पुरुष होता. तो सर्वोत्कृष्ठ हिन्दू होता." दुसर्या बाजूने जगत्गुरू शंकराचार्यांना "प्रच्छन्यबुद्ध" म्हणतात. दोघेही सरळ किंवा आडवळणाने वेदप्रामाण्य नाकारतातच. दोघांनाही पुनर्जन्म मान्य आहे. वेदांतात व बौद्ध धर्मात मोक्षाकरिता वैराग्य, समाधी, तपश्चर्या, ज्ञानमार्गाने जाता येते व त्याकरिता निरनिराळ्या जन्मात आपली प्रगती करता येते असेच म्हटले आहे.
(५) डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्म
एकदा "हिंदू म्हणून मरणार नाही" असे ठरवल्यावर डॉ. आंबेडकरांसमोर जे ३-४ पर्याय होते त्यातला जास्तीत जास्त उत्तम पर्याय त्यांनी निवडला. पण या धर्मांतरात तांत्रिक गोंधळ झालाच. डॉक्टरांना एका भिख्खुने दीक्षा दिली व समोरच्या लाखो लोकांनी हात वर केला व त्यांना बौद्ध घोषित करण्यात आले ! चूकीची पद्धत. पण ते महत्वाचे नाही. महत्वाचे हे कीं बुद्ध धर्म जा करुणेला, अहिंसेला, प्रेमाला मह्त्व देतो ते नवबुद्धांना समजवून सांगण्यात आले नाही. असो. झाले तेवढेही कमी नाही.
आणखी भरपूर लिहण्यासारखे आहे पण इति अलम !
शरद
COMMENTS
हम्म
आर्य लोक ध्रुवीय प्रदेशांच्या जवळ असताना यम - यमी संवाद घडला ना?
एकदा "हिंदू म्हणून मरणार नाही" असे ठरवल्यावर डॉ. आंबेडकरांसमोर जे ३-४ पर्याय होते त्यातला जास्तीत जास्त उत्तम पर्याय त्यांनी निवडला.
त्यांनी नास्तिकांची तुलना वेश्यांशी केली होती असे स्मरते. (वेश्यांना सन्मानास्पद स्थान नाकारणे हा दुसरा आक्षेपही शक्य आहे.)
संदर्भ हवा
माहितीचे संकलन चांगले आहे. माझ्या माहितीत बुद्धाची समकालीन माहिती नाही. थोडीफार उलटसुलट माहिती वेगवेगळ्या साधनातून मिळते. तेव्हा माहितीचा संदर्भ मिळाला तर मुळात वाचून काढायचा प्रयत्न करीन.
प्रमोद
उद्देश ???
संकलन चांगले की वाईट यापेक्षा या लेखनाचा उद्देश काय ते शोधणे महत्त्वाचे वाटते.
विचार करतो आहे....
संकलन(?)
दुर्गाबाईंशी ऐसपैस गप्पांमधला एक चॅप्टर वाचला तरी बुद्ध धर्मावर यापेक्षा अधिक माहिती मिळते. याला संकलन वगैरे म्हणणे रुचत नाही पण असो. कोणताही संदर्भ दिल्याविना या लेखनाचा उद्देश काय असावा असा प्रश्न मलाही पडला.
विस्कळित
मला वाटते शरदरावांनी कोणत्या तरी अभ्यासपूर्ण लेखासाठी तयार केलेल्या कच्च्या टिपण्या (नोट्स) चुकून उपक्रमवर टाकल्या असाव्यात. लेखाचा उद्देश व त्यातून काय सांगायचे आहे हे लिहायचे राहूनच गेले असावे.
चंद्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
चंद्रशेखर यांच्याशी सहमत.
अगदी. अगदी.
चंद्रशेखर यांच्याशी शंभर टक्के सहमत.
हे जे काही वर सादर करण्यात आलेले आहे, त्याला `टिपणे ` तरी कसे म्हणावे ? अभ्यासपूर्ण आणि संशोधनपर लेखन करायचे तर, (अहो, लेखन ही फार पुढची गोष्ट झाली...लेखनाची केवळ पूर्वतयारी करायची म्हटले तरी), त्यात एक प्रकारची शिस्त असावी लागते. या तथाकथित `टिपणां`मध्ये ती कुठेच आढळत नाही. माझ्या मते तर ही `टिपणी `ही (हिंदीत टिप्पणी/ मराठीत टिपण्णी) नाही की टिपणही नाही !
मजकुरातील अशुद्धलेखनाबद्दल तर काय बोलावे !
विस्कळित वाटते
विस्कळित वाटते आहे.
प्रत्येक टिप्पणी कुठल्याशा प्रचलित समजुतीच्या विरोधात आहे काय?
म्हणजे "गौतम शाक्य हा व्यक्ती चातुर्वर्ण्याच्या विरोधात होता किंवा बुद्धधर्म हा चातुर्वर्ण्याचा विरोधात आहे/होता" असा प्रचलित समज आहे, पण येथील टिपणांनी तो समज खोडला जातो, असा काही उद्देश आहे काय?
(२) आणि (१) यांचे मिळून काय करावे समजत नाही. "फक्त ८ शूद्र भिक्षू" म्हणून शूद्रांविषयी तुच्छता दिसत असेल तर मग "तब्बल ३९ ब्राह्मण भिक्षू" या संख्येमधून ब्राह्मणांबद्दल विशेष प्रीती दिसत असावी. मात्र हे टिपण (१)च्या विरोधात आहे.
आणखी भरपूर लिहण्यासारखे आहे पण इति अलम !
जरूर अधिक लिहा, पण चर्चेला थोडी दिशासुद्धा द्या.
जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा...
यम-यमी संवादावरुन 'त्या काळात बहीण-भाऊ' विवाह मान्य होता, असे म्हणता येईल का? हा संपूर्ण संवाद कुणी देऊ शकेल का? मी जेवढे वाचले आणि लक्षात राहिले त्यावरुन या संवादात यमी एक स्त्री म्हणून तिच्या नैसर्गिक कामभावनांच्या शमनाची बाजू मांडते, परंतु यमाला केवळ स्त्री-पुरुष संबंधांपेक्षाही नैतिक चौकटींचे आणि सख्ख्या नात्याचे भान असल्याने तो तिची समजूत घालताना आणि संयमाचा पुरस्कार करताना दिसतो. याचाच अर्थ त्याहीकाळी असे काहीसे बंधन (नैतिक/सामाजिक चौकट) असावे, असे दिसते. भाऊ-बहीण विवाह रुढ असता तर यमाने नकार का दिला असता? अशी काही इतर उदाहरणे सापडतात का?
आपल्यात सगोत्र विवाह मान्य नाही. रक्ताच्या नात्यातील विवाह तर सर्वथा अनुचित समजला गेला आहे. कर्नाटकात पूर्वी मामाला मुलगी देण्याची प्रथा होती, पण त्याचे कारण लग्ने अल्प वयात आणि त्यानंतर सातत्याने संतती या कारणाने पुष्कळदा आई आणि मुलीचे बाळंतपण एकाच सुमारास अथवा आगेमागे असायचे. मामाच्या आणि भाचीच्या वयातले अंतर कमी असायचे. लग्नानंतर कुळ बदलत असल्याने असा विवाह मान्य असे. पुढे विवाहाची आणि संततीक्षम वयाची मर्यादा वाढली तशी मामाच्या मुलीशी विवाहाची प्रथा सुरु झाली (जी आजही आढळते), पण मातुल कुळाखेरीज इतर भाऊ-बहिणीत (चुलत, मावस, सख्खे) विवाह त्याज्ज समजतात. त्यामुळे मला नाही वाटत, की पूर्वीही भाऊ-बहीण विवाहाला मान्यता असावी.
जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.
गल्लत...
गल्लत करताय तुम्ही, योगप्रभू
इथे `भाऊ-बहीण विवाहास मान्यता`, हा प्रश्न नसून `भाऊ-बहीण संबंध` असा मुद्दा आहे...भाऊ-बहीण विवाहाला पूर्वी मान्यता नसेलही...!
मानवाच्या एकंदर इतिहासाची एकूण `प्रगती` पाहता `नाते` ही संकल्पना तशी खूपच अलीकडची म्हणावी लागेल !
पूर्वी एकच एक नाते सुनिश्चित होते, असे म्हणता येईल व ते म्हणजे जन्मदात्री आई आणि तिच्या उदरातून जन्मलेले अपत्य.
`भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास` हे वि. का. राजवाडे यांचे पुस्तक आवर्जून वाचावे. या विषयावर राजवाडे यांना खूप खूप काही लिहायचे होते; परंतु त्यांच्या निधनामुळे ते सारेच राहून गेले. हे पुस्तक म्हणजे त्या खूप खूप काही लिहिण्याची केवळ पूर्वतयारी होय. ही पूर्वतयारी पाहून आणि वाचून वाचक स्तिमित होऊन जातो.
`व्होल्गा ते गंगा` हे राहुल सांकृत्यायन यांचेही पुस्तक अवश्य वाचावे.
नाही गल्लत नाही...
प्रदीपजी,
वाचनासाठी संदर्भ नमूद केल्याबद्दल धन्यवाद.
बहुतेक माझी गल्लत होत नसावी कारण शरद यांनी स्पष्टपणे लिहिलेल्या वाक्याच्या आधारेच मी शंका मांडली आहे. पाहा.
>>बुद्ध अंबठ ब्राह्मणाला म्हणतो " आम्ही क्षत्रिय वंशाचे शुद्धत्व राखण्यासाठी बहिणीशी लग्न करतो." पूर्वी भाऊ-बहिण विवाह मान्य होता (पहा : यम - यमी संवाद) पण या अभिमानापोटी त्याने अस्पृष्यांना संघात प्रवेश नाकारला नाही, त्यांना सामावून घेतले.<<
यातून भाऊ-बहीण संबंध असा अर्थ ध्वनित होत नाही. इथे लग्न आणि विवाह असे स्पष्ट शब्द वापरले आहेत. संबंध असणे वेगळे आणि त्याला विवाहाच्या कोंदणात समाज मान्यता मिळणे वेगळे. वंशशुद्धीच्या हेतूने विवाह संबंध नात्यांमध्येच करण्याची चाल आजही रुढ आहे. पारशी जमातीत आजही ते दिसून येते. पारशी मुलीने इतर जाती-धर्माच्या तरुणाशी लग्न करायला टोकाची हरकत नसते, पण बाहेरच्या जातीतील मुलीला पारशी म्हणून कधीच मान्यता मिळत नाही. या वंशशुद्धीच्या कल्पनेतून तेथे चुलत-मावस-मामे-आते अशा बहिणींशी विवाह केले जातात. अशा विवाहांचा परिणाम म्हणून जातीत अल्पायुषी, आजारी किंवा अनुवांशिक दोषांची पुनरावृती करणारी संतती आढळते, असे एक निरीक्षण पूर्वी वाचल्याचे आठवते. मुस्लिम समाजातही मातृक अथवा पैतृक नात्यांचा विचार न करता बहिणींशी विवाहास मान्यता आहे.
आता हिंदूंमध्ये काय पद्धत आहे? आपल्याच प्रदेशाचे उदाहरण पाहूया. वंशशुद्धीचा आग्रह अगदी अलिकडेपर्यंत चित्पावन ब्राह्मण, तसेच शहाण्णव कुळी मराठ्यांत पाळला जात होता. (विवाहाने घरात येणारी मुलगी आपल्याच पोटजातीची असली पाहिजे). यात थोडा फरक असा आहे, की चित्पावनांनी हा आग्रह धरताना नातेसंबंधातील (मामाची मुलगी) विवाह कटाक्षाने दूर ठेवले. मराठ्यांमध्ये मात्र मामेबहिणीशी विवाहाची पद्धत मान्य होती आणि त्यांच्याशी राहणीसंबंध आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील देशस्थ ब्राह्मणांनीही ही प्रथा उचलली.
माझा मुद्दा वेगळा होता. बुद्धाचे वाक्य उद्धृत केल्यावर शरदजी म्हणतात की 'पूर्वी भाऊ-बहीण विवाह मान्य होता (पाहा यम : यमी संवाद)' इथे मी वाचताना अडखळलो. यम-यमी संवादाचे ललित कथेत रुपांतर मी वाचले आहे, पण मूळ संवाद वाचला नाही. हा एका बहिणीने सख्ख्या भावाकडे शरीर संबंधांची मागणी करण्यासंदर्भात आहे. त्यात अशा विवाहाचा स्पष्ट उल्लेख यम किंवा यमीच्या तोंडी येतो का? त्या काळात तसा विवाह मान्य होता का? तसे असल्यास यम हा रुढीची चौकट तोडणारा किंवा नकार देणारा पहिला बंडखोर ठरु शकतो. पण ज्याअर्थी यमाने यमीला तसा विचार करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याअर्थी त्याच्या मनावर संयमाचा/नैतिकतेचा/ सामाजिक बंधनांचा प्रभाव आहेच.
हा संवाद झाल्यावर यम ध्रुवीय प्रदेशाबाहेर गेला आणि त्याने दुसर्या कुळातील एका योद्ध्याला पाहुणचाराचे आमंत्रण दिले. तो त्या बलशाली तरुणाला अश्वावर बसवून घेऊन आला. त्या सौष्ठवपूर्ण तरुणाला यमासोबत पाहून यमी दुहेरी अर्थाने (स्वतःचा आधीचा उतावीळपणा आणि भविष्यातील परिणयाची अपेक्षा) लाजली. पुढे त्याच तरुणाशी यमीचा विवाह संपन्न झाला. यावरुन ध्रुवीय प्रदेशात विरळ लोकवस्ती असतानाही तत्कालीन समाजाला असा शारीर किंवा विवाह संबंध मान्य नव्हता, हे दिसून येते.
यम यमी वगैरे
योगप्रभूंच्या प्रतिसादाशी बव्हंशी सहमत. एका यम आणि यमीचे उदाहरण मिळाल्याने तो संपूर्ण संस्कृतीचा निष्कर्ष किंवा नियम बनत नाही. सख्ख्या बहिणीशी विवाह किंवा संग करण्याची यापेक्षा अधिक किंवा सर्रास उदाहरणे हवीत. ती तशी मिळत नाहीत असे वाटते किंवा मिळाली तरी त्यांची भलावण केलेली आढळत नाही (उदा. ब्रह्मदेव आणि त्याची कन्या). चू. भू. दे. घे.
बुद्धाचे वाक्य उद्धृत केल्यावर शरदजी म्हणतात की 'पूर्वी भाऊ-बहीण विवाह मान्य होता (पाहा यम : यमी संवाद)' इथे मी वाचताना अडखळलो.
शरद हे अशी उद्धृते मांडण्यात प्रसिद्ध आहेत. त्यांनी पूर्वी यापेक्षाही भयंकर निष्कर्ष काढले आहेत.
ज्याअर्थी यमाने यमीला तसा विचार करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याअर्थी त्याच्या मनावर संयमाचा/नैतिकतेचा/ सामाजिक बंधनांचा प्रभाव आहेच.
हेच. जेव्हा यम यमीला नाकारतो तेव्हाच प्रचलित समाजरुढीची कल्पना येते. राजवाड्यांचे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास बारकाईने वाचले तर अनेकदा राजवाडे अपवादात्मक स्थिती दाखवून निष्कर्षास येतात किंवा वाचकांना तसे भासवतात का काय अशी शंकाही येते.
विसूनाना यांनी सुरू केलेल्या एका चर्चा विषयामधे हा विषय उपस्थित झालेला मी बघितला. मला असे वाटले की हा विषय फारच विस्तृत असल्याने निराळा धागा सुरू केल्यास जास्त सखोल चर्चा होऊ शकते. म्हणून या धाग्याचे प्रयोजन.
भगवान बुद्धांचे महानिर्वाण झाल्यानंतर त्यांची धर्मविषयक सूत्रे, मठांमधील शिस्त व नियम या सगळ्या गोष्टी नीट टिकून रहाव्यात यासाठी पहिल्या बुद्ध महासभेचे आयोजन राजा अजातशत्रू याच्या कारकीर्दीमध्ये करण्यात आले होते. करण्यात आले होते. या वेळी बुद्ध शिष्य आनंद याच्याकडे सूत्रे जपण्याचे व दुसरा शिष्य उपाली याच्याकडे मठातील शिस्त व नियम याबद्दलचे विनया हे लिखाण जपून ठेवण्याचे काम देण्यात आले होते. यानंतर 100 ते 150 वर्षांनंतर दुसर्या महासभेचे आयोजन झाले होते. काही मठातील भिख्खू लोकांनी दिलेले द्रव्य घेत असल्याचे आढळून आल्याने ही महासभा घेतली गेली. होती.
तिसरी महासभा सम्राट अशोकाच्या कालात पाटलीपुत्र या राजधानीत झाली होती. या कालापर्यत बुद्धांच्या शिकवणीचे कोणत्या प्रकारे पालन करावयाचे याबद्दल मतभेद त्यांच्या अनुयायात होऊ लागले होते. बुद्धाचे अनुयायी निरनिराळ्या भूप्रदेशात पसरत चालले होते व त्यामुळे त्यांच्यात एकसूत्रता आणणे हे या महासभेचे कार्य होते. श्री लंकेला गेलेल्या व महिन्द्र या शिष्याने या कालापर्यंत स्वत;ला स्थविरवादी असे म्हणायला सुरवात केली होती. बुद्धांच्या मूळ सूत्रांचे त्यात सांगितल्याप्रमाणेच पालन केले पाहिजे असे स्थविरवाद्यांचे म्हणणे होते.
इ.स.नंतर पहिल्या शतकात कनिष्क या कुषाण राजाच्या कालात बौद्ध धर्मियांचा एक नवा पंथ उदयास आला. या पंथाने स्वत:ला महायान पंथ असे नाव घेतले. त्यांच्या मताप्रमाणे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार हे सर्वात महत्वाचे होते. यासाठी बुद्धांनी सांगितलेल्या मूळ सूत्रांच्यात थोडेफार बदल केले तरी चालण्यासारखे होते. या पंथाने आपण स्वत: श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी स्थविरवाद्यांना हीनयानी असे म्हणण्यास सुरवात केली.
भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्वे व शिकवण ही जर मोठ्या प्रमाणात धर्मप्रसार करावयाचा असला तर अपालनीय व कडक आहेत हे महायानी पंथाचे म्हणणे सत्यच वाटते. महायानी पंथामुळेच बौद्ध धर्म संबंध एशियात पसरला यात शंकाच नाही.
मूळ बौद्ध धर्माचे महायानी व स्थविरवादी असे विभाजन होणे हे बौद्ध धर्माच्या र्हासाचे मूल कारण होते असे उपक्रमींना वाटते का?
COMMENTS
मला असे वाटते
कारण नंबर एक : बौद्ध धर्माच्या र्हासास राजाश्रयाचा अभाव हे एक कारण वाटते. सम्राट अशोक,सम्राट कनिष्क, हर्षवर्धन यांनी जसा राजाश्रय दिला तसा पुढील काळातातील राजवटींनी शुंग,सातवाहन यांनी बौद्ध धर्मास राजाश्रय दिला नाही.
कारण नंबर दोन : हिनयान आणि महायान हे बौद्ध धर्मातील भेद हेही एक कारण वाटते. हिनयान पंथाचा विश्वास बूद्धाच्या तत्त्वाज्ञावर आधारीत होता तर महायान या पंथाचे धोरण सुधारकांसारखे होते. अशा रीतीने बौद्ध धर्माचे वैचारिक मतभेद निर्माण झाले. दोघांना एकत्र आणण्याचे काम फारसे झाले नाही.
कारण नंबर तीन : बौद्ध धर्माचा प्रचार प्रसाराच्या कामात मिळणार्या संपतीने विवाद उभे राहात गेले. भिक्षू-भि़क्षुणी पवित्र जीवन विसरत गेले. बौद्ध धर्म प्रसाराचे काम मागे पडत गेले.
कारण नंबर चार : वैदिक धर्माने पुन्हा मुसंडी मारली. कुमारील भट्ट, शंकराचार्य, आदि महान आचार्यांनी लोकांची मने हिंदू धर्माकडे आकर्षित केली. हिंदू धर्माने गौतम बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणून स्वीकारले
कारण नंबर पाच : हुणांबरोबर मुसलमान राजवटीने भारतावर आक्रमणे करुन बौद्ध धर्मांचे विहार स्तुपे नष्ट केली शेकडो बौद्ध भिक्षूंना ठार केले. बौद्ध भिक्षूंची निवासस्थाने नष्ट केली.
याबरोबर अशी अनेक कारणे सांगण्यात येतात. संदर्भ हवे असतील तर वेळ मिळेल तेव्हा पुस्तके शोधून संदर्भ डकवतो.
मजकूर संपादित. चर्चेतील अनावश्यक प्रतिसाद काढून टाकले आहेत. सर्व सदस्यांनी विषयांतर न करता सदर चर्चेवरच प्रतिसाद द्यावे ही विनंती. - संपादन मंडळ
-दिलीप बिरुटे
महायान व हिनयान पंथ
कारण नंबर दोन : हिनयान आणि महायान हे बौद्ध धर्मातील भेद हेही एक कारण वाटते. हिनयान पंथाचा विश्वास बूद्धाच्या तत्त्वाज्ञावर आधारीत होता तर महायान या पंथाचे धोरण सुधारकांसारखे होते. अशा रीतीने बौद्ध धर्माचे वैचारिक मतभेद निर्माण झाले. दोघांना एकत्र आणण्याचे काम फारसे झाले
हे कारण जरी ग्राह्य वाटत असले तरी महायान पंथ निर्माण झाला नसता तर बौद्ध धर्म एवढ्या दूरपर्यंत पसरलाच नसता. हा पंथ चालू होईपर्यंत, बौद्ध धर्म स्वीकारणार्यांना सर्वसंगपरित्याग करून भिख्खू म्हणूनच आयुष्य जगावे लागत असावे असे वाटते. महायान पंथानेच एखाद्या व्यक्तीला बौद्ध धर्म स्वीकारल्यावरही एक गृहस्थाश्रमी व्यक्ती म्हणून जगण्याची परवानगी दिली असावी असे वाटते. या बाबतीत कोणी तज्ञ खुलासा करू शकेल का? असे असले तर महायान पंथ बौद्ध धर्माच्या र्हासाला कारण न होता प्रसाराला कारणीभूत ठरला असे म्हणता येणार नाही का?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
पटले नाही..
>>>महायान पंथ निर्माण झाला नसता तर बौद्ध धर्म एवढ्या दूरपर्यंत पसरलाच नसता.
तज्ञ आणि उपक्रमावर अधिकार चालवणारी मंडळी वरील विषयाचा खुलासा करतील. पण, मला असे वाटते की, बौद्ध धर्माच्या परिषदा बौद्ध धर्माची प्रचार,प्रसार,संघटन करणे याबाबतीतल्याच होत्या. महायान पंथामुळेच बौद्ध धर्म पसरला हे पटण्यासारखे नाही. कारण वरील एका कारणात म्हटल्याप्रमाणे महायान पंथाचे धोरण जरा वैदिक संस्कृतीकडे झुकणारे होते असे वाटते जसे, भक्ती,मूर्तीपूजा,तीर्थक्षेत्रे,स्वर्गप्राप्ती,संस्कृत भाषा, संसारात राहून बौद्ध धर्माचे नियमन करणे वगैरे या कारणामुळे काही देशांमधे महायानाचे प्रस्थ होते तर काही देशांमधे हिनयानांचे.त्यामुळे महायानामुळेच बौद्ध धर्म दूरपर्यंत पोहचला याला फारसा आधार नाही, असे वाटते. असो, बाकी प्रतिसाद काय म्हणतात त्याच्या प्रतिक्षेत.
मजकूर संपादित.
-दिलीप बिरुटे
:-)
बौद्ध धर्माच्या र्हासास राजाश्रयाचा अभाव हे एक कारण वाटते. सम्राट अशोक,सम्राट कनिष्क, हर्षवर्धन यांनी जसा राजाश्रय दिला तसा पुढील काळातातील राजवटींनी शुंग,सातवाहन यांनी बौद्ध धर्मास राजाश्रय दिला नाही.
कनिष्कः राज्यकाळ - इसवी सनानंतर १२७ ते १५१
हर्षवर्धन: राज्यकाळ - इसवी सनानंतर ६०६ आणि पुढे
शुंगः राज्यकाळ - इसवीसनापूर्वी १८५आणि पुढे
सातवाहनः राज्यकाळ - इसवीसनापूर्वी २३० आणि पुढे.
बाकी चालू द्या.
मजकूर संपादित. प्रतिसादातील अनावश्यक भाग काढला आहे. -संपादन मंडळ
धन्यवाद...!
काळाच्या चुका सोडून शुंग, सातवाहन, यांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला नाही असे वाचावे. सनावळ्यांची गडबड लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी...!
व्यक्तिगत रोखाच्या संवादांसाठी खरडवही किंवा निरोप सुविधेचा वापर करावा. चर्चेतील अनावश्यक प्रतिसाद काढून टाकले आहेत. - संपादन मंडळ
बौद्ध धर्माला राजाश्रय भरपूर मिळाला आहे
बौद्ध धर्माला भरपूर राजाश्रय मिळाला आहे. बुद्धाच्या हयातीतच त्याचे शाक्य कुल बौद्ध झाले होते. त्यावेळी वैशालीचा अजातशत्रू हा राजा बुद्ध धर्माचे पालन करत होता. नौर्य घराण्यातील राजे जैन होते तसेच बौद्ध होते. सम्राट अशोक, सम्राट ब्रुहद्रथ हे बौद्ध होते. महेंद्र आणि संघमित्रेच्या प्रयत्नातून बौद्ध धर्म श्रीलंका, जावा, सुमात्रा या भागात पसरला होता. तेथील राजांनी त्याला आश्रय दिला होता. गांधार भागात बौद्धांचा लक्षणीय प्रभाव होता. ग्रीक क्षत्रपांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. शक, कुशाण राजांपैकी अनेकजण बौद्ध होते. कनिष्काचा उल्लेख आलाच आहे. अगदी आदि शंकराचार्यांच्या काळापर्यंत बौद्ध धर्म प्रभाव गाजवत होता.
मला एक फरक असा जाणवतो, की भारतात वैदिक आणि बौद्ध किंवा जैन या धर्मातील संघर्ष हा स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यापुरता मर्यादित होता. मिहीरगुलसारख्या राजांचा अपवाद वगळता पुष्यमित्र किंवा सातवाहनांसारख्या ब्राह्मण राजांनी बौद्धांचा नृशंस संहार करण्याचे पाऊल उचललेले दिसत नाही. मुस्लिम आक्रमणकाळात मात्र सामूहिक हत्यासत्र कमालीच्या हीन पातळीवर पोचलेले आढळते. तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांचा विध्वंस, मंदिरे, स्तूप उखडून तेथे मशिदी उभारणे, ब्राह्मण आणि भिक्षुंची हत्या (एका सुलतानाने सत्तेवर येताच केवळ ब्राह्मण निवडून त्यांची जाहीर हत्या केली तर जमा केलेल्या जानव्यांचे वजन काही मण भरले, असा उल्लेख वाचला आहे.)
शुंग राज्यकाळ
>>>शुंगः राज्यकाळ - इसवीसनापूर्वी १८५आणि पुढे
इतिहासाचे पुस्तक चाळले तेव्हा शुंग राज्यकाळ इ.स.पूर्व १००-७५ असा आहे, असे इतिहासातील विद्वान सांगतात, आणि तेच बरोबर असावे.
-दिलीप बिरुटे
म्हणजेच
इतिहासाचे पुस्तक चाळले तेव्हा शुंग राज्यकाळ इ.स.पूर्व १००-७५ असा आहे
म्हणजेच तज्ज्ञांच्या मतेही शुंगकाळ हर्षवर्धनापूर्वीच येत असावा ना! :-)
इतिहासातील विद्वान सांगतात, आणि तेच बरोबर असावे.
हो ना! म्हणूनच सामान्यांनी उगीच आकांडतांडव करू नये. ८०-८५ वर्षांचा फरक मला मान्य आहे.
एक उत्तम पुस्तक
या विषयावर एक उत्तम पुस्तक सापडले. त्यातील मते पटोत- ना पटोत , संदर्भासाठी त्यात मम. पां.वा. काणे, आंबेडकर यांच्यासारख्या दिग्गजांची मते आहेत. तीही संदर्भासह.
बौद्धांच्या दृष्टीकोनातून या प्रश्नाकडे पहाण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त तर आहेच, शिवाय काही मूळ अवतरणे उपलब्ध असल्याने विविध संशोधकांची या विषयावरील मतेही समजतात. त्याचे लेखकाने केलेले विवेचन आपण मान्य केलेच पाहिजे असे नाही हे वे.सां. न. ल.
अर्थात् तिरुमला हे बौद्धस्थान होते हे मान्य केलेच पाहिजे असे नाही. कारण त्याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. (श्री. रा.चिं.ढेरे यांचे मत असे की ते एक लोकदैवत आहे.)
(या पुस्तकाबद्दल उपक्रमाचे एक ज्येष्ठ सदस्य प्रा. पद्माकर यांचे आभार.)
तॄष्णा
आपले अभ्यासक मित्र अधिक समर्पक प्रतिक्रिया देतीलच, पण मला वाटते, की 'मानवी दु:खांच्या मागे तृष्णा हे मूळ कारण आहे,' हे बुद्धाचे सूत्र त्याचेच अनुयायी त्याच्या निधनानंतर फार लवकर विसरले. धनाचा संग्रह, शरीराचे भोग या गोष्टींचे संयमन फारसे सोपे नसते. सर्वसामान्य माणसे किंवा नवे साधक या निसरड्या मार्गावर लवकर पडू शकतात. दुसरी गोष्ट बौद्ध धर्म जनतेत लोकप्रिय होत होता तेव्हा त्याच्याकडे सर्वजण कुतुहलाने पाहात होते. एक पटणारा पंथ म्हणून त्याचा प्रसार होत होता. पण जेव्हा राजसत्तेने हा धर्म अनुसरला आणि त्याच्या प्रसाराचे काम हाती घेतले तेव्हा शासकांचा जुना वैदिक धर्म आणि नवा बौद्ध धर्म यात संघर्ष निर्माण होणे अपरिहार्य होते. साम, दाम, दंड, भेद ही राजकीय संघर्षाची हत्यारे आहेत आणि वैदिक धर्माने त्यांचा वापर बौद्ध धर्माचा प्रभाव पुसण्यासाठी केलेला आहे.
र्हासाची कारणे
अव्यवस्थेच्या नियमानुसार, बाह्य मदत मिळाली नाही तर एकदा सुरू केलेली कोणतीही व्यवस्था खराबच होत जाते. व्यवस्था जितकी अधिक चांगली असते तितकी तिला अधिक संरक्षणाची आवश्यकता असते. या रूपकाच्या आधारे माझी पुढील मते आहेत.
बौद्ध धर्म हा मुळात प्रस्थापित रूढींच्या विरोधात, सुधारणावादी म्हणून आला होता. त्याची तुलना भारतातील तिसर्या आघाडीशी करता येईल. तिसर्या आघाडीची तुलना कोठेतरी सतत शकले होणार्या अमिबाशी केली गेली होती. बौद्ध धर्माने जी स्वप्ने दिली ती पूर्ण करणे त्यांना जमले नसावे. प्रस्थापित धर्म मात्र शोषणाच्याच उद्दिष्टाने प्रेरित असल्यामुळे टिकू शकले असावेत.
बौद्ध धर्माचा उत्कर्ष आणि र्हास्...
गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-२ या चर्चेतील बौद्ध धर्माशी संबंधित काही प्रतिसाद येथे हलवले आहेत याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.
सम्राट अशोकाचा काळ हा बौद्ध धर्माचा सुवर्णकाळ होता. अर्थात राजा आणि अनेक नागरिक बौद्ध धर्माचे पालन करत असले तरी वैदिक धर्म टिकून होताच. फक्त त्याचा प्रभाव काहीसा क्षीण झाला होता. गंमत बघा, वैयक्तिक आचरणात अहिंसेचा पुरस्कार करणार्या राजांनी सैन्ये मात्र सुसज्ज राखली होती. हे सैनिक काही बौद्ध झालेले नव्हते. ते वैदिक धर्माचे आणि क्षत्रियत्वाचे पालन करणारे होते. त्या काळात योद्ध्यांचे अनेक संघ असेही होते ज्यांचा उपजिविकेचा मार्ग लढाई होता. अशी भाडोत्री सैन्ये प्रत्येक राजा जवळ बाळगून असे (मराठेशाही-मोगल काळातही पठाण, रोहिले, गारदी, अरब, राजपूत, हबशी, अशा अनेक जमाती रोजमुरा देईल त्याच्याकडे चाकरीला असत. नाना फडणिसाकडेच १००० अरबांचे कडवे सैन्य चाकरीला होते) आता पोटापाण्यासाठी लढाई करणारे लोक अहिंसा आणि बौद्ध तत्त्त्वांचा पुरस्कार करणे शक्यच नव्हते. पण त्या काळात बौद्ध धर्माला राजाश्रय असल्याने कुणी उघडपणे विरोधात गेले नाही. सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रसारार्थ इतर देशांत पाठवले. अशा रीतीने बौद्ध धर्म दक्षिण भारत व श्रीलंकेत विस्तारला.
पुढे बौद्ध धर्माला उतरती कळा लागली. कोणत्याही चळवळीचे अपयश हे नेत्याच्या आणि कार्यकर्त्यांच्या वर्तनावर ठरते. शेवटचा मौर्य सम्राट ब्रुहद्रथ याच्या काळात बौद्ध धर्माचा नाटकी अतिरेक झाला होता. ब्रुहद्रथ हा स्वतः विलासी आणि दारु व सुंदर स्त्रियांमध्ये आकंठ बुडालेला होता. वरकरणी बौद्ध धर्माची उदात्त तत्त्वे पोपटासारखी बोलायची आणि प्रत्यक्षात मात्र सगळे अनाचार करायचे. 'यथा राजा तथा प्रजा' या न्यायाने हा स्वैराचार प्रजेत आणि बौद्ध संघातही पसरला होता. बौद्ध संघात तर हेरांचा सुळसुळाट झाला होता. त्याचा फायदा ग्रीकांनी करुन घेतला. हेर, लाच, घातपात आणि व्यभिचार यांचा वापर कूटनीतीच्या राजकारणासाठी कसा करायचा, हे चाणक्याने अर्थशास्त्रात नोंदवून ठेवले आहे.
बौद्ध धर्माचा भारतातील र्हास हळूहळू सुरु होता. त्यात महायान आणि हीनयान असे पंथ होऊन जातीयतेची फूट पडली. सम्राट कनिष्काच्या काळात महायान पंथियांची मोठी परिषद झाली आणि हीनयान पंथ बाजूला फेकला गेला.
पुढे पुढे तर बौद्ध धर्म हा केवळ तात्त्विक चर्चेचे एक व्यासपीठ झाले. त्यावर निर्णायक आघात करण्याचे काम शंकराचार्यांनी केले. त्यांनी वादविवादात विशेषतः बौद्ध बनलेल्या ब्राह्मण विद्वानांचा पराभव केला आणि वैदिक धर्माचेही पुनरुज्जीवन केले. म्हणजे बघा. वैदिक व बौद्ध धर्मातील हा संघर्ष हा शतकानुशतके सुरु होता. बौद्ध धर्माचा र्हास कुणा एका राजाच्या काळात घडला नाही. पडझडीची ही प्रक्रिया प्रदीर्घ काळ आणि मुक्तपणे सुरु राहिली. त्याअर्थाने मी आपोआप असा शब्द वापरला आहे. पुष्यमित्रावर बौद्ध साहित्याचा राग असणे स्वाभाविक आहे कारण त्याच्या क्रांतीमुळेच वैदिक धर्म पुन्हा प्रबळ झाला.
मला इतकेच म्हणायचे होते, की मगधाच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण, हे पुष्यमित्राचे ध्येय होते. वैदिक धर्माला शक्ती देणे, हे त्यात सुप्त होतेच. आणि हेही खरेच की क्रांतीनंतर पुष्यमित्राने एक क्षणही न दवडता वैदिक परंपरांचा पुरस्कार लगेच सुरु केला. त्याने नातू वसुमित्राला गादीवर बसवून त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ करुन घेतला आणि खारवेल व शातकर्णी यांचा युद्धात पराभव केला. मला हा वसुमित्राचा पुढचा इतिहास वाचायचा आहे. तो काळही तितकाच रोचक आहे.
माहितीप्रद
पुन्हा एकदा उत्तम प्रतिसाद.
योगप्रभू यांनी संदर्भासाठी काही पुस्तकांची यादी दिली तर त्यांच्या वाचनाचा लाभ घेता येईल.
'वसुमित्राचा पुढचा इतिहास' -या बद्दलही उत्सुक.
हा अधिकार प्रियाली यांचा...
विसुनाना,
या इतिहासाबद्दल प्रियाली अधिकारवाणीने भाष्य करु शकतील त्यामुळे पुस्तकांची यादी व संदर्भ त्यांना विचारणे इष्ट राहील.
माझ्यापुरते विचाराल तर मला भूतकाळाचे दुवे गुंफून लिहिलेल्या कादंबर्या आवडतात. मी त्यांना प्रमाण मानणार नाही, पण इतिहासाचा तो विशिष्ट काळ डोळ्यापुढे उभा राहण्यासाठी निव्वळ जंत्रीवजा आणि सैद्धांतिक ग्रंथांपेक्षा अशा ललित शैलीतील कादंबर्याच चांगल्या वाटतात. (शेवटी इतिहास म्हणजे तरी काय इति+ह+आस = हे असं असं घडलं होतं, हेच सांगणे)
तर मी आपल्याला सांगेन की आपण पुष्यमित्राच्या राजकीय संघर्षावरील एक कादंबरी आवर्जून वाचावी. तिचे नाव 'उषःकाल' की 'राज्यक्रांती' यापैकी आहे (लेखक : भाऊ धर्माधिकारी) आता ही कादंबरी मिळेल का हे सांगणेही मुश्किल आहे कारण खूप जुनी आहे. माझी प्रत कुणीतरी लंपास केली. तर मुद्दा असा, की ही जरी कादंबरी असली आणि लेखकाने काही ठिकाणी कल्पनेचे स्वातंत्र्य घेतले असले तरी त्यात पुष्यमित्रकालीन इतिहासाचे दुवे खूपसे बरोबर सांधले गेले आहेत आणि तो काळही जिवंत केला आहे. फार पूर्वी मी ही कादंबरी वाचून काही टिपणे काढली होती आणि नंतर एकदा माझ्याकडे असलेल्या चाणक्याच्या 'अर्थशास्त्र' ग्रंथातील संज्ञांशी ते पडताळून पाहिले तेव्हा भाऊ धर्माधिकारींच्या तर्ककौशल्याचे कौतुक वाटले. त्याखेरीज विशाखादत्ताचे 'मुद्राराक्षस' हे नाटकही वाचण्यास उपयुक्त ठरते. पुष्यमित्राचा काळ खूप पुढचा असला तरी मौर्यकालीन संबोधने, रीतीरिवाज, भाषा व संस्कृती याचे ठसे मुद्राराक्षसमधून पाहायला मिळतात.
बाकी इतिहासाची पुस्तके म्हणाल तर रोमिला थापरपासून कोसंबींपर्यंत खूपजणांचे लेखन वाचता येईल.
नाही हं!
या इतिहासाबद्दल प्रियाली अधिकारवाणीने भाष्य करु शकतील त्यामुळे पुस्तकांची यादी व संदर्भ त्यांना विचारणे इष्ट राहील.
:-(
माझ्याकडे इथे अमेरिकेत काहीच डेटा नाही. कोणा इतराने ही जबाबदारी उचलावी आणि सर्वांना खरेच माहिती द्यावी. चर्चेत मोलाची भर पडेल.
बौद्ध धर्माचा ऱहास
>>> बौद्ध धर्माचा भारतातील र्हास हळूहळू सुरु होता. त्यात महायान आणि हीनयान असे पंथ होऊन जातीयतेची फूट पडली. ...
- महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांनी यासंदर्भात अतिशय माहितीपूर्ण लेखन केलेले आहे. (पुस्तकाचे नाव नेमके आठवत नाही़; कारण पुस्तक वाचल्याला बरीच वर्षे झाली आहेत. काणे यांचीच अनेक पुस्तके मी त्या काळात सलगपणे वाचली. त्यामुळे नेमके नाव आठवेना; परंतु `धर्मशास्त्राचा विचार` हे ते पुस्तक असावे, असे वाटते.)
भारतात बौद्ध धर्माला रसातळाला नेण्यात हीनयान पंथाचा वाटा सर्वाधिक आहे. हीनयान पंथ हा असा एक पंथ होता की, ज्यात `विधी` आणि `निषेध` असे काही नव्हतेच. म्हणजे असे की, बहीण-भावाचा संभोग त्यांना चालू शके. मद्यसेवन, मांसभक्षण या तर काय, रोजच्याच गोष्टी होत्या. चोरी करणे, लूटमार करणे यात काहीच वावगे नव्हते, खोटे बोलणेही सर्रास चाले... ही अशी विधिनिषेधशून्यता बोकाळलेली होती. हे असे असल्यावर एखादा `धर्म` बुडायला कितीसा काळ लागणार ?
बुद्धाच्या महानिर्वाणानंतर पाचशेच वर्षांनंतर बौद्ध धर्माच्या चिरफळ्या - त्या धर्माच्या जन्मदेशातच; म्हणजे भारतातच - उडाल्या आणि अन्य देशांत हा धर्म एखाद्या सागरासारखा फैलावत गेला !!!
बुद्धत्वाला पोचलेला एक कुणातरी महानेता असतो आणि बाकीचे अनुयायी (काही जवळचे निवडक अपवाद वगळता) महाबुद्धू असतात, हे ठळठळीतपणे सांगणारा एक किस्सा बौद्ध भिक्खूच्या संदर्भात वाचलेला आठवतो.
कधीही कुणाला कुठलीच भिक्षा मागू नका. न मागता पात्रात जी भिक्षा पडेल, तेवढीच सेवन करा, असे गौतम बुद्धाचे भिक्खूंना सांगणे होते. मांसभक्षण तर वर्ज्य होतेच.
एकदा असे झाले की, एका भिक्खूच्या पात्रात मांसाचा तुकडा पडला. उडणाऱया कावळ्याच्या चोचीत हा तुकडा होता. कर्मधर्मसंयोगाने चोचीतून तो निसटला आणि भिक्खूच्या पात्रात पडला. आता आली मोठीच पंचाईत. भिक्षा तर न मागता मिळाली आहे. एक नियम पूर्ण झाला. पण ती मांसाची आहे. हे निमयात बसणारे नाही. आता काय करायचे ?
भिक्खूंचा संघ बुद्धाकडे गेला. संबंधित भिक्खूने बुद्धाला हकीकत सांगितली. बुद्धाने तेवढ्यापुरता म्हणजे अगदी तेवढ्यापुरताच अपवाद केला आणि ते अभक्ष्यभक्षण करण्यास संबंधित भिक्खूला परवानगी दिली. झाले. प्रश्न तिथेच आणि तेवढ्यापुरताच मिटला; पण...
या एकाच अपवादामुळे आज चीन आणि जपानमधील बौद्धधर्मीय सर्रास मांसाहारी झालेले आहेत !!!
अनुयायी हे असे असतात. अपवादालाच नियम कऱणारे. आपल्या धर्मनेत्याकडे असलेले प्रखर व्रताचरण, त्याची निष्ठा, पोटतिडीक, ध्यास या गोष्टी अनुयायाकडे असतीलच असे नाही. किंबहुना नसतातच. आणि धर्माच्या नावेत अशाच तर अनुयायांचा सुळसुळाट असतो. त्यांच्यामुळेच धर्म बुडतो आणि हेच `उंदीर` नाव बुडू लागली की स्रर्वात प्रथम बाहेर उड्या मारतात आणि `भवसागरा`त गटांगळ्या खातात !!!
.......
दुसरी गोष्ट : मूर्तिपूजेला बुद्ध अजिबात मानत नसे. मूर्ती हा प्रकारच त्याला मान्य नव्हता. आज उर्दूमध्ये मूर्तीसाठी, पुतळ्यासाठी `बुत` हा जो शब्द वापरला जातो, तो बुद्ध याच शब्दावरून आलेला आहे. चीन-जपानमध्ये आज बुद्धाच्या बुतांचा नुसता `बुतबुताट` झालेला आहे !
चुकूनमाकून या पृथ्वीतलावर बुद्ध पुन्हा एकदा अवतीर्ण झाला तर तो `हेचि `बुत` काय मम तपाला ?` असे म्हटल्याशिवाय राहणार नाही!!!
ज्याने मूर्तिपूजा नाकारली, त्याच्याच मूर्ती करून सद्गुरूच्या शिकवणुकीला हरताळ फासणारे असे हे अनुयायी... मग धर्माचा ऱहास होणारच !
.......
प्रदीपजी मला एक शंका आहे.
बौद्ध धर्मात मांसभक्षणाला परवानगी नव्हती, असे वाटत नाही. भिक्षुने स्वतः हत्या करुन मांस खाऊ नये व हिंसेच्या मार्गाला जाऊ नये, अशी बुद्धाची शिकवण होती. दुसर्याने शिजवलेले मांस भिक्षेत मिळाले तर ते खाण्यास बुद्धाची हरकत नव्हती. स्वतः बुद्धाचे महानिर्वाण होण्यास शिळे मांस खाण्यातून झालेला अतिसार कारणीभूत असल्याचे मी कुठेतरी वाचले होते. (खरे खोटे माहीत नाही)
बुत हा शब्द बुद्धवरुन आला आहे, हे पटते. इस्लामी आक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात खैबर खिंड परिसरात ही बुद्धपूजा चांगलीच प्रसारित होती. त्याला बुद्ध प्रशस्ती म्हणत. त्यावरुनच 'बुतपरस्ती' हा अपभ्रंश प्रचलित झाला असावा.
बुद्ध आणि मांसाहार !
बुद्ध आणि मांसाहार यांविषयी मी पूर्वी वाचलेले मला पुसटसे आठवत आहे.
एका आजारी भिक्खूला मांस खायची इच्छा झाली असता त्याची सेवा करण्यासाठी नेमलेल्या एका भिक्खिणीने (प्राणिहत्या करावी लागू नये म्हणून) स्वतःच्याच शरीराचे मांस कापून त्याला खायला दिले. ही गोष्ट बुद्धाला कळली आणि मग त्याने आपल्या शिष्यसंघाला बजावले की, यापुढे कोणीही कोणत्याही प्रकारचे मांस खाता कामा नये आणि तेव्हापासून मांसाहार वर्ज्य झाला. (या गोष्टीची सत्यासत्यता जिज्ञासूंनी पडताळून पाहावी.)
आपल्या शिष्यांनी मांसाहार करू नये असे सांगणारा बुद्धही-तसे शिष्यांना सांगितल्यानंतर- स्वतः मांसाहार करीत होता किंवा कसे, हे तपासले पाहिजे !
आताच वाचली
एका आजारी भिक्खूला मांस खायची इच्छा झाली असता त्याची सेवा करण्यासाठी नेमलेल्या एका भिक्खिणीने (प्राणिहत्या करावी लागू नये म्हणून) स्वतःच्याच शरीराचे मांस कापून त्याला खायला दिले. ही गोष्ट बुद्धाला कळली आणि मग त्याने आपल्या शिष्यसंघाला बजावले की, यापुढे कोणीही कोणत्याही प्रकारचे मांस खाता कामा नये आणि तेव्हापासून मांसाहार वर्ज्य झाला. (या गोष्टीची सत्यासत्यता जिज्ञासूंनी पडताळून पाहावी.)
ही गोष्ट मी आताच वाचली. या भिक्खिणिचे नाव सुप्रिया. त्या आजारी भिक्खूला आपण मनुष्य मांस खातो आहोत ही कल्पना नव्हती. परंतु, ही बुद्ध कथा आहे कारण त्यात पुढे बुद्धाने सुप्रियेच्या मांडीवरून हात का दृष्टी फिरवली (चू.भू.द्या.घ्या) आणि तिची जखम भरून आली असे सांगितले आहे. हा इतिहास नाही. बुद्धानंतर अनेक वर्षांनी बुद्धकथा/जातककथा रचल्या गेल्या त्यामुळे त्यात सत्यांश किती ते कळणे कठिण आहे.
बुद्ध स्वतः मांसाहारी होता असेच आजवरच्या वाचनातून वाटते.
भगवान बुद्ध आणि सू(सु)करमद्दव !
भगवान बुद्ध आणि सू(सु)करमद्दव !
भगवान बुद्ध, मांसाहार आणि भिक्खूसंघाच्या भोजनाविषयीच्या नियमांबाबत मला जी माहिती मिळाली, ती पुढे देत आहे.
अ)
भगवान बुद्धाने जी तत्त्वे सांगितली आहेत व जे उपदेश केले आहेत, त्यांमध्ये `पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि` याशिवाय : पंचशीलातील तत्त्वाप्रमाणेच मदिरेच्या सेवनाविषयी ते अत्यंत कडक नियमांचेच बंधन घालतात.
भगवान बुद्ध किंवा त्यावेळचे भिक्खूसंघ मांसाहारसेवन करीत असत की नसत, याला पुरावे म्हणून जे सापडतात, त्यात प्रामुख्याने `विनयपिटक` आणि इतर पाली भाषेतील ग्रंथ आणि अशोक राजाचे शिलालेख हे प्रमुख आहेत.
आपल्या शिकवणुकीतून भगवान बुद्धाने पशूहत्येविरुद्ध प्रचार केलेला आढळतो. बौद्ध धर्माचे मूलभूत तत्त्व म्हणूनच अहिंसा आहे. त्या ठिकाणी प्राण्यांची हिंसा ही निषिद्धच मानली आहे. कोणत्याही सजीव प्राण्याची हत्या करू नये, असाच त्या अहिंसेतून उपदेश केलेला आहे.
भगवान बुद्धाचे जे उपासक व श्रद्धा असलेले जे निरनिराळे राजे होते व नंतरही झाले तेही बुद्धाचा हा प्राणिहत्येसंबंधीचा व मांसभक्षणासंबंधीचा उपदेश आचरणात आणीत होते, हे त्यांच्या आचरणावरून दिसते.
भगवान बुद्ध व त्यांचा भिक्खूसंघ मांसाहारी होता की नाही, या गोष्टीसंबंधीही उलट-सुलट प्रतिपादन करणारे विचारप्रवाह आहेत. कोणाच्या मते भगवान बुद्धाने व त्यांच्या संघाने मांसाहार कधीच घेतला नाही, तर काहींच्या मते भिक्षा देताना लोक मांसरूपी अन्नदान करीत असत व ते भगवान बुद्ध, त्यांचे शिष्य व संघातील भिक्खूगण या सर्वांना मांसाहार करावाच लागे.
काही सूत्रांवरून असे आढळते की, आपल्या दान देणाऱ्या दात्यांचा अपमान होऊ नये म्हणून भगवान बुद्धाने मांसान्न स्वीकारले; पण त्याचबरोबर अहिंसेच्या तत्त्वात त्यांनी जे सांगितले आहे, त्याविरुद्ध ते आचरण करतील, असा सबळ पुरावा त्या सूत्रांत कोठेही नाही; पण जर खास भिक्खूंकरिताच पशूवध नसेल तर त्यांना मांससेवनाची अनुज्ञा आहे, असे "विनयपिटका'तही उल्लेख आहेतच.
भगवान बुद्धाने परिनिर्वाणाच्या दिवशी चुंद लोहाराच्या (हा बुद्धाच्या जवळच्या शिष्यांपैकी एक होता) घरी डुकराचे मांस खाल्ले ही गोष्ट अनेक विद्वानांमध्ये मतैक्य नसलेली आहे. अश्वघोषाने वरील मांससेवन केल्याचा उल्लेख केला आहे, तर काही विद्वानांच्या मते ते अन्न पंचगोरसाने तयार केलेल्या अन्नाचे होते. त्या मृदू अन्नाचे नाव होते "सू(सु)करमद्दव'. या शब्दाचे आणखीही अर्थ संभवतात, ते म्हणजे रसायन वगैरे. तेव्हा ही घटनाही इतिहासाच्या आधारे फोल आहे.
बुद्धाच्या मते अहिंसा आणि शाकाहार ही महान तत्त्वे होती; कारण प्रत्येक सजीवाला जीवन जगण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो स्वतंत्रपणे जगू शकतो, अशा मताचा गौतमबुद्ध होता, हेच त्याच्या सर्व शिकवणुकीवरून सिद्ध होते.
(संदर्भ ः बौद्ध धर्म मार्गदीप. संपादक ः हरिभाऊ पगारे)
* * *
ब)
सू(सु)करमद्दव : सू(सु)करमद्दव म्हणजे डुकराचे मांस असा अर्थ काहींनी केला आहे; परंतु मद्दव या स्वतंत्र शब्दाचा अर्थ मांस असा होत नाही. त्यामुळे डुकरांना आवडणारा एक प्रकारचा मऊ कंद असा त्याचा अर्थ पाली टीकाकारांनी दिला आहे. कावळ्याची छत्री किंवा कुत्तरवेल या नावाच्या वनस्पतीत जसा कावळा किंवा कुत्रा यांचा संबंध नाही, तसा सू(सु)करमद्दव कंदात डुकराचा संबंध नाही, असे काहीजणांचे म्हणणे आहे.
(संदर्भ - अविनाश सहस्रबुद्धे यांनी लिहिलेला `भगवान बुद्धांचा जनवादी धर्म` हा ग्रंथ. प्रकरण : भगवान बुद्धांचा धर्मसंचार. त्यातील शेवटची तळटीप)
* * *
क)
बुद्धाने आपल्या भिक्खूसंघाला घालून दिलेले भोजनविषयक ३० नेम
१) लक्षपूर्वक पिंडपात (भिक्षा) ग्रहण करीन, असा नेम करावा.
२) पात्रावर लक्ष ठेवून पिंडपात ग्रहण करीन, असा नेम करावा.
३) भाताला लागेल एवढेच वरण घेईन, असा नेम करावा.
४) पात्र भरून न जाईल, अशा प्रमाणे पिंडपात ग्रहण करीन, असा नेम करावा.
५) लक्षपूर्वक भोजन करीन, असा नेम करावा.
६) पात्रावर लक्ष ठेवून भोजन करीन, असा नेम करावा.
७) अनुक्रमे एका बाजूने जेवत जाईन, असा नेम करावा.
८) भाताला लागेल एवढेच वरण घेऊन जेवीन, असा नेम करावा.
९) मधलाच भात घेऊन जेवणार नाही, असा नेम करावा.
१०) जास्त मिळवण्याच्या इच्छेने वरण किंवा भाजी भाताने झाकून ठेवणार नाही, असा नेम करावा.
११) आजारी नसता वरण किंवा भात आपल्यासाठी करवून जेवणार नाही, असा नेम करावा.
१२) टीका करण्याच्या हेतूने दुसऱायच्या पात्राकडे पाहणार नाही, असा नेम करावा.
१३) मोठा घास करणार नाही, असा नेम करावा.
१४) बेताचा घास करीन, असा नेम करावा.
१५) घास तोंडाजवळ आणण्यापूर्वी तोंड उघडणार नाही, असा नेम करावा.
१६) जेवताना तळहात तोंडात घालणार नाही, असा नेम करावा.
१७) तोंडात घास असता बोलणार नाही, असा नेम करावा.
१८) हातातील घास तोंडात फेकून जेवणार नाही, असा नेम करावा.
१९) घासाचा भाग तोंडाने तोडून जेवणार नाही, असा नेम करावा.
२०) गालात अन्न भरून जेवणार नाही, असा नेम करावा.
२१) हात झाडीत झाडीत जेवणार नाही, असा नेम करावा.
२२) भात इकडे-तिकडे शिंपडून जेवणार नाही, असा नेम करावा.
२३) जीभ इकडे-तिकडे हलवत जेवणार नाही, असा नेम करावा.
२४) चपु चपु शब्द करत जेवणार नाही, असा नेम करावा.
२५) सुरूसुरू शब्द करत जेवणार नाही, असा नेम करावा.
२६) हात चाटत जेवणार नाही, असा नेम करावा.
२७) पात्र चाटत जेवणार नाही, असा नेम करावा.
२८) ओठ चाटत जेवणार नाही असा नेम करावा.
२९) उष्टया हाताने पाण्याचे भांडे घेणार नाही, असा नेम करावा.
३०) भाताची शिते असलेले पात्र धुऊन ते पाणी गावात टाकणार नाही, असा नियम करावा.
(संदर्भ : धर्मानंद कोसंबी यांचे बुद्ध (बौद्ध) धर्मावर चार निबंध )
अगदी अगदी
अगदी अगदी
तुम्ही डोळ्यांपुढे चित्र तर आणून पाहा. वर दिलेले सर्व नियम न पाळता भिक्खू जेवत आहेत...आणि (हत)बुद्ध त्यांना सांगून सांगून थकला आहे ! :) :) :)
हे वाचून
हे वाचून गौतम बुद्ध पुण्यात रहात असत का असे वाटू लागले आहे...
बाकी पुण्यातील रेस्टॉरंट मध्ये / खानावळीत ह्या सुचना जबरा शोभतील.
तुम्हीही पुण्याचेच का ?
>>> हे वाचून गौतम बुद्ध पुण्यात रहात असत का असे वाटू लागले आहे...
- शक्य आहे. या शाक्यमुनींचा एखादा जन्म याही नगरीत कधीकाळी झालेला असू शकेल ! (तुम्ही पुण्याचेच का ? तसे असेल तर मग आपण दोघेही कदाचित भिक्खू असू शकू त्या वेळी !!) :)
>>> बाकी पुण्यातील रेस्टॉरंट मध्ये / खानावळीत ह्या सुचना जबरा शोभतील.
- खरे आहे. पैसे देऊन विकत घेतलेले अन्न कसे खावे, याबाबत दुसऱयाला एवढ्या बारीकसारीक सूचना करणारे दुसरे कोणते शहर असू शकेल ? :)
लॅमिंग्टन रोड
जेव्हा फूड इन्फ्लेशन विषयी रोज बातम्या येत तेव्हा मुंबई येथे, लॅमिंग्टन रोडवर एका मराठी रेस्टॉरंटमध्ये एक पाटी पाहिली होती असे स्मरते: "अन्न टाकले तर ५ रुपये दंड होईल".
भोजनविषयक नेम पाहता
बौद्ध धर्माच्या र्हासाच्या कारणात भोजनविषयक नेम हेही एक कारण असले पाहिजे असे वाटते. :)
-दिलीप बिरुटे
मांसाहार आणि मूर्तीपूजा
मांसभक्षण तर वर्ज्य होतेच.
नव्हे. स्वतः हिंसा करणे वर्ज्य होते. बुद्ध स्वतःही मांसाहार करत असून आपल्या अन्नाविषयी चोख होता. आपण मूळचे क्षत्रिय आहोत हे तो कधीच विसरला नाही आणि शरीराची काळजी घेणे महत्त्वाचे असते हे त्याचे मत होते असे वाटते. येथे योगप्रभूंशी सहमत आहे.
या एकाच अपवादामुळे आज चीन आणि जपानमधील बौद्धधर्मीय सर्रास मांसाहारी झालेले आहेत !!!
नाही तसे काही नाही. ही एक आख्यायिका आहे.
मूर्तिपूजेला बुद्ध अजिबात मानत नसे. मूर्ती हा प्रकारच त्याला मान्य नव्हता. आज उर्दूमध्ये मूर्तीसाठी, पुतळ्यासाठी `बुत` हा जो शब्द वापरला जातो, तो बुद्ध याच शब्दावरून आलेला आहे. चीन-जपानमध्ये आज बुद्धाच्या बुतांचा नुसता `बुतबुताट` झालेला आहे !
मूर्तीपूजेला बुद्ध मानत नव्हता हे ठीक पण बुद्धाच्या मूर्ती इसवी सनापूर्वीच गांधारात निर्माण झाल्या. उलट सुबक ग्रीक शिल्पकलेने भारतातसुद्धा सुबक शिल्पकलेचे प्रस्थ वाढले असे मला वाटते.
बौद्धांच्या र्हासाचे कारण केवळ त्यांचा भ्रष्टाचार असे देता येत नाही. तसे असते तर जगातील सर्वच धर्म आतापर्यंत र्हास पावले असते. बौद्ध धर्माच्या र्हासाची कारणे यापेक्षा वेगळी असावीत. मी काल थोडेफार वाचन केले असता -
शुंग राजवटीने वैदिक धर्माची मरगळ जाऊन बौद्ध धर्म थोडा पिछाडीस गेला हे खरे आहे. यातच वैदिक धर्माने बौद्ध धर्माच्या अनेक गोष्टी लिलया उचलल्या. आज आपल्या ध्वजावरही जे अशोकचक्र आहे ते मूळ बौद्ध संस्कृतीतील आहे. शुंग, सातवाहन वगैरेंनंतर इसविसनातही कनिष्क आणि हर्षासारखे अनेक पराक्रमी राजे झाले. त्यानंतर हुणांनी बौद्ध धर्माला क्षिती पोहोचवली. यात मिहिरकुल या अतिशय क्रूर राजाचे वर्णन वाचले. हुण हे शिवाचे परमभक्त होते. मिहिरकुलाने आपला राज्यविस्तार करून उत्तर भारतातील अनेक चैत्य आणि विहारातील बौद्ध धर्मगुरूंची हत्या केली. यानंतर दिशा दाखवणारे गुरूच बौद्धांकडे राहीले नाहीत असे सांगितले जाते.
वैदिक धर्म जसजसा कर्मठ होत गेला तसतसा तो इतर धर्मांबाबत अधिक अहिष्णू झाला आणि हे ही एक कारण बौद्ध धर्माच्या र्हासाचे आहे. पुढे मुसलमानी संस्कृतीने उरला सुरला बौद्धधर्मही संपुष्टात आणला.
बौद्धांच्या र्हासाची कारणे
मुख्यत्वे संपत्तीसंग्रह आणि त्यामुळे शिरलेला भ्रष्टाचार ही असावीत. याला बौद्ध मठही अपवाद नव्हते. किंबहुना अपरिग्रह करणे ही बुद्धाची शिकवण दुर्लक्षित करून बौद्ध संघ अर्थसंचय करू लागले. बौद्ध लेण्यांच्या जमिनी मठांना दान म्हणून मिळू लागल्या. यामुळे हळूहळू वाईट प्रवृत्ती शिरल्या आणि मठांबद्दल असलेला आदर नाहीसा झाला.
बुद्धाच्या मूर्ती इसवी सनापूर्वीच गांधारात निर्माण झाल्या.
याचे कारण अशोकाने बौद्ध धर्माला दिलेले स्थान आणि प्रसार.
बहुतेक जुन्या स्तूपामध्ये बुद्धाचे चित्रीकरण बोधी वृक्ष, त्याचे आसन, पादत्राणे (खडावा) आणि पावले अशा प्रकारे केलेले असते.
संपत्तीपायीच
मुख्यत्वे संपत्तीसंग्रह आणि त्यामुळे शिरलेला भ्रष्टाचार ही असावीत. याला बौद्ध मठही अपवाद नव्हते. किंबहुना अपरिग्रह करणे ही बुद्धाची शिकवण दुर्लक्षित करून बौद्ध संघ अर्थसंचय करू लागले.
या संपत्तीपायीच हुणांनी बौद्ध मठांचा विनाश केला आणि भिख्खूंचे शिरकाण केले असे कळते.
वैदिक धर्माने बौद्ध धर्माच्या अनेक गोष्टी उचलल्या.
इथूनः
http://www.loksatta.com/lokprabha/20100924/samiksha.htm
बौद्ध तत्त्वज्ञानाचा अमीट ठसा
हिंदू धर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही. जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत: अन्य प्रवाहांचे आहे.
आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो, त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत. अनेक अर्थपूर्ण प्रतिकंही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत. खरेतर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म होय. हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचा आद्य आणि सखोल ठसा आहे!
बौद्धधर्माचे चेहरे तरी किती लपवणार? ज्या पुरी, शंृगेरी, बद्रीनाथ, द्वारका या ठिकाणी शंकराचार्यानी चार हिंदूधर्मपीठे स्थापन केली, ती ठिकाणे मूळची बौद्ध चळवळीचीच महान केंद्रे होती! पुरीचे जगन्नाथाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्धमंदिर होते! (इति. स्वामी विवेकानंद!) शंृगेरीचा शंकराचार्याचा मठच बौद्धस्तुपाच्या जागेवर झालेला आहे! श्रीशैलमचे मंदिरही पूर्वीचे बौद्धशिल्प होते! तिरुपतीचा बालाजी, बद्रीनाथचा बद्रीकेश्वर ही सध्या हिंदूंची म्हणवली जाणारी धार्मिक क्षेत्रे पूर्वीची बौद्धधर्माची महत्त्वाची स्थाने होती (तिरुपती बालाजी आणि तिथला परिसर नीट न्याहाळला तरी हे लक्षात येते! मुंडन पद्धत ही मूळची बौद्धपरंपरेची!)
बौद्ध धर्माची जी चार प्रमुख सेंटर्स होती त्या ठिकाणी चारधाम यात्रा बौद्ध मंडळींनी सुरू केली. या चार धामांचे यथावकाश अपहरण करण्यात आले. देशातल्या बहुतांश देवदेवता, त्यांच्या मूर्ती आणि मंदिरे मूळची बुद्धिस्टांची आहेत. अगदी कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्तीही आणि तिचे मंदिरही! (उत्खननाची गरज इथे आहे!) अशी असंख्य ठिकाणे हिंदू-वैदिक संस्कृतीने हडप केली आणि तिथे ‘..अशी आख्यायिका आहे..’ टाइप पौराणिक कथांचा व वैदिक कर्मकांडांचा बाजार मांडला!
बौद्धधर्म सबंध भारतभर व भारताबाहेर विस्तारला होताच, परंतु महाराष्ट्राच्या अणूरेणूत तो अक्षरश: भिनला होता. लोकसेवेच्या, समतेच्या, ज्ञानविज्ञानाच्या चळवळी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून आणि डोंगरपर्वतातून निनादल्या होत्या! यातूनच महाराष्ट्राचे परमवैभव असलेली बौद्ध लेणी निर्माण झाली आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर बौद्ध इतिहासाच्या सर्जनशीलतेचा अप्रतिम ठसा कायमचा कोरला गेला! नंतरच्या काळात या लेण्यांबाहेर कुठल्यातरी चमत्कृतीपूर्ण शिवाची, देवाची किंवा देवीची उभारणी करून बौद्धलेण्यांना हायजॅक करण्यात आले! त्यासाठी काल्पनिक देवदेवतांच्या सुरस कहाण्यांना ऊत आणला गेला!
प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, ‘फार दूर नको, लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पाहा. ही वास्तविक बौद्धांची! तेथल्या त्या ओटय़ा, ते दिवाणखाने, ते स्तूप, साऱ्या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा! तेथे बाहेर एक देवी अचानक प्रगट झाली! तिचे नाव एकविरा! हिला वेहेरीची देवी असेही म्हणतात. ही पांडवांची बहीण. हिच्यासाठी भीमाने एका रात्रीत ही लेणी कोरून काढली!’
किती उदाहरणे सांगायची? आज शाळा-कॉलेजांमधून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. परंतु हा ‘गुरू’ कोण हे कुणाला माहीत नाही! हा गुरू आहे, गौतम बुद्ध! त्याने पाच शिष्यांना केलेल्या पहिल्या उपदेशामुळे पहिली गुरुपौर्णिमा साजरी झाली आणि तिथून तो पायंडा पडला! (पण आज गुरुपौर्णिमा बिनबोभाटपणे व्यासमहाशयांच्या नावावर खपविली जातेय!) मंगळसूत्र, मंगलाष्टका असे अगणित शब्द बौद्धपरंपरेतूनच आलेले आहेत. थोडक्यात, आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्धधर्माचा, बौद्ध प्रतिकांचा, बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहे की, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्धधम्मचक्रप्रवर्तनाचेच प्रतिक आहे! भारताची अधिकृत शासकीय राजमुद्रा ही बौद्धपरंपरेचीच खूण आहे. राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपतीच्या आसनामागे दर्शनी जागी ठळक अक्षरात ‘धर्मचक्रप्रवर्तन’ असे कोरलेले आहे.
ही सरसकट
हिंदू धर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही. जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत: अन्य प्रवाहांचे आहे.
सरसकट विधाने शक्यतो करू नयेत.
हिंदू धर्म बाहेरून उसना आलेला धर्म नाही. बौद्ध, जैन हेही बाहेरचे नाहीत. एतद्देशीय आहेत. त्याचबरोबर स्थानिक धर्म/कल्ट/दैवते ही एतद्देशीयच आहेत.
या धर्मांकडून एकमेकांकडे सरमिसळ झाली यात गैर काही नाही. मुळात बुद्धाने आपले विचार हे अनेक श्रमण, आणि ब्राह्मणांकडे जाऊन वेगवेगळे गुरू करून घेत शेवटी त्याला कठोर परिश्रमाअंती ज्ञान प्राप्त झाले अशी कथा आहे. बुद्धाचे मूळ विचार आणि त्यात नंतर जातककथांनी पडलेली भर ह्याबद्दल अभ्यासक सांगू शकतील.
ही वास्तविक बौद्धांची! तेथल्या त्या ओटय़ा, ते दिवाणखाने, ते स्तूप, साऱ्या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा! तेथे बाहेर एक देवी अचानक प्रगट झाली! तिचे नाव एकविरा!
अगदी खरे. पण कोळी आणि प्रबोधनकार ठाकरे ज्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातले आहेत, हे समाज मुख्यत्वे ही देवी पूजतात. आता कोळी लोक समुद्रापासून इतक्या दूरवरून कार्ल्याला का येतात हे मला एक मोठे कोडे पडलेले आहे. तेच चांद्रसेनीयांचे. याचे कारण माझ्या मते कोणी स्थानिक राजे (कदाचित कोकणातील) तेथवर आले असतील, आणि देवी स्थापन केली असेल. नंतर कथा आली असेल. हे होण्याचे कारण वरून कुठून बौद्ध स्थाने नष्ट करा, असा फतवा आला नसावा, तर जी बौद्ध स्थाने आता वर्दळीची नाहीत, निगा घेणारे कोणी नाही तेथे नवीन दैवते स्थापन होणे शक्य होते. एकवीरेला कोंबड्या वगैरे बळी चढवतात, मुंबईत शीतलादेवीला तिच्या नाकाची नथ वर उचलून मद्य चाखवतात असे ऐकले आहे. ती हिंदू धर्मानंतर आलेली पद्धत नाही. अनेक स्थानिक पंथ हे अनादी काळापासून बळी चढवत आले आहेत. किंबहुना यज्ञात बळी देण्याची प्रथा जुनी होती, म्हणूनच तर सम्राट अशोकाला ती कमी करण्याची गरज भासली.
बाकी बौद्धविचार बरेचसे प्रगतीशील असावेत, परंतु कदाचित ते न रुजण्याचे, टिकण्याचे कारण हे मुळातील बौद्धांनी इतर परंपरांचा स्विकार करून स्वतःच्या मूळ विचारांशी फारकत घेतली, त्यामुळे त्यांना मिळणारा पाठिंबा कमी झाला. बौद्धांच्या काही मठाधिपतींनी आजूबाजूच्या खेडुतांकडून काही पैसे (कदाचित हक्काच्या दक्षिणेच्या स्वरूपात) घेणे सुरू केले, जे अन्यायकारक होते, असेही कुठेतरी वाचल्याचे स्मरते आहे, पण नक्की संदर्भ शोधून सांगेन.
आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्धधर्माचा, बौद्ध प्रतिकांचा, बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहे की, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
हे खरे असावे. आता ही कसली थेरं सुचली तुला, असे म्हणतात ते मला कधीकधी थेरवादाशी संबंधित आहे का असे वाटते.
थेर...थेरगाथा...
>>> आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्धधर्माचा, बौद्ध प्रतिकांचा, बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहे की, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
>>> हे खरे असावे. आता ही कसली थेरं सुचली तुला, असे म्हणतात ते मला कधीकधी थेरवादाशी संबंधित आहे का असे वाटते.
बौद्धधर्मीयांच्या त्रिपिटक या ग्रंथातील पहिल्या पिटकाचे नाव आहे
सूत्तपिटक. ( पिटक म्हणजे पूड [सात पुडांचा डबा, दोन पुडांची पोळी इत्यादीमधील पूड... पूड म्हणजे भाग-विभाग. ])
{उर्वरित दोन पिटक(के) अशी आहेत : २) विनयपिटक आणि ३) अभिधम्मपिटक. }
या पहिल्या सूत्तपिटकात पुन्हा पाच पोटविभाग आहेत. त्यातील पाचवा पोटविभाग आहे खुद्दकनिकाय (क्षुद्रनिकाय). या पाचव्या पोटविभागातही पुन्हा १५ पोट-पोटविभाग आहेत. या १५ पैकी आठवा पोट-पोटविभाग आहे थेरगाथा आणि नववा पोट-पोटविभाग आहे थेरी गाथा.
थेर म्हणजे स्थविर अथवा वृद्ध (वडील) पुरुष आणि थेरी म्हणजे वडीलस्त्री. बुद्धाचे उपदेश, पद्यमय कवने या दोन्ही पोट-पोटविभागात वाचायला मिळतात. भगवान बुद्धाचे जीवन व बुद्धकालीन स्त्री-पुरुषांची दिनचर्या कशी होती, याची वर्णने या गाथांमध्ये आहेत.
त्यामुळे मराठीतील थेरचा या थेरवादाशी संबंध असेल, असे वाटत नाही.
उलट मला एक गमतीशीर संबंध जोडावासा वाटतो. आपण मराठीत अनेकदा रागा-वैतागाने म्हाताऱ्या माणसाला थेरडा असे म्हणतो. त्या `थेर`चा आणि या `थेरडा`चा काही संबंध आहे का, ते तपासायला हवे. कारण त्या थेरचा अर्थ वृद्ध असा आहे आणि आपणही अतिवृद्ध माणसालाच थेरडा असे म्हणतो. शब्दांचा हा प्रवास कसकसा झाला, हे पाहणे मनोरंजक ठरेल.
हाहा
काळ बदलला की एकाच शब्दातून काय भन्नाट अर्थ निघतात. विचारांची पूड करायची हे कठीण आहे!
असो.
माहिती खूपच गंमतीदार आहे.
विचारांची पूड ???
>>> विचारांची पूड ???
क्षमा असावी....तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे, ते कळले नाही. :(
क्षमा असावी
पीटक- पूड असे शब्द वाचले, म्हणून मराठीतली "ती" पूड करून आधीच्या शब्दांना चिकटवली तर अर्थ विचित्र होतो असली अवांतर टिपणी करण्याचा मोह आवरला नाही. तुमच्या लिहीण्याशी याचा काही संबंध नाही. क्षमा असावी.
तुमच्या लिहीण्यातून खरोखरच खूप मनोरंजक माहिती मिळाली. थेरडा हा कुत्सित अर्थाने वापरला जाणारा शब्द तुम्ही म्हणता तसा असू शकतो असे पटले.
धन्यवाद.
असे आहे होय !
अच्छा. असे आहे होय ! बरं बरं...
तुम्ही कशाला मागितली बरं क्षमा ?
हे `पहले आप`, `पहले आप`सारखे झाले. :)
चोप्य् पस्ते
हा प्रतिसाद उपक्रमच्या नियमांत बसतो काय याची खात्री करण्याची संपादकांना विनंती करतो.
चार भाग खपवायचे म्हणजे नेमाने डोकेदुखी येत राहणार असे दिसते.
वैदिक धर्माने बौद्ध धर्माच्या अनेक गोष्टी उचलल्या.
हे वाक्य म्हणजे ठासून खोटे कसे बोलावे याचा उत्तम नमुना आहे.
वैदिक धर्म हा बौद्ध धर्माच्या कितीतरी आधीपासून अस्तित्वात होता. कालांतराने त्यात कर्मकांडाचे आणी पुरोहित वर्गाचे प्रस्थ वाढल्यामुळे सामान्य जनतेची दैनंदिन धार्मिक कार्ये करतांना फरफट होऊ लागली व वैदिक धर्माला पर्याय म्हणून बौद्ध धर्माचा उदय झाला. अगोदर वैदिक धर्म पाळणारे कित्येक पुरोहित, ब्राह्मण, राजे महाराजे यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.काही वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे (बहुधा थायलंडहून प्रकाशित) वाचण्यात आले. त्यात पुनर्जन्म कुणाचा ? कशाचा ? यावर एक स्वतंत्र प्रकरणच आहे. वैदिक धर्मानुसार आत्मा पुन्हा पुन्हा नवीन शरीर धारण करीत असतो तर बौद्ध तत्वज्ञानानुसार शरीरातील सर्व तत्त्वे निसर्गात विलीन होतात व त्याच तत्त्वामधून पुन्हा नवीन शरीर जन्माला येते.
दोन्ही धर्मांची विचारसरणी वेगवेगळी असली तरी पुनर्जन्म हा दोघांनाही मान्य आहे असेच दिसते. (आठवा ते विज्ञानातील प्रसिद्ध वाक्य : उर्जा निर्माण होत नाही आणी नष्ट पावत नाही. ती फक्त एका स्वरुपातून दुसर्या स्वरुपात रुपांतरीत होते.)
त्यांच्या मूर्ती आणि मंदिरे मूळची बुद्धिस्टांची आहेत: याला पुरावा देता येईल काय ? मुळात बौद्ध धर्मात मुर्तीपुजा ग्राह्य मानली नाहिये. मग धर्माचा आदेश डावलून इतक्या प्रचंड प्रमाणात मंदिरे बांधली गेली असे आपणांस म्हणायचे आहे काय ?
बौद्धलेण्यांना हायजॅक करण्यात आले! अजूनही बौद्धलेण्यांना त्याच नावाने ओळखले जाते.
परंतु हा ‘गुरू’ कोण हे कुणाला माहीत नाही! बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकांत असा कोठेच उल्लेख नाही. बर मग वैदिक धर्मात "गुरु: ब्रह्मा........" असा जो श्लोक आहे तसा मुळचा बौद्ध श्लोक सांगता येईल काय ?
भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्धधम्मचक्रप्रवर्तनाचेच प्रतिक आहे! मान्य आहे. पण मुळात भारत हे हिंदूराष्ट्र आहे असे घटनेत म्हटले आहे काय ? भारतीय घटनेने जे जे चांगले ते ते घ्यायचा प्रयत्न केला आहे. यात कोण्या एका धर्माचा काहिही संबंध नाही.
हिंदू धर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही. जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत: अन्य प्रवाहांचे आहे. मग आता तर हिंदू धर्म तर परीपूर्ण झालेला असेल नाही काय ?
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
महायानी पंथामुळेच बौद्ध धर्म संबंध एशियात पसरला यात शंकाच नाही.
मग यात बौद्ध धर्माचा र्हास कुठे झाला ? वैदिक धर्माचा देखील र्हास झाला आहे असे आपणांस वाटते काय ?
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
विष्णूचा अवतार
बुद्धाला चतुरपणे विष्णूचा अवतार बनवणे याचा बुद्ध धर्माच्या र्हासाला कितपत हातभार लागला असेल? विष्णूच्या दशावतारात बुद्धाला कोणी बसवला? कधी? यामुळे बुद्ध धर्माची "वेगळी" अशी ओळखच नष्ट झाल्याने र्हास सुरू झाला असेल का?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
विचार करण्यासारखा मुद्दा
सर्वप्रथम बौद्ध किंवा जैन हे स्वतंत्र धर्म नव्हते. मूळ वैदिक धर्मातूनच उगम पावलेले आणि नव्या विचारावर आधारित असे ते पंथ होते. म्हणजे त्यांना शैव, वैष्णव, कापालिक, शाक्त अशा अन्य पंथांच्या मांडणीत बसवावे लागते. नवा पंथ निर्माण झाला तरी त्याच्या प्रवर्तकाच्या आणि अनुयायांच्या जीवनपद्धतीवरील आणि पंथाच्या साहित्यात जुन्या धर्माच्या संस्कारांचा ठसा पुसला जात नाही. म्हणूनच बुद्धानेही आपले क्षत्रियत्व कधी नाकारले नव्हते. जातक कथांत येणारे पुनर्जन्म, यक्ष-गंधर्व, वैदिक देवतां व दैत्यांचे उल्लेख (जैनांच्या पुराणातही इंद्र, लक्ष्मी आहेतच) यावरुन हे स्पष्ट होते.
आता मुद्दा हा आहे, की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हे कुणी घुसडले असावे? इथे स्पष्ट पुरावा नाही त्यामुळे आपल्याला तर्काचा आधार घेऊन उपपत्ती मांडावी लागेल. त्यात प्रश्न निर्माण होतो, की अशी गरज जास्त कुणाला असते? मूळ धर्माला, की त्यातून उदय झालेल्या नव्या पंथाला? असेही असू शकेल, की पंथाचा प्रसार व्यापक व्हावा, जुन्या धर्मातील लोक आकर्षित व्हावेत म्हणून बौद्ध विद्वानांनीच हे पिल्लू सोडून दिले असेल. वैदिक धर्म कालांतराने बौद्ध धर्माशी संघर्षाच्या पवित्र्यात उभा ठाकला असेल तर त्याला काय गरज पडलीय की त्यांनी ओढून ताणून बुद्धाला आपले म्हणावे. याउलट एखाद्या नव्या समुदायाला स्वतःचा प्रसार आणि प्रभाव वाढवायचा असेल तर असा शिरकाव सोईचा ठरतो. शक आणि कुशाण या भारताबाहेरच्या टोळ्या, पण येथे आल्यावर भारतीय संस्कृतीशी नाळ जोडण्यासाठी त्यांनी वैदिक धर्मातील पंथांचा स्वीकार केला. (शक राजा रुद्रदमन हा कट्टर शैव होता.)
हा बनेलपणा नक्की कोण करते हे सांगणे कठीण आहे. विजापूरचा इब्राहिम आदिलशहा हा पूर्वजन्मीचा हिंदू धोबी होता आणि गुरुंनी त्याला आशीर्वाद दिला, की पुढच्या जन्मी तू म्लेंच्छ होऊन राजवैभव उपभोगशील, अशी कथा गुरुचरित्रात आहे. आता गंमत बघा. या सगळ्या शाह्या (आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा) निर्माण करणारा मूळ पुरुष म्हणजे हसन गंगू नावाचा बाटलेला ब्राह्मण. आता हे धर्मांतरित झालेले लोक आपली रुट्स् विसरु शकत नाहीत आणि हरप्रयत्नाने मूळ धर्माशी नाळ जोडून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मग संशय येतो, की आदिलशहानेच आपल्या ब्राह्मण मुळाचा हवाला देऊन म्हणा किंवा प्रभावशाली ब्राह्मणांना द्रव्य, जमिनी देऊन मिंधे करुन म्हणा त्यांच्याकडून हे करवून घेतले असेल का? आपल्या सत्तेला स्थानिक प्रजेची मान्यता मिळावी, त्यांनी आपल्याला परकी आक्रमक म्हणून न बघता त्यांच्यातीलच एक म्हणून स्वीकारावे, यासाठी केलेली ही घुसखोरीसुद्धा असू शकते.
औरंगजेबाच्या बाबतीत पण अशा दंतकथा वाचल्या आहेत (पुरावा नाही त्यामूळे विश्वसनीय म्हणणार नाही). बाल शाहू औरंगजेबाच्या कैदेत असताना त्याने आपल्याबाबत सूडबुद्धी बाळगू नये (कारण त्याचे वडील संभाजीराजांना आलमगीराने हाल हाल करुन मारले होते) म्हणून औरंगजेब शाहूला एक गोष्ट सांगत असे, की 'तुझे आजोबा शिवाजी आणि मी आम्ही पूर्वीच्या जन्मीचे नर-नारायण तपस्वी होतो. अघोरी तपाचा मार्ग पत्करल्याने मी मुसलमान झालो आणि सात्विक तप केल्याने तुझे आजोबा हिंदू क्षत्रिय झाले.' आता याला चक्क बुद्धिभ्रम म्हणतात. याचा फायदा औरंगजेबाला नक्कीच झाला. शाहूच्या मनात मुघलांबद्दल नेहमीच सॉफ्ट कॉर्नर राहिला.
ख्रिस्ती मिशनर्यांनीही बाटवाबाटवी करताना येथील भोळ्या जनतेला अनेक कथा रचून सांगितल्या आहेत. येशू हा कृष्णाचा अवतार आहे, ही त्यातलीच एक पुंगळी. फादर स्टीफन्स यांनी तर आपल्या ग्रंथाला 'ख्रिस्तपुराण' असेच नाव दिले आहे.
बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हे कुणी घुसडले असावे?
हे आद्य शंकराचार्यांनी केले, असा सार्वत्रिक समज आहे!
तुमच्याकडे काही त्याच्या विरुद्ध् पुरावा आहे का?
बरं!
जातक कथांमध्ये राम हा गौतमाचा पूर्वीचा अवतार असल्याचा दावा आहे. तेही आदि शंकराचार्यांनीच घुसविले असेल ना?
विकिपांडित्य :)
The Buddhist Dasharatha Jataka (Jataka Atthakatha 461) represents Rama as a previous incarnation of the Buddha as a Bodhisattva and supreme Dharma King of great wisdom. दुवा
क्ष्
समज
हे आद्य शंकराचार्यांनी केले, असा सार्वत्रिक समज आहे!
मी देखील शंकराचार्यांच्या नावानेच ऐकलेले आहे पण, संदर्भ कधीच पाहीलेला नाही. समज असणे म्हणजे पुरावा ठरतो का? नसल्यास विरुद्ध बाजूसच पुरावा मागणे हे योग्य आहे का?
ह्म्म्म्
आपण एक वेगळा दृष्टीकोन मांडला आहे. मात्र याची मला यासाठी कमी शक्यता वाटते कारण हा समज बौद्ध धर्मापेक्षा हिंदुंमधेही प्रचलित आहे. जर बौद्धांचे प्रस्थ असा हिंदुंचा आधार घेऊन वाढताना दिसले असते तर हिंदुधर्ममार्तंडांनी त्यास तेव्हाच विरोध केला असता असे वाटते. उलट राजाश्रय मिळालेल्या बौद्धधर्माचे स्थान व प्रभाव डळमळीत करण्यासाठी बुद्धालाच हिंदु देव बनवणे सोयीचे वाटते.
भारताबाहेरचे उदा. द्यायचे तर जसे मेक्सिकोतील ग्वादालुपेला ख्रिस्त अवतारात घेतले / संतपद दिले व अख्खा मेक्सिको स्पॅनिशांनी ख्रिस्ती करवला साधारण तसे हिंदु धर्माबाहेर गेलेल्या बौद्धांना पुन्हा हिंदु छत्रीचा (अंब्रेला) भाग बनविण्याचे हे राजकारण असेल का?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
म्हणूनच तर म्हटले की 'विचार करण्यासारखा मुद्दा'
ऋषिकेशजी,
हे इंटरप्रिटेशन दोन्ही बाजूंनी करण्यास वाव आहे म्हणूनच तर मी 'विचार करण्यासारखा मुद्दा' म्हटले आहे. आपण आपल्या बाजूंनी मेक्सिकोसारखी आणखी उदाहरणे दिली असतीत तर मजा आली असती.
इतिहासाचे दुवे लुप्त झालेले असतात आणि स्पष्ट पुरावे नसतात त्यावेळी तर्क हाच मार्ग असतो. त्यात मतविभाजनालाही पुष्कळ वाव असतो.
असो. माझे निरीक्षण अवांतर वाचनातून केलेले संकलन असल्याने मी त्याची मर्यादा जाणतो आणि म्हणूनच अधिक सांगण्यासारखे काही नसल्याने या धाग्यावर येथेच थांबतो.
सर्व मित्रांना धन्यवाद.
कोंबडी आधी की अंडे आधी?!
बुद्धाला चतुरपणे विष्णूचा अवतार बनवणे याचा बुद्ध धर्माच्या र्हासाला कितपत हातभार लागला असेल? विष्णूच्या दशावतारात बुद्धाला कोणी बसवला? कधी? यामुळे बुद्ध धर्माची "वेगळी" अशी ओळखच नष्ट झाल्याने र्हास सुरू झाला असेल का?
चतुरपणे विष्णूचा अवतार बनवणे झाले असले तर त्याचे कारण बौद्ध धर्माची वेगळी ओळख राहिली नाही असे असावे. विष्णूचा अवतार केले म्हणून वेगळेपण राहिले नाही, असे म्हणणे म्हणजे बौद्ध विचार पूर्वीच्या विचारांहून वेगळे नव्हते आणि इतक्या साध्या गोष्टीमुळे लुप्त झाले, असे म्हणण्यासारखे आहे.
बौद्ध धर्मातील विचारांत मुख्य आहे ते म्हणजे निर्वाण. बाकी हे सोडले तर उरलेली आहे ते आचारसंहिता. (उदा. यज्ञात बळी देऊ नयेत). इ.
निर्वाण ही संकल्पना बुद्धाआधीही होती असे आंबेडकर म्हणतात. बुद्धाचे त्याविषयीचे विचार हे वेगळे होते ते म्हणजे त्याने आत्मा आणि मृत्युनंतर आत्म्याचे काय होते याविषयी उदासिनता दाखवली आहे असे म्हणतात. तरी बौद्धांमध्ये एकाच व्यक्तीचे अनेक जन्म मान्य आहेत हे लक्षात ठेवण्यासारखे आहे, पण असे अनेक जन्म मान्य असताना आत्म्याविषयी ते उदासीन आहेत असे काही अर्धवट धरल्यामुळे, आणि बुद्धाच्या मृत्युनंतर बौद्ध भिक्षूंनी त्यात जी बरीवाईट भर घातली ,त्याचा परिणाम म्हणून बौद्ध शिकवण वेगळी राहिली नाही. (कदाचित बुद्धाला पूर्ण भौतिक विचार स्विकारणे अवघड गेले असावे). निर्वाण ही संकल्पना अभ्यासकांना आधीच माहिती होती.
यज्ञातही बळी देण्याऐवजी नारळ, सुपारी असे वापरू लागल्याने यज्ञाला होणारा विरोध कमी झाला असावा. असो.
त्यानंतर वेगळी ओळख राहण्याचा प्रश्नच आला नसावा.
बुद्ध विष्णूचा अवतार कधीपासून बनला?
बुद्ध विष्णूचा अवतार कधीपासून बनला?
-हा प्रश्न खरोखरीच महत्त्वाचा आहे. त्याबाबत काही माहिती मिळू शकेल का?
'भगवान' हा शब्द भगवान महावीर/ भगवान बुद्ध यांच्यापासून वापरात आला असेल तर कृष्ण 'भगवान' नंतर बनला काय?
तसे असेल तर 'भागवत' या शब्दाचा अर्थ बदलू शकतो (अशी एक शक्यता आहे).
बुद्ध विष्णूचा अवतार कधीपासून बनला? ....-हा प्रश्न खरोखरीच महत्त्वाचा आहे. त्याबाबत काही माहिती मिळू शकेल का?
'भगवान' हा शब्द भगवान महावीर/ भगवान बुद्ध यांच्यापासून वापरात आला असेल तर कृष्ण 'भगवान' नंतर बनला काय? ....तसे असेल तर 'भागवत' या शब्दाचा अर्थ बदलू शकतो (अशी एक शक्यता आहे).
अजून अनेक प्रश्न या संदर्भात पडतात...
- विष्णू, राम-कृष्ण देखील "हिंदू" कधी झाले?
- शंकराचार्यांच्या भाष्यात "हिंदू" हा शब्द होता का? का तो त्याही नंतर वापरात आलेला शब्द आहे?
- गौतम बुद्धाने स्वतःचे विचार आणि आचार सांगत असताना त्याने मी वैदीक धर्माचा नाही असे म्हणले होते का?
- गौतम बुद्धाने स्वतः आपण "बुद्ध धर्म" म्हणून नवीन धर्म सुरू करत आहोत असे म्हणले होते का?
- जेंव्हा एखादी व्यक्ती संन्यासी होण्याची दिक्षा घेते तेंव्हा तो धर्माचा परीत्याग असतो का धर्मात सांगितलेल्या प्रापंचिकाच्या आचरणपद्धतीचा परीत्याग असतो? जर प्रापंचिक आचरणपद्धतीचा परीत्याग असेल तर...(पुढचा प्रश्न)
- गौतम बुद्धाने जेंव्हा आपल्या अनुयायांना दिक्षा दिली तेंव्हा ते धर्मांतर होते का केवळ बौद्ध आचारपद्धतीचे आचरण करण्याचे वचन घेतले होते?
अजून प्रश्न...
1. विष्णू, राम-कृष्ण देखील "हिंदू" कधी झाले?
उत्तर : कधीही नाही. मात्र सामान्य माणूस वैदिक आणी हिंदू हे शब्द समानार्थी म्हणूनच वापरतो.
2. शंकराचार्यांच्या भाष्यात "हिंदू" हा शब्द होता का? का तो त्याही नंतर वापरात आलेला शब्द आहे?
उत्तर : नाही. त्यांनी मुख्यतः वैदिक धर्माचे पुनरुत्थान केले असे म्हटले जाते.
3. गौतम बुद्धाने स्वतःचे विचार आणि आचार सांगत असताना त्याने मी वैदीक धर्माचा नाही असे म्हणले होते का?
उत्तर : नाही.
4. गौतम बुद्धाने स्वतः आपण "बुद्ध धर्म" म्हणून नवीन धर्म सुरू करत आहोत असे म्हणले होते का?
उत्तर : नाही. मात्र त्याने मला जे ज्ञान प्राप्त झाले आहे ते मी तुम्हाला सांगत आहे असे म्हटले आहे.
5. जेंव्हा एखादी व्यक्ती संन्यासी होण्याची दिक्षा घेते तेंव्हा तो धर्माचा परीत्याग असतो का धर्मात सांगितलेल्या प्रापंचिकाच्या आचरणपद्धतीचा परीत्याग असतो? जर प्रापंचिक आचरणपद्धतीचा परीत्याग असेल तर...(पुढचा प्रश्न)
उत्तर : धर्मात सांगितलेल्या प्रापंचिंकाच्या आचरणपद्धतीचा परीत्याग असतो.
6. गौतम बुद्धाने जेंव्हा आपल्या अनुयायांना दिक्षा दिली तेंव्हा ते धर्मांतर होते का केवळ बौद्ध आचारपद्धतीचे आचरण करण्याचे वचन घेतले होते?
उत्तर : त्याला ढोबळमानाने बौद्ध आचारपद्धतीचे होते असे म्हणता येते.
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
तर मग...
हीच उत्तरे जर असली तर मग असे म्हणण्यात काय चूक आहे? :
गौतम बुद्ध आणि बौद्ध विचारसरणी हा त्याच सांस्कृतिक विचारसरणीचा भाग होतो ज्याला बर्याच नंतरच्या काळात परकीयांकडून प्रामुख्याने "हिंदू" संबोधिले गेले आणि त्याहीनंतरच्या काळात आचरणपद्धतीतील फरकांनुसार धर्मविभाजन करत हिंदू-बौद्ध असे म्हणले गेले. (आणि जे केवळ परकीय म्हणतात तेच खरे समजत एत्तदेशीय एकमेकांना वेगळे समजू लागले).
बाकी चर्चेच्या शिर्षक प्रश्नाविषयी: आज आंबेडकरांपासून ते अनेकांनी बौद्धदिक्षा घेतली असता, बौद्ध धर्माचा भूतकाळातील र्हास असे फार तर म्हणणे योग्य ठरेल. बौद्ध धर्माचा सरसकट र्हास म्हणणे म्हणजे आजचे नवबौद्ध हे खरे बौद्धधर्मीयच नाहीत असे म्हणत नकळत परत एकदा वर्गविभागणी होऊ शकेल असे वाटते.
आजचे धर्म
भारतामध्ये धर्मस्वातंत्र्य आहे, धर्मांना स्वातंत्र्य नाही. स्वतःचा धर्म कोणता ते जाहीर करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे, काहीही प्रथा पाळून/न पाळूनही प्रचलित समाजात लोकांना स्वतःला बौद्ध म्हणविण्याचा अधिकार आहे. तरीही, "ते गौतमाच्या शिकवणीचे अनुयायी नाहीत" असे म्हणण्याचे अभ्यासकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधितच राहते. र्हास हा उल्लेख "गौतमाच्या शिकवणीचा र्हास" असा करता येईल.
शिकवण..
र्हास हा उल्लेख "गौतमाच्या शिकवणीचा र्हास" असा करता येईल.
हे मान्य आहेच. म्हणूनच म्हणले देखील की मूळ इतिहासात "बौद्ध" हा वेगळा धर्म नसून भारतीय संस्कृतीत ज्या अनेक विचार/आचारपद्धती आहेत त्यातील एक होती आणि आहे.
माझा प्रश्न हा लेखचर्चेच्या शेवटच्या वाक्यासंदर्भात होता जे खाली लिहीले आहे:
मूळ बौद्ध धर्माचे महायानी व स्थविरवादी असे विभाजन होणे हे बौद्ध धर्माच्या र्हासाचे मूल कारण होते असे उपक्रमींना वाटते का?
असो.
जुना वाद
धर्म, संस्कृती आणि विचार/आचारपद्धती या संज्ञांच्या व्याख्यांचा एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाका (किंवा जुन्या चर्चेचा दुवा द्या) ही विनंती.
उत्तरे
धर्म, संस्कृती आणि विचार/आचारपद्धती या संज्ञांच्या व्याख्यांचा एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाका (किंवा जुन्या चर्चेचा दुवा द्या) ही विनंती.
नक्की कुणाला ही विनंती?
वरच्या एका प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिल्यास अनेक उलगडे होतील असे वाटते.
खुलासा
विनंती तुम्हाला.
त्या प्रश्नांमध्ये धर्म, आचार विचार, हिंदू, हे शब्द आहेत, त्यांच्या व्याख्या स्पष्ट केल्यात तरच प्रश्नांना अर्थ प्राप्त होईल.
वेगळी चर्चा
विनंती तुम्हाला. त्या प्रश्नांमध्ये धर्म, आचार विचार, हिंदू, हे शब्द आहेत, त्यांच्या व्याख्या स्पष्ट केल्यात तरच प्रश्नांना अर्थ प्राप्त होईल.
त्यावर चर्चा करणे म्हणजे आहे ती चर्चा हायजॅक करण्यासारखे झाले. ;) तेंव्हा अवांतर होऊ नये म्हणून तो विषय हवा असल्यास वेगळ्या चर्चेत टाकावात ही विनंती. मूळ चर्चा ही केवळ बौद्ध धर्मातील दोन पंथातील विभाजन वगैरेचा तत्कालीन बौद्ध धर्माचा र्हास या संदर्भात असताना, अचानक शंकराचार्य, हिंदू धर्माने/वैदीक धर्माने काय केले वगैरेवर घसरू लागली. त्यासंदर्भात मी प्रश्न विचारले होते आणि आहेत. कारण त्यांच्या उत्तरांवर ग्राउंडरूल्स ठरू शकतात. राजकुमार यांनी त्यांना काय वाटते ते सांगितले त्यावर आधारीत मी निष्कर्ष देखील सांगितला आहे.
धन्यवाद.
पिपाणी
त्यावर चर्चा करणे म्हणजे आहे ती चर्चा हायजॅक करण्यासारखे झाले. ;) तेंव्हा अवांतर होऊ नये म्हणून तो विषय हवा असल्यास वेगळ्या चर्चेत टाकावात ही विनंती.
नाही, या धाग्यात धर्म या शब्दाचा अर्थ आचारविचारपद्धत असाच असताना तुम्हीच वेगळ्या अर्थाचा वापर (=हायजॅक) सुरू केलात.
त्यासंदर्भात मी प्रश्न विचारले होते आणि आहेत. कारण त्यांच्या उत्तरांवर ग्राउंडरूल्स ठरू शकतात.
तुमच्या प्रश्नांत काही गृहीतके आहेत आणि त्या गृहीतकांना तुम्ही शब्दबद्ध करावे अशी माझी विनंती आहे.
प्रतिसाद
पिपाणी
आपल्या प्रतिसादाच्या शिर्षकावरूनच त्यात काय वाजवत आहात ह्याची पूर्वकल्पना दिल्याबद्दल आभारी आहे.
या धाग्यात धर्म या शब्दाचा अर्थ आचारविचारपद्धत असाच असताना...
हे कधी आणि कोणी ठरवले?
...तुम्हीच वेगळ्या अर्थाचा वापर (=हायजॅक) सुरू केलात.
नक्की का? त्या आधीच्या इतरांच्या प्रतिसादांमध्ये तसे काही वाटले नाही का? शिवाय जर मी हायजॅक केला असे आपले म्हणणे आहे तर आपण त्याला थांबवण्याऐवजी भर कशाला घालत आहात?
तुमच्या प्रश्नांत काही गृहीतके आहेत आणि त्या गृहीतकांना तुम्ही शब्दबद्ध करावे अशी माझी विनंती आहे.
माझ्या प्रश्नांमधे एकच गृहीतक आहे - उत्तरे देणारी व्यक्ती त्या व्यक्तीस जे काही वाटत असेल ते लिहील, जसे राजकुमार यांनी लिहीले. तुम्ही राजकुमार यांनी लिहीले तसेच लिहीले पाहीजे असे नाही. पण आपल्यास जे वाटत असेल ती उत्तरे द्यावीत. प्रश्न तसे सोपे आहेत. :-)
प्रतिसाद
आपल्या प्रतिसादाच्या शिर्षकावरूनच त्यात काय वाजवत आहात ह्याची पूर्वकल्पना दिल्याबद्दल आभारी आहे.
तुमचा गैरसमज झाला आहे. ते जुना मुद्दा घुसविण्याच्या तुमच्या प्रयत्नाचे वर्णन आहे.
हे कधी आणि कोणी ठरवले?
'(श्रद्धेवर आधारित*) आचारविचार पद्धत' याव्यतिरिक्त अर्थाने धर्म हा शब्द इतर कोणीही येथे वापरलेला नाही.
नक्की का? त्या आधीच्या इतरांच्या प्रतिसादांमध्ये तसे काही वाटले नाही का?
इतरांच्या प्रतिसादांत धर्म शब्दाचा अर्थ बदलला गेल्याचे वाटले नाही.
शिवाय जर मी हायजॅक केला असे आपले म्हणणे आहे तर आपण त्याला थांबवण्याऐवजी भर कशाला घालत आहात?
तुम्ही सांगणार आहात तसाच धर्म या शब्दाचा प्रचलित अर्थ असेल तर येथील चर्चेमध्ये होणारे शब्दप्रयोग चुकीचे ठरतील. हायजॅक झाले तरी चालेल.
पण आपल्यास जे वाटत असेल ती उत्तरे द्यावीत. प्रश्न तसे सोपे आहेत. :-)
प्रश्न लोडेड आहेत, धर्म आणि (श्रद्धेवर आधारित*) आचारविचार पद्धत यांत फरक अध्याहृत आहे. तसे असेल तर कृपया त्या दोन्हींच्या व्याख्या द्या, 'धर्म' हा शब्द केवळ 'आचारविचार पद्धत' याच अर्थाने मला माहिती आहे.
*: 'श्रद्धेवर आधारित' हा शब्द अध्याहृत आहे; त्यामु़ळे इहवादाचा निधर्मीपणा स्पष्ट करता येईल.
चर्चेचे शीर्षक
विकास आपले म्हणणे अगदी योग्य आहे. या धाग्याचे शीर्षक खरे म्हणजे प्राचीन भारतातील बौद्ध धर्माच्या र्हासाची कारणे असे ठेवणे गरजेचे होते. संपादकांना विनंति की सध्याचे शीर्षक बदलावे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
असेच वाचनात आहे
>>>>'भगवान' हा शब्द भगवान महावीर/ भगवान बुद्ध यांच्यापासून वापरात आला असेल
भगवान शब्द भगवान गौतमबुद्ध यांच्यापासूनच वापरात आला आहे, असे वाचलेले आहे.
>>>कृष्ण 'भगवान' नंतर बनला काय?
कृष्णं 'देवं' अगोदर होता. भगवान हा शब्द त्याला जोडलेला नसावा, असे वाटते.
-दिलीप बिरुटे
कारणे पटली नाहीत
या लेखात काही प्रतिसादकांनी व्यक्त केलेली कारणे पटली नाहीत. धर्माच्या नावावर स्वतःच्या तुंबड्या भरणे, इतरांवर अन्याय करणे, संपत्ती जमा करणे वगैरे प्रकार सर्वच धर्मांत होत आले आहेत म्हणून ते धर्म लयाला गेले असे दिसत नाही.
असो.
उपक्रमावर होणार्या चर्चांमध्ये भावनाप्रधान कादंबर्या, कथा किंवा चित्रपटांचा उल्लेख जितका कमी येईल तितके बरे होईल असे वाटते.
क्षमस्व
>>उपक्रमावर होणार्या चर्चांमध्ये भावनाप्रधान कादंबर्या, कथा किंवा चित्रपटाचा उल्लेख जितका कमी येईल तितके बरे होईल असे वाटते. <<
कादंबरी आणि चित्रपट यांचा उल्लेख माझ्याकडून झाला होता. त्यामुळे रुढ चौकटीला धक्का लागला असल्यास क्षमस्व.
अर्थात कोणतीही चर्चा ही मुक्त प्रवाही असावी, त्यात विषयाचा साकल्याने (सर्व पैलूंनी) विचार व्हावा, माणसे दुखावतील व दुरावतील इतके थेट आरोप, उथळ विधाने आणि मर्माघाती शेरे असू नयेत एवढेच सोपे नियम मला पटतात. त्या अर्थाने मी लिंबूटिंबूच.
उपक्रम आणि उपक्रमींना माझ्या अनेक शुभेच्छा.
गैरसमज नसावा
उपक्रमावर होणार्या चर्चांमध्ये भावनाप्रधान कादंबर्या, कथा किंवा चित्रपटाचा उल्लेख जितका कमी येईल तितके बरे होईल असे वाटते.
माझ्या मूळ वाक्यात त्रुटी आहे. ते उपक्रमावर होणार्या आणि ऐतिहासिक संदर्भ मागणार्या चर्चांमध्ये भावनाप्रधान कादंबर्या, कथा किंवा चित्रपटाचा उल्लेख जितका कमी येईल तितके बरे होईल असे वाटते. चंद्रशेखर यांची चर्चा या धर्तीवरील आहे त्यामुळे दंतकथा, जातककथा, चित्रपट, कादंबर्यांवरून एखाद्या धर्माविषयी चर्चा चालू लागली तर त्यात कसा भाग घ्यावा हे कळत नाही.
कादंबरी आणि चित्रपट यांचा उल्लेख माझ्याकडून झाला होता. त्यामुळे रुढ चौकटीला धक्का लागला असल्यास क्षमस्व.
नव्हे आपण निमित्त आहात. हे कोणा व्यक्तीला उद्देशून नाही. इतर जातक कथांचे संदर्भही चर्चेत आहेत.
अर्थातच हे झाले माझे वैयक्तिक मत.
उपक्रम आणि उपक्रमींना माझ्या अनेक शुभेच्छा.
यामुळे चर्चेत भाग घेणार नाही का काय अशी शंका आली. त्यापेक्षा अधिक संदर्भ शोधून चर्चा करूया.
प्रियाली तुमचं चुकतंय..
प्रियाली,
आपल्या अभ्यासपूर्ण आणि रास्त मतांशी मी अनेकदा सहमती दाखवली आहे, परंतु कदाचित प्रथमच म्हणतो 'तुमचं इथं थोडसं चुकतंय'.
माझ्या प्रतिसादातून आपल्याला जाणवलेला अर्थ मला अभिप्रेत नव्हता. 'तृष्णा हे दु:खाचे मूळ, हे बुद्धाचे तत्त्व अनुयायी लवकर विसरले' हे सांगताना ओघानेच त्या चित्रपटाची कथा आठवली. विषय जर सर्वच धर्मांचा असता तर वैदिक, हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती या धर्मातील गैरव्यवहाराचीही उदाहरणे दिली असती. असो.
माझा गैरसमज नाही, पण आपल्याप्रमाणे इतर कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून माझे प्रतिसाद संपादित करत आहे.
या चर्चेत माझ्याकडे सांगण्यासारखे काही न उरल्याने मी थांबलो आहे.
सुयोग्य मार्गाने चर्चा पुढे सुरु राहू देत, यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हरकत नाही
माझ्या प्रतिसादातून आपल्याला जाणवलेला अर्थ मला अभिप्रेत नव्हता. 'तृष्णा हे दु:खाचे मूळ, हे बुद्धाचे तत्त्व अनुयायी लवकर विसरले' हे सांगताना ओघानेच त्या चित्रपटाची कथा आठवली. विषय जर सर्वच धर्मांचा असता तर वैदिक, हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती या धर्मातील गैरव्यवहाराचीही उदाहरणे दिली असती.
शक्य आहे. मलाही एखादी गोष्ट लिहिताना दुसर्या गोष्टी आठवतात. त्यामुळे तुमचे स्पष्टीकरण खरे असावे.
माझा गैरसमज नाही, पण आपल्याप्रमाणे इतर कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून माझे प्रतिसाद संपादित करत आहे.
असू द्या. उगीच लिहिलेले काढू नका. त्यात आक्षेपार्ह काही नव्हते. जे ते वाचतील ते हे ही वाचतील.
ऱ्हासाची कारणे
१. बौद्ध धर्माला असलेला राजाश्रय आणि लोकाश्रय कमी होत गेला आणि बौद्ध धर्माचा र्हास झाला. केंद्रीभूत मौर्य साम्राज्यात बौद्ध धर्माची फार झपाट्याने वाढ झाली. मध्ययुगीन सरंजामशाहीचा निजाम बौद्ध धर्माच्या वाढीसाठी अनुकूल नव्हता.
२. बौद्ध धर्माच्या वाढीत श्रेणींनी(गिल्ड) दिलेल्या आश्रय(पेट्रनेज)चा फार मोठा वाटा आहे. व्यापार वाढला तसा बौद्ध धर्मही भारताबाहेर गेला. जसजसा व्यापार कमी होत गेला श्रेणींकडून मिळणारा आश्रय कमी होत गेला.
३. बौद्ध संघ, भिख्खू सामान्यजनांपासून, बौद्धांपासून कटलेले होते.
४. संघ भ्रष्ट, भोगवादी, चंगळवादी होत गेला. आणि बौद्ध धर्माचा ऱ्हास होत गेला.
५. परकीयांची आक्रमणे. मुस्लिमांच्या आक्रमणापूर्वीही बौद्ध धर्माची अवस्था काही चांगली नव्हती. मुस्लिम आक्रमणांनी शेवटचा घाला घातला.
६. ब्राह्मणधर्माने (ब्राह्मिनिकल रिलिजन) केलेला कडवा विरोध. ( बौद्ध धर्माचा विनाश होईल ह्या आशेने शशांकाने बोधिवृक्ष नष्ट केला होता हे आठवले.)
चूभूद्याघ्या.
शशांक
वरील विधानांवर विस्तृत चर्चा आवडेल.
पुरवणी
बौद्ध धर्माचा विनाश होईल ह्या आशेने शशांकाने बोधिवृक्ष नष्ट केला होता हे आठवले.
शशांक म्हणजे हर्षवर्धनाचा मोठा भाऊ राज्यवर्धन याचा खून करणारा बंगालातील राजा असावा.
अशीच आपली पुरवणी... शशांक जोशींवर बालंट येऊ नये म्हणून. ह. घ्या.
४. संघ भ्रष्ट, भोगवादी, चंगळवादी होत गेला.
४. संघ भ्रष्ट, भोगवादी, चंगळवादी होत गेला.
ह्या विधानावर वेगळ्या धाग्यात विस्ताराने चर्चा करायला आवडेल. प्रमोद महाजन वगैरे नावे या अनुषंगाने आठवतात.
एलिटिस्ट धर्म
२. बौद्ध धर्माच्या वाढीत श्रेणींनी(गिल्ड) दिलेल्या आश्रय(पेट्रनेज)चा फार मोठा वाटा आहे. व्यापाराचा वाढला तसा बौद्ध धर्मही भारताबाहेर गेला. जसजसा व्यापार कमी होत गेला श्रेणींकडून मिळणारा आश्रय कमी होत गेला.
३. बौद्ध संघ, भिख्खू सामान्यजनांपासून, बौद्धांपासून कटलेले होते.
-चित्तरंजन यांच्या या दोन विधानांशी अतिशय म्हणजे अत्यंत सहमत.. :)
नव्हे, आणखी पुढे जाऊन असे म्हणतो की 'सामान्य' जनतेला बौद्ध धर्म नीटसा कळला तरी होता का? याची शंका वाटते.
स्पष्टीकरण असे की -
सामान्य जनता म्हणजे वैदिक तत्वज्ञानाशी तोंडओळखही नसलेले जनसमूह. जसे - सप्तमातृका, लिंग, ग्रामदैवत, वीर इ.इ.ची पूजा करणारे लोक. वैदिक धर्मात 'मूर्तीपूजा' म्हणजे हिरण्यगर्भाची पूजा अशा स्वरुपात अस्तित्वात असली तरी नाक-तोंड-हात-पाय असलेले देव पुजणे हे त्या परंपरेत बसत नव्हते. परंतु बौद्ध धर्माच्या उदयापर्यंत ही पूर्वीची मूर्तीपूजक जनता आणि वैदिक धर्म यांचा संकर होऊन एक नवाच धर्म अस्तित्वात आला होती. त्यात वेद होते, यज्ञ होते,बळी होते आणि त्याबरोबरच मूर्तीपूजाही होती. परंतु बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने देवच नाकारले + मूर्तीपूजा नाकारली. अचानक निर्माण झालेले हे नवे तत्त्वज्ञान मूर्तीपूजक सामान्यांना कळण्यास अवघड ठरले असणार. बुद्धाचे तत्त्वज्ञान महान धर्मप्रसारक अशोकालाही कितपत कळले होते याचीही शंका वाटते. कारण तो बौद्ध झाल्यावरही स्वतःला "देवानाम् प्रियः" म्हणवून घेतो. त्याला ते तत्त्वज्ञान कळले असावे असे गृहित धरले तरी जनतेवर प्रभाव टाकण्यासाठी 'देवांचा प्रिय' हे अभिधान त्याला धारण करावे लागले.
म्हणजे बौद्ध धर्म मुळात 'एलिटिस्ट' होता. नव्या तत्त्वज्ञानाचे नेहमीच असे असते. उदा. ब्राह्मो समाज, आर्य समाज, सावरकरांचे जातिविषयक विचार, आंबेडकरांचे धर्मचक्रपरिवर्तन इ.
त्याचे गम्य ज्यांना कळते ते अगोदरच त्या विचारांशी सहमत असतात. त्यातून ज्यांचा फायदा होणार असतो ते (सामान्य जन) त्यापासून अनभिज्ञ असतात.त्यांच्यापर्यंत ते तत्त्वज्ञान झिरपायला वेळ लागतो आणि ते आत्मसात करेपर्यंत त्याचे बरेचसे कंगोरे घासून गुळगुळीत होतात.
भारतातील बरेचसे मुसलमानही पीर,दर्गे, औलिया यांचे पूजन करताना दिसतात. याचे कारण तेच आहे.
आजही आंबेडकरांबरोबर जी जनता बौद्ध झाली तिच्यावरही मूर्तीपूजेचा पगडा आहे. म्हणूनच बुद्धाच्या मूर्तीबरोबरच आंबेडकरांच्या मूर्ती/पुतळे यांची पूजा होताना दिसते.
आंबेडकरांनाही दुसरे अशोक म्हणता येईल. त्यांनाही बौद्ध तत्त्वज्ञान नीटसे कळले नव्हते असे आरोप त्यांच्यावर पौर्वात्य भिक्खुसंघांकडून झाले. (-डॉ. धनंजय कीर)
बौद्ध धर्माच्या उत्कर्ष-र्हासानंतर शुद्ध निराकार ब्रह्म, आत्मानुभूती, यज्ञ आणि त्याबरोबरच मूर्तीपूजा अशा संकरीत स्वरूपात वैदिक/ब्राह्मणधर्म फोफावला. त्याचे कारण म्हणजे दमनाबरोबरच सामान्य जनतेचे तुष्टीकरण हेच होते. सामान्य जनता आपल्या पूर्वापार समजूती सहजी सोडत नाही. आंबेडकरांना धर्मपरिवर्तनासाठी (त्यावेळच्या अस्पृश्य) दलित बांधवांकडूनही विरोध झाला होता ही वस्तुस्थिती आहे. कारण नेहमीचे देव - विठोबा, भवानी, राम-कृष्ण इ. - मूर्ती पूजा सोडायला जनता तयार नव्हती.
पुढे कदाचित डॉ. आंबेडकरांचेही 'हिंदूकरण' होणे शक्य आहे.
सहमत
पटले. नास्तिकांच्या संघटनांसाठी मांजरींची संघटना (हर्डिंग कॅटस्) हे वर्णन केले जाते तेही आठविले. स्वतः विचार करा हा संदेश सांगणार्याला अनुयायी कसे मिळणार?
भगवान बुध्दांचा, ‘चार आर्यसत्य’
सिध्दार्थ गौतमाला ज्ञान प्राप्तीसाठी चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चवथ्या आठवडयाच्या शेवटच्या दिवशी, वैशाख पोर्णिमेच्या रात्री बोधिवृक्षाखाली दु:खाच्या विषयावर ध्यान करीत असतांनात्यांचा मार्ग प्रकाशित झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दु:ख आहे, ही पहिली समस्या; आणि हे दु:ख कसे नाहिसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे, ही दुसरी समस्या.
नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी सिध्दार्थ गौतम जेव्हा चिंतनास बसले, तेव्हा त्यांच्या मनावर महर्षी कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाची पकड होती. महर्षी कपिलांनी दु:खाचे अस्तित्व मान्य केले होते; परंतु ते कसे नाहिसे करावे याचा मार्ग मात्र सांगितला नाही. म्हणून दु:ख कसे नाहिसे करावे या प्रश्नावर सिध्दार्थ गौतमांनी आपले चित्त केंद्रित केले. त्यांनी स्वत:ला पहिला प्रश्न विचारला की, “व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणार्या दु:खाची व कष्टाची कारणे कोणती ?” त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की, “दु:ख नाहिसे कसे करता येईल ?” या दोन्हिही प्रश्नाचे उत्तरे त्यांनी शोधले. दु:खाचे उगम कसे होते आणि त्यातून मुक्त कसे व्हायचे याचा शोध फ़क्त गौतम बुध्दांनी लावला. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा या चार आर्यसत्याचा शोध भगवान बुध्दांनी लावला.
तथापी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या ‘परिचय’ मध्ये चार प्रश्न उपस्थित केले. त्यापैकी एका प्रश्नात ते म्हणतात की, “चार आर्य सत्याचा भगवान बुध्दाच्या मूळ शिकवणीत अंतर्भाव होता काय, की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे? कारण हे चार आर्यसत्य बुध्दांच्या आचारतत्वांना निराशावादी ठरवतात.” त्याच ग्रंथात बौध्द धम्म निराशावादी आहे काय ? या प्रश्नाला ते उत्तर देतांना म्हणतात की, “जगात दु:ख आहे असे पहिल्या आर्यसत्यात भगवान बुध्द म्हणतात. तसेच कार्ल मार्क्सही असे म्हणाला होता की, जगात शोषण सुरु आहे, आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत व गरीब लोक अधिक गरीब केले जात आहेत. तरीही कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही. तर मग भगवान बुध्दाच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन कां ?” भगवान बुध्द दुसर्या आर्यसत्यात दु:खाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर देतात. म्हणूनच त्यांना दु:खाचे अस्तित्व सांगावे लागले. असे असतांना बुध्दाचा धम्म निराशावादी आहे असे कसे म्हणता येईल ?
सिध्दार्थ गौतमाला ३५ व्या वर्षी बुध्दत्व प्राप्त झाले. त्यानंतर पंचेचाळीस वर्षे भगवान बुध्दांनी दु:ख आणि दु:खमुक्तीचा मार्ग याचीच शिकवण दिली आहे. भगवान बुध्दाचे उपदेश या चार आर्यसत्यावर आधारलेले आहेत. ज्याप्रमाणे पृथ्वीतलावर चालणार्या प्रत्येक प्राण्याच्या पायाचा ठसा हत्तीच्या पायाच्या ठशात बसू शकतो, त्याचप्रमाणे भगवान बुध्दांची शिकवण या चार आर्यसत्यांच्या शिकवणीत सामावली आहे. बुध्द धम्म समजून घेण्यासाठी ही चार आर्यसत्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्रिपिटकात चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. ही चार आर्यसत्य भगवान बुध्दाच्या धम्माचा पाया आहे असे म्हटले जाते. भगवान बुध्दाने प्रथमत: पांच परीव्राजकांना सारनाथ येथे या चार आर्यसत्यांचा उपदेश केला.
भगवान बुध्द या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्रयात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दु:ख नाहिसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.
दु:ख हे पहिले आर्यसत्य आहे. या जगांत दु:ख आहे हे मनुष्याने प्रथमत: जाणले पाहिजे. ज्याला दु:ख नाही किवा माहित नाही असा एकही व्यक्ती जगात सापडणार नाही. जन्म दु:खकारक आहे. मूल जन्मताच दु:ख बरोबर घेऊन येते. व्याधी, आजारपण दु:खकारक आहे. म्हातारपण दु:खकारक आहे. मरण दु:खकारक आहे.आयुष्यामध्ये अनेक शोकाचे प्रसंग येतात, तेहि दु:खकारक आहे. अप्रिय पदार्थाशी किंवा प्राण्यांशी संबंध आला म्हणजे तेहि दु:खकारक आहे. प्रिय पदार्थाचा किंवा प्राण्याचा वियोग झाला तरी दु:ख होते. एखाद्या वस्तुची इच्छा करुन ती न मिळाली म्हणजे त्यापासूनहि दु:ख होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे रुप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान हे पांच उपादान स्कंध दु:खकारक आहे.
दु:ख समुदय हे दुसरे आर्यसत्य होय. मनुष्याला दु:ख कां होते? त्याला दु:ख कां भोगावे लागते? त्याला लहानपणापासून असे सांगण्यात येते की, त्याच्या दैवातच, नशिबात तसे लिहिले आहे. ते देवाचे देणे आहे किवा ते मागील जन्माच्या पापाचे फळ आहे. म्हणून त्याच्या नशिबी असे दु:ख आले आहे. अश्या विचारसरणीमूळे मनुष्य दु:ख भोगत असतो.
परंतु दु:ख हे विधिलिखित नसते किंवा ते देवाचे देणे नसते किंवा पूर्व जन्मिच्या पापाचे फळ सुध्दा नसते तर ते कारणामूळे निर्माण होते. ज्या कारणामुळे दु:ख निर्माण झाले ती कारणेच नसतील तर ते दु:ख होणार नाही. असे सांगणारे भगवान बुध्द पहिले मार्गदाते होते. त्यांनी कार्यकारण नियम किंवा प्रतित्यसमुत्पाद हया सिध्दांताचा शोध लावला. पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, लोभ आणि विकाराने युक्त असलेली, अनेक विषयात रममाण होणारी तृष्णा हे त्या दु:खाच्या मागचे कारण असते. लोभाने किवा द्वेषाने माणसाला एखाद्या गोष्टीचा हव्यास वाटू लागतो, त्या गोष्टीसाठी तो तडफडतो, तेव्हा त्या लोभमूलक किवा द्वेषमूलक हव्यासाला तृष्णा असे म्हणतात. माणसातील लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी तृष्णा निर्माण होते. तृष्णा आहे म्हणून दु:ख आहे. तृष्णा नसेल तर दु:खही राहणार नाही.
तृष्णा तीन प्रकारची आहे. कामतृष्णा, भवतृष्णा, व विभवतृष्णा.
कामतृष्णा म्हणजे सुखाच्या उपभोगासाठी निर्माण झालेली लालसा. कामतृष्णेमूळे वैयक्तिक सुखाच्या व फायद्यासाठी घरा-घरात भांडणे लागतात. सुख कधिही टिकून राहत नाही. एका सुखाची पुर्तता केली की दुसर्या सुखाची लालसा निर्माण होते. त्यामागे मनुष्य धावत असतो. ज्याप्रमाणे वारा मिळाल्यावर अग्नीचा जोर वाढत जातो, त्याच प्रमाणे कामपूर्तिने कामतृष्णा अधिकाधिक वाढत जातो.
भवतृष्णा म्हणजे शाश्वतवादी दृष्टी. आत्मा अमर आहे अशी मिथ्यादृष्टी बाळगणे म्हणजे शाश्वतवादी दृष्टी. जिवंत राहण्याची किवा पुन:पुन्हा जन्म घेण्याची लालसा. या लालसेमूळे जगाच्या दु:खात मोठी भर पडली आहे. शंभर वर्षे जगूनही मनुष्य अतृप्तच राहतो. मरणाला माणूस भित असतो. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, शंभर वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा !
विभवतृष्णा म्हणजे उच्छेदवादी दृष्टी. उच्छेदवाद्यांना नैतिक बंधन नसते. खा, प्या आणि मजा करा कारण उद्या मरणारच आहे, अशा दृष्टिकोनातून ते स्वार्थांध बनतात आणि शेवटी दु:ख ओढवून घेतात.
दु:खनिरोध हे तिसरे आर्यसत्य होय. दु:खनिरोध म्हणजेच निर्वाण. निर्वाण म्हणजेच तृष्णेपासून मुक्ती, तृष्णेचा नाश करणे. तृष्णेचा क्षय करणे. ज्याला निर्वाण प्राप्त झाले तो तृष्णेपासून मुक्त होतो. म्हणजेच त्याला कोणत्याही प्रकारचा लोभ, द्वेष, मोह राहत नाही. तृष्णेमुळे लोभ निर्माण होते. एखादी गोष्ट त्याला आवडायला लागली की, तो त्यावर आसक्त होतो. तिचा लोभ धरतो. पण तिच गोष्ट त्याला मिळाली नाही की, त्याचा द्वेष करतो. प्रत्येक गोष्ट हे अनित्य असते, असे भगवान बुध्दांनी सांगितले आहे. त्या गोष्टीचे अनित्य असलेले खरे स्वरुप न कळल्यामुळे त्याला मोह किवा भ्रांती होते. अशा तर्हेने तो लोभ, द्वेष, मोहाला बळी पडून दु;ख ओढवून घेतो.
दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हे चवथे आर्यसत्य होय. दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा ही भगवान बुध्दाची फार महत्वाची शिकवण आहे. दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा म्हणजे दु:खाचा निरोध करणार्या दिशेने घेऊन जाणारा मार्ग. या मार्गानेच दु:खाचा निरोध होऊ शकतो.
जेव्हा त्या पांच परीव्राजकांनी भगवान बुध्दांना विचारले की, “दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा जर धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दु:ख कसे नाहिसे करतो ते सांगा” . तेव्हा भगवान बुध्द म्हणाले की, “माझ्या धम्मानूसार जर प्रत्येकांनी पावित्र्याचा, सदाचरणाचा व शिलमार्गाचा अवलंब केला तर दु:खाचा निरोध होईल.”
हा मार्ग पावित्र्य म्हणजे पंचशिलाची, सदाचार म्हणजे अष्टांगिक मार्गाची व शिलमार्ग म्हणजे दहा पारमिताची शिकवण देतो. ह्या तिन्ही शिकवणूकीचा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञेमध्ये केला आहे. अकरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन.” बारावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या दहा पारमिताचा अवलंब करीन.” तेरावी ते सतराव्या प्रतिज्ञेमध्ये पंचशिलाचा अंतर्भाव केलेला आहे. तेरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन.” चवदावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी चोरी करणार नाही.” पंधरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी व्यभिचार करणार नाही.” सोळावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी खोटे बोलणार नाही.” सतरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी दारु पिणार नाही.” जेव्हा आपण ह्या प्रतिज्ञा घेतो, तेव्हा आपल्याला अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता म्हणजे काय ते माहित असणे आवश्यक आहे. तरच खर्या अर्थाने आपण त्या प्रतिज्ञेचे पालन करु शकतो.
अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी याचा अंतर्भाव होतो. अष्टांगिक मार्गाचे प्रज्ञा, शील व समाधी असे तीन भाग पडतात. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प हे प्रज्ञा मध्ये येते. सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका हे शील मध्ये येतात. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे समाधी मध्ये येतात.
दहा पारमितामध्ये शील, दान, ऊपेक्षा, नैष्कर्म, विर्य, शांती. सत्य, अधिष्टान, करुणा व मैत्री याचा अंतर्भाव होतो.
अशा प्रकारे भगवान बुध्दाने दु:खाचा व ते दुर करण्याचा व मानवाचे कल्याण करण्याचा पहिल्यांदा विचार केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असा हा मानवतावादी बुध्दाचा धम्म स्विकारुन व ईतरांना धम्मदीक्षा देऊन मानवाच्या कल्याणाचा मार्ग सुकर केला. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिक्षाभूमीवरील भाषणात म्हणतात की, “आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार आणि दृढ निश्चय केला पाहिजे. हे जर आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेंच नव्हेतर जगाचाहि उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.”
आर.के.जुमळे, अकोला (महाराष्ट्र)
बुद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म आहे. अन विज्ञान म्ह्टलं की महाघोळ............
स्थूल शास्त्र सांगतं की पृथ्वी अजस्त्र आहे, त्यापेक्षा मोठा गुरु आहे.... त्याही पेक्षा मोठा सुर्य आहे...... त्याही पेक्षा मोठा आजून कोणी आहे............ अशा प्रकारे स्थूल शास्त्र........ सांगतं.
याच्या अगदी उलट सुक्ष्म शास्त्र (मायक्रो सायंस) जातं.........
सुक्ष्म शास्त्र म्हणतं की तुमच्या समोर जी भींत आहे ती सॉलिड नसुन ट्रान्स्फरंट आहे. त्या भिंतीमधून आर पार जात...........? म्हटलं कोण जातं? तर अल्फा जातं............ गामा जातं............. कारण की ती भिंत सॉलिड नाहीच मुळी.
भिंत अनु रेणूनी बनलेली आहे, अन अनु रेणू हे गतिमान असतात....... ते फिरत असतात त्या मुळे त्यांच्यात अंतर असतं. म्हणजे जरी भिंत सॉलिड दिसली तरी ती ज्या अनुरेणूनी बनली आहे ते परस्परांमधे अंतर ठेवत असल्यामूळे भींत सॉलिड नाहीच.
म्हणजे हा सिंद्धांत स्थूल शास्त्राच्या विरुद्ध जातो.
मग मला आठवतं........................
तुजं सगूण म्हणू की निर्गुण रे.......... सगुण निर्गुण एक गोविंदू रे.
तुज स्थूल म्हणू की सुक्ष्म रे...... स्थूल सुक्ष्म एक गोविंदू रे.
-------------------------------
बौद्ध धर्माचही थोडंफार असच आहे.
हा धर्म निरिश्वरवादी आहे. पण त्रिपिटकात देव अन चमत्कार आहेत.
या धर्मात आत्म्याला स्थान नाही, पन बुद्ध स्वतः म्हणतात की पुनर्जन्म आहे.
म्हणजे बौद्ध धर्माचे सिंद्धांत परस्पर विरोधात जातात.
मग मला आठवते वरची ओळ.... तुझ सगूण म्हणू की निर्गूण...................
--------------------------------------------
पण जेंव्हा बुद्धाला ज्ञान प्राप्ती होते तेंव्हा बुद्ध ज्ञान वाटायला तयार नसतात. मग ब्रम्हा सहंपती प्रकटतात. ते बुद्धाला कन्वीन्स करतात की प्राप्त झालेलं ज्ञान लोकांना वाट......... मग हा ब्रह्मा कोण होता याचा पुढे कुठेच खुलासा होत नाही. आकाशातील देवतानी बुद्धांवर फुलाचा वर्षाव केल्याचाही संदर्भ आहे.
खुद्द बाबासाहेबानी सुद्धा "बुद्ध आणी त्याचा धम्म" या पुस्तकात असं लिहलं आहे की, बुद्ध सतत सहा वर्षे तप करुन संतापून जातो की आजुनही काहीच का प्राप्त झाले नाही. मग नदीच्या तीरावर उभा राहून नदीत भिक्षा पात्र फेकतो अन म्हणतो की जर मला ज्ञान प्राप्त होणार असेल तर हे भिक्षापात्र प्रवाहाच्या उलट दिशेनी जाईल, नाहीतर प्रवाहाच्या दिशेनी. अन चमक्तार घडतो. ते भिक्षापात्र प्रवाहाच्या उलट दिशेनी वाहते. अन भगवान प्रसन्न होतात.
आता हा संदर्भ खुद्द बाबासाहेबानी लिहला........... हे न पटणारं आहे. तरी बाबासाहेबानी का लिहलं?
बुद्ध धर्म पुर्णत: निरिश्वरवादी नाही. दुसरा प्रश्न असा की, या धर्मात पुनरजन्माला मान्यता आहे, किमान त्रिपिटकात तरे तसे कित्येक उदाहरण दिलेले आहेत. आणि त्रिपिटक हा बुद्ध धर्माचा मुख्य ग्रंथ असल्यामुळे या गोष्टिला खुप महत्व प्राप्त होतं आणि ईथुनच सगळी गोची होतात. पुनर्जन्मामुळे ईथे धर्माचा अर्धवटपणा बाहेर पडतो. पुनर्जन्माला मान्यता देताना बुद्धानी कुठेच हे स्पष्ट केलेलं नाही की, त्याची प्रोसेस काय आहे? किंवा पुनर्जन्म होतो म्हणजे नेमकं कोणाचं होतं? आत्म्याचं की मनाचं की आजुन कोणाचं?
बुद्ध धर्मात भगवंतानी आत्मा साफ नकारला आहे. म्हणजे पुनर्जन्म आत्म्याचं होतं नाही हे स्पष्ट आहे. पण पुनर्जन्म मात्र होतो, मग तो होतो कुणाचा हे सांगण्यात बुद्ध असक्षम आहेत, असा सरळ अर्थ निघतो. पुर्ण त्रिपिटकात कुठेच त्यानी या संबंधित खुलासा केलेला नाही. मी या विषयावर ब-याच धम्म अभ्यासकाना विचारणा केली. माझ्या वाचण्यातुन तो उतारा सुटलेला असु शकतो हे मी गृहीत धरुन ब-याच धम्मचा-यांजवळ या बद्दल चौकशी केल्यावर वेगवेगळी उत्तर मिळाली. काहिनी मिलिंद प्रश्न वाचण्याचा सल्ला दिला. काहीनी पुनर्जन्म म्हणजे अगदी हिंदु धर्माच्या पुनर्जन्मासारखं नसुन ते बुद्धानी मनाच्य अवस्थांबद्दल सांगितलय असं म्हटलं.
पण मनाच्या अवस्था आणि पुनर्जन्म या दोन गोष्टी एकच नसुन भिन्न असल्याचं त्रिपिटकात स्पष्ट लिहलं आहे. मग मी मिलिंद प्रश्न वाचुन काढला. तिथे तर सुरुवातिलाच दिलं आहे की, राजा मिलंद व नागसेन हे आधल्या जन्मापासुनचे परस्पर संबंधातुन कसे या जन्मी ईथे आले याची ईत्थ्यंभुत माहीती अगदी सुरुवातीलाच दिली आहे. पुनर्जन्म हा बुद्ध धर्मातील असा घटक आहे जो काढुन टाकल्यास बुद्धधर्मात काहीच उरणार नाही. कारण बुद्ध स्वत: पुनर्जन्माचं उदाहरण आहेत.
बुद्ध धर्मात देवांचं अस्तित्व सुद्धा आहे, आकाशातुन फुलांचा वर्षाव करणारे देव काय, तर बुद्धाना तपस्याच्या ठिकाणी येऊन नमस्कार करणारे देव काय. अशा वेगवेगळ्या देवांचं अस्तित्वसुद्धा बुद्ध धर्मातील धर्मग्रंथात मिळतो.
आता काही संदर्भ पाहुया.
संदर्भ: त्रिपिटक या मुख्य बुद्ध ग्रंथातिल सुत्तपिटक मधिल काही उदाहरण खाली देतोय
१) अंगुत्तर निकाय, एक्क-निपात: एकदत्त वग्ग
याच्यात भगवान बुद्ध म्हणतात. भद्राकापिलायनी (एक बुद्ध भिक्षुणी) ही पुनर्जन्माची अनुस्मृती करण्यामधे अग्र आहे.
२) खुद्दकनिकाय, मेत्तसुत्त मधे भगवान बुद्ध म्हणतात. मी एक वेळा महाब्रह्मा आणी ३६ वेळा देवराज इंद्रच्या रुपात शक्र बनलो आहे. शेकडोवेळा चक्रवती बनलो आहे.
३) खुद्दकनिकाय, जरा वग्ग: यात बुद्ध म्हणतात. मी अनेक जन्म घेतले आहेत.
४) पठमपीठ विमानवत्थु, इत्थिविमान: मधे मोग्गलायन देविला प्रश्न विचारतो तेंव्हा पुनरजन्माचं फळ म्हणुन आज तेजोनीधी देवी झाल्याचा दाखला आहे.
५) गौतम बुद्ध जेंव्हा शेवटच्या घटीका मोजत असतात तेंव्हा ते स्वत: म्हणतात की मी एके जन्मी या लहानशा नगराचा राजा होतो म्हणुन मला आज ईथे देह ठेवायचे आहे.
मुचलिन्द वग्ग: नागाचा चमत्कार, नाग साप बुद्धाना सात/बार दिवस मुसळधार पावसातून वाचविण्यासाठी आपला फना छ् त्री रुपाने बुद्धाच्या डोक्यावर धरतो.
हिंदु धर्माच्या नाकावर टिच्चून बौद्ध धर्म जगभर पसरला हे जरी सत्य असलं तरी त्या सर्व देशात बुद्धाला मार्गदाता/गुरु म्हणून नाही तर देव म्हणून स्विकारलं गेलं.
गौतम बुद्ध धर्मस्थापने आधी क्षत्रिय्,म्हणजेच हिंदू होते.>>>
बौद्ध धर्मा आधी हिंदू धर्म नव्हता............. तेंव्हा वेदिक धर्माच्या अनेक टोळ्या होत्या. त्यामुळे बौद्ध धर्म हिंदु धर्माची शाखा नाही. वेदाना निगम म्हणतात निगमचा अर्थ नंतरचे.............. मग आगम काय आहे. तर आगम असूरवेद होय. असुरवेद, मत्स्यवेद, सर्पवेद अन नागवेद हे वेदांचे आगम आहेत. या आगमांची चोरी करुन निगम तयार करण्यात आले. आपण वेदांचे निगमच वाचतो पण वेदांचे आगम वाचल्यास मुळ नागवंशीय संस्कृतीचा उलगडा होतो.
हिंदू नावाचा धर्म कधीच नव्हता.......... वेदिक धर्माच्या संचाला हिंदु धर्म म्हणतात.
बुद्ध धर्मात भगवंतानी आत्मा साफ नकारला आहे. म्हणजे पुनर्जन्म आत्म्याचं होतं नाही हे स्पष्ट आहे. पण पुनर्जन्म मात्र होतो, मग तो होतो कुणाचा हे सांगण्यात बुद्ध असक्षम आहेत, असा सरळ अर्थ निघतो
बकासुर
माझं ज्ञान अल्प आहे. तरी पण तुम्ही जी काही चिकित्सा इथे केलीये त्यावरून जे काही थोडंफार वाचनात आलं त्यावरून खुलासा करायचा मोह टाळता येत नाही. ही चिकित्सा महत्वाची. कारण आपण धर्म/ धम्म स्वतः निवडून घेत नाही. आईवडिलांनी आपल्याला दिला म्हणजे तो चांगलाच असणार या श्रद्धेपोटी आपण धर्म स्विकारतो. इतर अनेक गोष्टीतला बदल आपण स्विकारीत असतो पण धर्माच्या बाबतीत आपण खूपच हळवे असतो. कदाचित धर्मावरून वाद होण्याची कारणेही हीच असतील जी धर्माच्या शिकवणीच्या विरूद्ध आहेत.
मला बुद्धाचं एक वाक्यं आवडतं
मी सांगितलं म्हणून स्विकारू नका. मी जे जे काही सांगितलय ते सत्याच्या कसोटीवर घासून पहा आणि स्वतःच्या बुद्धीला पटल्यावर मगच स्विकारा. आजचं विज्ञान हेच सांगतं. आजच्या विज्ञानयुगात तरी हा उपदेश स्विकारायला कुणालाच अडचण येऊ नये. अर्थात याबद्दलही मतांतरे असू शकतात.
बौद्ध धम्मात आत्म्याच्या पुनर्जन्माला मान्यता नाही. स्कंधांचा पुनर्जन्म होतो असं म्हटलय. स्कंधपरिनिर्वाण म्हणजे मृत्यू. माणसाच्या ठायी असणारे पाच स्कंध नष्ट होणे म्हणजे त्या मनुष्याचा मृत्यू होणे. स्कंध म्हणजे काय हे समजून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हां एका भन्तेंनी खुलासा केला तो असा कि स्कंध म्हणजे स्वभावविशेष, वेदना (चेतना, जाणीव इ.), गुण आणि रंग रूप इ. हे स्कंध एका पिढीतून दुस-या पिढीत संक्रमित होतात. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून डीएनए किंवा गुणसूत्रे म्हणजेच स्कंध असा अर्थ निघत असावा. अर्थात हे प्रश्नोत्तरे स्वरूपात जाणून घेतलेलं आहे. ग्रंथ वाचून नाही. चु. भू. दे. घे. हे पाच स्कंध म्हणजे पंचमहाभूतं आहेत किंवा कसे हे सांगता नाही येणार. त्याबद्दल जाणकारांनी प्रकाश टाकणं योग्य होईल.
http://books.google.co.in/books?id=fY9_X107du8C&pg=PA119&dq=what+is+skan...
थोडं इतिहासात डोकावलं तर बौद्ध तत्वज्ञानात चमत्कार कसे घुसवले गेले आणि त्यावरून भिक्खूसंघात कशी फूट पडली, महायान आणि हीनयान असे पंथ का निर्माण झाले इकडे लक्ष द्यावे लागेल. हे दोन्ही पंथ मान्य नसणारेही काही जण होते. यथावकाश वैदिक धर्माच्या ज्या कर्मकांडांना मान्यता नव्हती तीच कर्मकांडे बौद्ध धम्मातही सुरू झाली वगैरे उल्लेख आढळून येतात. हा काही आपला विषय नाही आणि तितका अभ्यासही नाही.
त्रिपिटकं पानांवर लिहीली गेली. त्रिप्टक म्हणजे तीन टोपल्या. ही पानं शिवून तीन टोपल्यात ठेवली गेली. जी उपलब्ध आहेत / नाहीत याबद्दल माहीती नाही ( मंओलियन्स टोळ्यांनी केलेल्या हल्ल्यात ती जळून खाक झाली असे काही ठिकाणी म्हटलंय). बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली धम्मपरिषद वैशाली इथं भरली गेली तेव्हा त्रिपिटकं मौखिक स्वरूपात सांगितली गेली. दुस-या धम्मपरिषदेपर्यंत मात्र बुद्धाच्याच शिकवणीनुसार ( काळ आणि स्थळ याप्रमाणे माझ्या शिकवणीमधे बदल अनिवार्य आहे ) त्यात बरेचसे बदल करण्यात आले. पुढे पुढे तर चीन किंवा जपान मधे बुद्धीझमच्या ज्या संस्था होत्या त्यांनी आपल्या पदरची सूत्रेही त्यात घुसवली. थोडक्यात त्रिपिटकाचं मोल अनन्यासाधारण असलं तरी त्यातली बुद्धाची शिकवण शोधणं हे जिकिरीचं काम बनतं.
http://books.google.co.in/books?id=nuN9hJP2G-EC&pg=PA14&dq=is+tripitaka+...'s+original+philosophy&hl=en&ei=c-BFTsu5HITyrQeM38iJBA&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=1&ved=0CCsQ6AEwAA#v=onepage&q&f=false
केवळ आणि केवळ दु:ख या सत्याभोवतीच बुद्धाने लक्ष केंद्रित का केले असावे ?
जगातला आनंद आणि तो जाणुन घ्यायची क्षमता देणारे मार्ग सांगणारे कोणते धर्म नाहित का ?
बहुतेक सगळे धर्म माणसाने सुखात किंवा दु:खात अविचलित / तटस्थ रहावे असे का शिकवतात ?
जीवन समरसून कसे उपभोगावे हे कोणताच धर्म शिकवित नाही का?
निर्वाण, निब्बाण, मोक्ष अशा मार्गाला एखादा पोचला तर पुढे जगायचीच काय आवश्यकता?
मला वर अनिल म्हणाल्याप्रमाणे 'अत्त दीप भव'- स्वयंदीप हो हा बुद्धाचा विचार पटतो आणि तो मी आचरते.
मग भले बुद्धाने किंवा बुद्धाच्या नावावर इतर लोकांनी काही का लिहिलेले असे ना.
जाणत्यांनी जे लिहून / सांगून ठेवले आहे ते आजच्या काळात आचरणात आणणे कसे करता येईल. त्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा कसा करुन घेता येईल हे जाणणे आवश्यक आहे.
अहो, असंख्य वेळा अनेक लोकांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बुद्धच नव्हे तर हिंदू, ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिम इ. सर्व धर्मांच्या बद्दल. भरपूर माहिती आहे. पण त्यांनी सांगितलेले कुणी ऐकतो का?
विषयाला धरून बोलायचे तर अरुंधती कुलकर्णी यांनी वर लिहीलेले वाचा.
मी चोरी करणार नाही.” पंधरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी व्यभिचार करणार नाही.” सोळावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी खोटे बोलणार नाही.” सतरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी दारु पिणार नाही.”
हे काही फक्त बुद्ध धर्माबद्दलच नाही तर इतरहि निरनिराळ्या धर्मांबद्दल असेच सांगितले आहे!
तेंव्हा खरी अडचण सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे वागण्यात आहे!!
असो. विषय बुद्ध धर्माचा अभ्यास असा आहे (किंवा नेहेमी प्रमाणे आधी बुद्ध धर्मातील विसंगति, त्रुटी नि शेवटी वैयक्तिक टीका असा आहे!)
वज्रपाणी : वर मीमांसा केली आहे. तरीही पुन्हा एकदा तेच उत्तर द्यावं लागतंय 
बौद्ध धर्मातही ब-याचशा गोष्टी या नंतर घुसवण्यात आलेल्या आहेत हे आपण वर पाहीलच आहे. बुद्ध स्वतः देवाच्या विरोधात असेल तर देवांचं काय काम ? तरीही देवांचं अस्तित्व दिसतं ते फक्त पुष्पवृष्टी करण्याइतकंच. देवांच्या नावावर लोकांना धाक घालून विषमता प्रस्थापित करणे वगैरे प्रकार दिसत नाहीत. तुम्ही ज्याला हिंदू धर्म म्हणता आहात त्याला आजचं नाव कुणी दिलं हे पण पहायला हवं. पण मुळात वज्रपाणी नावाचा देव त्यात होता का ?
बौद्ध किंवा जैन हे भारतिय धर्म आहेत. यांना संस्थापक आहेत. त्याआधी वेदांचा धर्म होता जो फक्त आर्यांपुरताच मर्यादित होता. एतद्देशियांना धर्म असा नव्हताच. त्यांच्यासाठी सामाजिक नीतीनियम होते ते आर्यांनी ठरवले होते. पण संस्कृती मात्र त्याहीआधी होती. आपण धर्म आणि संस्कृती यांची गल्लत करतो. धर्म येत गेले. संस्कृती कालानुरूप बदलत गेली. धर्माचा संस्कृतीवर थोडाफार परिणाम झाला. ज्यात एकद्देशियांना कसलेही अधिकार नव्हते. म्हणूनच बुद्धाने सामान्यांसाठी सोप्या भाषेत धम्माची दीक्षा दिली. पाली भाषा ही त्या काळची एतद्देशियांची भाषा असल्याने त्याच भाषेचा वापर बुद्धाने केला.
बुद्धाने धम्माची दीक्षा देताना पाण्यात साखर विरघळते तशी त्या त्या देशातल्या संस्कृतीत धम्माची शिकवण मिसळली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. थोडक्यात, धम्मामुळे एकदम कल्चरल चेंज वाटू नये असं बुद्धाचं म्हणणं होतं. म्हणूनच चीन किंवा जपान मधे त्यांची प्राचीन संस्कृती आणि बौद्ध धम्म एकत्र नांदताना दिसतात. म्हणूनच विरोधाभासही दिसून येतो. धम्माची तत्त्वे अंगिकारल्यानंतर आपोआपच विरोधाभासावर मनुष्य विचार करेल आणि कर्मकांड गळून पडतील असा विचार त्यामागे होता.
ऑक्सिजनचा शोध सतराव्या शतकात लागला. या वाक्याचा संदर्भ घेऊन एखादा असे म्हणू लागला की त्या आधी ऑक्सिजनच नव्हता, तर..? हिंदु धर्माचेही तसेच आहे. या धर्मला हिंदु हे नाव परकीयानी अगदी अलीकडच्या काळात दिले. पण याचा अर्थ त्यापूर्वी हिंदु धर्म नव्हता असे होत नाही.. आर्य, आनार्य, शैव, वैष्णव... असे सगळेच प्रकार विखुरलेल्या रुपात होते, त्या सगळ्यांचा संदर्भ हिंदु या आजच्या शब्दात येतो. वज्रपाणी म्हणजे स्कंद म्हणजेच्ज कुमारन, कार्तिकेय, मुरुगन, सुब्रमन्यम.. अशा विविध नावानी हा देव पूजला जात होता. कनिष्काच्या काळात हा मुळचा हिंदु देव बौद्ध धर्मात व्ज्रपाणि या नावाने शिरला. आज चीनमध्येही तिथल्या बौध्ह धर्मात हा देव दिसतो.
हिंदु धर्मातील वाढती कर्मकांडे, यज्ञयाग याना विरोध करण्यासाठी जैन, बौध्ह धर्म उदयाला आले. तेंव्हा त्यांच्या आधी हिंदु धर्म नव्हता असे म्हणता येणार नाही. ही कर्मकांडे वैदिक, अवैदिक अशा सर्वांमध्ये होती. आजही कितीतरी ग्रामदेवताना, कुलदैवताना बळी दिले जातात. तिथे बर्याचदा ब्राह्मणेतर पुजारी असतात.; त्यामुळे हिंसेचे खापर केवळ ब्राह्मण्/वैदिक्/यज्ञ यांच्यावर फोडणे इष्ट नाही. अवैदिक प्रवाहही हिंसेच्या बाबतीत तितकेच अग्रेसर होते.
मग आगम काय आहे. तर आगम असूरवेद होय. असुरवेद, मत्स्यवेद, सर्पवेद अन नागवेद हे वेदांचे आगम आहेत. या आगमांची चोरी करुन निगम तयार करण्यात आले. आपण वेदांचे निगमच वाचतो पण वेदांचे आगम वाचल्यास मुळ नागवंशीय संस्कृतीचा उलगडा होतो.
हे इतर वेद जितके जुने आहेत, तितकेच वैदिकांचे वेदही जुने आहेत. आगमांची चोरी करुन निगम झाले, हेही खरे नाही. वदिकांच्या देवाच्या संकल्पनाच इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. वैदिक हे मूळचे मूर्तिपूजक नव्हते. याउलट, हे इतर चार वेद मूर्तिपूजक होते. मग आगमाची चोरी करुन निगम कसे काय झाले बुवा? आणि मुळात हे इतर वेद आज उपलब्ध तरी कुठे आहेत? कुठेतरी त्यांचे संदर्भ येतात इतकेच.
वैदिक, बौद्ध, जैन इ. धर्म इथे येण्यापूर्वी इथे जी संस्कृती होती तिला आज हिंदू संस्कृती या नावाने ओळखले जाते. तो धर्म नव्हे. डॉ मुरली मनोहर जोशी यांच्या केसमधे सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या निकालपत्रात हेच म्हटले आहे. बौद्ध धम्माच्या आधी इथे वैदिकांचा धर्म होता. नाग आणि आर्यन टोळ्यातील संघर्ष त्यानंतरचा आहे. पुराणे समुद्रगुप्ताच्या काळात लिहीली गेलीत. पुराणांमधून कालनिश्चिती करता येत नाही पण काही गोष्टींचा संदर्भ नक्कीच मिळतो.
वज्रपाणि म्हणजेच कार्तिकेयन हे कसे ठरवले हे जाणून घ्यायला आवडेल. तसच नागवंशियांच्या वेदांबद्दलची ही माहीती मला खरच नवीन आहे.
लो. टिळकांच्या आर्क्टिक होम ऑफ वेदाज मधे वेद आर्यांचे प्राचीन धर्मग्रंथ असल्याचे आणि ध्रुवीय प्रदेशात ते रचले गेल्याचे म्हटले आहे. ज्याप्रमाणे विश्वाच्या उत्पत्तीबद्दल ऋग्वेदामधेच मतभिन्नता आहे त्यावरून वेदांमधील प्रक्षेप शोधता येतात त्याचप्रमाणे बुद्धाच्या शिकवणुकीचा मूळ गाभा शोधला असता त्याच्याशी विसंगत असे प्रक्षेप शोधता येतात. त्यासाठी कमालीचा प्रांमाणिकपणा हवा.
बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हे प्रक्षेप नाकारून शुद्ध स्वरूपातील बौद्ध धम्म स्विकारला आहे. नालंदा विद्यापीठात बौद्ध धम्मविषयक तत्वज्ञानाचे शिक्षण मिळत असे. त्याकाळी झेरॉक्सची सोय नव्हती. श्रीलंकेमध्ये नालंदा विद्यापीठातून काही विद्यार्थ्यांनी / विद्वानांनी मूळ ग्रंथांच्या प्रती (हस्तलिखीते ) नेल्या होत्या. बाबासाहेबांनी त्या प्रती मिळवून त्याप्रमाणे धम्माची नव्याने मांडणी केली. बाबासाहेबांच्या या धम्माला जगभरातील बौद्धधर्मियांकडून विरोध झाला.
अर्थात गुलामीचे मूळ हिंदू धर्माच्या असमान शिकवणुकीमधे असल्याने नवा धर्म स्विकारताना बाबासाहेब खूपच चोखंदळ होते. त्यांनी नवीन धर्म स्थापन केला असता तरीही धर्मांतर झालेच असते. केवळ बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्विकारला म्हणून हल्ली त्यावर टीका होते पण बाबासाहेबांना हा धर्म सोडण्याची पाळी का आली आणि १९३२ ला यासंदर्भातली घोषणा करूनही १९५६ पर्यंत धर्माभिमानी निष्क्रीय का राहीले याची चिकित्सा नक्की करावी असं मला वाटतं. कदाचित त्या वेळी असे प्रयत्न झाले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं.
वज्रपाणी हे शुद्धोधन राजाने राजपुत्र सिद्धार्थाच्या संरक्षणार्थ नेमलेल्या बॉडीगार्डचे नाव होय. सिद्धार्थ गौतमाच्या द्वेषाने वेडापिसा होऊन त्याचा भाऊ देवदत्ताने त्याच्यावर केलेल्या हल्ल्यात वज्रपाणीने मोठ्या शर्थीने तो हल्ला परतवून लावला असे उल्लेख आढळून येतात.
महायानांनी त्यामुळेच वज्रपाणिला बुद्धाचा प्रोटेक्टर या स्वरूपात प्रोजेक्ट केले असावे. हीनयानांची या गोष्टींना मान्यता होती किंवा नाही हे कुठेच दिसून येते. महायाना हाच मोठ्या प्रमाणात फोफावल्याने वज्रपाणि सर्वत्र पोहोचला.
त्याचा कार्तिकेयनशी कसा संबंध जोडला गेला याबद्दल अनभिज्ञ आहे.
वेबवर अशा अनेक साईटस आहेत ज्या सहेतुक आहेत. माझ्या लिखाणाला डी डी कोसंबी यांच्या विश्लेषणांचा संदर्भ आहे. द वंडर दॅट वॉज इंडिया आणि पं जवाहरलाल नेहरू यांचे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे ग्रंथ तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध आणि त्याचा धम्म , चार वेदांचा संपूर्ण अनुवाद याशिवाय अन्य काही बौद्ध ग्रंथांचा आधार आहे. काही जणांचा व्यासंग पाहील्यास हा आधार खूपच त्रोटक आहे.
तुम्ही वज्रपाणी हा देव बौद्ध धम्माने उचलला असा उल्लेख केला आहे तो चुकीचा आहे. ऋग्वेद आणि अन्य वेदांत ज्या ऋचा आहेत त्या खूप आनंददायी आहेत. त्या नक्की वाचा. वेद, ब्राह्मणे, अरण्यके आणि उपनिषदे मिळून धर्मशास्त्र बनते. या सर्वांचा स्त्रोत मोठ्या प्रमाणात ऋग्वेद आहे. यामधील ऋचांत मित्र, इंद्र, वरूण आदि देवांचा उल्लेख आढळतो. विष्णु, शिव, गणेश, कार्तिक इ देवांचा नामोल्लेख देखील या वेदातील मूळ ऋचांमधे नाही. हे पाहीले असता तुमचे म्हणणे हे एकांगी वाचनातून आले असावे असा संशय घेण्यास जागा आहे.
याउलट वैदिक धर्मानंतर जैन, बौद्ध आणि अन्य काही पंथ होऊन गेले ( पहिल्या शतकातील नारायणस्वामी, चक्रधरस्वामी आणि चार्वाक इ.) यांची शिकवण नंतरच्या धर्मात (ज्याला आपण हिंदू म्हणतो) आलेली दिसते. आश्चर्याची गोष्ट अशी आहे कि नंतरच्या काळात वैदिक साहीत्यातील मित्र, वरूण आणि इंद्र आदि देवांची पूजाअर्चा या धर्मात आढळून येत नाही. थोडा वेळ वज्रपाणी बाबतचं तुमचं म्हणणं ग्राह्य जरी धरलं तरी इथे त्या मुद्याचं प्रयोजन ही समजून येत नाही.
नितीनचंद्र
लाख पते कि बात. कुणाचंच मतपरिवर्त्न होत नाही. ऑर्कूटवर तीन चार वर्षे डोकेफोड केलेली आहे. म्हणून सध्या अशा विषयांबाबत निरूत्साही असतो. पण काय आहे ना, बायको गेलीये माहेरी, त्यात थंडीताप भरून आलेला म्हटल्यावर वेळ कसा घालवायचा ? 
असो. पण काही मुद्दे मिळून जातात. जसं नागवंशियांचे वेद. याबद्दल वाचायला आवडेल.
महेश यंनी भगवान बुध्दांनी सांगितलेल्या सत्यांना "आर्यसत्ये" का म्हणतात ? असे विचारले आहे. त्याबाबतची माहिती अशी आहे-"आजच्या काळात ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ केवळ जातिवाचक झालेला आहे. मात्र भगवान बुध्दांच्या काळात ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ गुणवाचक होता. व्यक्ती कोणत्याही जातिचा असो तो धम्माच्या मार्गाने, शील-समाधी व प्रज्ञेचा अभ्यास करुन मुक्तीच्या चार पायर्यापैकी पहिल्या स्त्रोतापन्न या पहिल्या पायरीपर्यंत जरी कोणी पोहचला तरी त्याला ‘आर्य’ असे संबोधल्या जात असे. त्यानंतर दुसरी सकृदागामी, तिसरी अनागामी आणि चवथी पायरी अहर्त येथपर्यंत प्रवास करणारे अर्थात आर्य म्हणूनच संबोधल्या जात असे. आर्यसत्य म्हणजे आर्याचे किवा अहर्ताचे सत्य अशी व्याख्या वसुबन्धु आणि बुध्दघोष यांनी केली आहे. आर्य म्हणजे ज्यांचे सर्व अकुशल पापधर्म दूर झाले आहेत तो’ अशी मज्झिमनिकायात व्याख्या केली आहे. तर जो पापकर्मापासून अत्यंत दूर गेला आहे तो आर्य. असे अभिधर्मकोषभाष्यात म्हटले आहे. अशा आर्याचे सत्य म्हणजे आर्यसत्य. आर्य म्हणजे पवित्र, सर्वश्रेष्ठ असाही अर्थ होवू शकतो."
ANCIENT BUDDHIST WOMEN CULTURE IN INDIA
Various aspects of women from noble lady to maid like queen mother,queen believed ,charming princes ,devotee,musician,nagini,takeshi,they are also referred as a donatory inscriptions as a mother,beloved wife,sister,daughter, daughter in law,mother in law ,and devout disciples of the order; mata,grahini,gahapatini,bhariya,putika,bhagini,snusha,antevasika,bikini,upasika,some locality refer to rajamatyi,mahasenapatini etc.
In satwahanan dynasty status and culture of women on peak.
The women wearing pitambara,jewellery different types of turban,hair styles,ear ring, or kundal,( Makarkundala is made from precious gems as jewel of the noble women). kankan,bajubandh,kamarpatta,painjan.The major role of the women played in the socio-religious and political life of contemporary times.This is also amply justified by a high percentage of donations made for the Construction, establishment and maintenance of stupa either independently or along with their family members.Tilaka by uses both
oyal Basically men’s and women’s are equals by births while women’s have more responsibility than men’s.
Respect of mother is our main object and it continued since the buddha’s period .
If we see our ancient history ,how our womens are capable and become Bhukkuni or head of Bhikkuni Sangha that is known as Theri, some name’s of Theri ( Bhikkuni)is given herein below.
There are total 73 Theri’s worked for Dhamma and achieved a highest position.
1.Ayyatara Theri( Free Pearls)
2.Mutta Theri
3.PunnaTheri
- Tissa -1Theri( First Born)
5.Tissa -2 Theri( Second Born)
6.Dheera Theri( wise)
7.Veera Theri( Victor)
8.Mitta Theri( Friend)
9.Bhadda Kasayana Theri(Wife of Siddharth Gautam Buddha)
10 Upasama Theri
11.Mutta Theri – 2
12.DhammadinaTheri
13.Vishaka Theri ( Daughter of Dananjay and Summanna)
14.Sumana -1Theri
15.Uttara Theri
16.Sumama -2 Theri
17.Dhamma Theri.
18.Sangha Theri
19.Abhirupnanda Theri
20.Jenti Theri
21.Sumangal Mata Theri
22.Addakasi Theri
23.Chitta Theri.
24.Mettika Theri
25.Mitta Theri.
26.AbhayMata Theri
27.Abhaya Theri
28.Sama -1 Theri
29.Sama – 2Theri.
30 Uttama Theri
31 Uttama -2 Theri
32.Dantika Theri
33.Ubbiri Theri
34.Suka Theri
35.Sela Theri
36.Soma Theri
37.Bhadda Kapilani
38.Adhyanat Theri
39.Vimala Theri
40.Sinha Theri
41.Sundari Nanda Theri
42.Nanduttara Theri
43.Mittakali Theri
44.Sakula Theri
45 Sona Theri
46.Bhadda Kundalkesha Theri
47.Pattachara Theri
48.Aparasama Theri
49.Chanda Theri
50 Aprauttama Theri
51.Vashetthi Theri
52.Khema Theri
53.Sujata Theri
54.Anopama Theri
55.Mahaprajapati Gotami ( mother of Siddhartha Gautam Buddha)
56.Gutta Theri
57.Vijaya Theri
58.Uttara Theri
59.Chala Theri( Sister of Sariputta)
60.Upchala Theri ( Sister of Sariputta)
61.Shisupchala Theri ( Sister of Sariputta)
62.Vaddhumata Theri
63.Kissa Gotami Theri
64.Uppalvanna Theri
65.Punnika Theri
66.Ambapali Theri
67.Rohini Theri
68.Chapa Theri
69.Sundari Theri - Subha KammarDhita Theri
71.Subha- Jivakmbanika Theri - Isidasi Theri
73.Sumedha Theri
Inspite of that we must remembered The mother of Three Jewels.
1.Mahamaya (Mother of Siddharth Gautam Buddha) - Shubhdangi (Mother of Chakravorty Samrat Ashok)
- Bhimai( Mother of Dr.Babasaheb Ambedkar)
HIstorical Name
4.Bhukkuni Sanghmitra ( Daughter of Chakravarti Samrat Ashok). - Gautami Balashri ( mother of Samrat Satwahan.
6 Gautami ( Mother of Samrat Satkarni known as Gautamiputra Satkarni)
7.Vasetthi Mother of Samrat Puluyami .
8.Royal Queen Nagnika( Queen Nagnika was the Daughter of The Maharathi (King) Tranakiya. The image of regal queen Victoria on coins as the Empress of India is well known . But peep into history and you will find out that the first queen to have silver coin issued in her name lived around 1st century BCE at Junner ,a large inscriptions of her name is in Naneghat Leni ,Queen Nagnika was the wife of Samrat Satkarni the first major women ruler in Satwahana dynasty. The marriage of the Satwahana king Satkarni and Nagnika was a significant political event of Satkarni ‘a Region after death of her husband she declared as Maharathini Princess.
TEAM ABCPR
प्राचीन भारतातील बौद्ध धर्माच्या र्हासाची कारणे
विसूनाना यांनी सुरू केलेल्या एका चर्चा विषयामधे हा विषय उपस्थित झालेला मी बघितला. मला असे वाटले की हा विषय फारच विस्तृत असल्याने निराळा धागा सुरू केल्यास जास्त सखोल चर्चा होऊ शकते. म्हणून या धाग्याचे प्रयोजन.
भगवान बुद्धांचे महानिर्वाण झाल्यानंतर त्यांची धर्मविषयक सूत्रे, मठांमधील शिस्त व नियम या सगळ्या गोष्टी नीट टिकून रहाव्यात यासाठी पहिल्या बुद्ध महासभेचे आयोजन राजा अजातशत्रू याच्या कारकीर्दीमध्ये करण्यात आले होते. करण्यात आले होते. या वेळी बुद्ध शिष्य आनंद याच्याकडे सूत्रे जपण्याचे व दुसरा शिष्य उपाली याच्याकडे मठातील शिस्त व नियम याबद्दलचे विनया हे लिखाण जपून ठेवण्याचे काम देण्यात आले होते. यानंतर 100 ते 150 वर्षांनंतर दुसर्या महासभेचे आयोजन झाले होते. काही मठातील भिख्खू लोकांनी दिलेले द्रव्य घेत असल्याचे आढळून आल्याने ही महासभा घेतली गेली. होती.
तिसरी महासभा सम्राट अशोकाच्या कालात पाटलीपुत्र या राजधानीत झाली होती. या कालापर्यत बुद्धांच्या शिकवणीचे कोणत्या प्रकारे पालन करावयाचे याबद्दल मतभेद त्यांच्या अनुयायात होऊ लागले होते. बुद्धाचे अनुयायी निरनिराळ्या भूप्रदेशात पसरत चालले होते व त्यामुळे त्यांच्यात एकसूत्रता आणणे हे या महासभेचे कार्य होते. श्री लंकेला गेलेल्या व महिन्द्र या शिष्याने या कालापर्यंत स्वत;ला स्थविरवादी असे म्हणायला सुरवात केली होती. बुद्धांच्या मूळ सूत्रांचे त्यात सांगितल्याप्रमाणेच पालन केले पाहिजे असे स्थविरवाद्यांचे म्हणणे होते.
इ.स.नंतर पहिल्या शतकात कनिष्क या कुषाण राजाच्या कालात बौद्ध धर्मियांचा एक नवा पंथ उदयास आला. या पंथाने स्वत:ला महायान पंथ असे नाव घेतले. त्यांच्या मताप्रमाणे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार हे सर्वात महत्वाचे होते. यासाठी बुद्धांनी सांगितलेल्या मूळ सूत्रांच्यात थोडेफार बदल केले तरी चालण्यासारखे होते. या पंथाने आपण स्वत: श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी स्थविरवाद्यांना हीनयानी असे म्हणण्यास सुरवात केली.
भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्वे व शिकवण ही जर मोठ्या प्रमाणात धर्मप्रसार करावयाचा असला तर अपालनीय व कडक आहेत हे महायानी पंथाचे म्हणणे सत्यच वाटते. महायानी पंथामुळेच बौद्ध धर्म संबंध एशियात पसरला यात शंकाच नाही.
मूळ बौद्ध धर्माचे महायानी व स्थविरवादी असे विभाजन होणे हे बौद्ध धर्माच्या र्हासाचे मूल कारण होते असे उपक्रमींना वाटते का?
कारण नंबर एक : बौद्ध धर्माच्या र्हासास राजाश्रयाचा अभाव हे एक कारण वाटते. सम्राट अशोक,सम्राट कनिष्क, हर्षवर्धन यांनी जसा राजाश्रय दिला तसा पुढील काळातातील राजवटींनी शुंग,सातवाहन यांनी बौद्ध धर्मास राजाश्रय दिला नाही.
कारण नंबर दोन : हिनयान आणि महायान हे बौद्ध धर्मातील भेद हेही एक कारण वाटते. हिनयान पंथाचा विश्वास बूद्धाच्या तत्त्वाज्ञावर आधारीत होता तर महायान या पंथाचे धोरण सुधारकांसारखे होते. अशा रीतीने बौद्ध धर्माचे वैचारिक मतभेद निर्माण झाले. दोघांना एकत्र आणण्याचे काम फारसे झाले नाही.
कारण नंबर तीन : बौद्ध धर्माचा प्रचार प्रसाराच्या कामात मिळणार्या संपतीने विवाद उभे राहात गेले. भिक्षू-भि़क्षुणी पवित्र जीवन विसरत गेले. बौद्ध धर्म प्रसाराचे काम मागे पडत गेले.
कारण नंबर चार : वैदिक धर्माने पुन्हा मुसंडी मारली. कुमारील भट्ट, शंकराचार्य, आदि महान आचार्यांनी लोकांची मने हिंदू धर्माकडे आकर्षित केली. हिंदू धर्माने गौतम बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणून स्वीकारले
कारण नंबर पाच : हुणांबरोबर मुसलमान राजवटीने भारतावर आक्रमणे करुन बौद्ध धर्मांचे विहार स्तुपे नष्ट केली शेकडो बौद्ध भिक्षूंना ठार केले. बौद्ध भिक्षूंची निवासस्थाने नष्ट केली.
याबरोबर अशी अनेक कारणे सांगण्यात येतात. संदर्भ हवे असतील तर वेळ मिळेल तेव्हा पुस्तके शोधून संदर्भ डकवतो.
मजकूर संपादित. चर्चेतील अनावश्यक प्रतिसाद काढून टाकले आहेत. सर्व सदस्यांनी विषयांतर न करता सदर चर्चेवरच प्रतिसाद द्यावे ही विनंती. - संपादन मंडळ
-दिलीप बिरुटे
कारण नंबर दोन : हिनयान आणि महायान हे बौद्ध धर्मातील भेद हेही एक कारण वाटते. हिनयान पंथाचा विश्वास बूद्धाच्या तत्त्वाज्ञावर आधारीत होता तर महायान या पंथाचे धोरण सुधारकांसारखे होते. अशा रीतीने बौद्ध धर्माचे वैचारिक मतभेद निर्माण झाले. दोघांना एकत्र आणण्याचे काम फारसे झालेहे कारण जरी ग्राह्य वाटत असले तरी महायान पंथ निर्माण झाला नसता तर बौद्ध धर्म एवढ्या दूरपर्यंत पसरलाच नसता. हा पंथ चालू होईपर्यंत, बौद्ध धर्म स्वीकारणार्यांना सर्वसंगपरित्याग करून भिख्खू म्हणूनच आयुष्य जगावे लागत असावे असे वाटते. महायान पंथानेच एखाद्या व्यक्तीला बौद्ध धर्म स्वीकारल्यावरही एक गृहस्थाश्रमी व्यक्ती म्हणून जगण्याची परवानगी दिली असावी असे वाटते. या बाबतीत कोणी तज्ञ खुलासा करू शकेल का? असे असले तर महायान पंथ बौद्ध धर्माच्या र्हासाला कारण न होता प्रसाराला कारणीभूत ठरला असे म्हणता येणार नाही का?
चन्द्रशेखर
तज्ञ आणि उपक्रमावर अधिकार चालवणारी मंडळी वरील विषयाचा खुलासा करतील. पण, मला असे वाटते की, बौद्ध धर्माच्या परिषदा बौद्ध धर्माची प्रचार,प्रसार,संघटन करणे याबाबतीतल्याच होत्या. महायान पंथामुळेच बौद्ध धर्म पसरला हे पटण्यासारखे नाही. कारण वरील एका कारणात म्हटल्याप्रमाणे महायान पंथाचे धोरण जरा वैदिक संस्कृतीकडे झुकणारे होते असे वाटते जसे, भक्ती,मूर्तीपूजा,तीर्थक्षेत्रे,स्वर्गप्राप्ती,संस्कृत भाषा, संसारात राहून बौद्ध धर्माचे नियमन करणे वगैरे या कारणामुळे काही देशांमधे महायानाचे प्रस्थ होते तर काही देशांमधे हिनयानांचे.त्यामुळे महायानामुळेच बौद्ध धर्म दूरपर्यंत पोहचला याला फारसा आधार नाही, असे वाटते. असो, बाकी प्रतिसाद काय म्हणतात त्याच्या प्रतिक्षेत.
कनिष्कः राज्यकाळ - इसवी सनानंतर १२७ ते १५१
हर्षवर्धन: राज्यकाळ - इसवी सनानंतर ६०६ आणि पुढे
शुंगः राज्यकाळ - इसवीसनापूर्वी १८५आणि पुढे
सातवाहनः राज्यकाळ - इसवीसनापूर्वी २३० आणि पुढे.
बौद्ध धर्माला भरपूर राजाश्रय मिळाला आहे. बुद्धाच्या हयातीतच त्याचे शाक्य कुल बौद्ध झाले होते. त्यावेळी वैशालीचा अजातशत्रू हा राजा बुद्ध धर्माचे पालन करत होता. नौर्य घराण्यातील राजे जैन होते तसेच बौद्ध होते. सम्राट अशोक, सम्राट ब्रुहद्रथ हे बौद्ध होते. महेंद्र आणि संघमित्रेच्या प्रयत्नातून बौद्ध धर्म श्रीलंका, जावा, सुमात्रा या भागात पसरला होता. तेथील राजांनी त्याला आश्रय दिला होता. गांधार भागात बौद्धांचा लक्षणीय प्रभाव होता. ग्रीक क्षत्रपांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. शक, कुशाण राजांपैकी अनेकजण बौद्ध होते. कनिष्काचा उल्लेख आलाच आहे. अगदी आदि शंकराचार्यांच्या काळापर्यंत बौद्ध धर्म प्रभाव गाजवत होता.
मला एक फरक असा जाणवतो, की भारतात वैदिक आणि बौद्ध किंवा जैन या धर्मातील संघर्ष हा स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यापुरता मर्यादित होता. मिहीरगुलसारख्या राजांचा अपवाद वगळता पुष्यमित्र किंवा सातवाहनांसारख्या ब्राह्मण राजांनी बौद्धांचा नृशंस संहार करण्याचे पाऊल उचललेले दिसत नाही. मुस्लिम आक्रमणकाळात मात्र सामूहिक हत्यासत्र कमालीच्या हीन पातळीवर पोचलेले आढळते. तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांचा विध्वंस, मंदिरे, स्तूप उखडून तेथे मशिदी उभारणे, ब्राह्मण आणि भिक्षुंची हत्या (एका सुलतानाने सत्तेवर येताच केवळ ब्राह्मण निवडून त्यांची जाहीर हत्या केली तर जमा केलेल्या जानव्यांचे वजन काही मण भरले, असा उल्लेख वाचला आहे.)
इतिहासाचे पुस्तक चाळले तेव्हा शुंग राज्यकाळ इ.स.पूर्व १००-७५ असा आहे, असे इतिहासातील विद्वान सांगतात, आणि तेच बरोबर असावे.
या विषयावर एक उत्तम पुस्तक सापडले. त्यातील मते पटोत- ना पटोत , संदर्भासाठी त्यात मम. पां.वा. काणे, आंबेडकर यांच्यासारख्या दिग्गजांची मते आहेत. तीही संदर्भासह.
बौद्धांच्या दृष्टीकोनातून या प्रश्नाकडे पहाण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त तर आहेच, शिवाय काही मूळ अवतरणे उपलब्ध असल्याने विविध संशोधकांची या विषयावरील मतेही समजतात. त्याचे लेखकाने केलेले विवेचन आपण मान्य केलेच पाहिजे असे नाही हे वे.सां. न. ल.
अर्थात् तिरुमला हे बौद्धस्थान होते हे मान्य केलेच पाहिजे असे नाही. कारण त्याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. (श्री. रा.चिं.ढेरे यांचे मत असे की ते एक लोकदैवत आहे.)
आपले अभ्यासक मित्र अधिक समर्पक प्रतिक्रिया देतीलच, पण मला वाटते, की 'मानवी दु:खांच्या मागे तृष्णा हे मूळ कारण आहे,' हे बुद्धाचे सूत्र त्याचेच अनुयायी त्याच्या निधनानंतर फार लवकर विसरले. धनाचा संग्रह, शरीराचे भोग या गोष्टींचे संयमन फारसे सोपे नसते. सर्वसामान्य माणसे किंवा नवे साधक या निसरड्या मार्गावर लवकर पडू शकतात. दुसरी गोष्ट बौद्ध धर्म जनतेत लोकप्रिय होत होता तेव्हा त्याच्याकडे सर्वजण कुतुहलाने पाहात होते. एक पटणारा पंथ म्हणून त्याचा प्रसार होत होता. पण जेव्हा राजसत्तेने हा धर्म अनुसरला आणि त्याच्या प्रसाराचे काम हाती घेतले तेव्हा शासकांचा जुना वैदिक धर्म आणि नवा बौद्ध धर्म यात संघर्ष निर्माण होणे अपरिहार्य होते. साम, दाम, दंड, भेद ही राजकीय संघर्षाची हत्यारे आहेत आणि वैदिक धर्माने त्यांचा वापर बौद्ध धर्माचा प्रभाव पुसण्यासाठी केलेला आहे.
अव्यवस्थेच्या नियमानुसार, बाह्य मदत मिळाली नाही तर एकदा सुरू केलेली कोणतीही व्यवस्था खराबच होत जाते. व्यवस्था जितकी अधिक चांगली असते तितकी तिला अधिक संरक्षणाची आवश्यकता असते. या रूपकाच्या आधारे माझी पुढील मते आहेत.
बौद्ध धर्म हा मुळात प्रस्थापित रूढींच्या विरोधात, सुधारणावादी म्हणून आला होता. त्याची तुलना भारतातील तिसर्या आघाडीशी करता येईल. तिसर्या आघाडीची तुलना कोठेतरी सतत शकले होणार्या अमिबाशी केली गेली होती. बौद्ध धर्माने जी स्वप्ने दिली ती पूर्ण करणे त्यांना जमले नसावे. प्रस्थापित धर्म मात्र शोषणाच्याच उद्दिष्टाने प्रेरित असल्यामुळे टिकू शकले असावेत.
गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-२ या चर्चेतील बौद्ध धर्माशी संबंधित काही प्रतिसाद येथे हलवले आहेत याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.
सम्राट अशोकाचा काळ हा बौद्ध धर्माचा सुवर्णकाळ होता. अर्थात राजा आणि अनेक नागरिक बौद्ध धर्माचे पालन करत असले तरी वैदिक धर्म टिकून होताच. फक्त त्याचा प्रभाव काहीसा क्षीण झाला होता. गंमत बघा, वैयक्तिक आचरणात अहिंसेचा पुरस्कार करणार्या राजांनी सैन्ये मात्र सुसज्ज राखली होती. हे सैनिक काही बौद्ध झालेले नव्हते. ते वैदिक धर्माचे आणि क्षत्रियत्वाचे पालन करणारे होते. त्या काळात योद्ध्यांचे अनेक संघ असेही होते ज्यांचा उपजिविकेचा मार्ग लढाई होता. अशी भाडोत्री सैन्ये प्रत्येक राजा जवळ बाळगून असे (मराठेशाही-मोगल काळातही पठाण, रोहिले, गारदी, अरब, राजपूत, हबशी, अशा अनेक जमाती रोजमुरा देईल त्याच्याकडे चाकरीला असत. नाना फडणिसाकडेच १००० अरबांचे कडवे सैन्य चाकरीला होते) आता पोटापाण्यासाठी लढाई करणारे लोक अहिंसा आणि बौद्ध तत्त्त्वांचा पुरस्कार करणे शक्यच नव्हते. पण त्या काळात बौद्ध धर्माला राजाश्रय असल्याने कुणी उघडपणे विरोधात गेले नाही. सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रसारार्थ इतर देशांत पाठवले. अशा रीतीने बौद्ध धर्म दक्षिण भारत व श्रीलंकेत विस्तारला.
पुढे बौद्ध धर्माला उतरती कळा लागली. कोणत्याही चळवळीचे अपयश हे नेत्याच्या आणि कार्यकर्त्यांच्या वर्तनावर ठरते. शेवटचा मौर्य सम्राट ब्रुहद्रथ याच्या काळात बौद्ध धर्माचा नाटकी अतिरेक झाला होता. ब्रुहद्रथ हा स्वतः विलासी आणि दारु व सुंदर स्त्रियांमध्ये आकंठ बुडालेला होता. वरकरणी बौद्ध धर्माची उदात्त तत्त्वे पोपटासारखी बोलायची आणि प्रत्यक्षात मात्र सगळे अनाचार करायचे. 'यथा राजा तथा प्रजा' या न्यायाने हा स्वैराचार प्रजेत आणि बौद्ध संघातही पसरला होता. बौद्ध संघात तर हेरांचा सुळसुळाट झाला होता. त्याचा फायदा ग्रीकांनी करुन घेतला. हेर, लाच, घातपात आणि व्यभिचार यांचा वापर कूटनीतीच्या राजकारणासाठी कसा करायचा, हे चाणक्याने अर्थशास्त्रात नोंदवून ठेवले आहे.
बौद्ध धर्माचा भारतातील र्हास हळूहळू सुरु होता. त्यात महायान आणि हीनयान असे पंथ होऊन जातीयतेची फूट पडली. सम्राट कनिष्काच्या काळात महायान पंथियांची मोठी परिषद झाली आणि हीनयान पंथ बाजूला फेकला गेला.
पुढे पुढे तर बौद्ध धर्म हा केवळ तात्त्विक चर्चेचे एक व्यासपीठ झाले. त्यावर निर्णायक आघात करण्याचे काम शंकराचार्यांनी केले. त्यांनी वादविवादात विशेषतः बौद्ध बनलेल्या ब्राह्मण विद्वानांचा पराभव केला आणि वैदिक धर्माचेही पुनरुज्जीवन केले. म्हणजे बघा. वैदिक व बौद्ध धर्मातील हा संघर्ष हा शतकानुशतके सुरु होता. बौद्ध धर्माचा र्हास कुणा एका राजाच्या काळात घडला नाही. पडझडीची ही प्रक्रिया प्रदीर्घ काळ आणि मुक्तपणे सुरु राहिली. त्याअर्थाने मी आपोआप असा शब्द वापरला आहे. पुष्यमित्रावर बौद्ध साहित्याचा राग असणे स्वाभाविक आहे कारण त्याच्या क्रांतीमुळेच वैदिक धर्म पुन्हा प्रबळ झाला.
मला इतकेच म्हणायचे होते, की मगधाच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण, हे पुष्यमित्राचे ध्येय होते. वैदिक धर्माला शक्ती देणे, हे त्यात सुप्त होतेच. आणि हेही खरेच की क्रांतीनंतर पुष्यमित्राने एक क्षणही न दवडता वैदिक परंपरांचा पुरस्कार लगेच सुरु केला. त्याने नातू वसुमित्राला गादीवर बसवून त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ करुन घेतला आणि खारवेल व शातकर्णी यांचा युद्धात पराभव केला. मला हा वसुमित्राचा पुढचा इतिहास वाचायचा आहे. तो काळही तितकाच रोचक आहे.
या इतिहासाबद्दल प्रियाली अधिकारवाणीने भाष्य करु शकतील त्यामुळे पुस्तकांची यादी व संदर्भ त्यांना विचारणे इष्ट राहील.
माझ्यापुरते विचाराल तर मला भूतकाळाचे दुवे गुंफून लिहिलेल्या कादंबर्या आवडतात. मी त्यांना प्रमाण मानणार नाही, पण इतिहासाचा तो विशिष्ट काळ डोळ्यापुढे उभा राहण्यासाठी निव्वळ जंत्रीवजा आणि सैद्धांतिक ग्रंथांपेक्षा अशा ललित शैलीतील कादंबर्याच चांगल्या वाटतात. (शेवटी इतिहास म्हणजे तरी काय इति+ह+आस = हे असं असं घडलं होतं, हेच सांगणे)
तर मी आपल्याला सांगेन की आपण पुष्यमित्राच्या राजकीय संघर्षावरील एक कादंबरी आवर्जून वाचावी. तिचे नाव 'उषःकाल' की 'राज्यक्रांती' यापैकी आहे (लेखक : भाऊ धर्माधिकारी) आता ही कादंबरी मिळेल का हे सांगणेही मुश्किल आहे कारण खूप जुनी आहे. माझी प्रत कुणीतरी लंपास केली. तर मुद्दा असा, की ही जरी कादंबरी असली आणि लेखकाने काही ठिकाणी कल्पनेचे स्वातंत्र्य घेतले असले तरी त्यात पुष्यमित्रकालीन इतिहासाचे दुवे खूपसे बरोबर सांधले गेले आहेत आणि तो काळही जिवंत केला आहे. फार पूर्वी मी ही कादंबरी वाचून काही टिपणे काढली होती आणि नंतर एकदा माझ्याकडे असलेल्या चाणक्याच्या 'अर्थशास्त्र' ग्रंथातील संज्ञांशी ते पडताळून पाहिले तेव्हा भाऊ धर्माधिकारींच्या तर्ककौशल्याचे कौतुक वाटले. त्याखेरीज विशाखादत्ताचे 'मुद्राराक्षस' हे नाटकही वाचण्यास उपयुक्त ठरते. पुष्यमित्राचा काळ खूप पुढचा असला तरी मौर्यकालीन संबोधने, रीतीरिवाज, भाषा व संस्कृती याचे ठसे मुद्राराक्षसमधून पाहायला मिळतात.
बाकी इतिहासाची पुस्तके म्हणाल तर रोमिला थापरपासून कोसंबींपर्यंत खूपजणांचे लेखन वाचता येईल.
बौद्ध धर्माचा भारतातील र्हास हळूहळू सुरु होता. त्यात महायान आणि हीनयान असे पंथ होऊन जातीयतेची फूट पडली. ...
- महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांनी यासंदर्भात अतिशय माहितीपूर्ण लेखन केलेले आहे. (पुस्तकाचे नाव नेमके आठवत नाही़; कारण पुस्तक वाचल्याला बरीच वर्षे झाली आहेत. काणे यांचीच अनेक पुस्तके मी त्या काळात सलगपणे वाचली. त्यामुळे नेमके नाव आठवेना; परंतु `धर्मशास्त्राचा विचार` हे ते पुस्तक असावे, असे वाटते.)
भारतात बौद्ध धर्माला रसातळाला नेण्यात हीनयान पंथाचा वाटा सर्वाधिक आहे. हीनयान पंथ हा असा एक पंथ होता की, ज्यात `विधी` आणि `निषेध` असे काही नव्हतेच. म्हणजे असे की, बहीण-भावाचा संभोग त्यांना चालू शके. मद्यसेवन, मांसभक्षण या तर काय, रोजच्याच गोष्टी होत्या. चोरी करणे, लूटमार करणे यात काहीच वावगे नव्हते, खोटे बोलणेही सर्रास चाले... ही अशी विधिनिषेधशून्यता बोकाळलेली होती. हे असे असल्यावर एखादा `धर्म` बुडायला कितीसा काळ लागणार ?
बुद्धाच्या महानिर्वाणानंतर पाचशेच वर्षांनंतर बौद्ध धर्माच्या चिरफळ्या - त्या धर्माच्या जन्मदेशातच; म्हणजे भारतातच - उडाल्या आणि अन्य देशांत हा धर्म एखाद्या सागरासारखा फैलावत गेला !!!
बुद्धत्वाला पोचलेला एक कुणातरी महानेता असतो आणि बाकीचे अनुयायी (काही जवळचे निवडक अपवाद वगळता) महाबुद्धू असतात, हे ठळठळीतपणे सांगणारा एक किस्सा बौद्ध भिक्खूच्या संदर्भात वाचलेला आठवतो.
कधीही कुणाला कुठलीच भिक्षा मागू नका. न मागता पात्रात जी भिक्षा पडेल, तेवढीच सेवन करा, असे गौतम बुद्धाचे भिक्खूंना सांगणे होते. मांसभक्षण तर वर्ज्य होतेच.एकदा असे झाले की, एका भिक्खूच्या पात्रात मांसाचा तुकडा पडला. उडणाऱया कावळ्याच्या चोचीत हा तुकडा होता. कर्मधर्मसंयोगाने चोचीतून तो निसटला आणि भिक्खूच्या पात्रात पडला. आता आली मोठीच पंचाईत. भिक्षा तर न मागता मिळाली आहे. एक नियम पूर्ण झाला. पण ती मांसाची आहे. हे निमयात बसणारे नाही. आता काय करायचे ?
भिक्खूंचा संघ बुद्धाकडे गेला. संबंधित भिक्खूने बुद्धाला हकीकत सांगितली. बुद्धाने तेवढ्यापुरता म्हणजे अगदी तेवढ्यापुरताच अपवाद केला आणि ते अभक्ष्यभक्षण करण्यास संबंधित भिक्खूला परवानगी दिली. झाले. प्रश्न तिथेच आणि तेवढ्यापुरताच मिटला; पण...
या एकाच अपवादामुळे आज चीन आणि जपानमधील बौद्धधर्मीय सर्रास मांसाहारी झालेले आहेत !!!
अनुयायी हे असे असतात. अपवादालाच नियम कऱणारे. आपल्या धर्मनेत्याकडे असलेले प्रखर व्रताचरण, त्याची निष्ठा, पोटतिडीक, ध्यास या गोष्टी अनुयायाकडे असतीलच असे नाही. किंबहुना नसतातच. आणि धर्माच्या नावेत अशाच तर अनुयायांचा सुळसुळाट असतो. त्यांच्यामुळेच धर्म बुडतो आणि हेच `उंदीर` नाव बुडू लागली की स्रर्वात प्रथम बाहेर उड्या मारतात आणि `भवसागरा`त गटांगळ्या खातात !!!
.......
दुसरी गोष्ट : मूर्तिपूजेला बुद्ध अजिबात मानत नसे. मूर्ती हा प्रकारच त्याला मान्य नव्हता. आज उर्दूमध्ये मूर्तीसाठी, पुतळ्यासाठी `बुत` हा जो शब्द वापरला जातो, तो बुद्ध याच शब्दावरून आलेला आहे. चीन-जपानमध्ये आज बुद्धाच्या बुतांचा नुसता `बुतबुताट` झालेला आहे !
चुकूनमाकून या पृथ्वीतलावर बुद्ध पुन्हा एकदा अवतीर्ण झाला तर तो `हेचि `बुत` काय मम तपाला ?` असे म्हटल्याशिवाय राहणार नाही!!!
ज्याने मूर्तिपूजा नाकारली, त्याच्याच मूर्ती करून सद्गुरूच्या शिकवणुकीला हरताळ फासणारे असे हे अनुयायी... मग धर्माचा ऱहास होणारच !
बौद्ध धर्मात मांसभक्षणाला परवानगी नव्हती, असे वाटत नाही. भिक्षुने स्वतः हत्या करुन मांस खाऊ नये व हिंसेच्या मार्गाला जाऊ नये, अशी बुद्धाची शिकवण होती. दुसर्याने शिजवलेले मांस भिक्षेत मिळाले तर ते खाण्यास बुद्धाची हरकत नव्हती. स्वतः बुद्धाचे महानिर्वाण होण्यास शिळे मांस खाण्यातून झालेला अतिसार कारणीभूत असल्याचे मी कुठेतरी वाचले होते. (खरे खोटे माहीत नाही)
बुत हा शब्द बुद्धवरुन आला आहे, हे पटते. इस्लामी आक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात खैबर खिंड परिसरात ही बुद्धपूजा चांगलीच प्रसारित होती. त्याला बुद्ध प्रशस्ती म्हणत. त्यावरुनच 'बुतपरस्ती' हा अपभ्रंश प्रचलित झाला असावा.
बुद्ध आणि मांसाहार यांविषयी मी पूर्वी वाचलेले मला पुसटसे आठवत आहे.
एका आजारी भिक्खूला मांस खायची इच्छा झाली असता त्याची सेवा करण्यासाठी नेमलेल्या एका भिक्खिणीने (प्राणिहत्या करावी लागू नये म्हणून) स्वतःच्याच शरीराचे मांस कापून त्याला खायला दिले. ही गोष्ट बुद्धाला कळली आणि मग त्याने आपल्या शिष्यसंघाला बजावले की, यापुढे कोणीही कोणत्याही प्रकारचे मांस खाता कामा नये आणि तेव्हापासून मांसाहार वर्ज्य झाला. (या गोष्टीची सत्यासत्यता जिज्ञासूंनी पडताळून पाहावी.)
आपल्या शिष्यांनी मांसाहार करू नये असे सांगणारा बुद्धही-तसे शिष्यांना सांगितल्यानंतर- स्वतः मांसाहार करीत होता किंवा कसे, हे तपासले पाहिजे !
एका आजारी भिक्खूला मांस खायची इच्छा झाली असता त्याची सेवा करण्यासाठी नेमलेल्या एका भिक्खिणीने (प्राणिहत्या करावी लागू नये म्हणून) स्वतःच्याच शरीराचे मांस कापून त्याला खायला दिले. ही गोष्ट बुद्धाला कळली आणि मग त्याने आपल्या शिष्यसंघाला बजावले की, यापुढे कोणीही कोणत्याही प्रकारचे मांस खाता कामा नये आणि तेव्हापासून मांसाहार वर्ज्य झाला. (या गोष्टीची सत्यासत्यता जिज्ञासूंनी पडताळून पाहावी.)
ही गोष्ट मी आताच वाचली. या भिक्खिणिचे नाव सुप्रिया. त्या आजारी भिक्खूला आपण मनुष्य मांस खातो आहोत ही कल्पना नव्हती. परंतु, ही बुद्ध कथा आहे कारण त्यात पुढे बुद्धाने सुप्रियेच्या मांडीवरून हात का दृष्टी फिरवली (चू.भू.द्या.घ्या) आणि तिची जखम भरून आली असे सांगितले आहे. हा इतिहास नाही. बुद्धानंतर अनेक वर्षांनी बुद्धकथा/जातककथा रचल्या गेल्या त्यामुळे त्यात सत्यांश किती ते कळणे कठिण आहे.
बुद्ध स्वतः मांसाहारी होता असेच आजवरच्या वाचनातून वाटते.
भगवान बुद्ध आणि सू(सु)करमद्दव !
भगवान बुद्ध, मांसाहार आणि भिक्खूसंघाच्या भोजनाविषयीच्या नियमांबाबत मला जी माहिती मिळाली, ती पुढे देत आहे.
अ)
भगवान बुद्धाने जी तत्त्वे सांगितली आहेत व जे उपदेश केले आहेत, त्यांमध्ये `पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि` याशिवाय : पंचशीलातील तत्त्वाप्रमाणेच मदिरेच्या सेवनाविषयी ते अत्यंत कडक नियमांचेच बंधन घालतात.
भगवान बुद्ध किंवा त्यावेळचे भिक्खूसंघ मांसाहारसेवन करीत असत की नसत, याला पुरावे म्हणून जे सापडतात, त्यात प्रामुख्याने `विनयपिटक` आणि इतर पाली भाषेतील ग्रंथ आणि अशोक राजाचे शिलालेख हे प्रमुख आहेत.
आपल्या शिकवणुकीतून भगवान बुद्धाने पशूहत्येविरुद्ध प्रचार केलेला आढळतो. बौद्ध धर्माचे मूलभूत तत्त्व म्हणूनच अहिंसा आहे. त्या ठिकाणी प्राण्यांची हिंसा ही निषिद्धच मानली आहे. कोणत्याही सजीव प्राण्याची हत्या करू नये, असाच त्या अहिंसेतून उपदेश केलेला आहे.
भगवान बुद्धाचे जे उपासक व श्रद्धा असलेले जे निरनिराळे राजे होते व नंतरही झाले तेही बुद्धाचा हा प्राणिहत्येसंबंधीचा व मांसभक्षणासंबंधीचा उपदेश आचरणात आणीत होते, हे त्यांच्या आचरणावरून दिसते.
भगवान बुद्ध व त्यांचा भिक्खूसंघ मांसाहारी होता की नाही, या गोष्टीसंबंधीही उलट-सुलट प्रतिपादन करणारे विचारप्रवाह आहेत. कोणाच्या मते भगवान बुद्धाने व त्यांच्या संघाने मांसाहार कधीच घेतला नाही, तर काहींच्या मते भिक्षा देताना लोक मांसरूपी अन्नदान करीत असत व ते भगवान बुद्ध, त्यांचे शिष्य व संघातील भिक्खूगण या सर्वांना मांसाहार करावाच लागे.
काही सूत्रांवरून असे आढळते की, आपल्या दान देणाऱ्या दात्यांचा अपमान होऊ नये म्हणून भगवान बुद्धाने मांसान्न स्वीकारले; पण त्याचबरोबर अहिंसेच्या तत्त्वात त्यांनी जे सांगितले आहे, त्याविरुद्ध ते आचरण करतील, असा सबळ पुरावा त्या सूत्रांत कोठेही नाही; पण जर खास भिक्खूंकरिताच पशूवध नसेल तर त्यांना मांससेवनाची अनुज्ञा आहे, असे "विनयपिटका'तही उल्लेख आहेतच.
भगवान बुद्धाने परिनिर्वाणाच्या दिवशी चुंद लोहाराच्या (हा बुद्धाच्या जवळच्या शिष्यांपैकी एक होता) घरी डुकराचे मांस खाल्ले ही गोष्ट अनेक विद्वानांमध्ये मतैक्य नसलेली आहे. अश्वघोषाने वरील मांससेवन केल्याचा उल्लेख केला आहे, तर काही विद्वानांच्या मते ते अन्न पंचगोरसाने तयार केलेल्या अन्नाचे होते. त्या मृदू अन्नाचे नाव होते "सू(सु)करमद्दव'. या शब्दाचे आणखीही अर्थ संभवतात, ते म्हणजे रसायन वगैरे. तेव्हा ही घटनाही इतिहासाच्या आधारे फोल आहे.
बुद्धाच्या मते अहिंसा आणि शाकाहार ही महान तत्त्वे होती; कारण प्रत्येक सजीवाला जीवन जगण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो स्वतंत्रपणे जगू शकतो, अशा मताचा गौतमबुद्ध होता, हेच त्याच्या सर्व शिकवणुकीवरून सिद्ध होते.
(संदर्भ ः बौद्ध धर्म मार्गदीप. संपादक ः हरिभाऊ पगारे)
* * *
ब)
सू(सु)करमद्दव : सू(सु)करमद्दव म्हणजे डुकराचे मांस असा अर्थ काहींनी केला आहे; परंतु मद्दव या स्वतंत्र शब्दाचा अर्थ मांस असा होत नाही. त्यामुळे डुकरांना आवडणारा एक प्रकारचा मऊ कंद असा त्याचा अर्थ पाली टीकाकारांनी दिला आहे. कावळ्याची छत्री किंवा कुत्तरवेल या नावाच्या वनस्पतीत जसा कावळा किंवा कुत्रा यांचा संबंध नाही, तसा सू(सु)करमद्दव कंदात डुकराचा संबंध नाही, असे काहीजणांचे म्हणणे आहे.
(संदर्भ - अविनाश सहस्रबुद्धे यांनी लिहिलेला `भगवान बुद्धांचा जनवादी धर्म` हा ग्रंथ. प्रकरण : भगवान बुद्धांचा धर्मसंचार. त्यातील शेवटची तळटीप)
* * *
क)
बुद्धाने आपल्या भिक्खूसंघाला घालून दिलेले भोजनविषयक ३० नेम
१) लक्षपूर्वक पिंडपात (भिक्षा) ग्रहण करीन, असा नेम करावा.
२) पात्रावर लक्ष ठेवून पिंडपात ग्रहण करीन, असा नेम करावा.
३) भाताला लागेल एवढेच वरण घेईन, असा नेम करावा.
४) पात्र भरून न जाईल, अशा प्रमाणे पिंडपात ग्रहण करीन, असा नेम करावा.
५) लक्षपूर्वक भोजन करीन, असा नेम करावा.
६) पात्रावर लक्ष ठेवून भोजन करीन, असा नेम करावा.
७) अनुक्रमे एका बाजूने जेवत जाईन, असा नेम करावा.
८) भाताला लागेल एवढेच वरण घेऊन जेवीन, असा नेम करावा.
९) मधलाच भात घेऊन जेवणार नाही, असा नेम करावा.
१०) जास्त मिळवण्याच्या इच्छेने वरण किंवा भाजी भाताने झाकून ठेवणार नाही, असा नेम करावा.
११) आजारी नसता वरण किंवा भात आपल्यासाठी करवून जेवणार नाही, असा नेम करावा.
१२) टीका करण्याच्या हेतूने दुसऱायच्या पात्राकडे पाहणार नाही, असा नेम करावा.
१३) मोठा घास करणार नाही, असा नेम करावा.
१४) बेताचा घास करीन, असा नेम करावा.
१५) घास तोंडाजवळ आणण्यापूर्वी तोंड उघडणार नाही, असा नेम करावा.
१६) जेवताना तळहात तोंडात घालणार नाही, असा नेम करावा.
१७) तोंडात घास असता बोलणार नाही, असा नेम करावा.
१८) हातातील घास तोंडात फेकून जेवणार नाही, असा नेम करावा.
१९) घासाचा भाग तोंडाने तोडून जेवणार नाही, असा नेम करावा.
२०) गालात अन्न भरून जेवणार नाही, असा नेम करावा.
२१) हात झाडीत झाडीत जेवणार नाही, असा नेम करावा.
२२) भात इकडे-तिकडे शिंपडून जेवणार नाही, असा नेम करावा.
२३) जीभ इकडे-तिकडे हलवत जेवणार नाही, असा नेम करावा.
२४) चपु चपु शब्द करत जेवणार नाही, असा नेम करावा.
२५) सुरूसुरू शब्द करत जेवणार नाही, असा नेम करावा.
२६) हात चाटत जेवणार नाही, असा नेम करावा.
२७) पात्र चाटत जेवणार नाही, असा नेम करावा.
२८) ओठ चाटत जेवणार नाही असा नेम करावा.
२९) उष्टया हाताने पाण्याचे भांडे घेणार नाही, असा नेम करावा.
३०) भाताची शिते असलेले पात्र धुऊन ते पाणी गावात टाकणार नाही, असा नियम करावा.
(संदर्भ : धर्मानंद कोसंबी यांचे बुद्ध (बौद्ध) धर्मावर चार निबंध )
>>> हे वाचून गौतम बुद्ध पुण्यात रहात असत का असे वाटू लागले आहे...
- शक्य आहे. या शाक्यमुनींचा एखादा जन्म याही नगरीत कधीकाळी झालेला असू शकेल ! (तुम्ही पुण्याचेच का ? तसे असेल तर मग आपण दोघेही कदाचित भिक्खू असू शकू त्या वेळी !!) :)
>>> बाकी पुण्यातील रेस्टॉरंट मध्ये / खानावळीत ह्या सुचना जबरा शोभतील.
मांसभक्षण तर वर्ज्य होतेच.
नव्हे. स्वतः हिंसा करणे वर्ज्य होते. बुद्ध स्वतःही मांसाहार करत असून आपल्या अन्नाविषयी चोख होता. आपण मूळचे क्षत्रिय आहोत हे तो कधीच विसरला नाही आणि शरीराची काळजी घेणे महत्त्वाचे असते हे त्याचे मत होते असे वाटते. येथे योगप्रभूंशी सहमत आहे.
या एकाच अपवादामुळे आज चीन आणि जपानमधील बौद्धधर्मीय सर्रास मांसाहारी झालेले आहेत !!!
नाही तसे काही नाही. ही एक आख्यायिका आहे.
मूर्तिपूजेला बुद्ध अजिबात मानत नसे. मूर्ती हा प्रकारच त्याला मान्य नव्हता. आज उर्दूमध्ये मूर्तीसाठी, पुतळ्यासाठी `बुत` हा जो शब्द वापरला जातो, तो बुद्ध याच शब्दावरून आलेला आहे. चीन-जपानमध्ये आज बुद्धाच्या बुतांचा नुसता `बुतबुताट` झालेला आहे !
मूर्तीपूजेला बुद्ध मानत नव्हता हे ठीक पण बुद्धाच्या मूर्ती इसवी सनापूर्वीच गांधारात निर्माण झाल्या. उलट सुबक ग्रीक शिल्पकलेने भारतातसुद्धा सुबक शिल्पकलेचे प्रस्थ वाढले असे मला वाटते.
बौद्धांच्या र्हासाचे कारण केवळ त्यांचा भ्रष्टाचार असे देता येत नाही. तसे असते तर जगातील सर्वच धर्म आतापर्यंत र्हास पावले असते. बौद्ध धर्माच्या र्हासाची कारणे यापेक्षा वेगळी असावीत. मी काल थोडेफार वाचन केले असता -
शुंग राजवटीने वैदिक धर्माची मरगळ जाऊन बौद्ध धर्म थोडा पिछाडीस गेला हे खरे आहे. यातच वैदिक धर्माने बौद्ध धर्माच्या अनेक गोष्टी लिलया उचलल्या. आज आपल्या ध्वजावरही जे अशोकचक्र आहे ते मूळ बौद्ध संस्कृतीतील आहे. शुंग, सातवाहन वगैरेंनंतर इसविसनातही कनिष्क आणि हर्षासारखे अनेक पराक्रमी राजे झाले. त्यानंतर हुणांनी बौद्ध धर्माला क्षिती पोहोचवली. यात मिहिरकुल या अतिशय क्रूर राजाचे वर्णन वाचले. हुण हे शिवाचे परमभक्त होते. मिहिरकुलाने आपला राज्यविस्तार करून उत्तर भारतातील अनेक चैत्य आणि विहारातील बौद्ध धर्मगुरूंची हत्या केली. यानंतर दिशा दाखवणारे गुरूच बौद्धांकडे राहीले नाहीत असे सांगितले जाते.
वैदिक धर्म जसजसा कर्मठ होत गेला तसतसा तो इतर धर्मांबाबत अधिक अहिष्णू झाला आणि हे ही एक कारण बौद्ध धर्माच्या र्हासाचे आहे. पुढे मुसलमानी संस्कृतीने उरला सुरला बौद्धधर्मही संपुष्टात आणला.
बौद्धांच्या र्हासाची कारणे
मुख्यत्वे संपत्तीसंग्रह आणि त्यामुळे शिरलेला भ्रष्टाचार ही असावीत. याला बौद्ध मठही अपवाद नव्हते. किंबहुना अपरिग्रह करणे ही बुद्धाची शिकवण दुर्लक्षित करून बौद्ध संघ अर्थसंचय करू लागले. बौद्ध लेण्यांच्या जमिनी मठांना दान म्हणून मिळू लागल्या. यामुळे हळूहळू वाईट प्रवृत्ती शिरल्या आणि मठांबद्दल असलेला आदर नाहीसा झाला.
बुद्धाच्या मूर्ती इसवी सनापूर्वीच गांधारात निर्माण झाल्या.
याचे कारण अशोकाने बौद्ध धर्माला दिलेले स्थान आणि प्रसार.
बहुतेक जुन्या स्तूपामध्ये बुद्धाचे चित्रीकरण बोधी वृक्ष, त्याचे आसन, पादत्राणे (खडावा) आणि पावले अशा प्रकारे केलेले असते.
मुख्यत्वे संपत्तीसंग्रह आणि त्यामुळे शिरलेला भ्रष्टाचार ही असावीत. याला बौद्ध मठही अपवाद नव्हते. किंबहुना अपरिग्रह करणे ही बुद्धाची शिकवण दुर्लक्षित करून बौद्ध संघ अर्थसंचय करू लागले.
या संपत्तीपायीच हुणांनी बौद्ध मठांचा विनाश केला आणि भिख्खूंचे शिरकाण केले असे कळते.
इथूनः
http://www.loksatta.com/lokprabha/20100924/samiksha.htm
बौद्ध तत्त्वज्ञानाचा अमीट ठसा
हिंदू धर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही. जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत: अन्य प्रवाहांचे आहे.
आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो, त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत. अनेक अर्थपूर्ण प्रतिकंही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत. खरेतर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म होय. हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचा आद्य आणि सखोल ठसा आहे!
बौद्धधर्माचे चेहरे तरी किती लपवणार? ज्या पुरी, शंृगेरी, बद्रीनाथ, द्वारका या ठिकाणी शंकराचार्यानी चार हिंदूधर्मपीठे स्थापन केली, ती ठिकाणे मूळची बौद्ध चळवळीचीच महान केंद्रे होती! पुरीचे जगन्नाथाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्धमंदिर होते! (इति. स्वामी विवेकानंद!) शंृगेरीचा शंकराचार्याचा मठच बौद्धस्तुपाच्या जागेवर झालेला आहे! श्रीशैलमचे मंदिरही पूर्वीचे बौद्धशिल्प होते! तिरुपतीचा बालाजी, बद्रीनाथचा बद्रीकेश्वर ही सध्या हिंदूंची म्हणवली जाणारी धार्मिक क्षेत्रे पूर्वीची बौद्धधर्माची महत्त्वाची स्थाने होती (तिरुपती बालाजी आणि तिथला परिसर नीट न्याहाळला तरी हे लक्षात येते! मुंडन पद्धत ही मूळची बौद्धपरंपरेची!)
बौद्ध धर्माची जी चार प्रमुख सेंटर्स होती त्या ठिकाणी चारधाम यात्रा बौद्ध मंडळींनी सुरू केली. या चार धामांचे यथावकाश अपहरण करण्यात आले. देशातल्या बहुतांश देवदेवता, त्यांच्या मूर्ती आणि मंदिरे मूळची बुद्धिस्टांची आहेत. अगदी कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्तीही आणि तिचे मंदिरही! (उत्खननाची गरज इथे आहे!) अशी असंख्य ठिकाणे हिंदू-वैदिक संस्कृतीने हडप केली आणि तिथे ‘..अशी आख्यायिका आहे..’ टाइप पौराणिक कथांचा व वैदिक कर्मकांडांचा बाजार मांडला!
बौद्धधर्म सबंध भारतभर व भारताबाहेर विस्तारला होताच, परंतु महाराष्ट्राच्या अणूरेणूत तो अक्षरश: भिनला होता. लोकसेवेच्या, समतेच्या, ज्ञानविज्ञानाच्या चळवळी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून आणि डोंगरपर्वतातून निनादल्या होत्या! यातूनच महाराष्ट्राचे परमवैभव असलेली बौद्ध लेणी निर्माण झाली आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर बौद्ध इतिहासाच्या सर्जनशीलतेचा अप्रतिम ठसा कायमचा कोरला गेला! नंतरच्या काळात या लेण्यांबाहेर कुठल्यातरी चमत्कृतीपूर्ण शिवाची, देवाची किंवा देवीची उभारणी करून बौद्धलेण्यांना हायजॅक करण्यात आले! त्यासाठी काल्पनिक देवदेवतांच्या सुरस कहाण्यांना ऊत आणला गेला!
प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, ‘फार दूर नको, लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पाहा. ही वास्तविक बौद्धांची! तेथल्या त्या ओटय़ा, ते दिवाणखाने, ते स्तूप, साऱ्या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा! तेथे बाहेर एक देवी अचानक प्रगट झाली! तिचे नाव एकविरा! हिला वेहेरीची देवी असेही म्हणतात. ही पांडवांची बहीण. हिच्यासाठी भीमाने एका रात्रीत ही लेणी कोरून काढली!’
किती उदाहरणे सांगायची? आज शाळा-कॉलेजांमधून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. परंतु हा ‘गुरू’ कोण हे कुणाला माहीत नाही! हा गुरू आहे, गौतम बुद्ध! त्याने पाच शिष्यांना केलेल्या पहिल्या उपदेशामुळे पहिली गुरुपौर्णिमा साजरी झाली आणि तिथून तो पायंडा पडला! (पण आज गुरुपौर्णिमा बिनबोभाटपणे व्यासमहाशयांच्या नावावर खपविली जातेय!) मंगळसूत्र, मंगलाष्टका असे अगणित शब्द बौद्धपरंपरेतूनच आलेले आहेत. थोडक्यात, आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्धधर्माचा, बौद्ध प्रतिकांचा, बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहे की, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्धधम्मचक्रप्रवर्तनाचेच प्रतिक आहे! भारताची अधिकृत शासकीय राजमुद्रा ही बौद्धपरंपरेचीच खूण आहे. राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपतीच्या आसनामागे दर्शनी जागी ठळक अक्षरात ‘धर्मचक्रप्रवर्तन’ असे कोरलेले आहे.
हिंदू धर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही. जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत: अन्य प्रवाहांचे आहे.
सरसकट विधाने शक्यतो करू नयेत.
हिंदू धर्म बाहेरून उसना आलेला धर्म नाही. बौद्ध, जैन हेही बाहेरचे नाहीत. एतद्देशीय आहेत. त्याचबरोबर स्थानिक धर्म/कल्ट/दैवते ही एतद्देशीयच आहेत.
या धर्मांकडून एकमेकांकडे सरमिसळ झाली यात गैर काही नाही. मुळात बुद्धाने आपले विचार हे अनेक श्रमण, आणि ब्राह्मणांकडे जाऊन वेगवेगळे गुरू करून घेत शेवटी त्याला कठोर परिश्रमाअंती ज्ञान प्राप्त झाले अशी कथा आहे. बुद्धाचे मूळ विचार आणि त्यात नंतर जातककथांनी पडलेली भर ह्याबद्दल अभ्यासक सांगू शकतील.
ही वास्तविक बौद्धांची! तेथल्या त्या ओटय़ा, ते दिवाणखाने, ते स्तूप, साऱ्या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा! तेथे बाहेर एक देवी अचानक प्रगट झाली! तिचे नाव एकविरा!
अगदी खरे. पण कोळी आणि प्रबोधनकार ठाकरे ज्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातले आहेत, हे समाज मुख्यत्वे ही देवी पूजतात. आता कोळी लोक समुद्रापासून इतक्या दूरवरून कार्ल्याला का येतात हे मला एक मोठे कोडे पडलेले आहे. तेच चांद्रसेनीयांचे. याचे कारण माझ्या मते कोणी स्थानिक राजे (कदाचित कोकणातील) तेथवर आले असतील, आणि देवी स्थापन केली असेल. नंतर कथा आली असेल. हे होण्याचे कारण वरून कुठून बौद्ध स्थाने नष्ट करा, असा फतवा आला नसावा, तर जी बौद्ध स्थाने आता वर्दळीची नाहीत, निगा घेणारे कोणी नाही तेथे नवीन दैवते स्थापन होणे शक्य होते. एकवीरेला कोंबड्या वगैरे बळी चढवतात, मुंबईत शीतलादेवीला तिच्या नाकाची नथ वर उचलून मद्य चाखवतात असे ऐकले आहे. ती हिंदू धर्मानंतर आलेली पद्धत नाही. अनेक स्थानिक पंथ हे अनादी काळापासून बळी चढवत आले आहेत. किंबहुना यज्ञात बळी देण्याची प्रथा जुनी होती, म्हणूनच तर सम्राट अशोकाला ती कमी करण्याची गरज भासली.
बाकी बौद्धविचार बरेचसे प्रगतीशील असावेत, परंतु कदाचित ते न रुजण्याचे, टिकण्याचे कारण हे मुळातील बौद्धांनी इतर परंपरांचा स्विकार करून स्वतःच्या मूळ विचारांशी फारकत घेतली, त्यामुळे त्यांना मिळणारा पाठिंबा कमी झाला. बौद्धांच्या काही मठाधिपतींनी आजूबाजूच्या खेडुतांकडून काही पैसे (कदाचित हक्काच्या दक्षिणेच्या स्वरूपात) घेणे सुरू केले, जे अन्यायकारक होते, असेही कुठेतरी वाचल्याचे स्मरते आहे, पण नक्की संदर्भ शोधून सांगेन.
आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्धधर्माचा, बौद्ध प्रतिकांचा, बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहे की, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
हे खरे असावे. आता ही कसली थेरं सुचली तुला, असे म्हणतात ते मला कधीकधी थेरवादाशी संबंधित आहे का असे वाटते.
>>> आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्धधर्माचा, बौद्ध प्रतिकांचा, बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहे की, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
>>> हे खरे असावे. आता ही कसली थेरं सुचली तुला, असे म्हणतात ते मला कधीकधी थेरवादाशी संबंधित आहे का असे वाटते.
बौद्धधर्मीयांच्या त्रिपिटक या ग्रंथातील पहिल्या पिटकाचे नाव आहे
सूत्तपिटक. ( पिटक म्हणजे पूड [सात पुडांचा डबा, दोन पुडांची पोळी इत्यादीमधील पूड... पूड म्हणजे भाग-विभाग. ])
{उर्वरित दोन पिटक(के) अशी आहेत : २) विनयपिटक आणि ३) अभिधम्मपिटक. }
या पहिल्या सूत्तपिटकात पुन्हा पाच पोटविभाग आहेत. त्यातील पाचवा पोटविभाग आहे खुद्दकनिकाय (क्षुद्रनिकाय). या पाचव्या पोटविभागातही पुन्हा १५ पोट-पोटविभाग आहेत. या १५ पैकी आठवा पोट-पोटविभाग आहे थेरगाथा आणि नववा पोट-पोटविभाग आहे थेरी गाथा.
थेर म्हणजे स्थविर अथवा वृद्ध (वडील) पुरुष आणि थेरी म्हणजे वडीलस्त्री. बुद्धाचे उपदेश, पद्यमय कवने या दोन्ही पोट-पोटविभागात वाचायला मिळतात. भगवान बुद्धाचे जीवन व बुद्धकालीन स्त्री-पुरुषांची दिनचर्या कशी होती, याची वर्णने या गाथांमध्ये आहेत.
त्यामुळे मराठीतील थेरचा या थेरवादाशी संबंध असेल, असे वाटत नाही.
उलट मला एक गमतीशीर संबंध जोडावासा वाटतो. आपण मराठीत अनेकदा रागा-वैतागाने म्हाताऱ्या माणसाला थेरडा असे म्हणतो. त्या `थेर`चा आणि या `थेरडा`चा काही संबंध आहे का, ते तपासायला हवे. कारण त्या थेरचा अर्थ वृद्ध असा आहे आणि आपणही अतिवृद्ध माणसालाच थेरडा असे म्हणतो. शब्दांचा हा प्रवास कसकसा झाला, हे पाहणे मनोरंजक ठरेल.
पीटक- पूड असे शब्द वाचले, म्हणून मराठीतली "ती" पूड करून आधीच्या शब्दांना चिकटवली तर अर्थ विचित्र होतो असली अवांतर टिपणी करण्याचा मोह आवरला नाही. तुमच्या लिहीण्याशी याचा काही संबंध नाही. क्षमा असावी.
तुमच्या लिहीण्यातून खरोखरच खूप मनोरंजक माहिती मिळाली. थेरडा हा कुत्सित अर्थाने वापरला जाणारा शब्द तुम्ही म्हणता तसा असू शकतो असे पटले.
हे वाक्य म्हणजे ठासून खोटे कसे बोलावे याचा उत्तम नमुना आहे.
वैदिक धर्म हा बौद्ध धर्माच्या कितीतरी आधीपासून अस्तित्वात होता. कालांतराने त्यात कर्मकांडाचे आणी पुरोहित वर्गाचे प्रस्थ वाढल्यामुळे सामान्य जनतेची दैनंदिन धार्मिक कार्ये करतांना फरफट होऊ लागली व वैदिक धर्माला पर्याय म्हणून बौद्ध धर्माचा उदय झाला. अगोदर वैदिक धर्म पाळणारे कित्येक पुरोहित, ब्राह्मण, राजे महाराजे यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.काही वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे (बहुधा थायलंडहून प्रकाशित) वाचण्यात आले. त्यात पुनर्जन्म कुणाचा ? कशाचा ? यावर एक स्वतंत्र प्रकरणच आहे. वैदिक धर्मानुसार आत्मा पुन्हा पुन्हा नवीन शरीर धारण करीत असतो तर बौद्ध तत्वज्ञानानुसार शरीरातील सर्व तत्त्वे निसर्गात विलीन होतात व त्याच तत्त्वामधून पुन्हा नवीन शरीर जन्माला येते.
दोन्ही धर्मांची विचारसरणी वेगवेगळी असली तरी पुनर्जन्म हा दोघांनाही मान्य आहे असेच दिसते. (आठवा ते विज्ञानातील प्रसिद्ध वाक्य : उर्जा निर्माण होत नाही आणी नष्ट पावत नाही. ती फक्त एका स्वरुपातून दुसर्या स्वरुपात रुपांतरीत होते.)
त्यांच्या मूर्ती आणि मंदिरे मूळची बुद्धिस्टांची आहेत: याला पुरावा देता येईल काय ? मुळात बौद्ध धर्मात मुर्तीपुजा ग्राह्य मानली नाहिये. मग धर्माचा आदेश डावलून इतक्या प्रचंड प्रमाणात मंदिरे बांधली गेली असे आपणांस म्हणायचे आहे काय ?
बौद्धलेण्यांना हायजॅक करण्यात आले! अजूनही बौद्धलेण्यांना त्याच नावाने ओळखले जाते.
परंतु हा ‘गुरू’ कोण हे कुणाला माहीत नाही! बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकांत असा कोठेच उल्लेख नाही. बर मग वैदिक धर्मात "गुरु: ब्रह्मा........" असा जो श्लोक आहे तसा मुळचा बौद्ध श्लोक सांगता येईल काय ?
भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्धधम्मचक्रप्रवर्तनाचेच प्रतिक आहे! मान्य आहे. पण मुळात भारत हे हिंदूराष्ट्र आहे असे घटनेत म्हटले आहे काय ? भारतीय घटनेने जे जे चांगले ते ते घ्यायचा प्रयत्न केला आहे. यात कोण्या एका धर्माचा काहिही संबंध नाही.
हिंदू धर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही. जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत: अन्य प्रवाहांचे आहे. मग आता तर हिंदू धर्म तर परीपूर्ण झालेला असेल नाही काय ?
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
बुद्धाला चतुरपणे विष्णूचा अवतार बनवणे याचा बुद्ध धर्माच्या र्हासाला कितपत हातभार लागला असेल? विष्णूच्या दशावतारात बुद्धाला कोणी बसवला? कधी? यामुळे बुद्ध धर्माची "वेगळी" अशी ओळखच नष्ट झाल्याने र्हास सुरू झाला असेल का?
सर्वप्रथम बौद्ध किंवा जैन हे स्वतंत्र धर्म नव्हते. मूळ वैदिक धर्मातूनच उगम पावलेले आणि नव्या विचारावर आधारित असे ते पंथ होते. म्हणजे त्यांना शैव, वैष्णव, कापालिक, शाक्त अशा अन्य पंथांच्या मांडणीत बसवावे लागते. नवा पंथ निर्माण झाला तरी त्याच्या प्रवर्तकाच्या आणि अनुयायांच्या जीवनपद्धतीवरील आणि पंथाच्या साहित्यात जुन्या धर्माच्या संस्कारांचा ठसा पुसला जात नाही. म्हणूनच बुद्धानेही आपले क्षत्रियत्व कधी नाकारले नव्हते. जातक कथांत येणारे पुनर्जन्म, यक्ष-गंधर्व, वैदिक देवतां व दैत्यांचे उल्लेख (जैनांच्या पुराणातही इंद्र, लक्ष्मी आहेतच) यावरुन हे स्पष्ट होते.
आता मुद्दा हा आहे, की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हे कुणी घुसडले असावे? इथे स्पष्ट पुरावा नाही त्यामुळे आपल्याला तर्काचा आधार घेऊन उपपत्ती मांडावी लागेल. त्यात प्रश्न निर्माण होतो, की अशी गरज जास्त कुणाला असते? मूळ धर्माला, की त्यातून उदय झालेल्या नव्या पंथाला? असेही असू शकेल, की पंथाचा प्रसार व्यापक व्हावा, जुन्या धर्मातील लोक आकर्षित व्हावेत म्हणून बौद्ध विद्वानांनीच हे पिल्लू सोडून दिले असेल. वैदिक धर्म कालांतराने बौद्ध धर्माशी संघर्षाच्या पवित्र्यात उभा ठाकला असेल तर त्याला काय गरज पडलीय की त्यांनी ओढून ताणून बुद्धाला आपले म्हणावे. याउलट एखाद्या नव्या समुदायाला स्वतःचा प्रसार आणि प्रभाव वाढवायचा असेल तर असा शिरकाव सोईचा ठरतो. शक आणि कुशाण या भारताबाहेरच्या टोळ्या, पण येथे आल्यावर भारतीय संस्कृतीशी नाळ जोडण्यासाठी त्यांनी वैदिक धर्मातील पंथांचा स्वीकार केला. (शक राजा रुद्रदमन हा कट्टर शैव होता.)
हा बनेलपणा नक्की कोण करते हे सांगणे कठीण आहे. विजापूरचा इब्राहिम आदिलशहा हा पूर्वजन्मीचा हिंदू धोबी होता आणि गुरुंनी त्याला आशीर्वाद दिला, की पुढच्या जन्मी तू म्लेंच्छ होऊन राजवैभव उपभोगशील, अशी कथा गुरुचरित्रात आहे. आता गंमत बघा. या सगळ्या शाह्या (आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा) निर्माण करणारा मूळ पुरुष म्हणजे हसन गंगू नावाचा बाटलेला ब्राह्मण. आता हे धर्मांतरित झालेले लोक आपली रुट्स् विसरु शकत नाहीत आणि हरप्रयत्नाने मूळ धर्माशी नाळ जोडून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मग संशय येतो, की आदिलशहानेच आपल्या ब्राह्मण मुळाचा हवाला देऊन म्हणा किंवा प्रभावशाली ब्राह्मणांना द्रव्य, जमिनी देऊन मिंधे करुन म्हणा त्यांच्याकडून हे करवून घेतले असेल का? आपल्या सत्तेला स्थानिक प्रजेची मान्यता मिळावी, त्यांनी आपल्याला परकी आक्रमक म्हणून न बघता त्यांच्यातीलच एक म्हणून स्वीकारावे, यासाठी केलेली ही घुसखोरीसुद्धा असू शकते.
औरंगजेबाच्या बाबतीत पण अशा दंतकथा वाचल्या आहेत (पुरावा नाही त्यामूळे विश्वसनीय म्हणणार नाही). बाल शाहू औरंगजेबाच्या कैदेत असताना त्याने आपल्याबाबत सूडबुद्धी बाळगू नये (कारण त्याचे वडील संभाजीराजांना आलमगीराने हाल हाल करुन मारले होते) म्हणून औरंगजेब शाहूला एक गोष्ट सांगत असे, की 'तुझे आजोबा शिवाजी आणि मी आम्ही पूर्वीच्या जन्मीचे नर-नारायण तपस्वी होतो. अघोरी तपाचा मार्ग पत्करल्याने मी मुसलमान झालो आणि सात्विक तप केल्याने तुझे आजोबा हिंदू क्षत्रिय झाले.' आता याला चक्क बुद्धिभ्रम म्हणतात. याचा फायदा औरंगजेबाला नक्कीच झाला. शाहूच्या मनात मुघलांबद्दल नेहमीच सॉफ्ट कॉर्नर राहिला.
ख्रिस्ती मिशनर्यांनीही बाटवाबाटवी करताना येथील भोळ्या जनतेला अनेक कथा रचून सांगितल्या आहेत. येशू हा कृष्णाचा अवतार आहे, ही त्यातलीच एक पुंगळी. फादर स्टीफन्स यांनी तर आपल्या ग्रंथाला 'ख्रिस्तपुराण' असेच नाव दिले आहे.
आपण एक वेगळा दृष्टीकोन मांडला आहे. मात्र याची मला यासाठी कमी शक्यता वाटते कारण हा समज बौद्ध धर्मापेक्षा हिंदुंमधेही प्रचलित आहे. जर बौद्धांचे प्रस्थ असा हिंदुंचा आधार घेऊन वाढताना दिसले असते तर हिंदुधर्ममार्तंडांनी त्यास तेव्हाच विरोध केला असता असे वाटते. उलट राजाश्रय मिळालेल्या बौद्धधर्माचे स्थान व प्रभाव डळमळीत करण्यासाठी बुद्धालाच हिंदु देव बनवणे सोयीचे वाटते.
भारताबाहेरचे उदा. द्यायचे तर जसे मेक्सिकोतील ग्वादालुपेला ख्रिस्त अवतारात घेतले / संतपद दिले व अख्खा मेक्सिको स्पॅनिशांनी ख्रिस्ती करवला साधारण तसे हिंदु धर्माबाहेर गेलेल्या बौद्धांना पुन्हा हिंदु छत्रीचा (अंब्रेला) भाग बनविण्याचे हे राजकारण असेल का?
द्धाला चतुरपणे विष्णूचा अवतार बनवणे याचा बुद्ध धर्माच्या र्हासाला कितपत हातभार लागला असेल? विष्णूच्या दशावतारात बुद्धाला कोणी बसवला? कधी? यामुळे बुद्ध धर्माची "वेगळी" अशी ओळखच नष्ट झाल्याने र्हास सुरू झाला असेल का?
चतुरपणे विष्णूचा अवतार बनवणे झाले असले तर त्याचे कारण बौद्ध धर्माची वेगळी ओळख राहिली नाही असे असावे. विष्णूचा अवतार केले म्हणून वेगळेपण राहिले नाही, असे म्हणणे म्हणजे बौद्ध विचार पूर्वीच्या विचारांहून वेगळे नव्हते आणि इतक्या साध्या गोष्टीमुळे लुप्त झाले, असे म्हणण्यासारखे आहे.
बौद्ध धर्मातील विचारांत मुख्य आहे ते म्हणजे निर्वाण. बाकी हे सोडले तर उरलेली आहे ते आचारसंहिता. (उदा. यज्ञात बळी देऊ नयेत). इ.
निर्वाण ही संकल्पना बुद्धाआधीही होती असे आंबेडकर म्हणतात. बुद्धाचे त्याविषयीचे विचार हे वेगळे होते ते म्हणजे त्याने आत्मा आणि मृत्युनंतर आत्म्याचे काय होते याविषयी उदासिनता दाखवली आहे असे म्हणतात. तरी बौद्धांमध्ये एकाच व्यक्तीचे अनेक जन्म मान्य आहेत हे लक्षात ठेवण्यासारखे आहे, पण असे अनेक जन्म मान्य असताना आत्म्याविषयी ते उदासीन आहेत असे काही अर्धवट धरल्यामुळे, आणि बुद्धाच्या मृत्युनंतर बौद्ध भिक्षूंनी त्यात जी बरीवाईट भर घातली ,त्याचा परिणाम म्हणून बौद्ध शिकवण वेगळी राहिली नाही. (कदाचित बुद्धाला पूर्ण भौतिक विचार स्विकारणे अवघड गेले असावे). निर्वाण ही संकल्पना अभ्यासकांना आधीच माहिती होती.
यज्ञातही बळी देण्याऐवजी नारळ, सुपारी असे वापरू लागल्याने यज्ञाला होणारा विरोध कमी झाला असावा. असो.
त्यानंतर वेगळी ओळख राहण्याचा प्रश्नच आला नसावा.
बुद्ध विष्णूचा अवतार कधीपासून बनला?
-हा प्रश्न खरोखरीच महत्त्वाचा आहे. त्याबाबत काही माहिती मिळू शकेल का?
'भगवान' हा शब्द भगवान महावीर/ भगवान बुद्ध यांच्यापासून वापरात आला असेल तर कृष्ण 'भगवान' नंतर बनला काय?
तसे असेल तर 'भागवत' या शब्दाचा अर्थ बदलू शकतो (अशी एक शक्यता आहे).
बुद्ध विष्णूचा अवतार कधीपासून बनला? ....-हा प्रश्न खरोखरीच महत्त्वाचा आहे. त्याबाबत काही माहिती मिळू शकेल का?
'भगवान' हा शब्द भगवान महावीर/ भगवान बुद्ध यांच्यापासून वापरात आला असेल तर कृष्ण 'भगवान' नंतर बनला काय? ....तसे असेल तर 'भागवत' या शब्दाचा अर्थ बदलू शकतो (अशी एक शक्यता आहे).
अजून अनेक प्रश्न या संदर्भात पडतात...
- विष्णू, राम-कृष्ण देखील "हिंदू" कधी झाले?
- शंकराचार्यांच्या भाष्यात "हिंदू" हा शब्द होता का? का तो त्याही नंतर वापरात आलेला शब्द आहे?
- गौतम बुद्धाने स्वतःचे विचार आणि आचार सांगत असताना त्याने मी वैदीक धर्माचा नाही असे म्हणले होते का?
- गौतम बुद्धाने स्वतः आपण "बुद्ध धर्म" म्हणून नवीन धर्म सुरू करत आहोत असे म्हणले होते का?
- जेंव्हा एखादी व्यक्ती संन्यासी होण्याची दिक्षा घेते तेंव्हा तो धर्माचा परीत्याग असतो का धर्मात सांगितलेल्या प्रापंचिकाच्या आचरणपद्धतीचा परीत्याग असतो? जर प्रापंचिक आचरणपद्धतीचा परीत्याग असेल तर...(पुढचा प्रश्न)
- गौतम बुद्धाने जेंव्हा आपल्या अनुयायांना दिक्षा दिली तेंव्हा ते धर्मांतर होते का केवळ बौद्ध आचारपद्धतीचे आचरण करण्याचे वचन घेतले होते?
1. विष्णू, राम-कृष्ण देखील "हिंदू" कधी झाले?
उत्तर : कधीही नाही. मात्र सामान्य माणूस वैदिक आणी हिंदू हे शब्द समानार्थी म्हणूनच वापरतो.
2. शंकराचार्यांच्या भाष्यात "हिंदू" हा शब्द होता का? का तो त्याही नंतर वापरात आलेला शब्द आहे?
उत्तर : नाही. त्यांनी मुख्यतः वैदिक धर्माचे पुनरुत्थान केले असे म्हटले जाते.
3. गौतम बुद्धाने स्वतःचे विचार आणि आचार सांगत असताना त्याने मी वैदीक धर्माचा नाही असे म्हणले होते का?
उत्तर : नाही.
4. गौतम बुद्धाने स्वतः आपण "बुद्ध धर्म" म्हणून नवीन धर्म सुरू करत आहोत असे म्हणले होते का?
उत्तर : नाही. मात्र त्याने मला जे ज्ञान प्राप्त झाले आहे ते मी तुम्हाला सांगत आहे असे म्हटले आहे.
5. जेंव्हा एखादी व्यक्ती संन्यासी होण्याची दिक्षा घेते तेंव्हा तो धर्माचा परीत्याग असतो का धर्मात सांगितलेल्या प्रापंचिकाच्या आचरणपद्धतीचा परीत्याग असतो? जर प्रापंचिक आचरणपद्धतीचा परीत्याग असेल तर...(पुढचा प्रश्न)
उत्तर : धर्मात सांगितलेल्या प्रापंचिंकाच्या आचरणपद्धतीचा परीत्याग असतो.
6. गौतम बुद्धाने जेंव्हा आपल्या अनुयायांना दिक्षा दिली तेंव्हा ते धर्मांतर होते का केवळ बौद्ध आचारपद्धतीचे आचरण करण्याचे वचन घेतले होते?
उत्तर : त्याला ढोबळमानाने बौद्ध आचारपद्धतीचे होते असे म्हणता येते.
गौतम बुद्ध आणि बौद्ध विचारसरणी हा त्याच सांस्कृतिक विचारसरणीचा भाग होतो ज्याला बर्याच नंतरच्या काळात परकीयांकडून प्रामुख्याने "हिंदू" संबोधिले गेले आणि त्याहीनंतरच्या काळात आचरणपद्धतीतील फरकांनुसार धर्मविभाजन करत हिंदू-बौद्ध असे म्हणले गेले. (आणि जे केवळ परकीय म्हणतात तेच खरे समजत एत्तदेशीय एकमेकांना वेगळे समजू लागले).
बाकी चर्चेच्या शिर्षक प्रश्नाविषयी: आज आंबेडकरांपासून ते अनेकांनी बौद्धदिक्षा घेतली असता, बौद्ध धर्माचा भूतकाळातील र्हास असे फार तर म्हणणे योग्य ठरेल. बौद्ध धर्माचा सरसकट र्हास म्हणणे म्हणजे आजचे नवबौद्ध हे खरे बौद्धधर्मीयच नाहीत असे म्हणत नकळत परत एकदा वर्गविभागणी होऊ शकेल असे वाटते.
भारतामध्ये धर्मस्वातंत्र्य आहे, धर्मांना स्वातंत्र्य नाही. स्वतःचा धर्म कोणता ते जाहीर करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे, काहीही प्रथा पाळून/न पाळूनही प्रचलित समाजात लोकांना स्वतःला बौद्ध म्हणविण्याचा अधिकार आहे. तरीही, "ते गौतमाच्या शिकवणीचे अनुयायी नाहीत" असे म्हणण्याचे अभ्यासकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधितच राहते. र्हास हा उल्लेख "गौतमाच्या शिकवणीचा र्हास" असा करता येईल.
र्हास हा उल्लेख "गौतमाच्या शिकवणीचा र्हास" असा करता येईल.
हे मान्य आहेच. म्हणूनच म्हणले देखील की मूळ इतिहासात "बौद्ध" हा वेगळा धर्म नसून भारतीय संस्कृतीत ज्या अनेक विचार/आचारपद्धती आहेत त्यातील एक होती आणि आहे.
माझा प्रश्न हा लेखचर्चेच्या शेवटच्या वाक्यासंदर्भात होता जे खाली लिहीले आहे:
१. बौद्ध धर्माला असलेला राजाश्रय आणि लोकाश्रय कमी होत गेला आणि बौद्ध धर्माचा र्हास झाला. केंद्रीभूत मौर्य साम्राज्यात बौद्ध धर्माची फार झपाट्याने वाढ झाली. मध्ययुगीन सरंजामशाहीचा निजाम बौद्ध धर्माच्या वाढीसाठी अनुकूल नव्हता.
२. बौद्ध धर्माच्या वाढीत श्रेणींनी(गिल्ड) दिलेल्या आश्रय(पेट्रनेज)चा फार मोठा वाटा आहे. व्यापार वाढला तसा बौद्ध धर्मही भारताबाहेर गेला. जसजसा व्यापार कमी होत गेला श्रेणींकडून मिळणारा आश्रय कमी होत गेला.
३. बौद्ध संघ, भिख्खू सामान्यजनांपासून, बौद्धांपासून कटलेले होते.
४. संघ भ्रष्ट, भोगवादी, चंगळवादी होत गेला. आणि बौद्ध धर्माचा ऱ्हास होत गेला.
५. परकीयांची आक्रमणे. मुस्लिमांच्या आक्रमणापूर्वीही बौद्ध धर्माची अवस्था काही चांगली नव्हती. मुस्लिम आक्रमणांनी शेवटचा घाला घातला.
६. ब्राह्मणधर्माने (ब्राह्मिनिकल रिलिजन) केलेला कडवा विरोध. ( बौद्ध धर्माचा विनाश होईल ह्या आशेने शशांकाने बोधिवृक्ष नष्ट केला होता हे आठवले.)
२. बौद्ध धर्माच्या वाढीत श्रेणींनी(गिल्ड) दिलेल्या आश्रय(पेट्रनेज)चा फार मोठा वाटा आहे. व्यापाराचा वाढला तसा बौद्ध धर्मही भारताबाहेर गेला. जसजसा व्यापार कमी होत गेला श्रेणींकडून मिळणारा आश्रय कमी होत गेला.
३. बौद्ध संघ, भिख्खू सामान्यजनांपासून, बौद्धांपासून कटलेले होते.
-चित्तरंजन यांच्या या दोन विधानांशी अतिशय म्हणजे अत्यंत सहमत.. :)
नव्हे, आणखी पुढे जाऊन असे म्हणतो की 'सामान्य' जनतेला बौद्ध धर्म नीटसा कळला तरी होता का? याची शंका वाटते.
स्पष्टीकरण असे की -
सामान्य जनता म्हणजे वैदिक तत्वज्ञानाशी तोंडओळखही नसलेले जनसमूह. जसे - सप्तमातृका, लिंग, ग्रामदैवत, वीर इ.इ.ची पूजा करणारे लोक. वैदिक धर्मात 'मूर्तीपूजा' म्हणजे हिरण्यगर्भाची पूजा अशा स्वरुपात अस्तित्वात असली तरी नाक-तोंड-हात-पाय असलेले देव पुजणे हे त्या परंपरेत बसत नव्हते. परंतु बौद्ध धर्माच्या उदयापर्यंत ही पूर्वीची मूर्तीपूजक जनता आणि वैदिक धर्म यांचा संकर होऊन एक नवाच धर्म अस्तित्वात आला होती. त्यात वेद होते, यज्ञ होते,बळी होते आणि त्याबरोबरच मूर्तीपूजाही होती. परंतु बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने देवच नाकारले + मूर्तीपूजा नाकारली. अचानक निर्माण झालेले हे नवे तत्त्वज्ञान मूर्तीपूजक सामान्यांना कळण्यास अवघड ठरले असणार. बुद्धाचे तत्त्वज्ञान महान धर्मप्रसारक अशोकालाही कितपत कळले होते याचीही शंका वाटते. कारण तो बौद्ध झाल्यावरही स्वतःला "देवानाम् प्रियः" म्हणवून घेतो. त्याला ते तत्त्वज्ञान कळले असावे असे गृहित धरले तरी जनतेवर प्रभाव टाकण्यासाठी 'देवांचा प्रिय' हे अभिधान त्याला धारण करावे लागले.
म्हणजे बौद्ध धर्म मुळात 'एलिटिस्ट' होता. नव्या तत्त्वज्ञानाचे नेहमीच असे असते. उदा. ब्राह्मो समाज, आर्य समाज, सावरकरांचे जातिविषयक विचार, आंबेडकरांचे धर्मचक्रपरिवर्तन इ.
त्याचे गम्य ज्यांना कळते ते अगोदरच त्या विचारांशी सहमत असतात. त्यातून ज्यांचा फायदा होणार असतो ते (सामान्य जन) त्यापासून अनभिज्ञ असतात.त्यांच्यापर्यंत ते तत्त्वज्ञान झिरपायला वेळ लागतो आणि ते आत्मसात करेपर्यंत त्याचे बरेचसे कंगोरे घासून गुळगुळीत होतात.
भारतातील बरेचसे मुसलमानही पीर,दर्गे, औलिया यांचे पूजन करताना दिसतात. याचे कारण तेच आहे.
आजही आंबेडकरांबरोबर जी जनता बौद्ध झाली तिच्यावरही मूर्तीपूजेचा पगडा आहे. म्हणूनच बुद्धाच्या मूर्तीबरोबरच आंबेडकरांच्या मूर्ती/पुतळे यांची पूजा होताना दिसते.
आंबेडकरांनाही दुसरे अशोक म्हणता येईल. त्यांनाही बौद्ध तत्त्वज्ञान नीटसे कळले नव्हते असे आरोप त्यांच्यावर पौर्वात्य भिक्खुसंघांकडून झाले. (-डॉ. धनंजय कीर)
बौद्ध धर्माच्या उत्कर्ष-र्हासानंतर शुद्ध निराकार ब्रह्म, आत्मानुभूती, यज्ञ आणि त्याबरोबरच मूर्तीपूजा अशा संकरीत स्वरूपात वैदिक/ब्राह्मणधर्म फोफावला. त्याचे कारण म्हणजे दमनाबरोबरच सामान्य जनतेचे तुष्टीकरण हेच होते. सामान्य जनता आपल्या पूर्वापार समजूती सहजी सोडत नाही. आंबेडकरांना धर्मपरिवर्तनासाठी (त्यावेळच्या अस्पृश्य) दलित बांधवांकडूनही विरोध झाला होता ही वस्तुस्थिती आहे. कारण नेहमीचे देव - विठोबा, भवानी, राम-कृष्ण इ. - मूर्ती पूजा सोडायला जनता तयार नव्हती.
पुढे कदाचित डॉ. आंबेडकरांचेही 'हिंदूकरण' होणे शक्य आहे.
बुद्ध व बौद्धधर्म..एक टिपणी
बुद्ध आणि बौद्धधर्म ... एक टिपणी
(१) बुद्ध आणि चातुर्वर्ण
(अ) प्रथम बुद्ध एका ब्राह्मणीच्या उदरात जन्म घेतो; पण " भीक मागणार्या जातीत बुद्धाचा जन्म नको" म्हणून तो गर्भ तेथून काढून एका क्षत्रिय राणीच्या उदरात ठेवण्यात येतो.
(आ) बुद्धाला आपल्या क्षत्रिय जातीच्वा अभिमान होता. त्या काळी क्षत्रिय ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ट मानला जाई. बुद्ध अंबठ ब्राह्मणाला म्हणतो " आम्ही क्षत्रिय वंशाचे शुद्धत्व राखण्यासाठी बहिणीशी लग्न करतो." पूर्वी भाऊ-बहिण विवाह मान्य होता (पहा : यम - यमी संवाद) पण या अभिमानापोटी त्याने अस्पृष्यांना संघात प्रवेश नाकारला नाही, त्यांना सामावून घेतले.
(२)बौद्ध धर्म प्रसार
बुद्धाच्या हयातीत फक्त १०५ भिक्षू संघांत सामिल झाले होते. त्यातले ब्राह्मण ३९, क्षत्रिय २८, (बरेचसे त्याच्याच शाक्य कुळातले), उच्चकुलीन २१, व फक्त ८ शूद्र जातीतले. ब्राह्मणातले सुखवस्तूच जास्त, पुरोहित वगैरे नगण्य. बुद्धाच्या हयातीत अस्पृष्यांनी त्याकडे फार लक्ष दिलेले दिसत नाही. ( क्र. ३ पहा.)
(३) बुद्ध आणि त्याचे स्त्रीयांविषयी विचार
बुद्धाला स्त्रीयांनी संघात यावे असे मुळीच वाटत नव्हते. त्याचा विरोधच होता. त्याला जीने वाढविले त्या त्याच्या वृद्ध मावशीलाही
तो संघांत घ्यावयाला तयार नव्हता. केवळ पट्टशिष्य आनंद याच्या आग्रहाने तो तयार झाला. पण त्याने स्त्रीयांकरिता जाचक नियम घातले. खरे त्यांना दुय्यम म्हणावी अशीच वागणुक दिली जावयाची. स्त्रीया "अर्हत" होवू शकत नाहीत. याची अंतीम पायरी म्हणजे पुढील जन्मात बुद्ध पशु-योनीतही जन्मला पण कधीही स्त्री योनीत जन्मला नाही ! त्याने असेही म्हतले की " मी स्त्रीयांना प्रवेश देतो आहे, पण यामुळे ५०० वर्षातच संघ मोडेल, नाही तर तो १००० वर्षे टिकेल." त्याची वाणी खरी ठरली. बुद्धाच्या निर्वाणानंतर ५०० वर्षात महायान पंथाची स्थापना झाली व बौद्ध धर्माची फाटाफुट झाली. भारतात बौद्ध धर्म तेंव्हापासूनच फोफावला पण मुसलमानांनी गंधार प्रांतात बौद्धांचा नायनाट केला व नंतर बौद्ध धर्म भारताबाहेर मोठ्या प्रमाणात गेला ; भारतात नामशेष झाला.
(४) तात्विक फरक
बुद्ध व हिन्दू धर्मात फारसा तात्विक फरक आढळून येत नाही. याचे साधे कारण हिन्दू विचारसारणीतली विविधता. तुम्ही कोणताही तत्वज्ञानातला विचार मांडावयाचा ठरवला तर येथील कोणत्या तरी दर्शनात त्याची पुसट का होईना छाया तुम्हाला आढळून येईलच. बुद्ध धर्मातील किती तरी विचार उपनिषदांत दिसतात. डॉ. र्हिस डेव्हिड्स (पाश्चात्यांना बौद्ध धर्माची ओळख करून देणारा, "बुद्धिझम" या ग्रंथाचा लेखक) म्हणतो "" गौतम बुद्ध हा अतिशय शहाणा,विद्वान, थोर पुरुष होता. तो सर्वोत्कृष्ठ हिन्दू होता." दुसर्या बाजूने जगत्गुरू शंकराचार्यांना "प्रच्छन्यबुद्ध" म्हणतात. दोघेही सरळ किंवा आडवळणाने वेदप्रामाण्य नाकारतातच. दोघांनाही पुनर्जन्म मान्य आहे. वेदांतात व बौद्ध धर्मात मोक्षाकरिता वैराग्य, समाधी, तपश्चर्या, ज्ञानमार्गाने जाता येते व त्याकरिता निरनिराळ्या जन्मात आपली प्रगती करता येते असेच म्हटले आहे.
(५) डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्म
एकदा "हिंदू म्हणून मरणार नाही" असे ठरवल्यावर डॉ. आंबेडकरांसमोर जे ३-४ पर्याय होते त्यातला जास्तीत जास्त उत्तम पर्याय त्यांनी निवडला. पण या धर्मांतरात तांत्रिक गोंधळ झालाच. डॉक्टरांना एका भिख्खुने दीक्षा दिली व समोरच्या लाखो लोकांनी हात वर केला व त्यांना बौद्ध घोषित करण्यात आले ! चूकीची पद्धत. पण ते महत्वाचे नाही. महत्वाचे हे कीं बुद्ध धर्म जा करुणेला, अहिंसेला, प्रेमाला मह्त्व देतो ते नवबुद्धांना समजवून सांगण्यात आले नाही. असो. झाले तेवढेही कमी नाही.
आणखी भरपूर लिहण्यासारखे आहे पण इति अलम !
शरद
आर्य लोक ध्रुवीय प्रदेशांच्या जवळ असताना यम - यमी संवाद घडला ना?
एकदा "हिंदू म्हणून मरणार नाही" असे ठरवल्यावर डॉ. आंबेडकरांसमोर जे ३-४ पर्याय होते त्यातला जास्तीत जास्त उत्तम पर्याय त्यांनी निवडला.
त्यांनी नास्तिकांची तुलना वेश्यांशी केली होती असे स्मरते. (वेश्यांना सन्मानास्पद स्थान नाकारणे हा दुसरा आक्षेपही शक्य आहे.)
यम-यमी संवादावरुन 'त्या काळात बहीण-भाऊ' विवाह मान्य होता, असे म्हणता येईल का? हा संपूर्ण संवाद कुणी देऊ शकेल का? मी जेवढे वाचले आणि लक्षात राहिले त्यावरुन या संवादात यमी एक स्त्री म्हणून तिच्या नैसर्गिक कामभावनांच्या शमनाची बाजू मांडते, परंतु यमाला केवळ स्त्री-पुरुष संबंधांपेक्षाही नैतिक चौकटींचे आणि सख्ख्या नात्याचे भान असल्याने तो तिची समजूत घालताना आणि संयमाचा पुरस्कार करताना दिसतो. याचाच अर्थ त्याहीकाळी असे काहीसे बंधन (नैतिक/सामाजिक चौकट) असावे, असे दिसते. भाऊ-बहीण विवाह रुढ असता तर यमाने नकार का दिला असता? अशी काही इतर उदाहरणे सापडतात का?
आपल्यात सगोत्र विवाह मान्य नाही. रक्ताच्या नात्यातील विवाह तर सर्वथा अनुचित समजला गेला आहे. कर्नाटकात पूर्वी मामाला मुलगी देण्याची प्रथा होती, पण त्याचे कारण लग्ने अल्प वयात आणि त्यानंतर सातत्याने संतती या कारणाने पुष्कळदा आई आणि मुलीचे बाळंतपण एकाच सुमारास अथवा आगेमागे असायचे. मामाच्या आणि भाचीच्या वयातले अंतर कमी असायचे. लग्नानंतर कुळ बदलत असल्याने असा विवाह मान्य असे. पुढे विवाहाची आणि संततीक्षम वयाची मर्यादा वाढली तशी मामाच्या मुलीशी विवाहाची प्रथा सुरु झाली (जी आजही आढळते), पण मातुल कुळाखेरीज इतर भाऊ-बहिणीत (चुलत, मावस, सख्खे) विवाह त्याज्ज समजतात. त्यामुळे मला नाही वाटत, की पूर्वीही भाऊ-बहीण विवाहाला मान्यता असावी.
बहुतेक माझी गल्लत होत नसावी कारण शरद यांनी स्पष्टपणे लिहिलेल्या वाक्याच्या आधारेच मी शंका मांडली आहे. पाहा.
>>बुद्ध अंबठ ब्राह्मणाला म्हणतो " आम्ही क्षत्रिय वंशाचे शुद्धत्व राखण्यासाठी बहिणीशी लग्न करतो." पूर्वी भाऊ-बहिण विवाह मान्य होता (पहा : यम - यमी संवाद) पण या अभिमानापोटी त्याने अस्पृष्यांना संघात प्रवेश नाकारला नाही, त्यांना सामावून घेतले.<<
यातून भाऊ-बहीण संबंध असा अर्थ ध्वनित होत नाही. इथे लग्न आणि विवाह असे स्पष्ट शब्द वापरले आहेत. संबंध असणे वेगळे आणि त्याला विवाहाच्या कोंदणात समाज मान्यता मिळणे वेगळे. वंशशुद्धीच्या हेतूने विवाह संबंध नात्यांमध्येच करण्याची चाल आजही रुढ आहे. पारशी जमातीत आजही ते दिसून येते. पारशी मुलीने इतर जाती-धर्माच्या तरुणाशी लग्न करायला टोकाची हरकत नसते, पण बाहेरच्या जातीतील मुलीला पारशी म्हणून कधीच मान्यता मिळत नाही. या वंशशुद्धीच्या कल्पनेतून तेथे चुलत-मावस-मामे-आते अशा बहिणींशी विवाह केले जातात. अशा विवाहांचा परिणाम म्हणून जातीत अल्पायुषी, आजारी किंवा अनुवांशिक दोषांची पुनरावृती करणारी संतती आढळते, असे एक निरीक्षण पूर्वी वाचल्याचे आठवते. मुस्लिम समाजातही मातृक अथवा पैतृक नात्यांचा विचार न करता बहिणींशी विवाहास मान्यता आहे.
आता हिंदूंमध्ये काय पद्धत आहे? आपल्याच प्रदेशाचे उदाहरण पाहूया. वंशशुद्धीचा आग्रह अगदी अलिकडेपर्यंत चित्पावन ब्राह्मण, तसेच शहाण्णव कुळी मराठ्यांत पाळला जात होता. (विवाहाने घरात येणारी मुलगी आपल्याच पोटजातीची असली पाहिजे). यात थोडा फरक असा आहे, की चित्पावनांनी हा आग्रह धरताना नातेसंबंधातील (मामाची मुलगी) विवाह कटाक्षाने दूर ठेवले. मराठ्यांमध्ये मात्र मामेबहिणीशी विवाहाची पद्धत मान्य होती आणि त्यांच्याशी राहणीसंबंध आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील देशस्थ ब्राह्मणांनीही ही प्रथा उचलली.
माझा मुद्दा वेगळा होता. बुद्धाचे वाक्य उद्धृत केल्यावर शरदजी म्हणतात की 'पूर्वी भाऊ-बहीण विवाह मान्य होता (पाहा यम : यमी संवाद)' इथे मी वाचताना अडखळलो. यम-यमी संवादाचे ललित कथेत रुपांतर मी वाचले आहे, पण मूळ संवाद वाचला नाही. हा एका बहिणीने सख्ख्या भावाकडे शरीर संबंधांची मागणी करण्यासंदर्भात आहे. त्यात अशा विवाहाचा स्पष्ट उल्लेख यम किंवा यमीच्या तोंडी येतो का? त्या काळात तसा विवाह मान्य होता का? तसे असल्यास यम हा रुढीची चौकट तोडणारा किंवा नकार देणारा पहिला बंडखोर ठरु शकतो. पण ज्याअर्थी यमाने यमीला तसा विचार करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याअर्थी त्याच्या मनावर संयमाचा/नैतिकतेचा/ सामाजिक बंधनांचा प्रभाव आहेच.
हा संवाद झाल्यावर यम ध्रुवीय प्रदेशाबाहेर गेला आणि त्याने दुसर्या कुळातील एका योद्ध्याला पाहुणचाराचे आमंत्रण दिले. तो त्या बलशाली तरुणाला अश्वावर बसवून घेऊन आला. त्या सौष्ठवपूर्ण तरुणाला यमासोबत पाहून यमी दुहेरी अर्थाने (स्वतःचा आधीचा उतावीळपणा आणि भविष्यातील परिणयाची अपेक्षा) लाजली. पुढे त्याच तरुणाशी यमीचा विवाह संपन्न झाला. यावरुन ध्रुवीय प्रदेशात विरळ लोकवस्ती असतानाही तत्कालीन समाजाला असा शारीर किंवा विवाह संबंध मान्य नव्हता, हे दिसून येते.
योगप्रभूंच्या प्रतिसादाशी बव्हंशी सहमत. एका यम आणि यमीचे उदाहरण मिळाल्याने तो संपूर्ण संस्कृतीचा निष्कर्ष किंवा नियम बनत नाही. सख्ख्या बहिणीशी विवाह किंवा संग करण्याची यापेक्षा अधिक किंवा सर्रास उदाहरणे हवीत. ती तशी मिळत नाहीत असे वाटते किंवा मिळाली तरी त्यांची भलावण केलेली आढळत नाही (उदा. ब्रह्मदेव आणि त्याची कन्या). चू. भू. दे. घे.
बुद्धाचे वाक्य उद्धृत केल्यावर शरदजी म्हणतात की 'पूर्वी भाऊ-बहीण विवाह मान्य होता (पाहा यम : यमी संवाद)' इथे मी वाचताना अडखळलो.
शरद हे अशी उद्धृते मांडण्यात प्रसिद्ध आहेत. त्यांनी पूर्वी यापेक्षाही भयंकर निष्कर्ष काढले आहेत.
ज्याअर्थी यमाने यमीला तसा विचार करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याअर्थी त्याच्या मनावर संयमाचा/नैतिकतेचा/ सामाजिक बंधनांचा प्रभाव आहेच.
हेच. जेव्हा यम यमीला नाकारतो तेव्हाच प्रचलित समाजरुढीची कल्पना येते. राजवाड्यांचे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास बारकाईने वाचले तर अनेकदा राजवाडे अपवादात्मक स्थिती दाखवून निष्कर्षास येतात किंवा वाचकांना तसे भासवतात का काय अशी शंकाही येते.

बुध्दांची पहिली मुर्ती बनवून घेणारा बुध्द धम्म अनुयायी राजे कनिष्क
इ स ७८ च्या सुमारास उतेरेस कुषाण वंशीय “बुध्द धम्म अनुयायी कनिष्क” होऊन गेले, त्यांनी गादीवर बसताच अनेक धम्माला पूरक अशा गोष्टी केल्या, कनिष्क यांच्या आधी बुध्द प्रतिक म्हणून हत्ती, धम्म चक्र, बौद्धी वृक्ष, खाली आसन, त्रिरत्न, पद्चिन्ह , स्तूप आदी थेरवादा प्रमाणे पुजल्या जात होत्या, ह्या काळा पर्यंत महायान पंथाचा उदय झालेला नव्हता, मूर्ति पुजा अजून अस्तित्वात नव्हती, कनिष्क गादीवर बसल्यानंतर त्यांनी चौथी धम्म संगीत भरवली याच संगीती मध्ये “महायान” पंथाचा उदय झाला व इथूनच खर्या अर्थाने मूर्ती पुजेला प्रारंभ झाला.
महायान पंथाने मूर्ती पूजेचा स्वीकार केला.
या आधी मिलिंद राजे यांनी आपल्या नाण्यांवर “धम्म चक्र” अंकित करून घेतले होते. तर ‘कदाफिस कुष्णाने सत्य धर्माचा अनुयायी म्हणजे बौध्द धम्माचा अनुयायी’ हा लेख आपल्या नाण्यावर कोरून घेतला होता.
कनिष्क यांच्या काळात धम्माला व महायान पंथाला पूरक असे वातावरण तयार झाले होते , कनिष्क यांनी सर्वात आधी आपल्या नाण्यावर तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे मानवी रूपात अंकन केले व ग्रीक भाषेत “बोडो” (BODDO) हा लेख लिहिला. या वेळे पासून हीनयान (थेरवाद) पंथातील प्रतीक पुजा मागे पडली व मुर्ती पुजेला प्रारंभ झाला, कुषाण काळात मथुरा हे प्रमुख कला केंद्र होते या केंद्रात बनविलेल्या काही मूर्त्या “विदर्भात” उत्खनन करतांना सापडल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत मिळालेल्या बुध्द मूर्तीमध्ये एकही कनिष्काच्या काळापूर्वीच्या नाही.
बुध्दांची पहीली मुर्ती ही त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या ५०० वर्षा नंतर घडवली गेली व ती कनिष्क यांच्या राज दरबारी असलेल्या ग्रीक कलाकाराने घडवली त्याचे नाव “Angelo’s” असे होते, जी पहीली मुर्ती बनवून घेतली गेली ती अस्सल सोन्याची होती.
तथागतांचे मेस आयनक वज्रासन - महेंद्र शेगावकर
दिपदानोत्सव : एक प्राचीन बौद्ध उत्सव
कालखंडाच्या दृष्टीने बोध देणारी : अजिंठा लेणी
● कालखंडाच्या दृष्टीने बोध देणारी : अजिंठा लेणी
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
महाराष्ट्रातील प्राचीन शैलगृहे व भित्ति चित्रे यांचे एक जग प्रसिद्ध स्थळ. अजिंठा हा गाव लेण्यांजवळ ६ किमी. च्या आत डोंगरमाथ्यावर असल्यामुळे इंग्रज लेखकांच्या लेखांत यांचा उल्लेख ‘अजिंठ्याची लेणी’ असा असला, तरी तेथील स्थानिक लोक त्यांचा उल्लेख ‘फर्दापूरची लेणी’ असाच करतात. औरंगाबाद जिल्ह्यात उत्तरेस सुमारे १०८ किमी. वर व फर्दापूर या गावापासून दक्षिणेस सुमारे पाच किमी. वर सह्याद्री पर्वताच्या सात माळ रांगेतील इंध्याद्री शाखेत ही लेणी खोदलेली आहेत. ह्यांचा शोध १८१८ मध्ये आकस्मिक पणे लागला असला, तरी निश्चितपणे १८१९ च्या एप्रिल महिन्यात स्मिथ ह्या अधिकाऱ्याला ठाऊक झाली; असे दहाव्या लेण्यातील लेखावरून आता स्पष्ट झाले आहे. येथील चित्र शैलीचा प्रभाव नंतरच्या भारतातील व भारता बाहेरील चित्रकलेवर ही पडलेला दिसून येतो. यावरून येथील कला प्रेरणाशील होती व अद्याप ही आहे हे निर्विवाद आहे.
येथे एकूण तीस बौद्ध धर्मीय लेणी (गुंफा) आहेत. त्यांतील ९, १०, १९, २६ व २९ ही चैत्यगृहे असून बाकीचे पंचवीस विहार आहेत. कालखंडाच्या दृष्टीने या लेण्यांपैकी ९ व १० चैत्य आणि ८, १२, १३ व ३० हे विहार हे हीनयान पंथाचे असून त्यांचा काल इसवी सन पूर्व २ रे शतक ते इसवी सन २ रे शतक असा आहे. बाकीची लेणी महायान पंथाची असून येथील अवशिष्ट शिला लेखांवरून असे दिसून येते, की ती वाकाटक वंशातील शेवटचा ज्ञात सम्राट हरिषेण ह्याच्या कारकीर्दीत (सुमारे ४७५ - ५००) कोरली गेली असावीत. हीनयान पंथाच्या लेण्यांची स्थापत्य शैली आधीची वाटते. यांपैकी ९ व्या व १० व्या चैत्यगृहांच आलेख गज पृष्ठाकृती आहेत आणि मंडपाच्या चापाकार बाजूंत स्तूप कोरलेला आहे. या कालखंडातील विहारांत खांब नाहीत. फक्त यांत तिन्ही बाजूंना भिक्षूंना राहण्यासाठी खोल्या खोदलेल्या आहेत. या समूहातील लेण्यांत दहावे लेणे सर्वांत प्राचीन आहे. त्यात बुद्ध प्रतिमा नाही. सुप्रसिद्ध चिनी प्रवासी यूआन च्वांग अजिंठ्यास जरी येऊन गेला नाही, तरी त्याने या लेण्याचे वर्णन लिहून ठेवले आहे. एका विहारातील कोरलेल्या भव्य हत्तीचा उल्लेख करून तो अचल ह्या पश्चिम भारतातील भिक्षूने बांधला, असे त्याने नमूद करून ठेवले आहे. २६ व्या लेण्यांतील शिलालेख, हे शैलगृह आचार्य अचल ह्याचे आहे, असे सांगतो.
इतर शैलगृहांप्रमाणे अजिंठ्याची शैलगृहे त्यांतील वास्तुकलेसाठी आणि मूर्तिकलेसाठी प्रसिद्ध असली, तरी येथील लेणी मुख्यत्वे चित्रकले करिता प्रख्यात आहेत. चित्रे काढण्यासाठी भिंतींवर प्रथम माती, शेण, भाताचा भुस्सा किंवा ताग आणि तूस ह्यांच्या वस्त्रगाळ मिश्रणाचा गिलावा चढवीत आणि त्यावर चुन्याचा एक हलका हात मारून किंवा संदलाचा चकचकीत पातळ थर चढवून त्यावर गेरूने प्रथम चित्रांची बाह्यरेषा रेखाटून त्यात क्रमा क्रमाने रंग भरीत. अजिंठ्याच्या चित्रकारांनी मुख्यतः पांढरा, काळा, पिवळा, हिरवा, तांबडा आणि निळा हे रंग आपल्या चित्रकलेत वापरले आहेत. यांपैकी पुष्कळसे रंग नैसर्गिक पदार्थांपासून केलेले आहेत व अशी मूलरंग द्रव्ये अजिंठ्या जवळच सापडतात. लाखेपासून केलेल्या कार्बनी तांबड्या रंगा सारखे काही उडणारे रंग ही वापरले असावेत; कारण काही चित्रांतील मानवी आकृतींच्या ओठांवरील लाल रंग नाहीसा झालेला दिसतो. फक्त निळा रंग (लाजवर्दी) तेवढा आयात केलेला असावा. सरसाचा रंगबंधक म्हणून बहुधा वापर केलेला असावा. भित्ति चित्रांशिवाय मूर्तिकाम ही रंगविलेले असावे. कारण अशा कामाचे अवशेष आज ही आढळतात.
चित्र प्रसंग बव्हंशी जातकादी ग्रंथांतील बुद्धाच्या कथांतून निवडलेले आहेत. याशिवाय बौद्ध धर्म ग्रंथांतून वर्णिलेल्या काही देव - देवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा आणि निरनिराळे प्राणी यांची ही चित्रे आहेत. छतांवर आणि स्तंभांवर वेल बुट्टीचे अप्रतिम नमुने चितारलेले आढळून येतात. अजिंठ्याच्या स्त्रियांच्या चित्राकृती अगदी अपूर्व आहेत. गौरवर्णा आणि श्यामा, मुग्धा, अर्ध स्फुटिता, प्रौढा आणि कुमारिका, सुस्तनी आणि पृथुल नितंबिनी अशा, आभूषणे धारण करणाऱ्या, विविध स्त्रिया चित्रकारांनी इथे मूर्त केल्या आहेत. काही लेणी अपूर्ण आहेत व काही पडझड झाल्यामुळे खराब झाली आहेत. सुस्थितीत असलेली लेण्यांची वैशिष्ट्ये खाली दिली आहेत :
• लेणी क्रमांक १ :
याचा आलेख चतुष्कोनी असून गर्भगृहात बुद्धाची प्रतिमा कोरलेली आहे. ओवरीच्या स्तंभावर अप्रतिम नक्षी काम आहे. मंडपाच्या तिन्ही बाजूंस भिक्षूंकरिता खोल्या खोदलेल्या असून मंडपाच्या भिंतींवर चित्रे आहेत. ही चित्रे जातकादी कथांतील असून त्यांतील पद्म पाणीचे चित्र प्राचीन भारतीय चित्रकलेचा एक सर्वोत्कृष्ट नमुना समजले जाते. येथील श्यामल वर्णाची राज कन्या आणि अप्सरा ही आकर्षक आहे. दुसऱ्या एका लहान चित्रात एक इराणी व्यक्ती सुरापान करीत असल्याचे दर्शविले असून काही विद्वानांच्या मते ती व्यक्ती इराणचा राजा दुसरा खुश्रु आणि त्याच्या शेजारी बसलेली स्त्री ही त्याची राणी शिरीन असावी. मात्र हे मत सर्वमान्य नाही. आणखी एका चित्रात दरबारातील दृश्य असून त्यात राजा काही परकीयांचे स्वागत करीत आहे, असे दृश्य आहे. हा राजा चालुक्य नृपती दुसरा पुलकेशी असावा व तो दुसऱ्या खुश्रूच्या दूतवासींचे स्वागत करीत आहे, असे काही विद्वानांचे मत आहे. तथापि तेही मत सर्वमान्य नाही. ह्या लेण्यातील गर्भगृहातील बुद्धाचे एक शिल्प वैशिष्ट्य पूर्ण असून त्यात बुद्धाचे स्मित, विषाद आणि ध्यान असे तीन स्पष्ट भाव विभिन्न कोनांतून पाहिले असता दिसतात. ह्याशिवाय लेण्याच्या मागील बाजूस असणाऱ्या पडवीच्या स्तंभावर एक मुख व चार धडे असणाऱ्या हरिणाचे चमत्कृती पूर्ण शिल्प आहे.
• लेणी क्रमांक २ :
ह्याची रचना क्रमांक १ सारखीच आहे. परंतु ह्याच्या अंतराळाच्या दोन्ही बाजूंस लहान मंदिरे आहेत. त्यातील एकात बुद्धाची भव्य मूर्ती आणि दुसऱ्यात दोन यक्षांच्या भव्य मूर्ती आहेत. बुद्धाची मूर्ती असलेल्या गर्भ गृहाच्या प्रवेश द्वाराच्या डाव्या भिंतीवर बुद्धाच्या शेकडो प्रतिमा असून शेजारच्या स्तंभांची स्तंभ शीषे कमळाकृती आहेत. सभागृहाच्या छतांवर एक मोठे वर्तुळ असून त्याच्या सभोवती चार किन्नरांच्या सुंदर आकृत्या आहेत. वर्तुळात फुलांचे अलंकृत रचना बंध असून इतर अनेक भौमितिक आकृत्या आढळतात. येथील सर्व स्तंभ नक्षीदार आहेत. ह्या लेण्यात मुख्यत्वे हंस जातक, विधुर पंडित जातक इत्यादींतील प्रसंग असून अर्हत, किन्नर ह्यांच्या चित्राकृती आहेत. या शिवाय नाग राजा, त्याचे गण, तसेच हत्ती, घोडे आदी प्राणी दाखविले आहेत. ह्या लेण्यात काही महत्त्वाचे शिला लेख आहेत.
• लेणी क्रमांक ४ :
सर्व विहारांत हा विहार मोठा आहे. त्याला अठ्ठावीस खांब आहेत. व्हरांड्याला आठ अष्टकोनी स्तंभ असून सर्वांवर नक्षीकाम केले आहे. मधले दार नक्षीयुक्त असून चौकटीवर असंख्य मिथुन आकृत्या आहेत. त्यांच्या जवळचे बुद्धाच्या शांती पाठाचे कोरीव काम लक्षवेधक आहे.
• लेणी क्रमांक ६ :
हे एकच दोन मजली लेणे आहे. ह्यातील वास्तूंची बरीच नासधूस झाली आहे. वरच्या मजल्यातील द्वारा वरील चित्रे प्रेक्षणीय आहेत. येथील काही खांब नादवा ही आहेत.
• लेणी क्रमांक ७ :
हे विलक्षण विहार लेणे असून ह्यात सभागृह नाही. व्हरांड्याची सुरवात दोन कमानींनी झाली असून त्याचे खांब घारापुरीतील खांबांसारखे आहेत. त्यांवर कोरीव काम आहे. त्यांत बुद्धाचे एक पद्मासन घातलेले व आशीर्वादासाठी उजवा हात वर केलेले शिल्प आहे. आतील खोलीच्या डाव्या भिंती वर बुद्धाच्या निरनिराळ्या अवस्थांतील असंख्य आकृत्या कोरलेल्या आहेत.
• लेणी क्रमांक ९ :
हा चैत्य इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील आहे. मंडपाची मागील बाजू अर्ध वर्तुलाकृती असून त्या भागात स्तूप कोरलेला आहे. चैत्याच्या दर्शनी भागाच्या दोन्ही बाजूंस भिंतींवर वरद हस्त मुद्रायुक्त बुद्धाच्या दोन भव्य मूर्ती आहेत आणि चैत्याच्या डाव्या खिडकी शेजारी वरद हस्त बुद्धाच्या उभ्या दोन मूर्ती आहेत.
चैत्यगृहास एकूण २१ दगडी स्तंभ असून ते अष्टकोनी व अनलंकृत आहेत. स्तंभांवर बुद्धाच्या आकृत्या चितारलेल्या आहेत. चैत्य गृहात अनेक चित्रे काढलेली दिसतात. स्तूपावर बहुत करून पूर्वी लाकडी छत्री असावी, असे तेथील छत्रीच्या खोबणीच्या खुणे वरून वाटते. सर्व लेण्यात चित्रांचे दोन थर असून वरच्या थरातील चित्रे सहाव्या शतकातील आहेत. मात्र खालच्या थरातील चित्रे पहिल्या शतकातील असावीत.
• लेणी क्रमांक १० :
हे लेणे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील आहे. हे अंजिठ्यातील सर्वांत प्राचीन लेणे असून ह्याचा विस्तार क्र.९ पेक्षा थोडा मोठा आहे. त्याच्या छतावर पूर्वी लाकडी तुळ्या व पटई होती. ह्याचा दर्शनी भाग (घरमुख) मोठ्या चैत्यग वाक्षामुळे प्रेक्षणीय वाटतो. तेथील अविशिष्ट लेखानुसार तो भाग (घरमुख) करहाटक (कराड) येथील वसिष्ठ पुत्राचे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील दान असावे. यात ही चित्रांचे दोन थर असून त्यांतील खालच्या थरात राजा - राणी बोधिवृक्षाच्या पूजेस लवाजम्यासह जात असल्याचा प्रसंग चितारलेला आहे. येथे चितारलेल्या वेशभूषा सांची स्तूपाच्या दक्षिण द्वारावरील वेशभूषे सारख्या वाटतात. त्याशिवाय छद्दंत जातकातील निर्दिष्ट आदिवासी नागांची ही चित्रे सुंदर आहेत.
• लेणी क्रमांक १६ :
स्थापत्य, शिल्प आणि चित्रकला यांचे उत्कृष्ट नमुने ह्या लेण्यात पहावयास मिळतात. या लेण्यातील अवशिष्ट लेखात, हे लेणे वाकाटक नृपती हरिषेण (सुमारे ४७५ - ५००) याचा मंत्री वराह देव ह्याने शिल्प व चित्रांनी सुशोभित करून बौद्ध भिक्षूंना दान केले, असा मजकूर आहे.
या लेण्यात बुद्धाची प्रलंबपाद आसनातील भव्य मूर्ती असून येथील चित्रांतील ग्लानी येऊन मूर्च्छित झालेल्या सुंदरीचे चित्र अप्रतिम समजले जाते. याशिवाय येथे हस्ति जातक, महा उम्मग जातकादी कथांतील प्रसंग चित्रित केलेले असून तीर शिल्पा कृत्यांत अवकाश गामी अप्सरा दाखविलेल्या आहेत. त्यांच्या गळ्यातील अलंकार, अंगठ्या, बांगड्या व केश रचनेचे प्रकार ह्यांतून तत्कालीन सौंदर्य प्रसाधनाची कल्पना येते.
• लेणी क्रमांक १७ :
हे लेणे ऋषिक राजाने आपल्या भावाच्या स्मरणार्थ खोदले असावे, असे एक मत आहे. ते प्रामुख्याने बौद्ध भिक्षूंसाठी निवास स्थान म्हणून खोदले. वाकाटक हरिषेणाच्या एका मांडलिकाने ते दान केल्याची माहिती या लेण्यातील लेख सांगतो. या लेण्यातील चित्रांत मुख्यत्वे जातक कथां पैकी मानवी सद्गुणांच्या कथांतील चित्रे चितारली आहेत. व्हरांड्याच्या छतांवर पुष्पालंकार रचना चित्रित केलेल्या असून व्हरांड्याच्या मागील बाजूच्या डाव्या भिंतीवर विश्वंतर जातकातील कथा चितारलेली आहे.
त्यात विश्वंतर भिक्षा देत असून अनेक ब्राह्मण ती गोळा करण्यासाठी जमलेले दिसतात. पडवीच्या प्रवेश द्वाराच्या डाव्या भिंतीवर छद्दंत जातक कथेतील चित्रे असून त्यात कोचावरील राणी, तिच्या दासदासी, शेजारच्या चित्रातील प्रशांत सरोवर, सहा दातांचा हत्ती व त्याच्या पाठी वरील लांडगा ह्यांचे चित्र आहे. यात आणखी महाकपी, हंस, विश्वंतर, सुत्त सोम आदी जातक कथांतील चित्रे चितारलेली आहेत. बुद्धाचे महाबोधी प्राप्ती नंतरचे चित्र असून त्यात शांत, तेजस्वी बुद्ध हातात भिक्षा पात्र घेऊन उभा आहे आणि त्याचे स्वागत करण्यासाठी त्याची पत्नी यशोधरा व मुलगा राहुल पुढे सरसावले आहेत, असे चित्र आहे. ह्याशिवाय येथील प्रसाधनाचे चित्र अप्रतिम असून त्यातील दांपत्यांचा पेहराव व अंलकार यांवरून तत्कालीन संस्कृती संबंधी खूपच माहिती मिळते.
• क्रमांक १९:
हा पाचव्या शतकातील चैत्य कोरीव कामाने भरलेला आहे. त्यात दोन लहान मंदिरे आहेत. ह्या चैत्याचा दर्शनी भाग मोठा असावा, पण तो पडलेला आहे. उजव्या बाजूच्या गर्भ गृहात वर्तुळाकार स्तंभ असून त्यावर फिरत्या खोबणी खोदल्या आहेत आणि स्तंभ शीर्षे चौकोनी असून त्यांवर पुष्पालंकृत रचना व फळांचे शिल्पपट्ट आहेत. मंदिराच्या मागील भिंतीवर प्रलंब पाद आसनात सिंहासनावर बसलेली बुद्धाची एक मूर्ती आहे. तो कमळात आपले पाय ठेवून विश्रांती घेत आहे, असे दृश्य चित्रित केले आहे. चैत्यगवाक्ष कोरलेले आहे. गवाक्षाच्या दोन्ही बाजूंस यक्षमूर्ती असून चैत्यगृहाच्या भिंतीवर बुद्ध प्रतिमा रंगविल्या आहेत; अनेक मिथुन आकृत्या ही तेथे आढळतात. क्रमांक १७ प्रमाणेच येथे बुद्ध, यशोधरा आणि राहुल ह्यांची चित्रे आहेत. त्याच्या उजवीकडे बुद्धाचे भिक्षा ध्यान, नाग राजाची मूर्ती, नाग राज व राणीची मूर्ती उच्च शिल्प कलेची निदर्शक आहे. येथील स्तूप चिनी पॅगोडा प्रमाणे आहे. स्तूपाच्या खालच्या भागावर विविध आकृत्या कोरलेल्या आहेत. समोर बुद्धाची उभी, अभय मुद्रा दर्शक मूर्ती असून ती तोरणा मध्ये खोदलेली आहे. स्तूपाचा आकार अर्ध अंडाकृती आहे.
• लेणी क्रमांक २० :
हा पाचव्या शतकातील विहार आहे. मुख्य सभागृहाच्या प्रवेश द्वारा वरील तोरण नक्षीदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस गवाक्षे आहेत. उजवी कडील गवाक्षावर बुद्धाची प्रतिमा आहे. सभागृहाच्या छतावर पुष्पालंकृत रचना व भौमितिक आकृत्या आहेत. सभागृहात बुद्धाची धर्मचक्र मुद्रेतील आकृती असून त्या खाली दोन हरणांच्या आकृत्या व धर्मचक्र दिसते.
• लेणी क्रमांक २१ :
हा सहाव्या शतकातील विहार असून ह्यातील व्हरांडा जमीनदोस्त झाला आहे. मंदिराच्या शीर्ष पादातील पटांमध्ये नाग राजा - राणी आणि त्यांचे सेवक ह्यांच्या आकृत्या काढलेल्या आहेत. शिल्प पट्टातील मोत्यांच्या माळा अप्रतिम असून सातव्या शतकातील अलंकारांच्या त्या निदर्शक आहेत. स्तंभ शीर्षांवर राजा - राणी, उडत्या आकृत्या, स्तूप आणि पुजारी कोरलेले दिसतात.
• लेणी क्रमांक २६ :
ह्या चैतन्य गृहाची रचना क्र. १९ प्रमाणेच आहे. ह्याचा दर्शनी भाग मोठा होता, तथापि तो पडलेला आहे. स्तूपावर कोरीव बुद्ध मूर्ती आणि भिंतीवर बुद्ध जीवनातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. मार विजय आणि बुद्ध निर्वाण ही ह्या लेण्यातील शिल्पे उदात्त कलेची साक्ष पटवितात. बुद्धाला महानिर्वाण प्राप्त झाल्याचे दाखवून बुद्धाच्या आडव्या पसरलेल्या प्रचंड मूर्तीच्या वरच्या बाजूस मृदंगादी वाद्ये वाजत आहेत असे दृश्य कोरले आहे. बुद्ध मूर्ती रेखीव नसली, तरी भव्य आहे. ह्याच लेण्याच्या दर्शनी भागावर अश्मक राजाचा मंत्री भव्वीराज याने हे बुद्ध मंदिर बुद्धभद्र भिक्षूस दान केल्याचा लेख आहे. अक्षर वटिकेनुसार या लेखांचा काल ५ - ६ वे शतक असावा.
• लेणी क्रमांक ३० :
हे दुसऱ्या शतकातील हीनयान पंथाचे लेणे असावे. येथील एक शपथ स्तूप हे अपोत्थित शिल्प काम आहे. तसेच येथे प्रारंभीच्या अक्षर वटिकेत लिहिलेला एक शिला लेख सापडला असून अद्यापि त्यातील मजकूर ज्ञात झालेला नाही. ही गुही अत्यंत साधी असून तिचे सभागृह लहान आहे. सभा गृहाच्या डाव्या बाजूस तीन लहान पडव्या असून पुढच्या उजव्या बाजूच्या भिंतीस लागून दोन दगडी बिछाने आहेत. पडवीच्या दारांवर व गवाक्षाच्या वरच्या भागावर काही किरकोळ नक्षी काम केलेले आहे.
अजिंठ्याच्या लेण्यांतील बरीचशी चित्रकला आज आपणा पुढे नाही. क्रमांक १, २, १६, १७ व अगदी थोड्या प्रमाणात क्रमांक १९ याच लेण्यांतील चित्रकला अद्यापि बव्हंशी अबाधित राहिली आहे. येथील चित्र प्रसंग जरी बुद्ध जीवनावर आधारित असले, तरी त्या सर्वांतून तत्कालीन समाज जीवनाच्या विविध अंगांवर प्रकाश पडतो. अजिंठ्याच्या चित्रांचा एक विशेष म्हणजे, त्यांतील विविधता इतकी विपुल आहे, की तिच्यातून अपवादा दाखल एखाद दुसराच भाव आणि पेहराव निसटला असेल. तत्कालीन वास्तू, वेशभूषा, अलंकार, खेळ, मनोरंजनाची साधने, वाद्ये, आयुधे, फर्निचर आणि पात्रे ह्यांच्या विविधते वरून समाज जीवन सुखी आणि समृद्ध होते, याबद्दल शंका रहात नाही. गुप्त वाकाटक काळातील सुवर्ण युगाची साक्ष यावरून पटते. चित्रांप्रमाणेच शिल्पे ही विविध तशीच भावपूर्ण आहेत. बुद्धाचे परिनिर्वाण, नागदंपतीचे शिल्प, मकर मुखे, शाल भञ्जिका आणि मिथुने यांबरोबर सुबक नक्षी काम ही रसिकता पूर्ण शिल्प कला दर्शविते. अजिंठ्याच्या चित्रांनी चित्रकलेच्या इतिहासात अढळ पद मिळविले आहे.
भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असलेली अजिंठ्याची शिल्पे आणि चित्रकला सुरक्षेचे महत्त्वाचे प्रश्न उभे करीत आहे. त्रुटित स्तंभांची पुन्हा डागडुजी करणे, निखळलेले भाग पुन्हा जसेच्या तसे उभे करणे, खडकाच्या चिरांतून दाबाने सिमेंट भरणे, ठिसूळ झालेला खडकाचा भाग दूर करणे वा त्यास बळकटी आणणे, जुन्या पायऱ्यांची निगा राखणे व झिरपणारे पाणी बंद करून त्यासाठी पन्हाळ्या करणे इ. गोष्टी वारंवार व अचूकपणे कराव्या लागतात. याशिवाय भित्तिचित्रांचे जतन हा एक नाजूक व जबाबदारीचा प्रश्न आहे. काही काळापूर्वी सर्व चित्रांवर, त्यांचे योग्य जतन होईल या भावनेने एक जाड व्हार्निशचा थर देण्यात आला होता; मात्र त्यामुळे चित्रांचे जतन न होता, काही कालांतरानंतर ही सर्व चित्रे अत्यंत अंधूक झाली. यावरून धडा घेऊन भारत सरकारने तज्ञांच्या शिफारशींनुसार हे थर रासायनिक प्रक्रियेने दूर करून बरीचशी भित्ति चित्रे सुस्पष्ट करण्यात यश मिळविले आहे. या चित्रांचे संरक्षण आजमितीस अत्याधुनिक पद्धतीने आणि साधनांनी करण्यासाठी वेगळी खास यंत्रणा आहे. (चित्रपट १३ - १६)
संदर्भ -
1) Dhawalikar, M. K. Life in The Deccan as Depicted in The Ajanta Paintings, Poona, 1964.
2) Ghosh, A., Ed. Ajanta Murals, New Delhi, 1967.
3) Gupte, R, S. ; Mahajan, B. D. Ajanta, ellora and Aurangabad Caves, Bombay, 1962.
4) Yazdani, G. Ajanta, 4 Vols.,Oxford, 1930 - 35.
5) माटे, म. श्री. मराठवाड्यातील शिल्प वैभव, मुंबई, १९६४.
❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖
प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
═══════════════════════
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
• YATIN JADHAV :
9967065953, 8767048591
(Use Only One WhatsApp Number)
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा
धन्यवाद ।
भारत बौद्धमय होता : १२०० वर्षाचा सुवर्ण इतिहास
● भारत बौद्धमय होता : १२०० वर्षाचा सुवर्ण इतिहास
सूचना -
कृपया याच लेखाच्या नावाने दुरुस्ती केलेली किंवा अपूर्ण माहिती असलेल्या पोस्टपासून सावध रहावे, कारण दुरुस्ती असलेल्या पोस्ट मध्ये अपूर्ण माहिती दिलेली असते आणि त्या लेखात लेखकाचे नाव नमुद नसते. सदर हि पोस्ट "ओरिजिनल" असून इतर दुरुस्त असलेल्या पोस्ट प्रसारित करून लोकांपर्यंत अपूर्ण माहिती देऊ नका.
उद्देश -
लहान ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत जनहितार्थ प्राचीन काळातील माहिती प्रसारित करणे, हे प्रत्येक व्यक्तीचे कार्यव्य असले पाहिजे.
लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शालेय इतिहासात शिकवले जाते की, भारतावर ब्रिटीशांनी १५० वर्षे राज्य केले, तर ६०० वर्षे मुस्लिम असलेल्या मोगलांनी राज्य केले, परंतु ही गोष्ट आम्हाला शालेय इतिहासात शिकविली जात नाही की, बौद्ध राजांनी ह्या भारतावर १२०० वर्षे राज्य केले. प्राचीन भारताच्या इतिहासावर बौद्ध धम्म, तत्वज्ञान व बौद्ध राजांची राजनिती व राज्य यामुळे "पाली भाषा" ही भारताची राजभाषा होती तर बौद्ध धम्म देशाचा राज धर्म होता. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यत भारतात तब्बल २००० लेण्या विविध बौद्ध राजांनी खोदल्या अगदी अफगणिस्थानातील कंदाहार पर्यत ह्या लेण्या व बुद्ध मुर्त्या पाहावयास मिळतात. म्हणूनच बौद्ध धम्म भारतातून लोप पावल्या नंतर ही त्याचे अस्तित्व आहे. त्या बौद्ध राष्ट्राची आठवण करुन देतात व "प्राचीन भारत बौद्धमय होता" ह्याची ग्वाही देतात.
भारतात २००१ च्या जनगणनेनूसार १०० कोटी पैकी १ कोटीच लोक बौद्ध होते. परंतु जगभरात ६०० कोटी लोकसंख्या असून, बौद्धांची लोकसंख्या ही तब्बल १६० कोटी आहे. ही लहान सहान गोष्ट नाही. ही लोकसंख्या तलवारीच्या किंवा लालसेच्या जोरावर निर्माण न होता. तत्वज्ञान व मानवतेच्या विचारांच्या जोरावर निर्माण झाली. याला कारण भारतातील बौद्ध राजांनी बौद्ध धम्माला राजाश्रय देवून त्याचा प्रचार आणि प्रसार जगभर केला. बौद्ध धम्माच्या २५०० वर्षाच्या इतिहासात बिंबिसार, प्रसेजित, अजात शत्रू, अशोक, कनिष्क, मिलिंद, गुप्त राजे, सातवहान राजे, वाकाटक, हर्षवर्धन व त्यानंतरचे छोटे छोटे राजे यांनी बौद्ध धम्माला उघडपणे राजाश्रय दिला म्हणूनच १२ व्या शतकापर्यंत भारतात तक्षशिला, विक्रमाशिला, नालंदा, वल्लभी, उदंत्तपुरी अशी बौद्ध तत्वज्ञानाचा प्रचार करणारी १९ विद्यापीठे निर्माण झाली व जग अंधारात असताना ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान जगाला शिकविण्याचे काम ह्या बौद्ध विद्यापीठांनी केले. भारत याच काळात खऱ्या अर्थाने महासत्ता होती. सोन्याच्या धूर याच काळात भारतात निघत असल्याचे म्हटले जाते. भारत सुवर्ण भुमी होता. जगाचा केंद्रबिंदू होता तो बौद्ध भारत, बुद्धिचा भारत होता.
भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भारतात मगधाचा राजा बिंबिसार त्यानंतर त्याचा पुत्र अजात शत्रू व कोसलचा राजा प्रसेनजित, त्याचा मुलगा विड्डुभ हे राजे झाले. विड्डुभाने बुद्धांच्या हयातीतच बुद्धाचा वंश असलेल्या शाक्यांचे शिरकाण केले होते. पुढे त्याचा एका लढाईत वाहून मृत्यू झाला. तर त्याचे राज्य 'कोसल' मगधाचा राजा अजात शत्रूने काबीज केले. ह्या अजात शत्रूने बौद्ध धम्माला राजाश्रय दिला. त्यावेळी मगधाचा राजा भारताचा सर्वात शक्तीशाली राजा ओळखला जाई. अजातशत्रू नंतरचे राजे हे प्रभावशाली नसल्याने नंद वंशाने राज्य बळकावले. नऊ नंद राजे हे मगधाचे राजे झाले हे बौद्ध धर्मीयच होते. नऊ नंदातील धनानंद राजाच्या विरोधात त्याच्या 'मुरा' नावाच्या दासीचा पुत्र "चंद्र गुप्त मौर्य" याने बंड केले आणि मौर्य घराण्याची सत्ता सुरु झाली. याला प्रामुख्याने बुद्धांची सामाजिक व धार्मिक क्रांती कारणीभूत होती. म्हणूनच तात्कालीन शुद्र असलेल्या चंद्र गुप्ताची राज्यक्रांती झाली. चंद्र गुप्तचा काळ इसवी सन पुर्व ३२४ ते इसवी सन पुर्व ३०० त्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार राजा झाला. सम्राट चंद्र गुप्त आणि त्याचा मुलगा बिंदुसार हे दोघे ही बौद्ध धर्मीय नव्हते; परंतु चंद्र गुप्ताचा नातू जग विख्यात सम्राट अशोकाने बौद्ध धम्म स्विकारुन त्याचा प्रचार व प्रसार केला. त्याच्या काळात बौद्ध धम्माची तिसरी संगती झाली. बुद्ध ते अशोक या अडिचशे वर्षात बौद्ध धम्मात १८ पंथ निर्माण झाले. अशोकाचा मार्गदर्शक आचार्य मोगली पुत्र तिस्स यांनी १७ पंथाचे मिथ्या विचार खोडून थेरवादाचा पुरस्कार केलेला 'कथावत्थु' हा ग्रंथ लिहला. धम्म प्रचारार्थ सम्राट अशोकाने अनेक प्रचारक नेमले इतकेच नव्हे तर आपला अपत्य महेंद्र व संघमित्रा यांना सिंहल द्विपात बौद्ध भिक्षु बनवुन पाठविले. इतका त्याग इतके झोकून देणे जगाच्या इतिहासात कोणालाही जमलेले नाही. अशोकाने ३५ वर्ष राज्य केले. जगाच्या कल्याणासाठी व मानवतेसाठी त्याने आपले आयुष्य समर्पित केले. मौर्याचा शेवटचा राजा सहावा वंशज बृहद्रथ हा आपल्या सैन्याची पाहणी करीत असता शुंग वंशातील पुष्यमित्र नावाच्या एका सेनापतीने इसवी सन पुर्व १८४ मध्ये त्याला कपटाने ठार मारले आणि मौर्याचे राज्य बळकावले. जरी उत्तरेत मौर्याचे राज्य संपुष्टात आले होते, तरी महाराष्टात त्यांची छोटी - छोटी राज्ये बराच काळापर्यत अस्तित्वात होती. चालुक्य घराण्यातील दुसऱ्या पुलकेशीने कोकणातील मौर्याचा इसवी सन ६२५ च्या सुमारास विशेष प्रयास न करता पराभव केला. या मौर्य वंशातील कोणी पुरूष कोकणात येऊन राहीले व तेथे त्यांचा विस्तार झाला. तोच 'मोरे' आडनावाचा वंश होय असे म्हटले जाते.
अशोक नंतर बौद्ध धम्माचा आश्रय दाता सम्राट कनिष्क झाला. वर सांगितल्या प्रमाणे बौद्ध धम्मात अनेक पंथ निर्माण झाले, परंतु बुद्ध धम्मातील निरनिराळ्या पंथातील मतभेद मिटवून धम्म सुत्रांचे आणि संघ नियमाचे एक सुत्रीकरण करण्यासाठी सम्राट कनिष्काने चौथी धम्म संगिती साधारणपणे इसवी सन १०० साली भरवली. सम्राट कनिष्क हा कुशाण वंशाचा होता. इसवी सन नंतर ७८ सालापासून सुरु झालेले सक संवत्सर कनिष्कानेच सुरू केले ते संध्या सुद्धा मानले जाते. हे शक दुसऱ्या कोणीही ते सुरू केले असल्या बद्दलचा ठोस ऐतिहासिक पुरावा मिळत नाही. चिनी प्रवासी ह्यू - एन - त्संगने लिहून ठेवलेल्या प्रवास वर्णनावरुन कनिष्काने बुद्ध धम्माचा स्विकार केल्यावर धम्म शिकवण्यासाठी त्याने एका भिक्खूला सांगितले. त्या भिक्खूच्या शिकविण्यात धम्म तत्वातील असलेले मतभेद कनिष्काच्या लक्षात आले, म्हणून त्याने भन्ते पार्श्वांच्या सल्लावरुन कनिष्काने चौथी धम्म संगिती भरविली. ह्या संगितीचा अध्यक्ष वसुमित्र होते. 'सांकेत' येथे राहत असलेल्या अश्वघोषाला संगितीत भाग घेण्यासाठी बोलावले होते. त्याने त्या संगितीचा उपअध्यक्ष म्हणून काम केले. ही संगिती कश्मीर येथे भरली की, जालंधर येथे याबाबत विद्वानांत मतभेद आहेत. सम्राट कनिष्काने पाचशे धम्म पारंगत विद्वान भिक्खूंना राहण्यासाठी एक मोठा विहार बांधला. त्या भिक्षुंनी त्रिपिटकावर भाष्ये तयार केली. सुत्त पिटका वरील भाष्य एक लाख श्लोकांचे, विनय पिटकावरील भाष्य 'विनयविभाषा' ह्या नावाने तयार केले. त्यात एक लाख श्लोक आहेत, त्याच बरोबर 'अभिधम्मविभाषा' या नावाने अभिधम्मावरिल भाष्याचे एक लाख श्लोकात संघायन केले. या तिन्ही भाषांची एक प्रत ताम्रपटलावर लिहून काढून ते ताम्रपटल पाषणाच्या करंडातून ठेवून त्यावर कनिष्काने एक स्तूप बांधला अशी नोंद आहे. अशोकाने भरवलेल्या तिसऱ्या धम्म संगीतीत विभाज्यवादी म्हणजे थेरवादी बौद्धांचे प्राबल्य होते. तर कनिष्काने भरविलेल्या संगितीत सर्वास्तिवादी म्हणजे महासांघिक बौद्धांचे प्राबल्य होते.
मौर्याच्या काळापासून इसवी सन ३०० वर्षापर्यत धर्माशी प्रत्येक्ष संबंध असलेल्या ज्या गोष्टी पुराण वस्तू संशोधनात सापडल्या आहे. त्यातील बहुतांश बौद्ध धम्माशी संबंधित आहेत. त्या प्रामुख्याने लेणी, स्तुप, बुद्ध मुर्ती, नाणी आणि शिला लेख आहेत. दगड विटांनी आणि लाकडांनी बांधलेले चैत्य, विहार, बुद्ध विहारे इत्यादी इमारती संपूर्ण भारत भर विखुरले आहेत. बुद्ध मुर्ती या कनिष्काच्या काळात बनल्या गेल्याचे दिसते. याच दरम्यान पेशावर ते वायव्य भारतावर ग्रीक राजा मँनडर उर्फ मिलिंद या राजाने भन्ते नागसेन कडून बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन बौद्ध धम्माला राजाश्रय दिला. त्याची साक्ष देणारे असंख्य अवशेष आज वायव्य भारतात उपलब्ध आहेत. कनिष्क आणि मिलिंदानंतर सातवाहन राजांनी बौद्ध धम्माला राजाश्रय दिलेला दिसतो. त्याचे साम्राज्य इसवी सन पूर्व ते इसवी सन २१८ पर्यत ३०० वर्ष अधिक काळापर्यंत, पूर्वेस बंगालच्या उपसागरापासून ते पश्चिमेस अरबी समुद्रापर्यंत पसरले होते. उत्तरेस मौर्याच्या नंतर शुंग, कण्य, कनिष्क अशी घराणी उलथा पालथ होऊन जरी राजकीय अस्थिरता आली होती. तरी दक्षिणेत सातवाहनांचा काळामधील ५० वर्षे सोडली तर शांततेचा आणि समृद्धीचा गेला. एक छत्री साम्राज्य असल्यामुळे देशातील निरनिराळ्या जमाती एकत्र येण्यात आणि त्यांचे राजकीय तसेच सांस्कृतिक अभिसरण होण्यास मौर्याच्या कारकिर्दी प्रमाणेच सातवाहंनाचा काल अत्यंत अनुकूल होता. महाराष्टात आता पर्यंत सापडलेल्या सातवाहनांच्या काळातील धार्मिक वास्तू आणि शिल्प, एखादा अपवाद वगळता, फक्त बौद्ध धर्मियच आहे. गुप्त कालीन भारत हि समृद्धीत पोहचला होता. नालंदा विद्यापीठाची भरभराट या काळात होती. अनेक गुप्त राजांनी बौद्ध धम्माचा राजाश्रय देवून बौद्धांचे प्राबल्य कायम ठेवले.
बौद्ध धर्माचा शेवटचा महान सम्राट हर्षवर्धन यानेच बौद्ध धम्माची जागती ज्योत तेवत ठेवली. याने बौद्ध धम्माच्या स्विकारल्यानंतर आपले नाव 'शिलादित्य' असे ठेवले. या सम्राटाने इसवी सन ६२४ मध्ये कानोज येथे बौद्ध धम्म सभा घेतली. या देशात नालंदा हे मुख्य विद्यापीठ होते. या ठिकाणी अध्ययनासाठी देशातून लोक येत. याच काळात हु - एन - त्संग ही चीनी प्रवासी आला होता. ओरिसा प्रांतात ही बौद्ध धम्म अद्याप जागृत होता. पश्चिमेकडे गुजरात, खानदेश व कोकणाचा काही भाग यावर वल्लभी राजांचा अंमल असे. हा सगळा प्रदेश बौद्ध धम्मी होता. कोसल म्हणजे नागपूर येथे ही बौद्ध धम्माची भरभराट होती. दक्षिणेकडे कलिंग व तैलगण हे प्रदेश खेरीज करुन सर्वत्र बौद्ध धम्म प्रचलित होता. हर्षवर्धनापर्यत भारत हा इसवी सन ५८० पर्यत बौद्धमय होता. आठव्या शतकात महाराष्ट्रात झाला. आठव्या - नवव्या शतकात भारतात बौद्ध धम्माची सर्वत्र पिछेहाट झाली. तरी सुद्धा महाराष्ट्रात बराच काळापर्यंत बौद्ध धम्म अस्तित्वात होता. "प्रबोध चंद्रोदय" हे संस्कृत नाटक बाराव्या शतकात रचले गेले. त्या नाटकाच्या रचनेच्या काळी बौद्ध धम्म ऱ्हासाच्या पंथाला लागला होता. पण नामशेष झाला नव्हता. असे अनुमान या नाटकावरुन आपणास काढता येते.
इसवी सनाच्या १३ व्या शतकात म्हणजे १२७६ साली श्रावस्ती येथे एक बौद्ध विहार बांधण्यात आले. १४ व्या शतकात म्हणजेच १३३१ साली बुद्धगया येथील बौद्ध विहारांची डागबुजी करण्यात आली. १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे इसवी सन १४८५ वर्षी नव द्विपात वैष्णव शिरोमणी चैतन्य देव यांचा जन्म झाला. त्यावेळी हिंदूनी तर महोत्सव केलाच पण बौद्धांनी सुद्धा केला, असे चैतन्याचा एक चरित्रकार लिहतो यावरुन त्यावेळे पर्यंत बरेच ठिकाणी थोडे फार तरी बौद्ध होते, असे दिसते. १६ व्या शतकात पुर्वार्धात भारतात बौद्ध शास्त्रांचे अध्ययन कोठे - कोठे चालत असे त्या समयी बंगल्यातल्या एका कत्यायन गोत्री ब्राह्मणाला त्याची बौद्ध धम्माकडे प्रवृत्ती दिसल्या वरून त्याला गावकरांनी काडून टाकले होते. हा ब्राह्मण पुढे उघड रितीने स्वत: ला बौद्ध म्हणवून आणि 'बुद्ध ग्राम चक्रवर्ती' हे नाव धारण करुन सिलोन मध्ये गेला तेथे त्यांच्या विद्वतेबद्दल लोकांनी सत्कार केला. याच शतकाच्या अखेरीस प्रसिद्ध तिबेटी लामा तारानाथ यांनी भारतात बौद्ध धम्माची स्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी मुद्दाम दोन वकिल तिकडे पाठवले होते. त्यांनी इकडे बारकाईची चौकशी करून असा रिपोर्ट केला की, ओरिसा व पश्चिम बंगाल या प्रांतात अद्याप बौद्ध धम्म जीव धरुन होता. अशा रितीने तब्बल १७ व्या शतकापर्यंत भारतात बौद्ध धम्म बराच काळपर्यंत तग धरुन होता. इसवी सन १५३९ मध्ये पोर्तुगीज पाद्री फाद अँन्टेनिओ - डी - पोटों याने येथील भिक्षुंना ख्रिश्चन केल्याची नोंद आहे.
वरिल इतिहासाचे अवलोकन केल्यावर लक्षात येते की, इसवी सन पूर्व ६ व्या शतकापासून इसवी सनाच्या ६ व्या शतकापर्यंत म्हणजे बुद्ध काळापासून हर्षवर्धन पर्यंत भारत हा बौद्धमय होता व असंख्य बौद्ध राजांनी भारता वरती राज्य केले. बाराशे वर्षे व आठव्या शतकात सामाजिक व संस्कृतिक दृष्टया हा धर्म बलशाली होता हे दिसते. आठव्या शतकानंतर बौद्ध धम्माला उत्तरती कळा लागली. तरि ही १२ व्या शतकापर्यंत हा धम्म व ज्ञान देणारी विद्यापीठे अस्तित्वात होती. १२०० वर्षाचा बौद्ध साम्राज्याचा सुवर्ण इतिहासातून आपल्या पूर्वजांच्या गौरव शाली कर्तृत्वाचे आकलन होते. या देशाला महासत्ता बनवण्याचे काम आमच्या बौद्ध पूर्वजांनी केले आणि भारताला सुवर्ण भूमी आणि वंदनीय भूमी बनविले.
◆◆◆
आवहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖
साभार -
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
लेखाचा पहिला, दुसरा भाग आणि तिसरा भाग वाचण्याकरिता खालील लिंकवर बटण क्लिक करा.
भाग १ : लिंक -
https://m.facebook.com/BSNETINDIA/photos/a.699329433453832.1073741826.699172066802902/805602019493239/?type=1&source=46
भाग २ : लिंक -
https://m.facebook.com/737916446278745/photos/a.738180676252322.1073741827.737916446278745/824473290956393/?type=1&source=46&refid=17
भाग ३ : लिंक -
https://m.facebook.com/story.php?story_fbid=576310645805196&id=322852657817664
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
धन्यवाद ।
नालासोपाऱ्याला भेट - बुद्धाची
भगवान बुद्धाचे जन्म स्थान म्हणून सोपारा हे इतर अनेक ठिकाणा इतकेच बौद्ध वाड्मयामध्ये पुज्य मानले गेले आहे. भगवान बुद्ध हे त्याच्या एका पर्वजन्मी बोधीसाय्वा सुप्पारक होते. असे बौद्ध धर्मीय धर्माग्रंधकरांचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणाहून विजय (ख्रि.पु.५४०) श्रीलंकेला (सिमोंमध्ये) गेला ते हेच ठिकाण होय. याच ठिकाणाला 'महावान्सोत सोपारक पत्त्सम' असे संबोधिले जाते.
सोपारा येथील प्रमुख व्यापारयामध्ये उदयास आलेल्या पूर्ण नावाच्या दासिपुत्राच्या विनंती वरून भगवान बुध सोपर्यास आले व त्यांनीच बुद्धाच्या नावाने तेथे विहाराची स्तपणा केली. असेही सांगण्यात येते कि, सोपरयाच्या आसपास भगवान बुद्धाचे मुसालक टेकडीवर राहत असलेल्या एक ब्रह महार्शीला बौध धर्माची धिक्षा दिली. या पाचशे विधवांना आपल्या नखाचा व केसाचा काही भाग दिला, त्यावर जो स्तूप उभारला आहे त्याला विधवांचा स्तूप असे म्हणतात. सोपारा येथेच भगवान बुधाने समुद्रावर राहत असलेल्या व सोपाऱ्याला तरही भगवान करून सोडणाऱ्या कृष्ण व गौतम या २ प्रभाल राजाचे धर्म परिवर्तन केले. या कृश नावाच्या नाग राजवरूनच सोपाऱ्याला आग्नेयाकडे १५ मैलावर असलेल्या सुप्रसिद्ध बौद्ध गुफ्हा ज्यावर आहेत, अशा टेकडीला , कान्हेरी किंवा कृष्णगिरी टेकती असे नवे पडली असावे.सोपारा येथील व्यापार्यांनी बौधविहाराची स्थापना केली आणि जेव्हा पुर्णाने भगवान बुद्धांना त्याच्या समक्ष बौधविहार स्थापन करण्यासाटी पाचारण केले तेव्हा भगवान तिकडे हवेतून उद्धन केले अशी दंथ कथा आहे.
एम. एस. अड्डवोर्द यांनी 'आपल्या राईट ऑफ बॉम्बेय' या पुस्तकामध्ये असे प्रतीपादन केले आहे कि, पुराणातील एका दंत कथेत नागाचा उल्लेख आढळतो. असेही सांगण्यात येते कि, भगवान बुद्धाना सोपारा येथे असतानाच कृष्ण व गौतम या नाग राजाच्या चित्तर्रारक हल्ल्याची जाणीव झालेली होती. म्हणून ते राजे जेव्हा समुद्र मागे ५०० नाग लोकांनीसी आले तेव्हा ते जर सोपारा शहरात घुसले तर त्या शहराचा संपूर्ण विध्वश करतील, हे पक्के समजल्यावर भगवान बुद्ध त्यांना भेटण्यासाठी सामोरे गेले आणि त्याचे मत परिवर्तन पुरणाच्या आख्यायिकेमध्ये सोपराचे पुढील वर्णन आहे. सोपारा हि राजधानी असून ते हजार राहावाश्यानी बसविलेले शहर होते. त्याला १८ दरवाजे असून तेथील बौधविहार चंदनाच्या लाकडावरून कोरीव कामामुळे सुशोभित होता. या विहाराचे क्षेत्र १००० चौरस यार्ड्स होते. तेथील इमारती व मनोरे यांची उंची ५०० फित्पर्यंत होती सोन्याचे नाणे प्रचारात असून तेथील सगळ्या व्यापाऱ्या जवळ अगणित संपत्ती होती देशातील लोकाचे वैदिक धर्म होता. ऋषीसाठी मठ असून त्या मठात सुख समाधाने राहत होते.
पूर्णाबदलची अशीही आख्यायिका सांगतात कि, तो बनारसच्या व्यापाऱ्याबरोबर करीत जलप्रवास करीत असता त्याला भगवान बुद्धाचा पवित्र वाचन एकू आले. ते पूर्णच्या हृदयाला इतके भिटले कि, तो आपला व्यापार सोडून भगवान बुद्धाकडे आला अनित्याच्या सांगण्यावरून भिक्षु बनून परत कोकणात आला. हिंडता हिंडता त्याला एकेदिवासी हरणावर नेम धरलेला शिकारी दिसला, त्या शिकार्याने भिक्षु वेशातील पुरणाला बघून त्याच्यावर धनुक्ष रोखला. पुर्णाने त्याच्यासमोर निभिर्स्तपाने आपली कचाटी उघडी केली. त्याची हि निर्भयता पाहून त्यास जीवदान दिले. तेव्हापासून पूर्णा प्रसिद्धीत आला. बौद्ध धर्माचीही स्थापना झाली. सोपारा येथील व्यापार्यांनी बौधविहार बांधले व भगवान बुद्धाना पुर्णाने सोपाऱ्याला भेट देण्यासाठी नियंत्रण दिले.
ती हकीगत अशी आहे कि, पूर्णा हा सोपारा या समृद्ध व्यापारी केंद्रातील प्रमुख व्यापारी होता, त्याने एकदा बनारस जवळील सर्वसाठी वरून येणाऱ्या व्यापार्याच्या तोंडून भगवान बुद्धांची स्त्रोत्रे किंवा शोल्का एकले. त्याचा त्याच्या मनावर एवढा परिणाम झाला कि तो सोपारा सोडून श्रावास्तीत भगवान बुद्ध राहत होते तेथे येउन राहिला. भगवान बुद्धांनी त्याला साम्म्नाने वागवून आपला शिक्श बनविले. लवकरच तो भगवान बुद्धाच्या अनुयायांमध्ये मोठ्या पाठास चढला. स्वीकारलेल्या धर्मावरील श्राद्ध प्रकट करण्यासाठी स्रोनापारांत म्हणजे कोकण किंवा सोपारा येथे धर्माचे तत्वज्ञान संग्न्यासती त्याने भगवान बुद्धाकडे अनुज्ञा मागितली. भगवान बुद्धांनी तेथील लोक निर्भय व क्रूर आहेत, हे वारंवार सांगितले. पण पूर्णच्या आग्रहावरून व शांततेने परिवर्तन घडून अनिल असे वाचन दिल्यावर भगवंतानी त्याला अनुज्ञा दिली.
पूर्णच्या निर्भायतेमुळे आप्रांत येथील जंगली लोकनि: शत्र झाले. कित्याकांनी धिक्षा घेतली. विहारांची स्थापना झाली. त्यानंतर त्यानंतर लवकरच जहाजाला अपघात झाला असता श्रावास्तीत असलेल्या त्याच्या भावाने व काही व्यापार्यांनी त्याला मदतीस बोलाविले व त्याने ती दिली. सोपाऱ्याला परत आल्यानंतर त्या जहाजामधून आणलेल्या चंदनाच्या लक्दानीच बौधविहारांची उभारणी केली व भगवान बुद्ध कडून त्याचे उद्घाटन केले. इ.स.पु. २४६ च्या सुमारास स्रमाट अशोकाने बौद्ध धर्माचा सर्व भारतभर प्रचार करण्याचे ठरविले त्यासाठी त्याने योन आणि यवन नावाच्या धर्म रक्षीतला आप्रांत किंवा कोकण म्हणजे सोपारा येथे पदाविले. त्याने अनेकांना धिक्षा दिली.
तक्षशिलातली ती बुद्धांच्या महापरिनिर्वाणाची मूर्ती आणि ख्रिश्चन क्रॉसच्या आकाराचा स्तूप - BBC News मराठी
तक्षशिलातली ती बुद्धांच्या महापरिनिर्वाणाची मूर्ती आणि ख्रिश्चन क्रॉसच्या आकाराचा स्तूप

- Author, उमेर सलिमी
- Role, बीबीसी उर्दू
बौद्ध धर्म जगातल्या प्रमुख धर्मांपैकी एक समजला जातो. पण पाकिस्तानात या धर्माचं पालन करणारे खूपच कमी लोक आहेत. तरीही गौतम बुद्धांच्या अनुयायांसाठी इथे प्राचीन स्थळं आणि मौल्यवान कलाकृती आहेत.
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान त्यांच्या देशात धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी कर्तारपूर कॉरिडोरसह अनेक योजनांवर काम करतोय.
आता पाकिस्तानात जुन्या काळी असलेल्या गांधार संस्कृतीमध्ये परदेशी पर्यटकांचा रस पाहून बौद्धधर्मियांसाठी कार्यक्रमही आयोजित केलेले आहेत.
इसवीसन पूर्व पाचशे ते तीनशे या काळात आताच्या पाकिस्तानात असणारं तक्षशिला बौद्ध शिक्षणाचं एक महत्त्वाचं केंद्र समजलं जायचं. इथे आजही अनेक स्तूप, पूजा स्थळं आणि पुरातत्विक अवशेष आहेत ज्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळू शकते.
तक्षशिला पाकिस्तानातलं एक प्राचीन स्थळ तर आहेच पण त्याबरोबरीने बौद्धधर्मियांच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पूजा स्थळ आहे.
जगात भारत, म्यानमार, कोरिया आणि नेपाळसह अनेक देशांमध्ये या धर्माला मानणारे लोक आहे.
तक्षशिलेतल्या बौद्धधर्मियांसाठी इथे काही दिवसांपूर्वी एका विशेष पूजा समारंभाचं आयोजन केलं गेलं होतं. कोरियाच्या बौद्ध भिख्खूनी इथे शांततेचा संदेश दिला.
कोरियातले जेष्ठ भिख्खू डॉ. सिनम यांचं म्हणणं होतं की, "आमच्यासाठी जगातली सात स्थळं सर्वांत पवित्र आहेत. तक्षशिला त्यापैकी एक आहे. इथे ब्रम्हांडाची शक्ती एकवटलेलली आहे."
तक्षशिलेतला स्तूप खानपूर बांधजवळ एका टेकडीवर स्थित आहे. हे प्राचीन स्थळ वरतून एका क्रॉससारखं दिसतं ही यातली सर्वांत रंजक गोष्ट. गांधार संस्कृतीच्या काही शेवटच्या खुणांपैकी एक ही जागा आहे.
या स्तूपाला भामाला स्तूप असं म्हणतात. इथे जाण्यासाठी खानापूर बांधपासून एक रस्ता जातो. रस्त्याची अवस्था फारशी बरी नाही, पण इथल्या टेकड्यांमधलं दृश्य तुमचा थकवा पळवून लावतो.
हा प्राचीन स्तूप 1930 साली ब्रिटिश पुरातत्व शास्त्रज्ञ सर जॉन मार्शल यांनी शोधला होता. यांनी सिंध प्रांतातल्या लारकाना शहरात मोहेंजदडोचा शोध लावला होता.
मोहेंजदडोचे काही अवशेष तक्षशिला संग्रहालयात पाहाता येतात.

इथे पोहचल्यानंतर आणि बऱ्याचशा पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला क्रॉसच्या आकारातला स्तूप दिसतो. इथे जवळच्या हजारा विद्यापीठातले विद्यार्थी स्तूपाचं निरीक्षण करताना दिसतात. इथे तीन वेळा खोदकाम झालेलं आहे.
संशोधकांना आशा आहे की इथे प्राचीन संस्कृतीच्या काही महत्त्वाच्या खूणा सापडतील.
या स्तूपाच्या चारी बाजूंनी पायऱ्या आहेत आणि बौद्धधर्मिय इथे पूजा करायला येतात. इथे चुन्याच्या मुर्ती, पूजा करायची जागा आणि प्राचीन मूर्ती आसपास दिसतात.
स्वप्नील बुद्धाची प्रतिमा
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की भामाला स्तूपात सापडलेली एक मूर्ती कंजूर खडकापासून बनलेली आहे आणि कदाचित या प्रदेशातल्या सर्वांत जुन्या मूर्तींपैकी एक आहे.
तक्षशिला संग्रहालयाचे क्यूरेटर अब्दुल नासिर यांनी बीबीसीला सांगितलं की, "अफगाणिस्तानात हेदा आणि पाकिस्तानात तक्षशिला गांधार संस्कृतीच्या अवशेषांसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत."
ते म्हणतात, "ही कला घरात नाही तर स्तूपांमध्ये भिख्खूव्दारे रेखाटली, मूर्तीत घडवली जायची. ज्या प्रकारे मुस्लीम मशीद बनवतात तसंच या मूर्ती खास पुजांच्या वेगवेगळ्या प्रथांचं प्रतीक आहे. या मूर्तींचे कपडे, दागिने आणि शैली संपूर्ण जगात एकसारख्या आहेत."

भामाला स्तूपात सापडलेल्या मूर्तीबदद्ल ते म्हणतात की इथल्या 'स्वप्नील' बुद्धाच्या मूर्तीची विशेष गोष्ट अशी की यात गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण दाखवलं आहे.
धार्मिक पर्यटनसाठी धार्मिक सलोख्याची गरज
स्तूपात होणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक शामिल सदफ रजा यांनी सांगितलं की, "पाकिस्तान सरकारबरोबर इथल्या गांधार संस्कृतीच्या संवर्धनासाठी काय करता येईल हे पाहायला कोरियाचे भिख्खू इथे आलेले आहेत."
"जर आपण या जागा त्यांच्यासाठी उघडल्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी काम केलं तर आपल्या देशातलं पर्यटन वाढेलच, पण या लोकांनाही एक शांततामय जागा मिळेल."
भिख्खू डॉ. सिनम यांनी या प्रसंगी काश्मीर मुद्द्यावरही चिंता व्यक्त केली.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की त्यांची इच्छा आहे इथे शांतता नांदावी.
ते म्हणाले, "आपण सगळे एक आहोत. तुम्ही बौद्ध धर्म मानणारे असा किंवा नसा पण पाकिस्तान आमच्यासाठी आमच्या देशासारखाच आहे. देवाची इच्छा नाही की आपण एकमेकांचा तिरस्कार करावा. असं केलं तर आपण देवाच्या आज्ञेचा भंग करतो आहोत."
प्रतिमा शिल्प में बुद्ध की विभिन्न मुद्राएं
![]() |
| भूमि स्पर्श मुद्रा बुद्ध, राजिम छत्तीसगढ़ |
![]() |
| भूमि स्पर्श मुद्रा थिम्पू भूटान |
![]() |
| अभय मुद्रा, धौली भुवनेश्वर उड़ीसा |
![]() |
| धम्म चक्र परवर्तन मुद्रा- धौली भुवनेश्वर उड़ीसा |
![]() |
| पद्मासन ध्यान मुद्रा- सिरपुर छत्तीसगढ़ |
![]() |
| वज्र मुद्रा- कान्धार शैली |

Taming of Nalagiri – Amravati Gallery
The subjugation of Nalagiri
The Amravati Gallery in Government Museum, Egmore has several pieces of art from Amravati. Most of these are sculpted on a variety of marble like limestone.
One of the important sculpture here is a medallion depicting the scene if subjugation of the elephant Nalagiri.
The Nalagiri jataka goes something like this:
Buddha’s cousin Devadatta also joins the Sangha and becomes influential. He also acquires some supernatural powers. However, he becomes jealous of Buddha and his popularity. He wins over some elements with his supernatural powers and tries in several ways to kill Buddha. He is unsuccessful in all attempts.
Finally, he persuades the royal elephant keepers to get the fierce elephant Nalapada (also known as Dhanapala) drunk with intoxicants and sent out to the marketplace where Buddha is expected.
Seeing the enraged pachyderm, people run helter-skelter. Even those watching from the balcony are worried. In the melee, a woman drops her baby near Buddha’s feet. As Nalagiri is about to trample the baby and charge at Buddha, he does not lose his composure. Instead, he touches the forehead of the elephant and gently strokes it. Nalagiri not only becomes calm but seems to be completely subdued. It bows before the Buddha. Buddha delivers a sermon on dhamma to it.
The two-and-a-half foot diameter medallion from Amravati exhibited at the Madras Museum in Egmore clearly depicts the charging Nalagiri and the subdued Nalagiri. The crowd is terrified while Buddha and his disciple (Ananda?) are composed. The details of the people in the balcony are also clearly visible. (View full size for better details)
Circa 200 C.E.
Satavahana
Madras Museum, Egmore
Excuse the poor quality of the photograph.

Submission of Naga King Apalala, ca 2nd C.CE, Loriyan Tangai
A relief from Loriyan Tangai region of Pakistan at the Indian Museum Kolkata.
The legend: In the Swat river of the Gandhara Kingdom, there was a naga king called Apalala. He used to harass the local residents and they, in turn, offered him a tribute to stop harassing them. Once when the tributes started dwindling, Apalala was furious and turned himself into a Dragon. He threatened to invoke floods in the Swat river and annihilate the community. At that time Buddha with Vajrapani was visiting that area to propagate his thoughts. Vajrapani used the weapon Vajra (lightning) to bring down the mountain and subdue Apalala. Apalala submitted to Buddha and converted to Buddhism.
It was interesting to come across an article in Dawn (Pakistan) about the archaeological department invoking a slightly different version of this legend in the context of floods in the Swat valley. See story: https://www.dawn.com/news/563030
Buddhist arts in Indonesia

View our Buddha Statues in our gallery
Indonesia, as other Southeast Asian countries, was also strongly influenced by Indian art and culture from the 1st century. At that period, both Hinduism and Buddhism spread in Indonesia but the first to enter Indonesia was Hinduism and later Buddhism spread in the country. The spread of Buddhism was started with the trading activity, which began in the early 1st century on the maritime Silk Road. In the 8th -13th century, Sri Vijaya, who had adopted Mahayana and Vajrayana Buddhism, ruled western Indonesia, especially Sumatra and Java islands, but later on, the empire became more powerful and dominated most of the areas around the Southeast Asian peninsula through maritime power. With the expansion of the territory, Sri Vijaya Empire spread Mahayana Buddhist art to other areas. It is recorded that numerous statues of Mahayana Bodhisattvas from this period are believed to be strong refinement and technical sophistication.

It is recorded that in the 7th century, Chinese Buddhist monk, I-tsing paid a visit to the pilgrimage site in India. While on his journey, he witnessed powerful empire of Srivijaya. He learned that the empire had helped the people to know and understand about Buddhism in that region.
Another monk, Dharmakirti, born in around the 7th century in Sumatra became a revered scholar monk in Srivijaya. He later moved to India to become a teacher at the Nalanda Univerity and as well as the poet. He has done lots of notable works in the Buddhism sector and one of them is reinterpreted the work of Dignaga, the pioneer of Buddhist Logic. He was influential among Brahmins as well as Buddhists. His theories are normative in Tibet and are still studied in the present day as a part of the basic monastic curriculum.
With these references, it can be assumed the Srivijaya Empire was the largest Buddhist Empire ever formed in the Indonesian history.
Buddhist arts in Indonesia

It is assumed that the oldest Buddhist temple in Indonesia is Batujaya stupas complex situated in Karawang, West Java. It is estimated that the oldest relic in Batujaya was constructed in the 2nd century CE while the latest one was constructed in 12th century CE.
Another important Buddhist monument in Indonesia is Borobudur temple located in central Java. This temple is regarded as the largest Buddhist structure in the world. It is believed that the temple is built around 780 - 850 AD. The design of this temple is based on the Buddhist concept of the universe. Borobudur is decorated with long series of bas-reliefs. Mandala temple, another Buddhist temple in central Java houses 505 Antique Buddha statues in seating posture. The temple also has unique bell-shaped stupa with Buddha statue inside of it. Central Java has another important Buddhist pilgrimage site, Sewu Temple. In this temple, statues of Bodhisattva, Tara, and Kinnara are installed with very graceful and serene expression. Along with the statues, there are bas-reliefs as well.
View our collections of statues and arts in our gallery
In Sumatra, there also the Buddhist temples installed with antique Buddhist arts. The most famous temples are Muaro Jambi, Muara Takus, and Bahal temple. Apart from these temples, there are numerous statues or inscriptions from the earlier period of Indonesian Hindi-Buddhist Kingdoms.
The statues of Vairocana Buddha and Bodhisattva- Vajrapani, and Padmapani in Mendut temple are also fine examples from Sri Vijaya Empire. Another beautiful example of Javanese Buddhist art is the serene and delicate statue of Prajnaparamita which was created during the period of Singhasari Kingdom.
Even though Sri Vijaya Empire was powerful and was engaged in spreading Buddhism through Buddhist arts, most of the Buddhist arts were built during the Sailendra dynasty in Java.
Historical development of Buddhist art in Cambodia

View our Buddha Statues in our gallery
In the present context, Cambodia's state religion is Theravada Buddhism but this was not in the past. If we look at the history then we will definitely get the ideas that the Cambodia has under went through several different religions. At first, they practiced animism and later on with the construction of ancient silk trade route they followed Hinduism and Buddhism. It was recorded that the state was strongly influenced by the Indian art and culture which resulted in the change in the religion - Buddhism and as well as the construction of different antique Buddhist arts - statues, murals, etc. This was also possible due to the messenger sent by Ashoka, the great with the objective to promote and spread wisdom and knowledge of Buddha. It was noted that Buddhism spread in Cambodia through two different streams. In the earlier period, Mahayana Buddhism spread here along with the Hindu influences during the period of Funan dynasty. Later, in the 13th century the second stream of Buddhism, Theravada Buddhism entered here during the Angkor Empire. In between this two religion, Cambodia was ruled by series of Hindu kings with occasional Buddhist kings- Jayavarman I of Funan, Jayavarman VII, and Suryavarman I. Therefore Cambodia had been ruled by several kings with different religions but they were co-existed peacefully throughout Cambodian lands.
Historical development of Buddhist art in Cambodia

In the 3rd -6th century, Cambodia was ruled by Funan kingdom. Actually, it was the capital city and the kingdom was expanded into Burma and in the south Malaysia. As other south Asian countries were under the influence of Indian Gupta tradition, Cambodia was also influenced by the political and cultural aspects of India. Hence antique Buddha arts that were constructed during that period were no different from the Buddhist arts that were found in ancient India. As time passed by the Buddhist arts were localized by the local artists.
In the 9th -13 century, during the rule Hindu Khmer Empire, there was constructed many arts and images of Hindu deities but later along with Mahayana Buddhist dominated the vast area. This resulted in the construction of sculpture of Buddha and Bodhisattvas as well. It is recorded that under the Khmer Empire alone, more than 900 temples were built-in Cambodia and in neighboring areas. Major Buddhist temple complex was built in Angkor, a capital city which was at the center of development in that period. However, many antique Buddha statues and antique Buddhist arts were stolen due to organized looting. The unique features of Khmer Buddhist art manage to express intense spirituality through divinely beaming expressions, in spite of spare gestures and slender lines. This type of activities supports that there was religious tolerance in Cambodia in the earlier period which helped to developed Buddhist art and as well as spreads Buddhism even during the rule of Hindu kings.
View our collections of statues and arts in our gallery
Type of Khmer Art
As we already know that Khmer dynasty actually follows Hindu ideology since they were also influenced by Indian civilization. The artist basically follows stone carving techniques evolved in Indian civilization but later they developed their own unique Khmer style. The dynasty also experiences conversion in religion when some of the Kings converted into Buddhism. Therefore the Khmer dynasty provided a unique Khmer Hindu art as well as Khmer Buddhist art. The unique Khmer Hindu art includes the sculpture of Hindu deities such as Lord Shiva, Vishnu, Brahmans, Ganesh and many other gods and goddesses, as well as Hindu mythical monsters such as the serpent nags, the demon Kali, and the mythical lions. Khmer Hindu art also portrayed the epics of Hindu myths such as Mahabharata and Ramayana in large sculptures.
The Buddha statues were appeared and enshrined in many temples only in the later centuries of the Khmer dynasty. Among the statues, the most astounding Buddha statues are found in Angkor Thom (Bayon). The magnificent Buddha statues constructed in this area is four-faced Bodhisattva Avalokiteshvara sculptured on fifty towers. Apart from the Buddha statues installed in Bayon, there are other sculptures also which portrays the important life events.
Buddhist arts and Architecture of Temples in Thailand

View our Buddha Statues in our gallery
As other south Asian countries, Thailand was also under influence of India's Gupta tradition. This influences can be seen in their art and culture. The earlier antique Buddhist arts were constructed according to this form of art. As time passed by, the Mon Kingdom of Myanmar expanded and influenced nearby areas.
If we look at the history of Mon kingdom, it is recorded that Mon Kingdom was converted to Buddhism at around 200 BCE. Along with the conversion, the arts and culture were also transferred and acculturation was observed. Hence, there were lots of Buddhist arts constructed in Myanmar and later they localized the art form according to their culture and community. The new form of art was established.

While the Mon Kingdom was expanding, their art and culture were also influencing nearby areas. These influences were seen in Thailand also. The antique Buddhist arts - statues, murals, architectures, etc.- based on Gupta tradition and the Mon Kingdom were constructed during 1st to 7th centuries.
In the 9th century, the influence of Gupta tradition and the Mon Kingdom were diminished and rose the influence of Cambodian Khmer art and Sri Vijaya art in the north and south respectively. These both form of art was based on Mahayana Buddhism. The unique feature of this art can be distinguished by the clear fluidness in the expression. The theme focuses on the characteristic of the Mahayana pantheon with multiple creations of Bodhisattvas.
In the 13th century, Theravada Buddhism was introduced in Thailand from Sri Lanka. King Ramkhamhaeng of Sukhothai played a great role to spread Theravada ideology of Buddhism. He requested senior monks from Sri Lanka to teach their views of Buddhism in Thailand. During this time, the ethnic Thai kingdom helped to form new Buddhist art that was highly stylized images in Thai Buddhism. Apart from the regular style, the images and arts were created in geometrical and almost abstract figures as well.
In the 14th - 18th centuries, during the Ayutthaya period, a new style of art was evolved. In this form of art, Buddha statues were represented in more stylistic manner. They were added with luxurious garments and jeweled ornamentations. Therefore, we can observe that many of the Thai Buddha statues and temples were gilded and on occasions, they are enriched with inlays.
The Thai Buddhist art was further developed during the reign of Thonburi and Rattanakosin Kingdom. As Bangkok was established as the royal center of the kingdom of Siam, the Thailand was filled with numerous Buddhist monuments - temples, large Buddha statues. These structures were constructed with the objective to demonstrate their devotion and as well as to showcase their authority.
View our collections of statues and arts in our gallery
Architecture of Wats- Buddhist temples.
The Buddhist temples in Thailand has other buildings for specific purposes and is built according to two styles of architecture - Phutthawat and Sangkhawat architecture.
In Phutthawat architecture, there consists of several buildings with unique designs like-

- Chedi- stupa in the form of a bell-shaped tower and includes relic chamber.
- Prang - the Thai version of Khmer temple towers
- Ubosot - the hall which is considered most sacred area of wat
- Wihan - a shrine hall that contains Buddha Statues. This hall is also use as assembly hall where people prays
- Mondop - a shrine with spired roof within a temple compound.
- Ho trai - the Buddhist library
- Sala - an open pavilion providing shade and a place to rest.
- Sala kan parian - a large hall meant for studying and saying afternoon prayers
- Ho rakhang - the bell tower
In Sangkhawat architecture, the temple compound also consists of living quarters for the monks along with other buildings - Ho rakhang, bell tower; Sala Kan Parian, hall; etc. In the earlier period, living quarters of the monks used to be a small structure built on stilts but in present times, there is a modern apartment building with small rooms for the monks.
In present context, Thailand is better known for the Theravada Buddhism and also the best pilgrimage site for the Buddhism since they are preserving the antique Buddhist art and at the same time they are constructing new statues of Buddha as well.
Buddhist art during aniconic and iconic period

View our Buddha Statues in our gallery
When Siddhartha Gautama Buddha attained enlightenment, he first taught his knowledge to his five disciples. Later along with other disciples, he wandered places and spread the knowledge and true meaning of life to different peoples. Gradually, people joined with him and became a monk. He gave the discourse on many topics. The knowledge had been transferred orally through one disciple to another. The knowledge was not recorded by any means. As time passed by, the teaching was then represented in the art forms in order to spread the knowledge and awareness about the life history of Buddha. This art form can be divided into two distinctive phases- Aniconic and iconic phase
Aniconic Phase

In the 2nd to 1st century BCE, the buddhist arts were made representing episodes of the Buddha's life and teachings. These arts took the form of votive tablets or friezes and were generally used as the decoration of stupas or Buddhist pilgrimage sites. In this phase, the Buddha was represented through symbols. He was never represented in the human form. As Digha Nikaya reports, this act was connected to one of the Buddha's saying that discouraged representations of himself after the extinction of his body. Since the artists were reluctant to represent Buddha anthropomorphically, they developed more sophisticated symbols to represent Buddha. The Buddha was then represented through symbols - empty throne, Bodhi tree, a riderless horse with a parasol floating above an empty space, Buddha's footprints, dharma wheel, etc. - in narrative scenes where other human figures would appear.
This form of art was also seen as late as the 2nd century CE in the southern parts of India. The antique Buddhist art, Mara's assault on the Buddha was the art form from Amaravati School which also is the example of Aniconic Buddhist art. Other examples are from Mahabodhi temple at Bodh Gaya and frescoes at Sigiriya. It is recorded that the frescoes at Sigiriya are older than the Ajanta Cave paintings.
Iconic phase

In the south of India, Buddha was represented through symbols even after 1st century but in the north India, the artists were coming up with the different verse of art forms. It was in the north India where the anthropomorphic representation of the Buddha started. The anthropomorphic Buddha images were developed from two different areas, the region of Gandhara and the region of Mathura. The Gandhara is in present day North West frontier province in Pakistan and the Mathura in central northern India.
It is recorded that Gandharan art was the result of interaction with Greek culture. This interaction was possible due to the conquests of Alexander the Great in early 4th century CE. It is believed that this school of sculpture contributed artistic features in the image of Buddha. These are mainly wavy hair, drapery covering both shoulders, shoes, and sandals, etc.
The art of Mathura tends to be based on a strong Indian tradition. The art by Mathura school included anthropomorphic representation of divinities such as the Yaksas along with the Buddha. This school of art contributed clothes covering the left shoulder of thin muslin, the wheel on the palms, the lotus seat, etc.
It was recorded that both the region strongly influenced each other. It is a matter of debate whether the anthropomorphic representation of Buddha was a result of the local evolution of Buddhist art at Mathura or a consequence of Greek cultural influence in Gandhara. Even though the Buddhism was spread through the art form, it was not included in music and dance.
View our collections of statues and arts in our gallery
Later in the 4th-6th century CE, during the Gupta period, the new version of Buddha images of Mathura, pink sandstone sculptures, evolved. With the development of this art form, it was believed that the Buddhist art reaches a new height of fineness of execution and delicacy in the modeling. The art of the Gupta School was extremely influential almost everywhere in the Asian countries. With the development of silk trade route and maritime trade route, the art and culture strongly influence other parts of Asia, mainly south Asian countries. South Asian countries built the Buddha art - antique Buddha statues, fresco- at various locations but later these arts blended with their local art forms and hence lead to their own verse of Buddhist arts.
In the present time, the anthropomorphic representation of Buddha is created based on the different basis of Buddhism- Mahayana, Theravada - in particular.
Largest Buddhist temples of Indonesia: Borobudur

View our Buddha Statues in our gallery
Borobudur is a 9th-century Mahayana Buddhist temple located in Magelang, Central Java, Indonesia. It is considered as the world's largest Buddhist temple and greatest Buddhist monuments. The temple was designed in Javanese Buddhist architecture. This monument is both a shrine to the Lord Buddha and a place for Buddhist pilgrimage.
Architectural design of Borobudur Buddhist temple

The temple, Borobudur is built as a single large stupa. It is built in such a way that when one views the temple from above then it looks like a gigantic Buddhist mandala. The temple has nine platforms which can be divided into two divisions on the basis of the nature of the design. The nine platforms are again topped by a central Buddha stupa. The six platforms in the lower section are square and the three platforms in the upper section are circular. The foundation of the temple, the first square, measures approximately 118 m on each side. The upper platform consists of 72 small Buddha stupas and a large stupa at the center. Each stupa is decorated with numerous ancient Buddhist arts which also contain Buddha statues. It is recorded that the temples' walls, balustrades were decorated with relief panels, approximately 2,672 in numbers and 504 Buddha Statues. Pilgrims visiting Borodubar are guided by the complex systems of staircase and corridors to reach the top platform. It is believed that each platform is represented one stage of enlightenment.
Symbolically, the temple is divided into three distinct divisions- Kamadhatu (the world of desires), Rupadhatu (the world of forms), and Arupadhatu (the formless world). These three divisions are regarded as three realms of Buddhist cosmology. If we incorporate this ideology in the architecture of the temple, the base of the temple is Kamadhatu, the remaining five square platform is Rupadhatu and finally, the three circular platform and the topmost stupa is the Arupadhatu.
The structures for the platforms are metaphorically different. We can observe detailed decorations in the Rupadhatu and plain platforms in Arupadhatu. This signifies that in Rupadhatu, humans are attached to the materials and forms and in Arupadhatu, humans they don’t have any desires and are detached with the forms. They are in the process to gain nirvana.
While excavating in 1885, a hidden structure under the base was discovered accidentally. This hidden structure contains 160 reliefs and is believed to be the real kamadhatu. The reliefs depict mainly causal effect relationship. There is various thought regarding the base to be hidden. One of them is the original hidden base was incorrect according to the Vastu Shastra.
View our collections of statues and arts in our gallery
Reliefs in Borobudur
Borobudur is constructed in such a way that it reveals the high level of architectural design. It is highly decorated at the base and is plain at the topmost part of the temple. The reliefs depicted many scenes of daily life in 8th century ancient Java. These are mainly of courtly palace life, hermits, and ordinary people in the village. The reliefs also depict temples, marketplace, flora, and fauna. Not only had the realistic figures, the reliefs also depicted religious, spiritual figures. The figures of asuras, devata, bodhisattvas, Buddha's life, etc. were also the central theme for the reliefs.
The important reliefs in Borobudur are
The law of Karma (Karmavibhangga)
This relief is depicted in the original hidden base. On the right part of this relief, it shows sinful act of killing and cooking turtles and fishes. On the left part, it shows those who lived by killing animals will be tortured in hell by being cooked alive, being cut, or being thrown into burning house.

The story of Prince Siddhartha and the birth of Buddha (Lalitavistara)
The detailed pictures of preparations in the heaven, on the earth to welcome the Buddha is showed at the start of this relief in this 27 panels. In this series, the relief depicts each and every event in the life of prince until he becomes the Buddha, the enlightened one.
The stories of Buddha's previous life (Jataka) and other legendary persons (Avadana)
In this series of reliefs, the stories of Buddha about previous lives are portrayed in both human and animal forms. Avadanas are similar to Jatakas with little variations. In Avadanas the main figure is not the Bodhisattva himself, it is other legendary persons. Even though there are little differences, these two are included in the same series of reliefs.
Sudhana's search for the ultimate truth (Gandavyuha)
This 460 panels of relief portray Sudhana's tireless wandering in search of the highest perfect wisdom. This narrative relief clearly portrays the journey of Sudhana's search to understand supreme knowledge and ultimate truth which he acquires with the help of Bodhisattva Samantabhadra.
The History of Borobudur clearly shown that in the period of 14th century CE, Java experienced the decline of Hindu kingdoms and most of the Javanese convert to Islam. Hence, world largest Buddhist monastery was abandoned. It was only in 1814 CE, Sir Thomas Stamford Raffles, British ruler of Java discovered this largest Buddhist monument. Since then Borobudur has been preserved through several restorations and was listed as a UNESCO World Heritage Site.
Early Development of Buddhists Art in China

View our Buddha Statues in our gallery
Buddhism was spread in China around the 1st century CE. Along with the teachings of Buddha, Indian Buddhist arts were also accepted in many parts of China. These art forms were later fused with strong Chinese traits to form localized Buddhist art.
Development of Buddhists Art in various Dynasties of China

Han Dynasty
The Buddhism in China was spread in this dynasty. It is the matter of debate between the historians that through which route did the Buddhism introduced in China. Whether it was from maritime or through land route. But the recent findings have suggested that the Buddhism was introduced in China from north-west India and through land route. After entering into China, Buddhism blended with early Daoism and Chinese traditional esoteric arts and so did the iconography. Therefore the localized form of art was developed.
Northern Dynasty
In the period of 5th to 6th centuries, the northern dynasties build more symbolic and abstract modes of arts. Their style of arts was also said to be solemn and majestic. Since this art form was far more diverse from the objective of the original Buddhist art form, this led to a change towards more naturalism and realism. Hence it led to the expression of Tang Buddhist art. Some of the pilgrimage sites constructed in Northern Wei Dynasty art form that is still preserved in the present context are; Yungang Grottoes, Longmen Grottoes, Bingling Temple, etc.
Sui Dynasty
During the period of Sui dynasty, Buddhism had gained a strong foothold in China. Sui dynasty helped to unify the Buddhist art in China even though it was the shortest dynasty to rule. The dynasty paved the way for the Buddhist art in the succeeding era of the Tang dynasty.
View our collections of statues and arts in our gallery
Tang Dynasty
Following Sui Dynasty, Buddha statues and Buddhist arts were evolved towards a lifelike expression unlike the art forms of Northern Dynasty. The reason behind these art form is due to influence of Gupta art form of India. Since numerous Chinese Buddhist monks traveled to India to learn teachings of Buddha, they were influenced by the art forms. When they returned their place, they began to continue the similar art form. These travels were possible due to the Tang dynasty's openness to foreign influences. But the foreign influences were perceived negatively towards the end of the Tang dynasty. In 845 CE, Wuzong, a Tang emperor outlawed all foreign religions in order to support the indigenous religion, Taoism. This decision greatly affects the flourish of Buddhism in China.

Song Dynasty
Under this dynasty, Chan Buddhism flourished for some centuries when Chan monasteries were great centers of culture and learnings. During this period, Chan monks painted Gongbi paintings in order to express the impact of enlightenment through their brushwork.
With the rise of Neo-Confucianism in the 12th century resulted in the criticism of these paintings. Therefore, the paintings were discarded and ignored. The school of Chan painting gradually diminished due to this event.
Qing Dynasty
In the early periods of Qing Dynasty, the emperors supported particular forms of Buddhism according to their beliefs and devotion. Shunzhi Emperor promoted Chan Buddhism while Kangxi Emperor promoted Tibetan Buddhism. However, Buddhist arts reached its height during the period of Qianlong Emperor. He ordered numerous religious works in Tibetan style. The artworks during this period were the fusion of Tibetan and Chinese artistic styles.
Qianlong Emperor also initiated a numerous large-scale construction projects. In 1744, he marked Yonghe Temple as Beijing's main Tibetan Buddhist monastery. He donated a various number of valuable religious paintings, antique Buddha statues, Buddhist inscriptions to the temple. Another project is Xumi Fushou Temple which houses Tibetan and Manchu artistic styles of Buddhist arts. The popularity of Tibetan Buddhism declined after the resignation of Qianlong Emperor in 1795.
Hence the Buddhist arts got its form and style in China through various dynasties.
Gandharan Buddhist Texts

View our Buddha Statues in our gallery
Gandharan Buddhist Texts are believed to be the oldest Buddhist manuscripts some of which preserved today at different libraries dates from the 1st century. These texts are written in Gandhari language. In the present context, the texts are preserved in the library, collections scattered around the world.
Brief history behind the fall of Buddhism in Gandharan region

With the continuous Buddhist activity from the period of Ashoka, the Great; Gandhara became the hub of Buddhist activity during the Kushan Dynasty. This period was golden era as the Gandharan art, architecture and culture were flourished to its high point. From this period onwards, the iconic Buddha Statues were also constructed. As time passed by the Kushan was invaded by Sassanid and Sassanid couldn't manage to take over the region. It ultimately falls into the hands of Kidarites (descendants of previous Kushans).
The Kidarites ruled the region up to the middle of the 5th century CE following the traditions of their predecessors, the Kushans. The Gandhara was then ruled by the White Huns. Since they adopted the Shivite faith, the region gave importance to Hinduism and slowly, the importance of Buddhism began to fade away.
As the region was ruled by the White Huns, the Buddhist arts, texts were not focused at all. They were stolen, transferred, and sold to people of other countries. That's why Gandharan Buddha statues and Buddhist arts and texts are scattered around the world. Seated Buddha Statue is currently housed in British Museum while standing Buddha statue in Tokyo Nation Museum.
The Buddhist texts were earlier sold to European and Japanese institutions, and individuals but now these are recovered and are studied by several universities.
Gandharan Buddhist Texts collections around the world

The British Library Collection
The British Library acquired around eighty Gandharan Texts fragments in 1994. These texts are believed to be from the first half of the 1st century CE which was written on birch bark and stored in clay jars. The texts were excavated from the western Pakistan where ancient monasteries of Gandhara were buried.
The manuscripts were written in the Gandhari language using the Khorosthi script. The collection contains a Dhammapada, discourse of the Buddha such as the Rhinoceros Sutra, avadanas and Purvayogas, commentaries and Abhidharma texts. The inscription on the jar and some textual evidence suggest that the texts may belong to the Dharmagupta School.
The Senior Collection
This collection of Gandharan Buddhist text was bought by a British collector, R. Senior. This collection consists of almost entirely of canonical sutras which were written on birch bark and stored in clay jars. The jar has an inscription which refers to Macedonian. It is believed that the senior scripts were written in the latter part of the first century CE or in the first half of the second century. Therefore, the senior texts are written later than the text preserved in the British Library collection.
The Schoyen collection
The texts within the Schoyen collection are written in birch bark, palm leaf, and vellum. These collections are believed to be found in the Bamiyan caves and dates from the 2nd to 8th century CE. Most of the texts are bought by a Norwegian collector, Martin Schoyen while few quantities are in possession of Japanese collectors.
The Schoyen collection includes fragments of a Canonical sutra, Abhidharma, Vinaya, and Mahayana texts. These texts are written in Brahmi scripts while some are written in Gandhari/ Kharosthi script along with Sanskrit.
View our collections of statues and arts in our gallery
University of Washington
The University of Washington also preserves a Buddhist text written on birch bark which focuses on the Abhidharma tradition, and early commentary on the teachings of Buddha. The text is believed to be from the 1st or 2nd century CE.
The Khotan Dharmapada
The text was found near Khotan in Xinjiang, western China in 1892. The text contains Dhammapada which is written in the Gandhari language. Since the manuscript was broken, it was scattered to several parts of the world: especially Europe, Russia, and France. Some of the pieces were never found.
The Split collection
The origin of this collection is not clear. According to the reliable informants, the collection was found in a stone case in the Pakistan-Afghanistan border area. The collections were split and now is stored some parts in a Western collection, Government agency and other parts with the private owner. The text is written in Kharosthi language in birch barks, focuses on Mahayana Astasahasrika Prajnaparamita Sutra. The collection belongs from 75 CE, therefore, it is one of the oldest Buddhist texts.
Sri Lankan Stupa: A unique Buddhist Architectural design of Sri Lanka

View our collections of statues and arts in our gallery
Stupas are one of the outstanding architectural design which is mainly used in the Buddhist community. In Sri Lanka, stupas are also called as dagobas and cetiyas. It is believed that the construction of Sri Lankan stupa was started with the introduction of Buddhism during the reign of King Devenampiya Tissa of Anuradhapura. The first ever stupa constructed was Thuparamaya which is situated at Mahamewna Park in Anuradhapura, Sri Lanka. Later on, numerous stupas were constructed and the biggest stupa that is built till now is Jetavanaramaya located at Anuradhapura, Sri Lanka.
Nature of Sri Lankan Stupa

The construction of stupa is considered to be the acts of great merit. It is mainly because the stupa enshrine relics of Buddha and other higher level monks and at the same time it is also perceived as the hub to spread the wisdom and knowledge of Buddha. The stupa that was built over the period of time had the consistent design. Generally, the entrance to the stupa is placed outside of the stupa. The purpose to construct entrance outside of the stupa is to house Buddha relics at the center of the stupa. The stupa generally cover or painted with a coating of lime plaster. Along with the lime, other materials like clay, sand, pebbles, crushed seashells, sugar syrup, and white of egg, coconut water, plant resin, drying oil, glues, and saliva of white ants are also used to make the plaster. But the plaster combination changes with the requirements of the design. For example, the plaster used at Kiri Vehera includes small pebbles, crushed seashells mixed with lime and sand.
Parts of Sri Lankan Stupa

Normally while constructing the stupa, it is usually divided into six parts. They are as follows:
Pesavalalu: It is a berm on which the dome is constructed. The stupa consists of three circular berms at its base which gradually reduce in size.
Gharbaya: It is a hemispherical dome which is constructed above the berms. The middle or core part of the Gharbaya, a relic chamber or Dhathu garbhaya is built to enshrine the Buddha's relics. Along with the Buddha's relics, Buddha statues are also placed in the center of the Relic Chamber.
Hatharas Kotuwa: This part is just above the Gharbaya. It is three-dimensional rectangle or square in shape which also enshrines the relic of the Buddha.
Devath Kotuwa: it is also know was the cylindrical neck of the stupa which is built over the Hatharas Kotuwa. We can observe images of different deities carved on the surface.
Koth Kerella: it is the long conical spire which is built on the Devatha Kotuwa. It is observed as a circle, decreasing in its size, is placed on the top of the larger circle.
Koth: it is the topmost part of the stupa which is often called as "silumina" in Sinhala. It is usually made up of metal which is precious crystal or gemstone.
Along with these parts, sometimes the stupa is also decorated with Vahalkada and Chethiyagara. Vahalkada is the decorative design which is constructed at the four cardinal directions adjoining the stupa. Chethiyagara is the one-story building constructed around the stupa. The Chethiyagara serves the two purposes. One is to safeguard the main stupa while another one is to provide a place for the Buddha statues, stupa, and other various Buddhists arts that were built or collected from different places.
View our collections of statues and arts in our gallery
Types of Sri Lankan Stupas
The ancient Sinhalese text, "Vijayantha Potha", it is mentioned that the stupas that were built in Sri Lanka were of various types that can be categorized according to the shape of the dome or body. These six types are as follows:
Dhanyakara: This type of stupa are of shape like the heap of paddy and its example is Kelaniya Stupa which is situated near to Colombo city.
Ghantakara: This type of stupa are of Bell shape and its example is Ambastala stupa located at Mihintale.
Bubbulakara: This type of stupa are of Bubble shape and its example is Ruwanweli Maha Seya located at Anuradhapura.
Ghatakara: This type of stupa is of shape like pot and its example is Situplavwa, Somawathiya located at Kataragama.
Padmakara: This type of stupa are of Lotus shape and its example are Vijayarama situated at Anuradhapura, Indikatu Seya situated at Mihintale.
Amlakara: This type of stupa is of shape like Nelli fruit. This type of stupa is only mentioned in the text but the real example is nowhere found in Sri Lanka.
Palandawakara: This type of stupa is of a shape like an onion and its example is Nadigamvila stupa.
Pali Canon

View our Buddha Statues in our gallery
The Pali Canon is the standard collection of Buddhists Pali scriptures, according to the Theravada Buddhists traditions. It is recorded that this scripture is the first known and most-complete extant early Buddhist canon. It was first composed in North India and was preserved orally. It was only after the fourth Buddhist Council, Sri Lanka, the teaching of Buddha was preserved in written form. Gradually the teachings of the Buddha was also translated into other languages like- Sanskrit, and regional Asian languages.
Historical development of Pali Canon
In the early history, the teachings of the Buddha was spread orally. Therefore, all the monks were enforced to memorize the teachings by heart and then deliver to their disciples. The memorization usually took place through communal recitations. But later a council was formed around the first century BCE. This formation changed the way of Buddhist monks. They began to write down the teachings in the Pali language. This job was done in the Alu Viharaya in the first century BCE. It then compiled as the Canon but most works are not specifically Theravadin. The canon also includes the teachings that the Theravadin orally preserved from the early period.
Contents of the Pali Canon

The Pali Canon includes three general categories taught by the Buddha, also known as Pitaka. Thus it is also known as the Tipitaka which includes- Vinaya Pitaka, Sutta Pitaka, and Abhidhamma Pitaka. Vinaya Pitaka deals with the rules or discipline of the Sangha; Sutta Pitaka deals with the discourses and sermons of the Buddha; Abhidhamma Pitaka includes elaborated Buddhist doctrines also called systematic philosophy.
Vinaya Pitaka
As it is already mentioned, this category deals with the rules of the Sangha. These rules are mentioned through stories with clear explanations and analysis. The stories are based on the Buddha encountering various behavioral problems or disputes. Along with the stories, the rules were developed and shared in the Buddhist community. Vinaya Pitaka is further divided into three parts:
Suttavibhanga- includes basic code of rules for monks and nuns,
Khandhaka- includes other advanced rules explained in 22 chapters, and
Parivara- includes analysis of various points of view.
Sutta Pitaka
The second one is the Sutta Pitaka literally meaning basket of threads which consists of primary accounts of the Buddha's teachings. The Sutta Pitaka is further divided into five sub-divisions:
Digha Nikaya- includes 34 long discourses with the high proportion of debates and devotional materials.
Majjhima Nikaya- includes 152 medium-length discourses with high proportions of sermons and consultations.
Samyutta Nikaya- includes thousands of short discourses categorized into fifty groups by subjects, person etc. in fifty.
Anguttara Nikaya- includes thousands of short discourses arranged numerically from ones to elevens. It contains elementary teaching for ordinary people.
Khuddaka Nikaya- includes a miscellaneous collection of works in prose or verse.
View our collections of statues and arts in our gallery
Abhidhamma Pitaka
The third one is the Abhidhamma Pitaka, literally meaning beyond the dhamma, is the collection of the texts which provides the scholastic explanation of Buddhist doctrines. This explanation is particularly about the mind, therefore it is sometimes referred to systematic philosophy. The Abhidhamma Pitaka is also further divided into seven divisions:
Dhammasangani- includes enumeration, definition, and classification of dhammas.
Vibhanga- includes analysis of 18 topics along with dhammasangani.
Dhatukatha- deals with interrelations between ideas from the previous two Canon- Vinaya Pitaka, and Sutta Pitaka.
Puggalapannatti- includes the explanations of the different types of the person which is numerically arranged from one to ten.
Kathavatthu- includes over 200 debates on points of doctrine.
Yamaka- includes 10 topics on the converse questions
Patthana- includes the analysis of 24 types of conditions.
Therefore the early two Canons are the works of the early Buddhist schools and often termed as early Buddhist texts. However, the Abhidhamma Pitaka is a strictly Theravada collection and has less common recognized by other Buddhist schools.
Other Buddhist Canons

View our Buddha Statues in our gallery
Pali Canon is the earliest sacred Buddhist Canon that was written in Pali language. Along with the Pali language, there are other Buddhist canons as well which were translated according to need and location. They are mainly Tibetan Buddhist Canon, Chinese Buddhist Canon, and Sanskrit Buddhist Literature. These are in some way the localized form of written scriptures of Buddha's teaching since it will be hard to understand Pali for all. So these kinds of localization are necessary.
Buddhist Canons other than Pali Canon
Tibetan Buddhist Canon

Tibetan Buddhist Canon is the list of sacred texts, Buddha's teachings and commentaries of Buddha's disciples, which is recognized by various sects of Tibetan Buddhism. Along with sutras and other Mahayana sources, the Tibetan Canon includes tantric texts as well. This canon was finally compiled in the 14th century by Buton Rinchen Drub. The Tibetan Buddhist Canon can be broadly divided into two categories: Kangyur and Tengyur.
Kangyur:
This canon consists of the works or the teachings of Buddha himself. The texts were translated from Sanskrit, Pali, and also from Chinese and other languages as well. The Kangyur is also divided into sections- Vinaya, Perfection of Wisdom Sutras, Avatamsaka, Ratakuta, and other sutras and tantras. The exact numbers of texts in the Kangyur are not fixed since there are numerous authors. Basically, authors take the responsibility for the removing and adding the texts that he considers important. In the current situation, there are about 12 versions of Kangyur text in Tibet which is named after the location where it was published. These Kangyurs are- Derge, Lhasa, Narthang, Cone, Peking, Urga, Phudrak, and Stog Palace versions. Apart from these versions, some canonical text has been found in Tabo Monastery and Dunhuang. The Kangyur contains around 943 texts in 100-108 volumes
Tengyur:
This canon consists of the works of the Buddha's disciples. This includes mainly commentaries, treatises, and Abhidharma works. The Tengyur contains 3626 texts in 224 volumes. Tengyur Canon can be categories as
Sutras consist of 1 volume of 64 texts.
Commentaries on the Tantras consists of 86 volumes with 3055 texts.
Commentaries on the Sutras consists of 137 volumes with 567 texts.
Commentaries on the Prajnaparamita consists of 16 volumes.
Madhyamika Treatises consists of 29 volumes.
Yogacara Treatises consists of 29 volumes.
Abhidharma consists of 8 volumes.
Miscellaneous texts of 4 volumes.
Vinaya Commentaries of 16 volumes.
Tales and Dramas of 4 volumes.
Technical Treatises of 43 volumes.
View our collections of statues and arts in our gallery
Chinese Buddhist canon
Chinese Buddhist Canon refers to the Buddhist literature deemed canonical in Chinese, Japanese, Korean, and Vietnamese Buddhism. The Chinese Buddhist Canon includes Agama, Vinaya, and Abhidharma texts as well as the Mahayana Sutras and scriptures from Esoteric Buddhism.
The Chinese Buddhist Canon is developed in many versions in East Asia in different places and time. An early version is the Fangshan Stone Sutras which was developed in the 7th century and most used version is Taisho Shinshu Daizokyo which was named after Taisho era.
Sanskrit Buddhist Literature
Sanskrit Buddhist Literature refers to Buddhist texts which are composed in the classical Sanskrit or Buddhist Hybrid Sanskrit. Sanskrit Buddhist Literature was also translated from Pali Canon. As Johannes Bronkhorst argues that the adoption of Buddhist literature in Sanskrit is mainly due to the association with political prestige and power. In those days, the Buddhist viharas of India were sought after these things. The reputed viharas of India would only fulfill their desires only after if they develop the knowledge of Sanskrit and communicate with the more upper classes and royal courts. The use of Sanskrit still survives in the Newar Buddhism of Nepal and thus the majority of Sanskrit Buddhist manuscripts are still preserved there.
Huong Pagoda: a Buddhist temple complex at Vietnam

View our Buddha Statues in our gallery
Huong Pagoda is a Buddhist temple complex built into the limestone of Huong Tich Mountains, Vietnam. This temple complex is one of the sites of attraction not only for the Buddhist pilgrims but also for the tourists. The central attraction of this temple complex is the Perfume Temple, which is also known as Chua Trong or Inner Temple which is located in Huong Tich Cave.
Historical Background

Legend explains the site was discovered by a monk who meditated in this area. The monk then named the area after the name of sacred Tibetan mountain which is believed to be the place where Gautama Buddha practiced asceticism. Therefore the site holds the sacredness in itself. Regarding the construction of the buildings, it is believed that the first temple was a small structure on the current site of Thien Tru which existed during the reign of Le Thanh Tong in the 15th century. The inscriptions found in the area mention the building, stone steps and Kim Dung shrine dates to a late 17th century during the reign of Le Hy Tong. Throughout the time, some of the structures were damaged but were renovated and replaced. The original statue of Buddha and Boddhisattava, Quan Am (Avalokitesvara) were constructed in bronze in the mid-18th century. It was destroyed later in the year but was replaced with the statues in 1793. During the French and American wars, the temple complex was destroyed again but was renovated in different periods. The bell tower was rebuilt in the 1986 CE and the gate in 1994 CE.
Features of Huong Pagoda, a Buddhist Temple Complex
The Buddhist shrines and Temples are spread out in the limestone hills and tropical forests in the Huong Mountains. The most important of them are as follows.
Den Trinh
Den Trinh is also known as Den Quan Lon or Shrine of High-ranking Mandarin. It was built for one of the generals of Hung King. At the entrance of the shrine, it possesses a kneeling elephant statue on either side of the gate and it has a large ceremonial room inside the shrine.
Thien Tru Pagoda
This Pagoda is also known as Chua Ngoai or the outer Pagoda. The Pagoda houses a large statue of Quan Am Nam Hai. He is one of the forms of Boddhisattava Avalokhetishara. This Pagoda also houses a bell tower and the hall of the Triple Gem. Near the Pagoda, there also lies Thien Thuy stupa, a naturally occurring structure formed due to the result of erosion of a rocky hill.
View our collections of statues and arts in our gallery
Giai Oan Pagoda
Gian Oan Pagoda is in between the Thien Tru Pagoda and Huong Tich cave. This Pagoda is also called Clearing Unjust Charges Pagoda. In this area, we can find a pond named Thien Nhien Thanh Tri or Natural Blue Pond. This pond is also called as Long Tuyen Well.
Huong Tich Cave
The main center of attraction of Huong Pagoda is the Huong Tich Cave. The mouth of the cave has the appearance like that of dragon's mouth while it’s open. The mouth of the cave is carved with Chu Nho characters. When these characters are translated then it means the foremost cave under the Southern Heavens. It is believed that these characters were carved in the mouth of the cave by the ruler Thinh Do Vuong Trinh Sam in the late 18th century. This cave houses the temple, Chua Trong and other statues. The largest statue among them is the Buddha statue dedicated to Gautam Buddha. Another statue is the statue of Quan Am. Both of this statue is made up of green stone. Along with this statue, there are statues of Arhats and other figures.
Other sites in the Huong Pagoda complex are Thien Son Pagoda, Thuyet Kind Grotto, Phat Tich Temple, and Vong Temple.
Belum Caves

View our Buddha Statues in our gallery
Belum Caves is the largest and longest cave system which is open to the public on the Indian subcontinent. The caves are located near Belum village in Kolimigundla Mandal of Kurnool District in the state of Andhra Pradesh. This cave is also known for its speleothems, such as stalactite and stalagmite formations. The cave includes long passages, galleries, spacious caverns with fresh water and siphons. It is believed that the formation of this cave was due to the constant flow of underground water over the course of tens of thousands of years. The cave system reaches its deepest point, Pataalanganga, which is 46 m deep from entry level. The total length of Belum caves system is 3,229 m which makes this cave second largest natural cave located at the Indian subcontinent.
As the cave was excavated, it was found that the caves include Buddhists arts and relics which are now housed in Museum at Ananthapur. Archaeological survey of India also found remnants of vessels of the pre-Buddhism era and these remnants are believed to be from 4500 years BCE. Therefore, the site is historically important.
Features of Belum Caves

Pillidwaram: Literally, pillidwaram means cat’s gate. The gate is in the shape of a lion’s head which is formed naturally.
Kotilingalu Chamber: This chamber in the Belum caves have numerous stalactite formations. These formations are similar to the Shiva lingams. Since there are numerous stalactite formations, it provides a surrealistic look. Among the formations, there is one huge pillar formed due to stalactite and stalagmite joining together.
Patalaganga: Patalaganga is a small perennial stream located in the Belum cave. This stream flows from the southeast to northwest and disappears into the depths of the earth. The local people residing around that locality believes that the stream is headed towards a well at the Belum village. The village is located 2 km away from the Belum Cave.
Saptasvarala cave or Musical Chamber: Saptasvarala cave is the chamber of seven notes. The natural stalactite formations in this chamber help to produce the musical sounds when these are struck with a wooden stick or knuckles. This chamber was opened to the public in 2006.
Dhyan Mandir or Meditation Hall: The meditation hall is near to the entrance of this cave. The meditation hall is equipped with a natural formation which looks like a bed with a pillow to recline. There is a general belief that this chamber was used by Buddhist Monks for meditation purposes. While excavating, this meditation hall was full of Buddhist arts and relics. With the purpose of preservation, these relics were transferred to the museum at Ananthapur.
View our collections of statues and arts in our gallery
Thousand Hoods: This part of Belum Cave has amazing stalactite formations on the ceiling. The shape of this formation looks like the cobra has opened its hood. There are numerous formations on the ceiling which gives beautiful looks.
Banyan Tree Hall: This part of the Belum Cave has a huge pillar with stalactites hanging from the ceiling. This stalactites formation looks like a Banyan Tree with its aerial roots when one sees from below. The structure is popularly known as Voodalamari among local people since it looks like a Banyan Tree with its aerial roots, hanging from the branches.
Mandapam: Mandapam is the huge area inside the cave. This area is equipped with magnificent stalactite structures on either side. Therefore it resembles the pillar supporting the ceiling.
Buddha statue: Another remarkable feature of Belum Cave is the Buddha statue on a hillock near the caves. The height of this statue is 40 ft which is built on the lotus flowers. The statue of Buddha is seated above the lotus flower with Dhyani mudra by the left hand and Abhaya mudra by the right hand.
Pandavleni caves

View our Buddha Statues in our gallery
Pandavleni caves, also known as Nasik caves, is located about 8km south of the center of Nashik (or Nasik), Maharashtra, India. These caves are also known as Pandu Lena or Tri Rashmi Leni. Pandavleni caves include 24 caves which are carved between 1st century BCE and 3rd century CE. It is recorded that additional sculptures were also added in these caves during the 6th century reflecting changes in Buddhist devotional practices. These caves are early examples of Indian rock-cut architecture which also represents Hinayana Buddhist tradition. Among these caves, there is only one cave meant for chaitya and others are viharas. The caves served as a vihara contains sculptures of King, farmers, merchants; Buddhist relics and Buddhist arts- images of Buddha and Bodhisattva. The caves served as Chaitya has a particularly elaborated facade.
Features of Pandavleni Caves

The caves were carved in a long line on the north face of a hill called Tri Rasmi. Therefore, it is also known as Tri Rashmi Leni. The visitors in this cave are not only fascinating about the inscriptions belonging to the reign of Satavahana and Kshaharatas or Kshatrapas but also due to the Rock-Cut architecture of the 2nd century CE.
Cave no 1: This cave was planned to use as Vihara with four columns between pilasters in front of a narrow verandah. The cave has no inscriptions and is the uncompleted cave.
Cave no 2: This cave is a small excavation which has two cells at the back. The walls nearly covered with sitting and standing Buddha statue with attendant chauri-bearers.
Cave no. 3: This cave is one of the most important and the largest caves found in the Pandavleni cave complex. It was dedicated and built to Samdha in the 2nd century BE by Queen Gotami Balasiri, mother of deceased Satabashana king Gautamiputra Satakarni, and contains numerous important inscriptions.
Cave no 4: This cave has no inscriptions but frieze is carved with the rail pattern which has a considerable height. The veranda has the octagonal pillars in which an elephant with female riders is carved in.
Cave no. 6: This cave has an inscription which mentions the dedication of a merchant to the Samgha.
Cave no 7: The inscription in this cave explains that the cave was the gift by a female ascetic named Tapasini to the Samgha.
Cave no 8: The inscription in this cave explains that the cave was a gift from a fisherman name Mugudasa.
Cave no 10: This cave is one of the important cave which was built by Indo-Scythian Western Satraps ruler Nahapana in 120 CE. Therefore this cave is also known as Nahapana Vihara. This cave consists of six inscriptions of the family of Nahapana. The cave has five benched cells on each side and six in the back. The back wall of this cave is carved with the figure of Bhairava, a Hindu deity. There is also the same god carved outside of the veranda.

Cave no 11: This cave is at a higher level than that of cave no 10. The front room’s back wall of the cave is carved with a sitting figure and attendants on a lion throne and on the right-end wall a fat figure of Amba on a tiger with attendants, and an Indra on an elephant.
Cave no 12: This cave has an inscription which mentions that the cave is the gift of a merchant named Ramanaka.
Cave no 14: this cave is a group of chambers which consists of three cells. The first has an inscription of a certain Hamanaka, mentioning an endowment of 100 Karshapana for a garment to the ascetic residing in it during the rains. The other two has no inscriptions.
Cave no 15: This cave is the only one which houses inner shrines of a two-storeyed cave. Both floors have on each of the three walls a sitting Buddha image along with other attendants.
Cave no 17: This cave was built by a devotee of Greek descent in around 120 CE. This cave is the third largest cave on this hill. The cave houses standing the image of Buddha on the wall of the back aisle. The height of this image is 18.5 ft long. There are other metallic images also.
Cave no 18: This cave was built in a chaitya design. This chaitya cave is only one in this group of caves which was built in much earlier date. The height of the chaitya in this cave is 6 ft 3 inches and the diameter is 5.5 ft.
View our collections of statues and arts in our gallery
Cave no 19: This cave is also known as Krishna vihara and is located at the lower level than the chaitya cave. This cave has an inscription of king Krishna of the Satavahanas which is oldest known inscriptions which dates to 100-70 BCE.
Cave no 20: This cave is one of the large Vihara in this series. The hall has the width of 37.5 feet at the front to 44 ft at the back and 61.5 ft deep. On either side, there is a gigantic dvarapala of height 9.5 ft. The cave houses other deities along with Buddha statues of height 10 ft.
Cave no 23: This cave is a large, irregular cave housing three shrines. The shrines and the compartments on the walls of this cave are filled with Buddha statues along with statues of Padmapani and Vajrapani. Among the Buddha statue, there is also a reclining Buddha statue in the cave.
Cave no 24: This is a small Bhikkhu’s house which consists of the veranda with two small chambers at the back. The friezes are ornamented with a string of animal figures along with conventionalized forms of the symbol of dharma.
Bojjannakonda and Lingalakonda caves

View our Buddha Statues in our gallery
Bojjannakonda and lingalakonda are two Buddhist caves which are situated near a village called Sankaram in Andhra Pradesh, India. It is believed that the caves are constructed between the 4th and 9th century A.D. It was the period when all the Buddhism ideology- Hinayana, Mahayana, and Vajrayana flourished at Sankaram.
The Bojjannakonda and Lingalakonda caves lie on the same hill but in different directions. Bojjannakonda lies is the eastern side of the hill while Lingalakonda lies on the western side of the hill. The hills contain numerous monolithic stupas, rock-cut caves, chaityas and monasteries making the hill one of the most remarkable places for Buddhist shrines in Andhra Pradesh.
Features of Bojjannakonda and Lingalakondai caves

Bojjannakanda caves
It is believed that around 2000 years ago, Buddhist monks used to worship on the hill since it was known as Buddhuni Konda. Literally, it means the hill of the Buddha and in due course of time, it began to know as Bojjannakonda.
As it is already mentioned, the Bojjannakonda cave lies on the eastern side of the hill. In this side of the hill, there are a large group of monolithic stupas, which surrounds the Maha stupa of which the dome is constructed of brick. Among them, two of the brick stupas has the stone relic in the form of miniature stupas.
There are six rock-cut caves on this side of the hill. Among them, some of the caves have sculptured panels which consist of seated Buddha statue and his attendants. The main cave has sixteen pillars out of which five of the pillars are broken. The main cave houses a monolithic stupa in the center. Just above of this stupa, on the ceiling, has a carving of a chhatra or umbrella which was originally connected with the top of the stupa. But in the present context, the shaft is lost. Above of this cave, there is an upper storey which houses Buddha statue.
It is recorded that in the foothills of this hillock, an image of goddess Hariti is built.
The place was excavated in the early 20th century with the support of Alexander Rim. This ancient site's unique feature includes the Buddhist arts and architectures from all the three phases of Buddhism- Hinayana, Mahayana, and Vajrayana.
View our collections of statues and arts in our gallery
Lingalakonda caves
On the western side of the hill, there consists of series of caves popularly known as Lingalakonda caves. These caves consist of a large number of rock-cut small stupas forming the shape of a ridge. It is recorded that when the excavation was conducted, a large number of antique Buddha statues and Buddhist relics were recovered. This excavation was conducted with the support from Mr. Alexander Rea in the early 20th century.
It was also recorded that pottery, seals, terracotta inscribed tablets, terracotta beads, and terracotta figures were also excavated. The gold coins on Samudra Gupta of Gupta dynasty, copper coins of Eastern Chalukya King Vishuvardhana surnamed Vidhamasiddhi and a lead coins were also recovered. These artifacts provided the information that the early Buddhist settlements in these areas, dates from 2nd and 9th century CE.
It has been recorded that as Buddhism gained popularity in the ancient time, it began to spread and there was constructed an educational hub in many regions with the main objective to spread the teachings of Buddha. Therefore, the educational hubs and viharas for monks were also seen at Thotlakonda, Bavikonda, Pavurallakonda, around Visakhapatnam. These areas were flourished between 3rd century BCE to 3rd century CE but gradually faded out with the rise of Hinduism. That's the main reasons why most of the Buddhist temple and caves were unknown and were needed to do the excavate the areas.
Buddhist temple in India: Lalitgiri

View our Buddha Statues in our gallery
Lalitgiri is a major Buddhist temple in India which is also popularly known as Naltigiri. This Buddhist complex is situated in the Cuttack district of Odisha, India. This Buddhist complex houses major Buddha stupas, Buddha statues, and monasteries. It is regarded as one of the oldest sites in the Odisha and a part of Diamond Triangle. The other two complexes of Diamond Triangle are Ratnagiri and Udayagiri.
Excavation Information

It was M.M. Chakravarty, the then Sub Divisional Officer in Jaipur who first identified the archaeological antiquities from the Diamond Triangle sites in 1905 CE. In 1927 and 28 CE. R.P. Chanda of Indian Museum in Kolkata documented the site and in 1937 the site was officially declared a protected monument by the central government. Again in 1977, 1985 and 1991 excavations were done at the site with the initiation of Utkal University, and Bhubaneswar CIrcle of the Archaeological Survey of India. The findings concluded that the Lalitgiri maintained a continuous cultural sequence starting from the post-Mauryan period till 13th century AD.
Art and Architectural Remains at Lalitgiri, a Buddhist temple in India
The excavation project carried out at the Lalitgiri have unearthed several buried things. It can be categorized as follows:
Stupas
The excavation has unearthed remnants of a large stupa on the hill which housed two rare stone casket with the relics of Buddha. It was learned that these stone caskets were made up of khondalite stone which had three other boxes made up of steatite, silver, and gold respectively. The golden casket contained a relic or dhatu in the form of a small piece of bone.
Along with this large stupa, an east facing stupa was also uncovered. This chaitya was built of bricks which were 33m in height and 11 m wide with 3.3 m thick walls. It was recorded that this stupa contained a circular stupa at the center.
Monastery
The excavation team unearthed remnants of four monasteries at the site. The first monastery which was facing east had a two-storey structure. This monastery measures 36 sq. m. and has an open space of 12.9 m square at the center. It was recorded that this was dated to 10th-11th century CE.
The second monastery was excavated in the northern extremity of the hill. It was believed that this monastery was built when Buddhism was losing its importance in Lalitgiri.
The third monastery which was excavated at the site faced south-east direction and has dimensions of 28 by 27 m. Like the first one, this monastery has an open space of 8 sq. m. and represents the end stages of apsidal chaitya.
The fourth monastery is measured 30 sq. m. in size and houses many large sized Buddha heads. The monastery also houses a terracotta monastic seal with the inscription Sri chandraditya bihara samagra arya vikshu sanghasa which dated to the 9th-10th century CE.
View our collections of statues and arts in our gallery
Images of Buddha, consort, and Bodhisattvas
It has been recorded that the numerous meditative Buddha statues unearthed at the site belong to the period when Mahayana Buddhism flourished at the site. Along with these Images of Buddha, Images of Tara, Harati, and Amitabha Buddha have been excavated in the Lalitgiri. The Images or Tara were in the form of Tara Kurukulla while the Amitabha Buddha and Harati were portrayed in seating posture.
The team also excavated gold pendant, silver jewelry, stone tablets with imprints of Ganesha and Mahisasurmardini, a seal matrix-cum-pendant, and a small statue of Avalokiteshvara.
Inscriptions
The excavation team also found potsherds which had an inscription. It was mentioned that the site was dated from the post-Mauryan period to 8th-9th century CE. This information indicates that majorly Buddhist monks belonging to the Hinayana and Mahayana sects lived in Lalitgiri. Later, the monks belonging to Vajrayana also settled in this site during the reign of Bhaumakaras (9th-10th-century CE.)
Bhaja Caves

View our Buddha Statues in our gallery
Bhaja Caves is a group of 22 rock cut caves built during the 2nd century BC. This cave is also known as Bhaje caves and is located in Pune district, near Lonavala, Maharashtra. The Caves belongs to the Hinayana Buddhism sect in Maharashtra. The cave consists of numerous stupas and the most prominent excavation is chaityagrha- cave XII. This cave is regarded as a good example of the early development of wooden architecture with a vaulted horseshoe ceiling. Another notable cave is Cave no. XVIII which has a pillared verandah in front and is adorned with unique reliefs.
Architecture of Bhaja Caves

The architectural design of Bhaja Caves shares with the designs of Karla Caves. Among the monuments carved in the caves, Chaityagriha is the largest shrine with an open, horseshoe-arched entrance. The Chaitrya has unique reliefs which are based on the Indian mythology. The chaitygraha also includes Buddha statues along with the inscription which mentions the name of the donor, Maharathi Kosikiputa Vihnudata. The inscriptions also mention that the caves have been there for at least 2200 years. All total, there are eight inscriptions in the caves.
The caves also include a waterfall near the last cave which provides water during the monsoon season. The water from the waterfall falls into a small pool at the bottom.
Some of the Notable caves in Bhaja Caves
Cave VI: This cave is irregular vihara which has two cells on each side and three on the back side. The windows are beautifully ornamented.
Cave IX: This cave is similar to cave VIII at Pandavleni Caves. This cave has a rail pattern ornament with broken animal figures. This cave also consists of verandah on the frontal side.
Cave XII: This cave consists of the chaitya hall which is the earliest surviving chaitya hall constructed in the second century BCE. The hall consists of the stupa and has the wooden columns slope inwards supporting the roof. The walls of this hall are polished in the Mauryan style. The hall has a large horseshoe-shaped window which was set above the arched doorway. The chaitya in the hall is 26 ft 8 inches wide and 59 ft long, with the semi-circular apse at back, and having aisle 3 ft 5 inches wide, separated from the nave by 27 octagonal shafts.
View our collections of statues and arts in our gallery
Cave XIII: This cave is 30 ft long and 14.5 ft deep. This Cave also has rail pattern and the material mainly used in this cave is wood.
Cave XIV: this cave is facing towards the northern side which is 6 ft 8 inches wide and 25.5 feet deep, with 7 cells. This cave includes stone benches, square windows and stone beds.
Cave XV: this cave is a small Vihara which is 12.5 ft wide and 10 ft deep. This cave has two semi-circular niches and a bench on the right side.
Cave XVII: this cave is also a small vihara which is 18.5 ft long and 12.5 ft deep with 5 cells. The cave has two inscriptions.
Cave XIX: this cave is a monastery with a verandah. The door has guardian figures on both sides. This cave has an imprint of Hindu god Surya riding a chariot and Indra riding on an elephant.
Stupas in Bhaja Caves
Along with the caves, the site also consists of notable stupas which are located inside and outside of the site. The five of them are inside and nine of them are outsides. The stupas contain relics of resident monks who died at Bhaja. The Three stupas have the names of three monks- Ampinika, Dhammagiri, and Sanghdina- who probably have died there and these stupas contain the relic of these venerated monks. Another stupa displays stavirana Bhadanta.
Jade Buddha Temple

View our Buddha Statues in our gallery
Jade Buddha Temple is a Buddhist temple situated in Shanghai, China. The temple was established in the late 19th century, initially housed two Buddha statues made up of Jade which was imported from Burma. The statues are in sitting and reclining position. The statue with sitting position has the height of 1.95 m. In addition to this, the temple has larger reclining Buddha statue made up of marble. This statue was donated by Singapore.
Historical background of Jade Buddha Temple

It was recorded that a Buddhist monk named Huigen set off for the pilgrimage to Tibet via Mt. Wutai and Mt. Emei. After Tibet, he then visited Burma and was gifted five Buddha statues made up of jade by an overseas Chinese resident in Burma, Chen Jun-Pu. Huigen then transported two of the statue to Jiang-wan, Shanghai. The temple was then built with the help of donations. This temple was uprising during the early 20th century and later on, the statue was moved to Maigen Road.
Later the Buddhist monk, Kechen also built new Buddhist temple with the support from Sheng Xuanhuai, a senior official in the Qing imperial court. They built houses with thatched roofs at Yizhou Pond by the Zhuanghuabang River in the northeast of Shanghai. The constructions took about ten years, from 1918-1928. After completion, Kechen also invited Reverend Dixian from Mt. Tiantai to give a lecture on Buddhism in a grand ceremony.
The people have observed various events in the temple complex. In 1956 BCE, Shanghai Buddhist Association organized the ceremony to celebrate the 2500th anniversary of the Buddha's enlightenment. Likewise, in 1966 BCE, during the Cultural Revolution, the monks made a living by selling handicrafts. In 1983, the Shanghai Institute of Buddhism was established at the temple under the Shanghai Buddhist Association. In 1985, After the return of the monk Zhizhi Xuan and others from the trip, regular scripture lectures, meditation and other features of temple life was resumed.
Architectural features of the Temple
The temple layout can be categorized into Chamber of Four Heavenly Kings, Grand Hall, and Jade Buddha Chamber.
Chamber of Four Heavenly Kings
This chamber is located on the southern edge of the temple. The chamber of Four Heavenly Kings contains the statues of Maitreya Buddha, Skanda, and the Four Heavenly Kings. These icons represent favorable circumstances.
Grand Hall
The Grand Hall is also popularly known as the Great Hall which contains various statues in the different theme. The grand hall consists of statues of three golden Buddhas- Gautam Buddha, Amitabha Buddha, and the Bhaisajyaguru Buddha. Among these Buddha statues, Gautam Buddha is placed in the middle while Amitabha is in the left and Bhaisajyaguru is in the right.
The hall also houses statues of Gods of the Twenty Heavens which is glided with gold. These statues are placed on the eastern and western sides of the Grand Hall.
The hall also houses statues of 18 Arhats which is also glided with gold and stands in two groups of nine. The other statues are the statues of Guanyin, Sudhana, and his 53 teachers. The statue of Guanyin stands at the northern entrance to the Great Hall and statue of Sudhana is placed next to Guanyin. The statues of the 53 teachers have placed above of them.
View our collections of statues and arts in our gallery
Jade Buddha Chamber
This chamber housing Jade Buddha statue is located in the northern section of the Temple of the second floor. This chamber houses Jade Buddha statue which was imported from Burma. The chamber also houses additional Buddhist sculptures.
Recent additions
The Public restaurant is built on level two at the eastern edge of the temple and is equipped with its own street entrance.
Japanese Buddhist Architecture

View our Buddha Statues in our gallery
Japanese Buddhist Architecture mainly includes the architecture of Buddhist temples which was influenced by the architectural styles from China. Earlier, the attempts were to make the Buddhist architecture as original as it was looked in China but gradually the buildings were localized due to the problems posed by local weather and Japanese tastes.
Historical development of Japanese Buddhist Architectures

The development of Japanese Buddhist Architectures can be broadly divided into the following periods
Asuka and Nara Periods
The Buddhism and the Buddhist architecture were literally imported from China via Korea in the 6th century. As the Buddhism was introduced in Japan, the Buddhist temples were started to build in the country but due to the hostile behavior of supporter of the local kami, the buildings were no longer stand by itself and there are no written records of the architectural styles of that period.
But later the Buddhism got its support from the Prince Shotoku. He ordered the construction of Buddhist temple, Shitennoji in Osaka (593) and Horyu-ji near his palace in Ikaruga (603). During this period, the temple layout was strictly prescribed and followed. This act helped to maintain the architectural style uniform. In this period the main gate was constructed facing south and the most sacred area surrounded by a semi-enclosed roofed corridor accessible through a middle gate. The temple complex also contains the main hall with Buddha statue, and pagoda which houses sacred objects. The other structures include a lecture hall, a belfry, a sutra repository, priests and monks quarters and bathhouse.
Nara Period observed quite different architectural development. The temple structures, such as pagodas and main halls, had increased significantly in size. The placement of the pagoda moved to a more peripheral location and the roof bracketing system increased in complexity as roofs grew larger and heavier.
In the 8th century, Kami worship and Buddhism was reconciled and thus shrine-temples were founded to support both groups. This coexistence of Buddhism and Kami worship continued until the Kami and Buddhas Separation Order of 1868.

Heian period
In this period, Buddhism was more localized with addition Japanese elements, local beliefs. With this localization Fujiwara no Michinaga and retired Emperor Shirakawa erected new temples and hence developed Jodo-Kyo architecture and the new Wayo architectural style.
In the early period, Rokushu architectonic traditions were also observed. This style of architecture was developed only in the plains but in mountainous areas, it was an original style. The architectural style was characterized by the simplicity which uses local resources like natural timber.
The architecture includes a main hall which is generally divided into two parts; an outer area for novices and an inner area for initiates. The roof is a hip and gable which covers both the areas. The floor is little raised which is made up of wood.
Kamakura and Muromachi periods
In Kamakura period, Daibutsu style and the Zen style of architectural design emerged. The first style represents the antithesis of the simple and traditional Wayo style while the Zen style characterized as earthen floors, subtly curved pent roofs, cusped windows, and paneled doors.
In Muromachi periods, the above-mentioned style of architecture was often combined to form the new style of architecture, Eclectic style of architecture.
Other notable periods in the history of the development of Japanese Buddhist architecture were Azuchi-Momoyama and Eddo periods, and Meiji period. In these periods the Buddhist architectures were also developed accordingly focusing on the local beliefs and use of local resources.
View our collections of statues and arts in our gallery
General features of Japanese Buddhist Architectures
Actually, the architectural styles of Japanese Buddhist buildings were imported from China and various other Asian countries. With time, these architectural styles were localized in order to suit the Japanese tastes, and the local resources and weather.
Japanese architects have used a locally available material, mainly wood in various forms. It is hard to see the buildings that use stones except for certain specific uses as in temple podia and pagoda foundations.
Almost all the buildings share the common general structure: columns and lintels to support a large and gently curved roof. The walls are also paper thin, which is often movable. We can notice that the arches and barrel roofs are completely absent. It is recorded that gable and eave curves are gentler that in China and columnar entasis limited.
The most impressive component of the Japanese Buddhist architecture is the roof. The roof has the slightly curved eaves that extend far beyond the walls, covering verandas. These oversize eaves give the interior a characteristic dimness, which contributes to the temple's atmosphere. The building normally consists of a single room at the center called Moya.
As it is already mentioned that the inner walls are paper thin and often movable, the room size can be modified as per required. Hence, the large, single space offered by the main hall can, therefore, be altered according to the need.
Sometimes the architecture is shared by both sacred and profane building structures. Therefore, these architectural features made it easy to convert a lay building into the Buddhist temple. The popular Horyu-Ji Buddhist temple in Nara Prefecture is the excellent example. This building was once used to be the mansion for the noblewoman.
Kizil Caves

View our Buddha Statues in our gallery
Kizil Caves are excellent examples of Buddhist rock-cut caves situated in Baicheng County, Xinjiang, China. The caves are located on the northern bank of the Muzat River 65 Kilometers west of Kucha. It is believed that the caves are the earliest major Buddhist cave complex that was built between the period of the 3rd and 8th centuries in China.
Features of Kizil Caves

In Kizil, it is recorded that there is almost 236 cave carved into the cliff which stretches from east to west for a length of 2 km. Among these caves, around 135 are still intact. While excavating the site, it was found that radioactive carbons of the site were dated to around the year 3rd century. Therefore, It can be assumed that the earliest caves date to the year 3rd century. It was also believed that the caves were abandoned around the beginning of the 8th century.
The Kizil caves can be categorized in three types: square caves, caves with large images, and monastic caves. It is recorded that around two-thirds of the caves are monastic caves or Viharas. These caves are used by the monks as living quarters and storehouses. These caves are found to be empty with no interior decorations.
The other caves were built with the central pillar design with the objective to circumambulate around the central column. This column was regarded as the stupa. In front of the column, a large vaulted chamber is placed. The cave also includes the smaller rear chamber behind of which has two tunnel-like corridors which link the spaces. It is assumed that the large chamber may have housed Buddha statue along with other statues which may be the focus of the interior. The rear chamber may house Buddhist arts: Buddha statue or the mural with parinirvana theme. But at present context, the pilgrims would not find any of these statues due to various reasons.
View our collections of statues and arts in our gallery
Murals at Kizil caves
Murals at Kizil caves mostly depict Jataka stories, avadanas, and legends of the Buddha which were painted in three phases. The first two phases showed a lack of Chinese elements while the last phase showed Tang Chinese influences. The notable features of the murals in Kizil caves is the extensive use of blue pigments along with the ultramarine pigment derived from lapis lazuli from Afghanistan. Another characteristic of the murals is the division of murals into diamond-shaped blocks in the vault ceilings of the main room of many caves. In these diamond shapes, Buddhist scenes are depicted. These diamond shapes were painted on top of one another to show the narrative sequences of the scenes.
As it was mentioned in the text found in Kucha, the paintings were supported by a Tokharian king called Mendre with the suggestion from the high ranking monk of the kingdom, Anandavarman. It is also mentioned that the king ordered an Indian artist, Naravahanadatta, and a Syrian artist, Priyaratna to paint the murals. Not only the Tokharian king but neighboring Khotanese kings Vijayavardana and Murlimin also supported the project by sending the artists.
As with the statues, Murals at the caves were subjected to loot, damage and transfer to museums. Even with these acts, the Kizil caves still has around 5000 sq. meter of Buddhist wall painting remained. In 1906, the German expedition team of Albert Von Le Coq and Albert Grunwedel explored the Kizil Caves. Both had different purposes for the expedition, as for Grunwedel it was to copy the murals but for Von Le Coq it was to transfer the murals to other places. He took the murals and then placed most of the fragments in Museum of Asian Art in Dahlem, Berlin. Similarly, other explorers also took the murals and placed the murals in different museums in Russia, Japan, Korea, and the United States.
Longhua Temple

View our Buddha Statues in our gallery
Longhua Temple is a Buddhist Temple located in Shanghai, China. This temple preserves the architectural design of a song dynasty monastery of the Chan School. The Longhua Temple is the largest, most authentic and complete ancient temple complex which is dedicated to the Maitreya Buddha in the city of Shanghai.
Historical background of the Longhua Temple

The Longhua Temple was built in the mid 3rd century during the period of Three Kingdoms. As legend states that once Wu King, Sun Quan got the Sharira relics of Gautam Buddha. So, in order to houses this relic, the king ordered the fellow persons to construct the temple along with pagodas.
Later the temple was destroyed in the war and was again rebuilt in the Northern Song dynasty period with the style of Song dynasty architecture in the mid 10th century. Later in the Song dynasty in the mid 11th century Longhua temple was renamed as Kong Xiang Temple. The original name was restored only in the Ming dynasty during the reign of the Wanli Emperor. The temple was again renovated in the mid 20th century.
Architectural features of Longhua Temple
The Longhua Temple occupies an area of more than 20,000 sq. Meters. The main axis of the compound is 194 m long. The tallest structure is the Longhua Pagoda which stands at the height of 40.4 m
The temple consists of five halls which are built according to Sangharama Five-Hall Style of Buddhist Chan Sect. developed during Song dynasty. The five main halls are arranged along a central north-south axis. These five halls are Maitreya Hall, Heavenly King Hall, Grand Hall of Great Sage, Three Sages Hall, and Abbot's Hall.
Maitreya Hall: This hall houses statue of Maitreya Buddha.
Heavenly King Hall: This hall houses statues of the Four Heavenly Kings
Grand Hall of the Great Sage: This main hall is also called Mahavira Hall which houses Buddha statues and statue of his two disciples. This hall also houses carving of Bodhisattva Avalokitesvara in his female manifestation. The hall also includes an ancient bell which was built in 1586 CE during the Wanli era of the Ming dynasty.
Three Sages Hall: This hall houses statues of Amitabha Buddha, Bodhisattva Avalokitesvara, and Mahasthamaprapta.
Abbot's Hall: This hall is used for providing lectures and formal meetings.
View our collections of statues and arts in our gallery
Another notable architecture of Longhua Temple is Longhua Pagoda, Bell Tower, and Library. As the halls are arranged in the central north-south axis, these mentioned architecture are arranged off the central axis.
The Longhua Pagoda is one of the best well-known 16 historic pagodas. The layout of this pagoda has an octagonal floor layout. The Pagoda has seven storey and the size decreases as we ascend upstairs. The pagoda consists of a hollow, tube-like brick core surrounded by a wooden staircase. As for the outer appearance of the Pagoda, the Pagoda is decorated with balconies, banisters, and beautifully upturned eaves. These outer decorations have been renovated by maintaining the original style.
The Bell Tower houses a copper bell cast in 1382. This bell is 2 m tall and has a maximum diameter of 1.3 m and weighs about 5 tons.
The Library houses various versions of Buddhist sutras and other Buddhist works, as well as Buddhist arts, ceremonial instruments, antiques, and artifacts.
The pagoda even after several renovations, existed on the same site where they were first built. The brick base and body of the pagoda was built in 977 under the Wuyue Kingdom. These pagodas were renovated continuously in order to maintain the aesthetic aspects of the pagoda. Even though the pagoda was renovated continuously, the pagoda is not open to the general public mainly due to the fragile wooden components and the age of the pagoda.
Buddhist arts in Myanmar

View our Buddha Statues in our gallery
In the previous post, it has already been mentioned that how Buddhism was spread in the south Asian countries and also how they slowly localized the Buddhist arts. The spread of Buddhism to other nation is mainly due to the efforts of Ashoka, the Great and also ancient silk trade route. With the help of trade route, Indian influences dominated most of the south Asian countries. They accepted the religion and almost all converted into Buddhism in the earlier period. They even started to build antique Buddha statues along with the antique Buddhist arts in the temples, caves built alongside the trade route. We also reviewed the development of Buddhist arts in one of the south Asian countries - Sri Lanka and in the present post, we will be reviewing the development of Buddhist arts in Myanmar.
Buddhist arts in Myanmar

It is recorded that the Mon Empire of southern Myanmar were converted to Buddhism at around 200 BCE under the supervision of the Indian king Ashoka, the Great. The conversion was before the division of Mahayana and Hinayana or Theravada Buddhism. With the conversion to Buddhism, the royal persons supported the construction of Buddha statues and as well as Buddhist arts at different places. These arts were highly influenced by the style of the Indian art of Gupta and post-Gupta periods. One of the earliest examples of Buddhist temple is Beikthano which was built between the periods of 1st and 5th centuries. Later with the expansion of Mon Empire between 5th and 8th centuries, they localized the Buddhist arts and then included local characteristics in Buddha Statue and arts. Slowly, at the 11th to 13th century, thousands of Buddhist temples were constructed at Bagan, the capital and also to the surrounding areas of Bagan. Out of which only around 2,000 temples are still standing in the current period. This was due to the different invasion that occurred in the past.
One of the notable points that was mesmerizing is even though there was an invasion by the Mongols in 1287 CE, the construction of the Buddha Statues and other forms of arts were constructed.
In between 14th to 16th centuries, the Ava (Innwa) style of the Buddha image was popular. This type of antique Buddhist art can be distinguished from others noticing few of the appearance of the Buddha. First, the Buddha has large protruding ears, exaggerated eyebrows that are curved upward with half closed eyes, thin lips and a hair bun which is pointed at the top. The image is usually portrayed in the bhumisparsa mudra.
View our collections of statues and arts in our gallery
At the end of the 18th century, during the Konbaung dynasty, another style of art, Mandalay emerged. This style of arts in different than that of Innwa style. To be precise, this style of art has, more natural, fleshy face with naturally slanted eyebrows, slightly slanted eyes. The lips are thicker and have a round hair bun at the top. The Antique Buddha Statues constructed in this form of art are usually portrayed in reclining, standing or sitting posture. This form of art, Mandalay can be distinguished with Buddha statues having draped or flowing robes.
Another form of Buddhist art is Shan style evolved through Shan people of Myanmar. These people inhabit in the highlands of Myanmar. This style can be distinguished with the Buddha represented with an angular feature. The Buddha has a large and prominently pointed nose, hair bun tied similar to Thai styles and a small, thin mouth.
Therefore, Myanmar has seen a historical development of Buddhist art from the period of Mon Empire to present day. To be honest, each and every style-early Indian arts, Innwa style, Mandalay style, Shan style- that developed has unique features. At present time, Mandalay style of art remains popular than other forms of arts.
Buddhist arts in Sri Lanka

View our Buddha Statues in our gallery
If we look at the history, it has been recorded that when the sea connections was established between states near Mediterranean sea and China with India as the intermediary of choice, India started to grow its influences, through various sectors, towards southeast Asian countries. Therefore, trade routes linked with India were established in different south East Asian countries like- southern Burma, central and southern Siam, lower Cambodia and southern Vietnam, etc. With the establishment of the trade routes, Indian Influences were seen to other south East Asian countries along with the cultural transmission. It was recorded that the religion - Buddhism, Brahmanism, and Hinduism were spread out through transmission of sacred texts and Indian literature such as Ramayana and the Mahabharata. But the South Asian people accepted Buddhism rather than other religion and developed buddhist art in their respective countries with their own characteristics.
History of Buddhist art

During 1st-8th century, south Asian countries developed their own verse of buddhist arts which had a foundation in the Indian Gupta style. These type of antique buddhist arts can still be found throughout the area.
During the period of the 8th and 9th century, the special type of buddhist art, Sailendran buddhist art, was developed in Medang Mataram Kingdom of Central Java, Indonesia. In this period lots of buddhist arts were built and therefore it was marked as the renaissance of buddhist art in Java. Some of the arts were Kalasan, Manjusrigrha, Mendut and Borobudur stone mandala.
During the period of 9th - 13th centuries, south East Asian countries became very powerful empires. They were also active in creating and building Buddhist architects and images of Buddha and of those who are associated with buddhism. The two Empires - Sri Vijaya and Khmer Empire which were located at south and north respectively were very active on building the images and arts of Buddha. They both expressed the rich Mahayana concept of Buddhisms.
During the 13th century, the Theravada Buddhism of Pali canon was introduced and this sect. of Buddhism was followed by the newly founded ethnic Thai kingdom of Sukhothai. In this period, the monasteries were typically built at the central places to receive instructions and to clear out the disputes of the monks. From the 14th century onwards, Theravada Buddhism was continued to spread in Burma, Laos, and Cambodia.
It is also noted that Singhasari Buddhist art was also developed in the East Java section during the 13th century.
View our collections of statues and arts in our gallery
Buddhist arts in Sri Lanka

As it has been noted that Buddhism was introduced in Sri Lanka in the 3rd century BCE by Buddhist missionaries sent by Mauryan Emperor Ashoka. In Sri Lanka, the first ever monastery built was the Mahavihara at Anuradhapura which was founded by Devanampiyatissa. This monastery helped to spread Buddhism throughout the area. Later the monastery became the center of the Theravada doctrine of Buddhism. Later another monastery, Abhayagiri Vihara, based on another doctrine of Buddhism, Mahayana, was established in BCE 89 by Vattagamani. With the establishment of Mahayana Buddhism in Sri Lanka, Theravada Buddhism many ideologies were contradicted with that of Mahayana Buddhism and hence there was a rivalry between the monks of both viharas. This conflict of ideas later helped to found another Vihara, Jetavanarama. Therefore, Buddhism in Sri Lanka was dominated by three monasteries- Mahavihara, Abhayagiri, and Jetavanarama. The monasteries built afterward were affiliated to one of the three mentioned above.
With the spread of Buddhism, the monks also built many antique Buddha statues and images depicting Buddha's teachings and his life history. These statues were mainly rock cut statues and bronze statues. Some of the rock cut antique Buddha statues are Aukana Buddha Statue, Maligawila Buddha Statue, Buduruwagala Raja Maha Viharaya, Rambadagalla Viharaya, Samadhi Buddha Statue, etc. and one of the famous Vihara, Kelaniya Raja Maha Vihara consists of the image of reclining Gautama Buddha which was painted by the artist Solias Mendis.
Bezeklik Thousand Buddha Caves

View our Buddha Statues in our gallery
Just like other thousand Buddha Caves, the Bezeklik Thousand Buddha Caves is also a complex of Buddhist grottos which is located between the cities of Turpan and Shanshan (Loulan) at the north-east of the Taklamakan Desert near the ancient ruins of Gaochang in the Mutou Valley, a gorge in the Flaming Mountains, China. These grottoes are situated high on the cliffs of the west Mutou Valley. It is recorded that the construction of these grottoes was started from the 5th century and completed only in the 14th century, but most of the caves that existed in the current period were constructed during the west Uyghur kingdom around the 10th - 13th centuries.
Buddhist Uyghurs

Uyghurs were physically Mongoloid until they mixed with the Tarim Basin's original Indo-European Tocharian inhabitants as suggested by Professor James A. Millward. His explanation was supported by the images of Uyghur patrons housed at temple no. 9 in Bezeklik Caves. It was believed that the Buddhist Uyghur created Brezeklik buddhist arts or murals.
Another researcher, Peter B. Golden writes that the Uyghurs didn't only adopt the religious faiths of the Indo-European Sogdians, they also look them as mentors and followed them as Silk Road traders. This belief is supported by the image of Sogdians wearing silk robes as seen in the pranidhi scene of Bezeklik arts; Sogdians donating the Buddha in Scene 6 from Temple 9.
Albert von Le Coq, another imminent personality, who researched murals of Bezeklik. He suggested that the person in pranidhi scene who was kneeling and praying in front of the Buddha were Persian people with green eyes, wearing the green fur-trimmed coat.
During a ghazat, holy war, the Buddhist Uyghurs of the Kingdom of Qocho and Turfan were converted to Islam by Muslim Chagatai Khanate ruler, Khizr Khoja. After being converted to Islam, the descendants of the previously Buddhist Uyghurs in Turfan believed that instead of their ancestors, Infidel Kalmuks were the people who built Buddhist monuments in their area. This belief was developed since they were not able to retain the memory of their ancestral legacy.
Buddhist art at the Bezeklik grottoes

It is recorded that there are around 77 rock-cut caves at this grottoes. Most of the caves at the grottoes have rectangular space and rounded ceilings. The ceilings were divided into four sections, and each section consists of antique Buddhist arts painted on the ceilings. Therefore we can see hundreds of Buddhist arts painted all over the ceiling and walls of the grottoes. Some murals, Buddhist arts painted over the wall or the ceiling, shows a large Painting of Buddha which is surrounded by other figures, including Turks, Indians, and Europeans. Regarding about the quality of the murals, there are various quality murals from nave to the masterpieces. One of the masterpiece Buddhist art of Bezeklik Thousand Buddha Caves is large sized "Pranidhi Scene" which portrays Sakyamuni Buddha's promise or pranidhi from his past life.
View our collections of statues and arts in our gallery
Due to the Muslim conquest and also Muslim population, the Buddhists arts found inside of the caves have suffered heavy damage. It was recorded that the local Muslim people in that period, also had destroyed the images and arts installed in the cave. The locals also took out the pieces of murals which were used as fertilizer. It was only after late 19th century many explorers visited this place and found the Buddha statues, in pieces and in single, and murals, later they took those artifacts to their homelands. Albert von Le Coq, a German explorer, had also collected some of the best murals, like- large pieces of pranidhi scene which later was sent to Germany and then fixed to the walls in Museum of Ethnology in Berlin. During the Second World War, this Buddhist art was also destroyed along with the Museum when bombarded. But still, other parts of this mural are safely stored in other Museum of the world.
This thousand cave still has its charm and lots of people visits here just to see the magnificent antique Buddha statues and buddhist arts even though most of its parts were destroyed in ancient times.
Mandala in Buddhism: An Introduction

View our Buddha Statues in our gallery
A Mandala literally means circle and has its own meaning in Hinduism and Buddhism. This usually represents the universe. In the present context, the word mandala is used as a term for any diagrams that represent cosmos metaphysically or symbolically, a microcosm of the universe.
We can see mandala in monasteries, included in Thangka paintings and most of all it is highly demanded due to in symbolic representation of different Buddhists Sutras. Therefore, mandala is also regarded as Buddhist art even though it is equally important in other religions.
Mandala in Buddhism

During the time of Siddhartha Gautama Buddha, there was not division. Every follower and disciples follow the path that Siddhartha Gautama Buddha showed towards the enlightenment. But after the death of Siddhartha Gautama Buddha, slowly the sangha was scattered and then there were many forms of Buddhism. Every sect has their own practices towards the enlightenment but the core teachings are that of Siddhartha Gautama Buddha. Hence, even though they are separated, they are united. So the basic sect of Buddhism, to name few, is Theravada Buddhism, Shingon Buddhism, Tibetan Buddhism, Nichiren Buddhism, and Pure Land Buddhism. These all sect of Buddhism focuses on one thing and that is enlightenment but the way of obtaining enlightenment is different. Hence, it is obvious that the culture that they have been cultivating is also different and it has influenced the making of the mandala as well.
Theravada Buddhism
In Theravada Buddhism, the use of mandalas are not well known but someone does build in the form of the stupa. The mandala can also be seen in the ancient scriptures like Atanatiya Sutta, Digha Nikaya, and Pali Canon.

Tibetan Buddhism
Tibetan Buddhism or Vajranayana Buddhism is a branch of Manayan Budddhism. In Tibetan Buddhism, Mandala has been developed as a sand painting and as well as thangka painting. Mandala are also a part of Anuttarayoga Tantra Practices.
In Tibetan Buddhism, the Mandala is regarded as a safeguard place which is separated and protected from the impure outer world. Thus, it is regarded as a Buddha field or a place of Nirvana.
The Mandala is also regarded as a support for the meditation. While meditating, the person focuses on the image of the mandala such that it becomes fully internalized in even minutest detail. It then can be summoned at will with a clear and vivid visualized image. Hence, the Mandalas are used as an aid to meditation by tantric Buddhists
Another practice in Tibetan Buddhism is Mandala Offering. A Mandala offering is a symbolic offering of the entire universe. This practice was taught by Siddhartha Gautama Buddha and is believed that the results of Mandala offering are ultimate happiness and enlightenment.
Shingon Buddhism
Shingon Buddhism is also a branch of Mahayana Buddhism which is practiced in Japan. In Shingon Buddhism, the mandala is frequently used mainly in its rituals though it differs with the mandala of other Buddhism. It is said that when Kukai, founder of Shingon Buddhism, returned to Japan from his training in China, he had brought two mandalas with him- The Mandala of the Womb Realm, and the Mandala of the Diamond Realm. Now, these two mandalas have become central to the ritual of the Shingon Buddhism. Mainly these two Mandalas are used in the Abhiseka initiation ritual. During the initial ritual, a new student is blindfolded and they are asked to throw a flower. Now, the flower will decide which sect should follow.
View our collections of statues and arts in our gallery
Nichiren Buddhism
Nichiren Buddhism is a branch of Mahayana Buddhism which is also practice in Japan. This sect of Buddhism was founded by Japanese Priest Nichiren in the 13th century. In Nichiren Buddhism, the Mandala is called mojj-mandala which is the paper hanging scroll and it consists of Chinese Characters and medieval Sanskrit script. These scripts represent elements of the Buddha's enlightenment, Protective Buddhist deities, and certain Buddhist concepts. The first mojj-mandala is Gohandon which is inscribed by Priest Nichiren himself.
Pure Land Buddhism
Pure Land Buddhism is one of the branches of Mahayana Buddhism. It is one of the widely practiced traditions of Buddhism in East Asia which focuses on the tradition of Amitabha Buddha's teachings. The three primary texts of this tradition are- "Longer Sukhavativyuha Sutra", "Shorter Sukhavativyuha Sutra", "Amitayurdhyana Sutra". Hence, the mandalas in this Buddhism graphically represents Pure Lands as described by the above-mentioned sutras. Therefore, the mandalas are generally used as a teaching aid. It is not used as a medium of meditation as used by Vajrayana Buddhism. The famous Mandala in Japan is Taima Mandala which is based upon Amitayrudhyana Sutra or Contemplation Sutra. It was made on 763 CE.
Apart from graphical representation of Pure Lands, in Jodo Shinshu Buddhism (a branch of Pure Land Buddhism), Japanese Monk Shinran and his disciple, Rennyo designed a mandala with the words of nembutsu- Namu Amida Butsu- using a hanging scroll in order to create an object of reverence for the lower classes of Japanese society. This type of mandala is placed by Jodo Shinshu Buddhists in homes and butsudan, even today.
Thangka Painting: a Buddhist Art

View our Buddha Statues in our gallery
Thangka painting is a Tibetan Buddhist art made on a cotton. This painting usually depict a Buddhist deity, mandala or any scene. Silk is added at the side of the painting in order to look nice and to preserve as well. Typically, Thangka paintings are unframed and when they are not on display, they are stored by rolling up. Since the painting can be scrolled, it is also called scroll painting. Due to the material, the Thangka painting should be stored in dry places. When stored in cool and damp places, the Thangka painting may be worse because of Silk. Most of the people treat the painting with several different techniques in order to preserve well. The sizes of the Thangka painting vary. There are relatively small sized Thangkas as well as extremely large sized. The small sized one is not meant for exhibition, they are for the personal use while larger ones are meant for display for brief periods of time especially during the festivals. Normally, these large paintings are stored in monasteries or Museums.
For e.g. the world largest Thangka Painting, made by artists of 16 different countries, was exhibited to mark 60th anniversary Nepal Japan diplomatic relation. This Buddhist art was of 70 m length and 50 m breadth which portrays life cycle of Lord Gautam Buddha. Currently it is stored in Japan. Likewise, there is a Buddhist festival called Samyak in Nepal where different Antique Buddha Statues of Dipankar Buddha, Thangka Painting are displayed at the Bhuikhel, foothills of Swoyambhu Stupa.
Thangka painting composition

Normally, Thangka painting has central deity in the center of the painting which is usually placed inside the shrine. The central deity is surrounded by other deity made in a smaller size in comparison to the central deity and they are usually drawn at the sides. The background is usually filled with natural elements. Other than to represent the deity, it is also used to show the life history of Gautama Buddha and his teachings.
Importance of Thangka Painting

Particularly, Thangka painting has different values in itself. First, the Thangka painting serves as teaching tools since most of the Thangka painting depict life history of Siddhartha Gautama Buddha, myths associated with other deities and bodhisattvas. The teaching of Siddhartha Gautama Buddha are also depicted in the Thangka painting. One of them is "Wheel of Life" which is not only drawn in the paintings but also depicted in the walls of the monasteries so that the persons will have the idea about how life really works. Therefore the Lamas and other Buddhist teachers uses Thangka painting in order to impart the knowledge.
Second, the Thangka Paintings also serves as a meditational tool. The Buddhist Vajrayana practitioner visualizes him/ herself as being the deity represented in the Thangka painting, thereby internalizes the Buddha qualities.
Third, the Thangka Paintings also serves as the icon during a ritual or ceremony. They are often used as a mediums through which the person offers prayer.
Fourth, it is believed that Thangka Paintings brings positive energy, and fosters cool and calm environment when it is hung in the walls. So most of the people place this Buddhist art in their bedrooms, common rooms, and Offices.
View our collections of statues and arts in our gallery
Origin of Thangka painting
It is believed that the origins of Buddhists Art in Tibet were initiated only after Bhrikuti married to Tibetan King Songtsan Gampo. It is recorded that many Antique Buddha Statues, Buddhists Arts, and Newari craftsmen were given to Bhrikuti as a part of the dowry. Another account of the transfer of artistic knowledge was when Arniko was invited to Tibet to build the golden stupa, then by Kublai Khan to decorate his courtyard. Arniko also took other artists to work with him. Therefore, the Buddhist arts, images found in Tibet and China have a lot of similarities with that of arts and images found in Nepal. Therefore it is said that Tibetan Thangka Painting has its origin in Paubha Painting made by Newari Caste of Nepal.
Even though it is named as Tibetan Thangka Painting, most of the painting have been drawn in Nepal. People from different castes like, Sherpa, Gurung, Tamang, Magar of Nepal have been involved in making Thangkas and supporting their families. These works are exported to west and Buddhist Country.
Buddhist art. The Kushan period matches with the blossoming of two major schools of Buddhist sculptures, those of Mathura (Uttar Pradesh, India) and Gandhara (Northwest Pakistan and eastern Afghanistan). The two schools are associated with the earliest anthropomorphic representations of the Buddha, and, during the first half of the 20th century, scholarly debate has sought to establish the precedence of one school over the other and to account for the apparition of the Buddha image (Foucher, 1913; Coomaraswamy; Deydier, pp. 5-28, 46-64, 223-49; Guenée, pp. 197-201). Within the Gandharan context, the coinage of Kanishka I bearing an image of the Buddha on the reverse provides indisputable evidence that anthropomorphic representations of the Buddha were made during his reign. Scholars have, however, invoked the sculptures from Butkara I found in association with lifetime issues of the Indo-Scythian king Azes II (r. ca. 15/5 BCE/6 AD – 17/20 CE) to posit an earlier date (Faccenna, 1962, 1980-81; Göbl, 1976, pls. I-II, nos. 15-27 and 28-59; van Lohuizen-de Leeuw, 1981; Faccenna, 2003). With regard to Mathura, Sonya Quintanilla has argued on stylistic grounds that the earliest Buddha image recorded is a small carving on a railing fragment from Īsāpur attributed to the time of Śoḍāsa (r. ca. 15 CE), and that the earliest large-scale images of the Buddha sculpted in the round start to emerge from ca. 50-100 CE (Quintanilla, 2007, pp. 199-205, 219-48). Concerning images with an inscribed date, the statue set up in Sarnath by the monk Bala in the third year of Kanishka I provides a terminus ante quem for the production of Buddhist icons in the round in Mathura (Schopen). While this estimation of a chronology for the apparition and development of anthropomorphic representations of the Buddha has received fairly widespread agreement, a single, hitherto unknown, dated image would call for its reconsideration.
As far as the characteristics of Buddhist art from the Kushan period are concerned, the school of Mathura is essentially known for images carved on the railings of stupas and for stele statues representing divinities of the Buddhist pantheon (Buddha, Bodhisattva, and tutelary divinities) sculpted in the mottled red sandstone found in the nearing quarries of Sīkri. Studies by David Snellgrove, Johanna E. van Lohuizen-de Leeuw, and Sonya Quintanilla have highlighted the role of depictions of not only yakṣas and nāgas, as previously suggested by Ananda K. Coomaraswamy (Coomaraswamy, pp. 297-313), but also of Jinas, Brahmins, and ascetic teachers in the construction of the Buddha’s iconography (Snellgrove, pp. 52-55; van Lohuizen-de Leeuw, p. 153; Quintanilla, pp. 199-205), notably for elements such as the knob at the top of the cranium (uṣṇīṣa) and the thin cloth (saṃghāti) molding the chest. As for formal features of Mathuran images, sculptures found on the sites of Katra, Jamalpur, Kaṅkālī Tīlā, and Palikhera, to name but a few, are characterized by their generous proportions, broad shoulders, large chest, and round head with full-cheeks and fleshy smiling mouth (Figure 4).
Figure 4. Seated Buddha, Ahicchatra (Mathurā). National Museum-New Delhi Collection. (Acc no: L.55.25)
The Gandharan production consists of images primarily carved in a mica-schist stone but also molded into stucco, clay, and plaster. These are statues of Buddhist divinities as well as reliefs illustrating events of the Buddha’s past lives (jātaka) and last existence. This Buddhist discourse is served by an aesthetic idiom that results from the historical heritage of the region and draws upon Indian, Greco-Roman, and Iranian iconographic and formal repertoires. Statues of Bodhisattvas displaying strong Hellenistic features such as the muscular torso, the aquiline nose, and thin lips, the hair in a krobylos (gathered at the nape of the neck and tied up), and the drapery falling in heavy folds (Figure 5) are probably still considered by many as the epitome of the Gandharan school. Yet the material excavated in various parts of the region shows that the Gandharan production covers other artistic expressions. The curvaceous yakṣīs from Butkara I (Swāt Valley) bear resemblance with their counterparts from Bhārhut and Mathura, while some scholars have associated the strict frontality of Buddha on steles from Kabul-Kāpisā (see BEGRĀM) to Parthian models (Bussagli, pp. 279-81, Cambon, p. 25).
Figure 5. Bodhisattva Maitreya, Jamālgaṛhī (Gandhāra). British Museum, London (1880.72). (Courtesy of the British Museum)
This overview of Buddhist art of the Kushan period would not be complete without mentioning the production of Bactria. As evidenced by the inscriptions and numismatic finds in the establishments around Balkh and Termez, Buddhism was spread north of the Hindu Kush by the Kushan rule, in the times of Azes II and Soter Megas (r. ca. 92/97–100 CE; Fussman). The remains from monasteries and stupas of Qara Tepe, Fayāż Tepe, and Zurmala show that, with regard to iconography, motifs are similar to those created in Gandhāra, yet essentially expressed in plaster, clay, and limestone (Figure 6; Abdullaev, pp. 32-41; Leriche and Pidaev, pp. 55-73; Leriche, Pidaev, and Genequand, pp. 403-9; Vivdenko, pp. 42-47). As for formal features, Bactrian images share with Gandharan ones a common Hellenistic and Iranian heritage, yet the Bactrian artistic expression is probably that which displays most affinity with Kushan dynastic art. This is notably exemplified by the paintings from Qara Tepe depicting rows of donors, whose body is seen in front view, while the head is in profile (Bussagli, 1963, pp. 23; Stavisky, 1986, pp. 247).
Figure 6. Fragment of a Buddha in clay from Dal’verzin Tepe. (Courtesy of P. Leriche)
It is in Buddhist art that the impact of the art of the Kushan period is best observed. Broadly, while iconographic and formal features elaborated around Mathura have provided the essential source for images produced under the rule of the Guptas (ca. 320-500) in Mathura and Sarnath, the art which developed in the oases of Chinese Turkestan ( , Miran, Kucha, Turfan, and Dunhuang) from the 4th century onwards finds many of its prototypes in Gandhara and Bactria.
मौर्योत्तर साम्राज्य की मूर्तियाँ
मौर्य काल के विपरीत 200 ईसा पूर्व और 300 ईस्वी के बीच की अवधि छोटे राज्यों का युग था, जिनमें से कई मूल रूप से विदेशी थे। इनमें शुंग, कण्व, सातवाहन और कुषाण प्रमुख हैं।
कुषाण साम्राज्य की मूर्तियाँ
कुषाण साम्राज्य की मूर्तियों की दो विशिष्ट शैलियाँ थीं:
- गांधार क्षेत्र में उत्तरी एक को गांधार शैली के नाम से जाना जाता है।
- मथुरा में दक्षिणी एक को मथुरा शैली के नाम से जाना जाता है।
गांधार शैली की मूर्तियाँ
- पंजाब से लेकर अफगानिस्तान की सीमा तक फैला गधारा क्षेत्र 5वीं शताब्दी तक महायान बौद्ध धर्म का एक महत्वपूर्ण केंद्र था ।
- अपने स्थान के कारण गांधार शैली ने फारसी, ग्रीक, रोमन, शक और कुषाण जैसे सभी प्रकार के विदेशी प्रभावों को आत्मसात किया।
- मूर्तियों के गांधार शैली को ग्रेको-बौद्ध कला शैली के रूप में भी जाना जाता है क्योंकि कला की ग्रीक तकनीकों को बौद्ध विषयों पर लागू किया गया था।
- गांधार शैली ऑफ आर्ट का सबसे महत्वपूर्ण योगदान बुद्ध और बोधिसत्वों की सुंदर छवियों का विकास था, जिन्हें काले पत्थर में निष्पादित किया गया था और ग्रेको-रोमन पैंथियन के समान पात्रों पर मॉडलिंग की गई थी।
- गांधार शैली की महत्वपूर्ण विशेषताएँ हैं:
- भगवान बुद्ध का खड़े या बैठे हुए चित्रण ।
- पारंपरिक भारतीय तरीके से बैठे हुए बुद्ध को हमेशा क्रॉस-लेग्ड दिखाया जाता है ।
- समृद्ध नक्काशी, विस्तृत अलंकरण और जटिल प्रतीकवाद।
- भूरे पत्थर और मुख्य रूप से बौद्ध चित्रण का उपयोग।
- गांधार कला के सर्वोत्तम नमूने तक्षशिला के जौलियन और धर्मराजिका स्तूप और आधुनिक अफगानिस्तान में जलालाबाद के निकट हड्डा से प्राप्त हुए हैं। भगवान बुद्ध की सबसे ऊंची चट्टान को काटकर बनाई गई प्रतिमा भी आधुनिक अफगानिस्तान के बामियान में स्थित है।
- गंधारन मूर्तियां ‘मानव-देवता’ और लहराते बाल, सैंडल और व्यापक पर्दे के चित्रण में मजबूत ग्रीक प्रभाव दिखाती हैं। प्लास्टर प्लास्टर, जो आमतौर पर ग्रीक कला में देखा जाता था, गंधारन कला कार्यों में व्यापक रूप से उपयोग किया गया था।
- हालाँकि, गंधारन मूर्तिकला भी रोमन कला की देन है। गंधारन मूर्तियों में देखी गई शास्त्रीय रोमन कला की कुछ विशेषताएं बेल स्क्रॉल, माला के साथ करूब, ट्राइटन और सेंटॉर हैं। बुद्ध को वस्त्र पहनाना भी रोमन मूर्तियों से लिया गया था।
मथुरा कला शैली की मूर्तियाँ
- मथुरा कला शैली 1-3 ईस्वी के बीच मथुरा शहर में फला-फूला और कुषाणों द्वारा इसे बढ़ावा दिया गया। इसने बौद्ध प्रतीकों को मानव रूप में परिवर्तित करने की परंपरा स्थापित की ।
- मथुरा शैली की महत्वपूर्ण विशेषताएँ हैं:
- उन्हें सुरक्षा के लिए अपना दाहिना हाथ उठाए हुए मजबूती से निर्मित चित्रित किया गया था।
- इस कला शैली द्वारा निर्मित आकृतियों में गांधार कला की तरह मूंछें और दाढ़ी नहीं होती हैं।
- मुख्यतः चित्तीदार लाल बलुआ पत्थर का प्रयोग किया जाता है।
- इसने न केवल बुद्ध की, बल्कि जैन तीर्थंकरों और हिंदू देवताओं के देवी-देवताओं की भी सुंदर छवियां बनाईं।
- बुद्ध को दो बोधिसत्वों से घिरा हुआ दिखाया गया है, पदमपानी ने कमल पकड़ रखा है और वज्रपानी ने वज्र पकड़ रखा है।
अमरावती शैली ऑफ आर्ट की मूर्तियां
- कला और मूर्तिकला की अमरावती शैली सातवाहन काल के दौरान विकसित हुई । अमरावती कृष्णा नदी के तट पर स्थित है।
- यह दक्षिण भारत का सबसे बड़ा बौद्ध स्तूप का स्थल है।
- इस कलाशैली का श्रीलंका और दक्षिण-पूर्व एशिया की कला पर बहुत प्रभाव था क्योंकि यहाँ से उत्पाद उन देशों में ले जाये जाते थे।
- अमरावती शैली की विशेषताएँ इस प्रकार हैं:
- प्रारंभिक काल में भगवान बुद्ध को ‘स्वस्तिक’ चिन्ह के रूप में चित्रित किया गया है। इसे बोधि वृक्ष के नीचे स्थित सिंहासन के ऊपर गद्देदार आसन पर उकेरा गया है।
- बाद के चरण में अमरावती शैली ने बुद्ध को मानव रूप में चित्रित किया।
- अमरावती की आकृतियों में पतली नीली विशेषताएं हैं और इन्हें कठिन मुद्राओं और वक्रों में दर्शाया गया है। हालाँकि दृश्य अत्यधिक भीड़भाड़ वाले हैं।
- सफेद संगमरमर का प्रयोग।
- अल्लुरु से भगवान बुद्ध, लिंगराज पल्ली से धर्म चक्र, बोधिसत्व की छवियां अमरावती कला और मूर्तिकला शैली के कुछ बेहतरीन उदाहरण हैं।


गुप्त साम्राज्य की मूर्तियाँ
- गुप्तकालीन मूर्तिकला अमरावती और मथुरा के मूर्तिकला विद्यालयों का तार्किक परिणाम है । इसकी शोभा मथुरा से और इसका सौन्दर्य अमरावती से प्राप्त होता है।
- समय के साथ भरहुत, अमरावती, साँची और मथुरा की कला और भी करीब आती गयी; एक में पिघलना.
- छवि के रूप में ली गई मानव आकृति गुप्तकालीन मूर्तिकला की धुरी है । सौंदर्य का एक नया सिद्धांत विकसित हुआ है। गुप्तकालीन मूर्तिकला का नरम और लचीला शरीर अपनी चिकनी बनावट के साथ स्वतंत्र और आसान गति की सुविधा प्रदान करता है।
- पारदर्शी चिपकने वाला पर्दा इस युग का चलन बन गया। हालाँकि सचेतन नैतिक भावना द्वारा कामुक प्रभाव को नियंत्रित किया गया और गुप्त मूर्तिकला से नग्नता को समाप्त कर दिया गया।
- बुद्ध के चारों ओर प्रभामंडल को जटिल रूप से सजाया गया था।
- मथुरा से प्राप्त बुद्ध की भव्य लाल बलुआ पत्थर की छवि गुप्त कारीगरी का एक बड़ा उदाहरण है, जो 5वीं शताब्दी ई.पू. की है, यहाँ बुद्ध को अपने दाहिने हाथ से अभयमुद्रा में खड़े होकर, सुरक्षा का आश्वासन देते हुए और बाएं हाथ से परिधान की सीमा को पकड़े हुए दिखाया गया है ।
- सारनाथ में खड़ी बुद्ध की छवि अपनी परिपक्वता में गुप्त कला का एक उत्कृष्ट उदाहरण है। सुरक्षा का आश्वासन देने की प्रवृत्ति में कोमलता से ढली हुई आकृति का दाहिना हाथ है।
- सारनाथ न केवल रूप की कोमलता और परिष्कार का परिचय देता है, बल्कि खड़ी आकृति के मामले में शरीर को अपनी धुरी पर थोड़ा झुकाकर एक आरामदायक रवैया भी पेश करता है, इस प्रकार मथुरा के समान कार्यों की स्तंभ कठोरता के विपरीत इसे एक निश्चित लचीलापन और गति प्रदान करता है। सिलवटों को पूरी तरह से हटा दिया गया है; पर्दे का संकेत केवल शरीर पर परिधान के किनारों को दर्शाने वाली पतली रेखाओं में ही मिलता है। अपनी चिकनी और चमकदार प्लास्टिसिटी में शरीर सारनाथ कलाकारों का प्रमुख विषय है।
- गंगा और यमुना, दो आदमकद टेराकोटा प्रतिमाएं , जो मूल रूप से अहिच्छत्र में शिव मंदिर की ऊपरी छत की ओर जाने वाली मुख्य सीढ़ियों के बगल में स्थापित हैं, गुप्त काल चौथी शताब्दी ईस्वी की हैं।
- सामाजिक और धार्मिक इतिहास के स्रोत के रूप में मिट्टी की मूर्तियों (टेराकोटा) का बहुत महत्व है। शिव का सिर गुप्त टेराकोटा का एक सुंदर उदाहरण है, जिसे उलझे हुए ताले के साथ चित्रित किया गया है, जो एक प्रमुख और सुंदर शीर्ष गाँठ में बंधा हुआ है। चेहरे पर अभिव्यक्ति उल्लेखनीय है और शिव और पार्वती दोनों की आकृतियाँ, अहिछत्र के सबसे आकर्षक नमूनों में से दो हैं।

पाला शैली की मूर्तियाँ
- पाल मूर्तिकला की उत्पत्ति का श्रेय गुप्त गुप्त शैली को दिया जा सकता है।
- हालाँकि बाद के चरण में पाल शैली अपने मूल से दूर चली गई और अपनी स्वयं की शैली विकसित की। यह विचलन बंगाल की स्वदेशी शैली के साथ शास्त्रीय व्यवहारवाद के मिश्रण के कारण था ।
- बाद में शाक-सज्जा, अलंकरण को अधिक महत्व दिया जाने लगा । चेहरे और अधिक नुकीले हो गये । कुछ को छोड़कर ग्यारहवीं और बारहवीं शताब्दी की अधिकांश पाल मूर्तियां रूढ़िबद्ध हैं।
- इन मूर्तियों को इस तरह से बनाया गया था ताकि वे खराब मौसम का सामना कर सकें। देवताओं की मूर्तियाँ महीन दाने वाले काले पत्थरों से बनाई गई थीं।
- टेराकोटा पाल मूर्तिकला की एक प्रमुख विशेषता है। दीवारों की सतह को सजाने के लिए टेराकोटा पट्टिकाओं का उपयोग किया गया है।
- बांग्ला छत: पाल शैली की सबसे प्रमुख विशेषता बंगाली झोपड़ी की बांस की छत के ढलान या घुमावदार हिस्से का आकार था।
राजा कनिष्क

भारताच्या इतिहासात अनेक सुवर्णपानं आहेत आणि तो वारसा आपण अभिमानाने जपत असतो. परंतु काळाच्या ओघात काही नावे विस्मृतीत लोटली जातात किंवा इतिहासाच्या पुस्तकात बंदिस्त होऊन जातात. त्यापैकीच एक नाव म्हणजे राजा कनिष्क
बाहेरून आले आणि इथल्या लोकांत मिसळून भारतीय होऊन गेले असे वर्णन केले जाते त्यापैकी एक म्हणजे कुषाण! त्या कुषाण साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली शासक म्हणजे राजा कनिष्क.
सम्राट कनिष्क
(बॅक्ट्रियन भाषा: Κανηϸκι,
कनेष्की;
मध्ययुगीन चिनी भाषा: 迦腻色伽, कनिसक्का)
हा मध्य आशिया आणि उत्तर भारताचा कुषाणवंशीय सम्राट होता. हा अंदाजे इ.स. १२७ ते इ.स. १५१ दरम्यान सत्तेवर होता. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सत्तेमध्ये येत राहिल्या त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुषण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमधील ज्यांनी राज्य स्थापन केले भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुषण राज्यांनी केली नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशान शासकानी सुरू केली कुशान शासक कनिष्क याने साम्राज्याचा मोठा विस्तार केला कनिष्काचे साम्राज्य हे पश्चिमेला काबुल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते कनिष्का ची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद ही काश्मीरमध्ये भरवण्यात आली कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले श्रीनगर जवळ असलेले कांपुर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले आहेत कनिष्काच्या दरबारात चरक प्रसिद्ध वैद्य होता कनिष्काने सोन्याचे नाणे प्रकरणांमध्ये आणले या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत लिहिलेला शाहू नानू शाहू कनिष्क असा लेख आहे याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशान असा आहे नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धांची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत बुद्ध असे लिहिलेले आहे
हान राजवंशाचा इतिहास (मूळ चिनी नाव – Hou Hanshu)या पुस्तकात बान चाओ (Ban Chao ) हा सैनिकी अधिकारी खोतान जवळ लढल्याचे उल्लेख आहेत. येथे ७०,००० कुषाण सैनिक लढल्याचे चिनी कागदपत्रात नमूद केलेले आहे काशगर, यार्कंद, ख़ोतान हा आजच्या चीनमधील प्रदेश कुषाणांच्या अधिपत्याखाली आला. दक्षिण आशिया आणि रोम यांच्यातील जमीन (रेशीम मार्ग) आणि समुद्र व्यापार मार्गांवर नियंत्रण करणे कनिष्कच्या मुख्य ध्येयांपैकी एक होते. बुद्ध साहित्यात असे म्हटले जाते की कनिष्क खूपच क्रोधित आणि कठोर राजा होते, परंतु बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर ते बदलले. पुढे त्यांना मोठा मानसन्मान मिळाला. ‘महाराजाधिराज’ या बिरुदाने ते नावाजले गेले. हे बिरुद मात्र पर्शियन, चिनी, रोमन परंपरेतून आले होते.
सम्राट कनिष्कच्या मृत्यूबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. सम्राट कनिष्कचा एक शिलालेखाचा अवशेष विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सापडला होता आणि आता तो पेशावरमधील संग्रहालयात आहे.आज काशमीरमध्ये कनिष्कनगर नाही आहे परंतु बारामुल्ला जवळ अनेक स्तूप आढळतात.
कनिष्क व बुद्ध मुर्ती
या कालावधी मध्ये अनेक बौद्ध कवी, जाणकार सम्राट कानिष्क यांनी जेव्हा पाटलीपुत्रवर हल्ला केला. त्याकाळी पाटलीपुत्र अजूनही बौद्ध संस्कृती नांदत असावी असे लक्षात येते, अनेक विद्वान यांना तो लढाई जिंकल्यानंतर तेव्हा तो विद्वान यांना सोबत घेऊन गेला असे लक्षात येते त्यामुळे तेथून पुढे तो बौद्ध धम्मात रुची घेऊ लागला व बौद्ध झाला. अश्वघोष याचे बौद्ध चरित्र त्याच्या काळात निर्माण झाले, गांधार कला प्रचलित झाली, बौद्ध साहित्य निर्माण झाले, वसुमित्र यांच्या अध्यक्षतेखाली काश्मीरमधील कुंडलवन विहार अथवा जालंधर मध्ये चौथी धम्म संगीती भरवली गेली असे दिसून येते. त्यात ५०० बौद्ध विद्वानांनी सहभाग घेतला, त्रिपिटकाचे पुनः संकलन व पुनसंस्करण झाले. त्याकालावधीत बौद्ध ग्रंथाचे संस्कृतमध्ये भाषांतार झाले, व पालीची जागा संस्कृत भाषेने घेतली आणि महायान हा बौद्ध संप्रदाय निर्माण झाला. महायान पंथाने संस्कृत भाषेतून बुद्ध शिकवण पसरली तर थेरवाद हा बौद्ध संप्रदाय पाली भाषाच वापरली. महायान पंथ आशियातील तिबेट, चीन, जपान, कोरिया व वियेतनाम देशात खूप वाढला.
कानिष्कांनी अनेक लढाया चीनमधील राजांबरोबर केल्या. एकदाच हरला नंतर मात्र ते नेहमी जिंकले. त्याच्या काळी निर्माण करण्यात आलेले शिक्के खूप प्रचलित आहेत त्यामध्ये ग्रीक, इराणी, काल्पनिक देव-देवता, चंद्र, सूर्य, वायू, अग्नी देवता तसेच उभी असलेली बुद्धमूर्ती पाहावयास मिळते, त्यामूर्ती असलेले शिक्के आपणास राजकीय संग्रहालय मथुरा येथे पाहावयास मिळते.
उभी असलेली बुद्धमुर्ती
ब्रांझची उभी असलेली बुद्ध मुर्ती कनिष्क नाणीशी साम्य असलेली जी गांधारयेथील आहे. कालावधी अंदाजे तिसरे ते चौथे शतक,मूर्ती ग्रीक शैलीतील ज्यात डाव्या हातावर मोठे वस्त्र आहे.
गांधार शैलीमधील उभी असलेली बुद्ध मूर्ती हि पहिल्या किंवा दुसऱ्या शतकातील आहे यावर बौद्ध इतिहासकार यांचे एकमत आहे, ती मूर्ती टोकियो मधील राष्ट्रीय संग्रहालयात आढळते. गांधार प्रदेश जो ओळखला जायचा तो सध्या पाकिस्तान व अफगाणिस्तानात आहे.
बसलेली बुद्धमूर्ती
ही बुद्ध मूर्ती देखील गांधार शैली मधील आहे पण ती बसलेली मुद्रेमधील आहे यामध्ये तथागत Wheels Of Dhamma धम्म चक्रप्रवर्तन मुद्रा सांगतानाचा संदेश देतात अशी आहे. या मुद्रेमधील ज्या मूर्ती प्रसिद्ध आहेत त्या आपल्याला सारनाथ व जमलग्रही या ठिकाणी उत्खनमध्ये सापडल्या आहेत , सारनाथ संग्रहालय व जमलग्रही येथे आढळते.
शाक्यमुनी बुद्ध मूर्ती
श्याक्यमुनी स्मरणार्थ “श्याक्यमुनी बुद्ध” शैलीत कनिष्काने काढलेले नाणे
मैत्रय बुद्ध
मैत्रय बुद्ध स्मरणार्थ सम्राट कनिष्काने काढलेले नाणे
कुषाणांचा इतिहास
सुरूवातीला चीनच्या वायव्य सरहद्दीवर यांचे वास्तव्य होते. इ.स. पूर्व १६५ च्या सुमारास हुणांनी त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना तेथून हाकलून लावले व तो प्रदेश काबीज केला. तेव्हा कुशानांच्या या टोळ्या पश्चिमेकडे सरकल्या व त्यांचे दोन विभाग पडले. त्यापैकी एक विभाग तिबेटच्या सरहद्दीपर्यंत येऊन पोहोचला आणि तेथे स्थायिक झाला. दुसरा विभाग पश्चिमेकडे जात असताना त्यांचा संबंध शकांशी आला आणि त्यांनी शकांना भारताकडे पिटाळले. पण पुन्हा इ.स. पूर्व १४० च्या सुमारास हुणांनी त्यांच्यावर आक्रमण केले म्हणून ही टोळी दक्षिणेकडे गेली आणि त्यांनी इ.स. पूर्व पहिाल्या शतकात बॅक्ट्रीया प्रांत जिंकून घेतला आणि तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली. बॅक्ट्रीया प्रांतात कुषाणांची पाच राज्ये ह्यु-मी, चुऑंग-मो, कु-चुऑंग उर्फ कुषाण, ही-थू, आणि कु-फू आस्तित्वात आली. ही राज्ये जवळजवळ एक शतक आस्तित्वात होती. इ.स. ४५ च्या सुमारास कुषाण टोळीचा पुढारी कुजुल कॅडफिसस उर्फ कॅडफिसस पहिला याने इतर चार टोळ्यांचा पराभव करून संपूर्ण बॅक्ट्रीया आपल्या ताब्यात घेतला.
चीनी सम्राटाला धूळ चारणाऱ्या राजाची अभिमानास्पद शौर्यगाथा
भारताच्या इतिहासात अनेक सुवर्णपानं आहेत आणि तो वारसा आपण अभिमानाने जपत असतो. परंतु काळाच्या ओघात काही नावे विस्मृतीत लोटली जातात किंवा इतिहासाच्या पुस्तकात बंदिस्त होऊन जातात. त्यापैकीच एक नाव राजा कनिष्क!
बाहेरून आले आणि इथल्या लोकांत मिसळून भारतीय होऊन गेले असे वर्णन केले जाते त्यापैकी एक म्हणजे कुषाण! त्या कुषाण साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली शासक म्हणजे राजा कनिष्क.
कोण होते कुषाण?
आजच्या पश्चिम चीनचा प्रदेश हा युएची टोळ्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पशुपालक असणारी ही जमात पुढे स्थलांतर करत गेली आणि शासक म्हणून स्थिरावली ती बॅक्ट्रिया या प्रदेशात. ज्या प्रदेशाला आज आपण मध्य आशिया म्हणून ओळखतो.
पुढे हिंदुकुश पर्वतरांगा, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, दक्षिणी उझबेकिस्तान इथून ते थेट भारतात गंगेचे सुपीक खोरे असलेल्या भागापर्यंत मथुरा,पाटलीपुत्र इथपर्यंत विस्तार झाला.
इतका मोठा प्रदेश अधिपत्याखाली असूनही ते साम्राज्य पद्धतीने कारभार करत नव्हते.
काही भागावर त्यांची थेट सत्ता होती तर अन्य प्रदेशात क्षत्रपांच्या हाती होती. काही राजांनी कुषाणांचे स्वामित्व मान्य केले तर त्या राजातर्फे सत्ता चालवली जात असे.
राजा कनिष्कची कारकीर्द
इसवी सन १२७ ते १५० हा राजा कनिष्कने राज्य केलेला काळ आहे. इतिहासकारांमध्ये याबद्दल दुमत होतेच परंतु आता नवीन येणाऱ्या तथ्यांमधून याच काळाबद्दल दुजोरा मिळतो. शिवाय राजा कनिष्क एकच होऊन गेला की अनेक हा पण वाद आहे त्यामुळे राजा कनिष्क व राजा कनिष्क प्रथम या नावाने पण उल्लेख येतो.
इतक्या मोठ्या प्रमाणावर विस्तार असलेल्या या साम्राज्याची राजधानी गांधार प्रदेशातील पुरुषपूर (आताचे पेशावर) होती. त्यासोबत कापिसा (आताचे बाग्राम, अफगाणिस्तान) आणि मथुरा अशा दोन राजधान्या होत्या.
सम्राट कनिष्कचे चिनी शासकाशी युद्ध
हान राजवंशाचा इतिहास (मूळ चिनी नाव – Hou Hanshu)या पुस्तकात बान चाओ (Ban Chao ) हा सैनिकी अधिकारी खोतान जवळ लढल्याचे उल्लेख आहेत. येथे ७०,००० कुषाण सैनिक लढल्याचे चिनी कागदपत्रात नमूद केलेले आहे काशगर, यार्कंद, ख़ोतान हा आजच्या चीनमधील प्रदेश कुषाणांच्या अधिपत्याखाली आला.
जिथे सम्राट कनिष्क एकदा पराभूत झाला,नंतर पुन्हा जिंकला. पुढे तो प्रदेश कुषाणांच्या हातून परत निसटला. तेथे कनिष्क काळातील अनेक नाणी सापडली आहेत. यावरून या दोन प्रदेशातील आंतरसंबंध लक्षात येतो.
दक्षिण आशिया आणि रोम यांच्यातील जमीन (रेशीम मार्ग) आणि समुद्र व्यापार मार्गांवर नियंत्रण करणे कनिष्कच्या मुख्य ध्येयांपैकी एक होते.
कनिष्ककालीन नाणी
सुरुवातीच्या काळात ग्रीक भाषा आणि लिपी असलेली नाणी ते पुढे इराणी बॅक्ट्रियन भाषेतील नाणी आणि अगदी थोड्या प्रमाणात बुद्ध आणि शिव यांची प्रतिमा असलेली नाणी त्याकाळी प्रचलित होती. ही नाणी त्यांच्या विविध धार्मिक परंपरांचा समन्वय साधणारी दिसतात. ही नाणी सोने व तांब्याची आहेत.
यातील काही नाणी ब्रिटिश संग्रहालयात बघायला मिळतात तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानी हल्ल्यात तेथील संग्रहालय नष्ट झाल्याने जतन केलेली नाणी नामशेष झाली आहेत
सम्राट कनिष्क आणि बुद्धधर्म
केवळ बुद्ध धर्माचा उपासक इतकीच सम्राट कनिष्कची ओळख नाही तर या धर्माप्रती अभ्यासकांना प्रोत्साहित करण्यात ते अग्रेसर होते. चौथी बौद्ध धर्म परिषद कुंडलवन, काश्मीर येथे भरवण्यात त्यांचा पुढाकार होता. वसुमित्र हे या परिषदेचे प्रमुख तर अश्वघोष हे उपप्रमुख म्हणून उपस्थित होते.
या परिषदेनंतर बौद्ध धर्म हीनयान आणि महायान मधील दोन भागात विभागला गेला.
पेशावर येथे असलेला कनिष्क स्तूप हा बुद्ध परंपरेच्या वास्तुशैलीत बनवलेला स्तूप हे पण एक मोठे योगदान आहे. सम्राट कनिष्क हे बुद्ध तत्वज्ञ अश्वघोष यांच्या निकट होते.
पुढे अश्वघोष सम्राट कनिष्क यांचे धार्मिक सल्लागार झाले. सम्राट कनिष्क आणि सम्राट अशोक यांची बुद्ध धर्माच्या योगदानाबाबत तुलना केली जाते.
बुद्ध परंपरेत सम्राट कनिष्क
बुद्ध साहित्यात असे म्हटले जाते की कनिष्क खूपच क्रोधित आणि कठोर राजा होते, परंतु बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर ते बदलले. पुढे त्यांना मोठा मानसन्मान मिळाला. ‘महाराजाधिराज’ या बिरुदाने ते नावाजले गेले. हे बिरुद मात्र पर्शियन, चिनी, रोमन परंपरेतून आले होते.
बुद्ध धर्माचा चीनमध्ये प्रसार
सम्राट कनिष्कच्या चिनी शासकावरील विजयानंतर बुद्ध संन्यस्यांनी व्यापाऱ्यांसोबत धर्मप्रचारासाठी रेशीम मार्गाद्वारे चीनमधील प्रवेश केला. याचीच परिणीती म्हणून पुढे बुद्ध संन्यासी लोककसेमा यांनी महायान बुद्ध ग्रंथाचा चिनी भाषेत अनुवाद केला.
पुढे चिनी यात्रेकरू बुद्ध ग्रंथांच्या शोधात भारतात येऊ लागले. त्यासाठी मुख्यतः कुषाण प्रांतातून ते प्रवास करत असत.
वर्तमानात सम्राट कनिष्क
सम्राट कनिष्कच्या मृत्यूबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. सम्राट कनिष्कचा एक शिलालेखाचा अवशेष विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सापडला होता आणि आता तो पेशावरमधील संग्रहालयात आहे.आज काशमीरमध्ये कनिष्कनगर नाही आहे परंतु बारामुल्ला जवळ अनेक स्तूप आढळतात.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी अतिरेक्यांनी संग्रहालय नष्ट केले आहे.
ठोस माहितीची कमतरता असूनही, सम्राट कनिष्कच्या शासनाचे परिणाम भारत, चीन आणि मध्य आशियातील सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासात दिसून येतात.
त्यांच्या समर्थनामुळे महायान बौद्ध धर्माचा प्रसार शक्य झाला ज्यामुळे धर्मासाठी एक मजबूत पाया उपलब्ध झाला. हा परिणाम कुठेतरी हिंदू धारणांवर देखील झालेला दिसून येतो.
कदाचित आपल्यासमोर सम्राट कनिष्कच्या आयुष्यातील संपूर्ण चित्र कधीच उघड होणार नाही, परंतु त्यांनी आपल्या जीवनात आढळणाऱ्या असंख्य कलात्मक आणि वास्तुशिल्पाच्या कलाकृती तसेच अनेक संस्कृतींची व विचारांवर आधारित परंपरा आणि मूल्यांची ओळख पटवून दिली आहे.
आजही रेशीम मार्गाचे महत्व अबाधित आहे आणि त्यापैकी काही प्रदेशावर राज्य केलेल्या या सम्राटाला विसरणं अशक्य आहे.

Emperor Ashok & Buddhism
Ashoka the Great was one of the greatest emperors of India. He ruled from 268 to 232 BCE and his empire stretched from Kandhar, Taxila to Assam, Bengal and from Odisha, Maharashtra to Gujrat on western coast of India. Capital of his Magadha empire was Patliputra or modern Patna and provincial capitals were Ujjaini modern day Ujjain in Madhya Pradesh and Taxila in modern Pakistan. The name Ashoka is also spelled as Ashok, Asoka or Asok. The word Asok means 'free of sorrow'.
On his rock edicts he is referred in ancient Pali language as Devanampiya Piyadassi Raja( Sanskrit Devanampriya Priyadarshi Raja ) meaning 'beloved of gods, he who regards everyone with affection' raja. He is also referred to, in his rock edicts as Chakavatin Raja ( Sanskrit- Chakravarti Raja, a universal king).
Mauryan Dynasty
Mauryan Dynasty was established by Chandragupta Maurya who raised an army with the help of Chanakya to overthrow Nanda Empire in 322 BCE. He went on to defeat Seleucus I and other satraps left by Alexander the Great on the west side of river Indus. After Chandragupta his son Bindusara and grandson Ashoka continued to expand and consolidate the empire. Mauryan Dynasty ran as under (figures are years Before Common Era0:
Chandragupta ( 322-297 ), Bindusara ( 297- 268 ), Ashoka ( 268-232 ), Dasharatha ( 232-224 ), Samprati ( 224-215 ), Shalishuka ( 215-202 ), Devavarman ( 202-195 ), Shatadhanvan ( 195-187 ) and Brihadratha ( 187-180 ) .
The Mauryan Dynasty started with Chandragupta Maurya overthrowing Dhana Nanda of Nanda empire and ended with killing of Mauryan King Brihadratha by his Senapati(general) Pushyamitra Shunga.
The Prince Ashoka
Not much is known of Ashoka's early life including his definite date of birth. He was probably born in Patliputra to king Bindusara and queen Subhadrangi or Dhamma. As young prince he was made governor of Avantika with capital at Ujjaini modern day Ujjain. Here he had married Devi, daughter of wealthy merchant and a Buddhist follower. Son Mahinda and a daughter Sanghamitta ( names in Sanskrit are Mahendra and Sanghmitra) were born to them. During this period a rebellion broke out in Taxila where his elder brother Susim was posted as governor and who was unable to control the situation. Ashoka was quickly despatched by the king to Taxila. He crushed the rebellion with a heavy hand.
His ascension to the throne of Magadh Empire came in 268 BCE though there is no record of it and scholars have different views about this. It could be anytime between 265 to 272 BCE. During the period there seems to have been power struggle and Ashoka became the emperor of Magadh by violent means and many killings in royal family.
Sources of information
Some of the information comes from Sanskrit texts such as Ashokavadana and Divyavadana. Some information is available in Chinese texts A-yu wang chuan and A-yu wang ching. Pali Language texts preserved in Sri Lanka which also mention Ashoka are Dipavamsa, Mahavamsa, Vamsattapakasini and Samanta-pasadika. Buddhist legends about Ashoka find mention in many other languages viz, Tibetan, Burmese, Singhalese, Thai, Lao and Khatonese which are based mostly on ancient Sanskrit and Pali texts.
Some other texts such as Arthshastra and 'Indica' by Greek ambassador Magasthanese provide supplementary information.
Besides literature there are coins, rock edicts, pillars and cave inscriptions which shed light on Devanampriya Priyadarshi Raja. Archeological discoveries of Buddhist Stupas and Chaityas constructed during his reign also supplement the information on arts, culture and society of that time.
Rock and Pillar Edicts
Ashoka conveyed his messages based on teachings of Buddha to the public by using inscriptions on rocks and pillars in many places in Nepal, Pakistan, Afghanistan and Bangladesh. These inscriptions proclaim adherence of Ashoka to Buddhist teachings. The pillars were called Dhamma-thamba in Pali and were built in or near Buddhis monasteries. Language used is Prakrit and scripts are in Brahmi, Greek, Kharoshti and Armaic.
Major Rock Edicts are: 1. Kandahar edicts one in Greek script and other in Greek-Aramaic scripts, 2. Shahbaz Garhi, Pakistan in Kharoshti script, 3. Mansehra, Pakistan in Kharoshti script, 4. Kalsi, Dehradun, 5. Girnar, Gujrat, 6. Sopara, Maharashtra two fragmented edicts, 7. Dhauli, Odisha, 8. Jaugada, Odisha, 9. Sannati, Karnataka two separate edicts and two fragmented edicts and 10. Yerragudi, Andhra having major and minor edicts.
Major Pillar Edicts are : 1, Kandahar, Afghanistan, 2. Ranigat, Pakistan, 3. Delhi-Meerut pillar now in Delhi, 4. Delhi-Topra pillar now in Delhi, 5. Vishali, Bihar 6. Rampurva Bihar and 7. Lauriya-Araraj, Bihar. Two minor pillar edicts are in Lumbini, Nepal and one each in Sanchi, Sarnath and Prayagraj. These pillars are the earliest known stone sculptures of 3rd century BCE. Two examples of rock and pillar edicts are given here under, both showing inclination of Ashoka in Buddhist teachings.
Minor Rock Edict Number 3 was discovered in Bhairat now called Virat Nagar in Rajasthan. Language of the edict is Prakrit and script Brahmi on a granite block. It reads:
"Magadha king Piyadasin having saluted ( Buddhist ) Sangha hopes they are both well and comfortable. It is known to you, Sirs, how great is my reverence and faith in the Buddha, The Dharma and the Sangha. Whatever, Sirs, has been spoken by the blessed Buddha, all that is well spoken".
A minor pillar edict was discovered in Nigalihawa near Lumbini, Nepal where Ashoka visited in 249 BCE and erected the pillar. It was discovered in 1893 and is also known as Nigali Sagar Pillar Edict. The inscription reads as under:
"King Piyadasin in the 14th year of his reign enlarged for the second time the stupa of Buddha Kanakamuni and in 20th year of his reign, having come in person, paid reverence and set up a stone pillar".
The King Ashoka
Father of King Bindusar fell ill Ashoka returned to Patliputra. Ashoka was not in consideration as successor to King Bindusar as six other brothers had claim on the throne. Ashoka was ambitious and adopted violent means to ascend the thorn. In various texts many stories have been mentioned about killings of six legitimate claimants. Some texts mention killing of 99 brothers, cousins and supporters of royal families by Ashoka or ordered by him. Year of Ashoka becoming a king also differs in various texts.
After becoming king Ashoka began expansion and consolidation of Magadha Empire. In 8th year of his reign, Ashoka attacked Kalinga with tremendous force. Kalinga was a prosperous state and had been under Nanda rule previously. Grandfather of Ashoka Chandragupta Maurya, had also attacked Kalinga but was repulsed. This time huge number of soldiers estimated to be 600,000 fought fierce war. This deadliest war was fought in Dhauli Hills in present day Odisha. Ashoka won but more than 250000 lost their lives. Thousands were seriously wounded and captured. Ashoka saw the battle field and was filled with remorse and sorrow. Rock Edict 13 reads as under:
"Directly, after the Kalingas had been annexed, began His Sacred Majesty's zealous protection of the Law of Piety, his love of that Law, and his inculcation of that Law. Thence arises the remorse of His Sacred Majesty for having conquered the Kalingas because the conquest of a country previously unconquered involves the slaughter, death, and carrying away captive of the people. That is a matter of profound sorrow and regret to His Sacred Majesty".
From Chandasoka to Dhammasoka
Many Buddhist texts mention Ashoka as 'Chanda' or 'cruel Asoka' because of killings of brothers and cousins to get to the throne and for waging devastating war on Kalinga. After the war he called many religious gurus in order to find a way out of his sorrow. One day he found Nigrodha on the streets of Patliputra. Nigrodha was a Buddhist monk and nephew of the Ashoka. Ashoka had killed father of Nigrodha in his attempt to become king. However, Nigrodha was calm and fearless. Ashoka did not recognize him but was impressed and asked Nigrodha to teach him. Nigrodha offered him sermons. Ashoka later visited a Buddhist shrine Kukkutrama where he met monk Moggalaputta Tissa who happened to be his cousin. Ashoka then became a Buddhist Upasaka.
Another story In Divyavadana states that Ashoka met a merchant turned monk Samudra, who helped him become a follower of Buddha. He thus became a Dharmasoka from Chandasoka.
Ashoka went for a pilgrimage and later created 84000 Buddhist edicts, pillars, stupas, chaityas and Viharas. The figure 84000 seems high and difficult to verify. Nevertheless lots of these architectural marvels have survived to tell the stories about Ashoka and his administration.
Third Buddhist Council
He spent lots of funds on helping, clothing and feeding monks and religious institutions. This led to rise in corrupt practices and mushrooming of fake monks and heretics. With the help of Moggaliputta Tissa he cleaned up institutions and got rid of malpractices. Thousands of fake monks were defrocked.
A Council of one thousand Buddhist Monks was called in 247 BCE at Ashokarama in Patliputra. Monk Tissa presided over the proceedings which went on for nine months. In order to refute doctrinal heresy and wrong interpretations, Tissa wrote a book Kathavatthu. This book forms fifth part of scriptures in Abhidhamma Pitaka and reaffirms Theravadian views of Buddhism.
Buddhist Missions
Ashoka decided to spread the teachings of Buddha through missionary activities. He along with Tissa formed nine groups each having a senior monk and five other monks and despatched them to various borders as under:
1. Mahendra and Sanghmittra to Sri Lanka,
2. Majjhantika to Kashmir and Kandahar.
3. Maharakhita to Land of Yonas the Greeks,
4. Majjhima to Himalayan areas,
5. Dharamrakshita to central India,
6. Mahadeva to Mahisamandala (Mysore ),
7. Mahadhammarakshita to Maharashtra,
8. Rakhita to North Kannada and
9. Sona and Uttara to Lower Burma and Thailand. As a result of these missions Buddhism spread at a fast pace in many south Asian countries.
Rock edict 13 states that Ashoka won a 'Dharma victory' by sending missions to five kings and many countries.
Stupas
Following stupas were constructed or reconstructed by Ashoka:
1. Sanchi Stupa MP,
2. Sarnath Stupa UP,
3. Mahabodhi Temple, Bodhgaya, Bihar,
4. Nalanda Mahavihara, Bihar some portions,
5.Taxila University Pakistan some portions,
6. Bhir Mound Pakistan reconstructed,
7. Bharhut Stupa, MP,
8. Deorkothar Stupa, MP,
9. Butkara Stupa, Swat, Pakistan,
10. Sannati Stupa, Karnataka and
11. Mir Rukun Stupa Nawabshah, Pakistan.
Propagation of Precepts
His messages on morality, ethics, social and animal welfare, respect for elders etc. were based on Buddhist teachings. He tried to spread these through engravings on rocks, pillars and through his regional level officials. Some of these are:
Abolition of death sentence as mentioned in Pillar Edict No. 13,
Plantation of banana trees and mango groves along the roads, construction of rest houses and wells every half a mile as in Pillar Edict No. 7,
Restriction on killing of animals for food as in Rock Edict No. 1,
Encouragement of obedience to parents, generosity towards priests and ascetics and frugality in expenditure in Rock Edict No. 3,
Asked officers to work for welfare of poor and aged in Rock Edict No. 5.
Symbol of 'Wheel of Dhamma' or Ashok Chakra has found a place in modern Indian national flag. Another item found on top of Sarnath Pillar, four lions sitting back to back, is also used as a national emblem of India.
| Sanchi Stupa |
पुनर्जन्म, पुनरुत्थान और अवतार
प्राचीन काल से ही धार्मिक, नैतिक और दर्शन शास्त्र के विचारकों का ध्यान इस सवाल पर गया है कि आत्मा क्या है? मृत्यु के बाद जीव का क्या होता है? क्या उसका पुनर्जन्म होता है? या नहीं होता? इसका जवाब शायद धार्मिक मान्यता, श्रद्धा और विश्वास में ही है विज्ञान में अभी तक तो नहीं है.
दुनिया के लगभग सभी धर्मों में आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म आदि का किसी न किसी रूप में जिक्र है. इन विषयों पर भारत के विभिन्न प्राचीन धर्म ग्रन्थ बहुत समृद्ध हैं. पुनर्जन्म, पुनुरुत्थान और अवतार जैसे शब्दों का प्रयोग सर्व प्रथम भारतीय दर्शन में ही हुआ है. लगभग सभी धर्म ग्रन्थ संस्कृत में हैं और बौद्ध त्रिपिटक पाली भाषा में है. दोनों भाषाओँ में इन शब्दों की परिभाषाएँ और अर्थ इस प्रकार हैं :-
पुनर्जन्म : संस्कृत में 'पुनर्जन्म' का मतलब है: पुनः+भव है. भव के अर्थ हैं जन्म, जाति, सतत, संसार, आप्ति(obtaining ), प्राप्ति( acquisition ). पाली भाषा में पुनर्जन्म है: पुना+भव और अर्थ है संसार, होना, अस्तित्व( existence, to be ). अंग्रेजी में पुनर्जन्म कहलाता है- rebirth, revival, spiritual regeneration, a new or second birth. पुनर्जन्म का अर्थ इसी शरीर में जन्म होना नहीं है बल्कि किसी दूसरे शरीर या किसी दूसरे रूप में पैदा होना है.
पुनरुत्थान : का अर्थ है पुनः उठना, जी उठना या पतन के बाद उठने की क्रिया. अंग्रेजी में इसे Resurrection कहा जाता है. ये शब्द ख़ास तौर से ईसा मसीह के लिए इस्तेमाल होता है. मान्यता है कि जब ईसा मसीह को सूली पर चढ़ाया गया तो कुछ समय बाद उनका देहांत हो गया. फिर उन्हें दफना दिया गया. तीन दिन बाद वे जीवित हो उठे जिसे पुनरुत्थान या Resurrection कहा जाता है. हालांकि इसे शारीरिक या भौतिक घटना न मान कर आध्यात्मिक घटना कहा गया है.
एक प्राचीन कथा है की सावित्री अपने पति सत्यवान से बहुत प्रेम करती थी. उसे बताया गया था की सत्यवान की आयु केवल एक वर्ष बची है. समय पूरा होने पर यमराज सत्यवान को लेने आये तो सावित्री ने ले जाने नहीं दिया. सावित्री के तप के कारण यमराज ने सत्यवान के मृत शरीर को पुनर्जीवित कर दिया अर्थात उसी शरीर में पुनरुत्थान हो गया. पुनरुत्थान या पुनर्जीवन का अर्थ उसी मृत शरीर में जीवित हो उठना है.
अवतार : अवतार या अवतरण संस्कृत का शब्द है जिसका मुख्य अर्थ है उतरना. भारतीय धार्मिक साहित्य में इसका अर्थ भगवान का अवतरण है. जब जब पृथ्वी पर संकट बढ़ जाता है तब तब भगवान का अवतरण होता है. अंग्रेजी में इसे avtar, reincarnation, incarnation, advent, personification, embodiment भी कहते हैं.
बौद्ध धर्म
बौद्ध धर्म में जीवन मरण को संसार का एक चक्र बताया है. इस लगातार चलने वाले चक्र में दुःख भी साथ साथ चलता रहता है. यह सांसारिक चक्र और दुःख तभी समाप्त होते हैं जब इच्छाओं का अंत हो जाए और ज्ञान प्राप्त हो जाए अर्थात निर्वाण की अवस्था प्राप्त हो जाए. सांसारिक पुनर्जन्म न होने से दुखों से भी मुक्ति मिल जाती है. यह मुक्ति इसी शरीर और इसी जन्म में प्राप्त की जा सकती है. बौद्ध धर्म में आत्मा, परमात्मा और किसी संसार चलाने वाले की मान्यता नहीं है.
पुनर्जन्म के सिद्धांत के साथ बौद्ध धर्म में कर्म-फल और निर्वाण के सिद्धांत भी जुड़े हुए हैं. सरल भाषा में कहा जाए तो कर्म शरीर, वाणी, या मन से किया जा सकता है और कोई कोई विरला कर्म खुद ना करके किसी और से भी करवाया जा सकता है. ये कर्म तीन प्रकार के हो सकते हैं कुशल, अकुशल और तटस्थ या न्यूट्रल. इन कर्मों के फल भी उसी तरह से अच्छे, बुरे या तटस्थ होते हैं. इन्हीं के आधार पर व्यक्ति का भविष्य तय होता है.
कर्मों के फल हो सकता है तुरंत मिल जाएं या कुछ समय बाद या फिर अगले जन्म में. यह कर्म करने के समय और उसके फलित होने के समय की स्थितियों पर निर्भर करता है. बौद्ध धर्म के अनुसार अस्तित्व या भव के मौलिक स्वाभाव का रूप अगला पुनर्भव होता है. यह किसी स्थायी, अ-नश्वर या हमेशा के लिए रहने वाली आत्मा पर निर्भर नहीं है. दूसरे शब्दों में हिन्दू धर्म में reincarnation है और बौद्ध धर्म में rebirth है.
जैन धर्म
विपासना का मार्ग
तिहाड़ जेल नई दिल्ली में 1997 में सत्य नारायण गोयनका जी द्वारा दस दिन का विपासना कैंप लगाया गया तो अखबार में खबर छपी. घर में दो चार मिनट इस खबर पर चर्चा हुई और बात यहाँ पर ख़तम हो गई की अपराधियों को सुधारने का कोई प्रयास होगा. पर फिर दिल्ली विश्वविद्यालय के एक प्रोफेसर ने विपासना के बारे में बताया तो दोबारा घर में चर्चा हुई. इस बार भी बात ख़तम ऐसे हुई की कौन दस दिन की छुट्टी ले फिर कभी देखेंगे. ये 'फिर कभी' का समय आया रिटायर होने के बाद 2011 में !
देहरादून विपासना सेंटर में इन्टरनेट से बुकिंग करा के.पहुंच गए. पर्स और मोबाइल रखवा लिया गया. अखबार, टीवी या इन्टरनेट सेंटर में होता नहीं. वैसे भी शहर से दूर सेंटर एक पहाड़ी पर था चिड़ियों की चीं चीं के अलावा कोई आवाज़ नहीं थी. किसी से बात करना या किसी से नज़र मिलाना मना था. सुबह साढ़े चार बजे से रात तक साढ़े नौ बजे तक एक ही काम था मैडिटेशन करना. एक एक घंटे बैठने के बाद 5-10 मिनट का ब्रेक था. नाश्ते या खाने पीने का ब्रेक था. शाम को एक घंटे का सत्य नारायण गोयनका जी का प्रवचन विडियो पर दिखाया जाता था जिसमें अगले दिन क्या करना है बताया जाता था. दस दिन बाद छुट्टी मिली तो कई सवाल मन में उठे. कुछ समझ आया कुछ नहीं आया. पर एक बात जरूर समझ आई की हमारे बगैर घर, परिवार, संसार सब कुछ चल रहा था !
दो साल बाद फिर गए. कुछ समझ आया कुछ नहीं आया पर बेहतर लगा. अब गौतम बुद्ध के प्रवचन पर किताबें ढूँढनी शुरू कीं इन्टरनेट में खोज बीन की. अभ्यास भी करते रहे. अपने अध्ययन और अनुभव के आधार पर यह लेख तैयार किया है और लेख के अंत में अपने अनुभव भी लिख दिए हैं. आपकी टिप्पणी और सवालों का स्वागत है.
| नमो बुद्धाए |
गौतम बुद्ध का जन्म ईसा पूर्व 563 में हुआ थे. वे कपिलवस्तु के राजा शुद्धोधन और रानी महामाया के पुत्र थे और उनका नाम सिद्दार्थ गौतम रखा गया था. जन्म देने के सात दिन बाद रानी महामाया का स्वर्गवास हो गया और सिद्धार्थ का पालन पोषण महामाया की छोटी बहन प्रजापति ने किया जो राजा की दूसरी पत्नि थी. अठारह वर्ष की आयु में सिद्धार्थ का विवाह एक स्वयंवर में यशोधरा से हुआ. उनत्तीस बरस की आयु में राजकुमार सिद्धार्थ महल, बेटा, पत्नी और माँ बाप को छोड़ जंगल की ओर निकल पड़े.
उस समय पर प्रचलित 62 तरह की धार्मिक और दार्शनिक विचारों का अध्ययन किया. बहुत से साधू संतों से मिले और ध्यान समाधि लगाना सीखा पर संतुष्टि नहीं मिली. उन्हें अपने प्रश्न - दुःख का कारण क्या है? का उत्तर नहीं मिला. अंत में अकेले पीपल के नीचे बैठ कर पैंतालिस दिन के कठिन ताप के बाद ज्ञान प्राप्त हुआ. शेष जीवन उन्होंने इसी ज्ञान के प्रचार प्रसार में लगा दिया. अस्सी वर्ष की आयु में उनका देहांत कुशीनगर में हुआ.
गौतम बुद्ध का उद्देश्य यह पता लगाना था की जीवन में दुःख कैसे आता है और क्या उस का निवारण किया जा सकता है. दुःख के कारण और निवारण पर चिंतन मनन करने के लिए गौतम बुद्ध ने विपस्सना मैडिटेशन या ध्यान की विधि के बारे में बताया और सिखाया.
विपस्सना
गौतम बुद्ध के उपदेश मौखिक हुआ करते थे और उस वक़्त प्रचलित पाली भाषा में थे. इन्हें काफी समय बाद में लिखा गया था. ये प्रवचन पाली भाषा में सुत्त कहलाते हैं. इन सुत्तों को 'त्रिपिटक' में संकलित किया गया है. त्रिपिटक के तीन भाग हैं - विनय पिटक, सुत्त पिटक और अभिधम्म पिटक. इनमें से सुत्त पिटक के पांच भाग या निकाय हैं. विपस्सना, ध्यान और समाधि सम्बंधित जानकारी इन निकायों में उपलब्ध हैं: मज्झिम निकाय में सतिपट्ठान सुत्त, महासिंहनाद सुत्त और आनापानसति सुत्त, दिग्घ निकाय में महासतिपट्ठान सुत्त और संयुक्त निकाय में सतिपट्ठान-संयुक्त.
विपस्सना की साधना के लिए साधक को मेहनत, उर्जा और संकल्प की जरूरत है क्यूंकि ये इतना आसान भी नहीं है. लगातार दैनिक अभ्यास से चंचल मन स्थिर और एकाग्र होने लगता है. इससे दैनिक जीवन में आने वाली समस्याओं को समझने और सुलझाने में भी सहायता मिलती है और इसलिए इसे जीने की कला भी कहते हैं.
विपस्सना का अभ्यास स्वयं को अपने अनुभव के आधार पर ज्ञान की तरफ ले जाता है. ये ज्ञान किसी गुप्त मन्त्र, किसी तर्कहीन सिद्धांत या कल्पना पर आधारित नहीं है और ना ही इस अभ्यास में कोई चमत्कार या आकाशवाणी होने वाली है जो जीवन बदल दे. ये तो स्वयं करने वाला अभ्यास है जो स्वयं के अनुभव के आधार पर भ्रम को मन से हटाता जाता है और सच्चाई सामने आ जाती है. इसलिए अच्छा होगा अगर विपस्सना की शुरूआत खुले मन से, बिना किसी पूर्वाग्रह के और सभी दार्शनिक और धार्मिक मान्यताओं को अलग रख कर की जाए.
हमें इस अभ्यास में अपने मन और शरीर में हो रही हलचल का अध्ययन मनन करना है. अपने आप से डायलॉग करना है. मन और शरीर को प्रभावित करने वाली वस्तु भौतिक भी हो सकती है और मानसिक या मेंटल भी. पांच भौतिक इन्द्रियां हैं- आंख जिससे हम देख सकते हैं, कान जिससे हम सुन सकते हैं, नाक जिससे हम सूंघ सकते हैं, जीभ जिससे हम चख सकते हैं, शरीर या शरीर की त्वचा जिससे हम छू सकते हैं. छठी इन्द्री मन है जिससे हम मनन करते हैं. मन या चित्त ऐसी इन्द्री है जिसमें अन्य इन्द्रियों से प्राप्त जानकारी जमा रहती है और जरूरत पड़ने पर जमा जानकारी सामने ले आती है.
इन्हीं इन्द्रियों के प्रभावों का अध्ययन विपस्सना है. इस अध्ययन को चार भागों में विभाजित किया गया है - 1. कायानुपस्सना, 2. वेदनानुपस्सना, 3. चित्तानुपस्सना और 4.धम्मानुपस्सना. इन चार भागों में की जाने वाली विपस्सना संक्षेप में इस तरह से है.
कायानुपस्सना ( Contemplation of body )
विपस्सना का पहला कदम है अपनी साँसों को जानना. सांस जैसी भी आ रही है या जा रही है उपासक को उसे जानना है, सांस को डिस्टर्ब नहीं करना है. इसके लिए उपासक एक आसन ऐसी जगह बिछा ले जहाँ कम से कम आवाज़ और रौशनी हो और शांतिपूर्वक घंटे भर तक बैठा जा सके. आलथी पालथी मार के, कमर, गर्दन सीधी रख के और ऑंखें बंद कर के उपासक ऐसे बैठे जैसे गौतम बुद्ध की मूर्ति हो. अगर देर तक एक ही मुद्रा में नहीं बैठ सकते तो जो भी आसन आरामदेह हो उस पर बैठ जाएं. बस रीढ़ की हड्डी और गर्दन सीधी रहे.
शांतिपूर्वक बैठ कर उपासक अपना ध्यान साँस की ओर ले जाए. साँस बाईं नासिका से आए या दाहिनी से या दोनों से, तेज़ हो या धीमी, गर्म हो या ठंडी, गहरी हो या उथली उसे केवल जानना है और उसके प्रति जागरूक रहना है. उसे बदलने का प्रयास नहीं करना है. इसी तरह बाहर जाने वाली साँस को भी जाने देना है बस यथाभूत अर्थात as it is, नोट करना है कि - इस समय मेरी साँस धीमी है, मेरी साँस गर्म है इत्यादि.
वर्णन आसान है पर शुरू शुरू में मुश्किल से एक दो मिनट ही कर पाते हैं. इस बीच चंचल मन सांस को देखने के बजाए इधर उधर भाग लेता है. सांस देखना भूल जाता है. उसे खींच कर फिर से साँस देखने पर वापिस लगाना पड़ेगा. नए उपासक को ये कारवाई बार बार करनी पड़ेगी. मन की मनमानी बहुत तेज़ है. एक सेकंड में हजारों तरह के विचार वीडियो की तरह घूम जाते हैं और मन को वापिस लाने के लिए दम लगाना पड़ता है. पर लगातार अभ्यास से मन अनुशासन में आने लग जाता है.
बैठे बैठे साँस देखते रहें तो कुछ समय बाद महसूस होता है की साँस धीमी पड़ने लग गई है. कुछ देर और यही सिलसिला जारी रखें तो महसूस होता है कि शरीर भी शांत और आराम की स्थिति में आ गया है. शरीर पर जो भी तनाव या खिंचाव था वो ढीला पड़ गया है. साँस को लगातार देखने की क्रिया को आनापान कहा गया है. आनापन विपस्सना की ओर ले जाने वाला पहला पर बहुत महत्वपूर्ण कदम है. ये मन को एकाग्र करने में बहुत सहयता करता है.
अगला कदम है शरीर पर ध्यान देना और शरीर को बारीकी से जानना. इसका एक आसान तरीका है कि पूरे शरीर की मानसिक यात्रा की जाए. सिर के बालों से शुरू कर के बहुत धीरे धीरे हर अंग को निहारते हुए नीचे पैर के उँगलियों तक जाना है. उसी तरह से पैर के नाखूनों से ऊपर की ओर हर अंग को धीरे धीरे निहारते हुए सिर के बालों तक जाना है. लगातार अभ्यास से छोटे बड़े सभी अंग प्रत्यंग महसूस होने लगेंगे. ये भी जानने लगेंगे की शरीर के किस अंग में खिंचाव है या दबाव है, गर्मी है, झनझनाहट है, खुजली है या हवा लग रही है.
इस बीच पांच दस मिनटों के बाद हो सकता है कि घुटने, कमर या गर्दन वगैरा दुखने लग जाएं और फिर से ध्यान बंटने लग जाए, मन में उकताहट होने लग जाए पर प्रयास जारी रखना है और डटे रहना है.
अभ्यास करते रहने से हम सांस और शरीर के प्रति सजग और सचेत होते जाएंगे. शरीर पर आई छोटी बड़ी संवेदना को पहचानने लग जाएंगे. अब तक की कारवाई केवल बैठ कर की गई इसे अब खड़े हो कर, चलते चलते या लेट कर करने का प्रयास भी कर सकते हैं. अभ्यास करते करते उपासक अपने शरीर और मन में होने वाले महीन से महीन क्रिया कलाप अच्छी तरह से समझने लग जाता है. यह अभ्यास आगे चल कर अपने आचार व्यवहार को समझने और बदलने में काम आता है.
दस पंद्रह दिन के लगातार अभ्यास के बाद साधक बैठने का समय बढ़ा ले. दस बीस मिनट से बढ़ कर घंटे भर तक बैठ सकते हैं. उसके बाद जब घंटे भर बैठना नार्मल लगने लगे तो संकल्प ले कर एक घंटे के लिए अधिष्ठान में बैठे. इस एक घंटे के 'अधिष्टान' के दौरान शरीर पर चाहे, मक्खी-मच्छर बैठे, थकावट हो, गर्मी लगे, सर्दी लगे, उकताहट हो या मन उचटने लगे पर साधक हिले जुले नहीं. साधक अपना ध्यान सांस पर रख कर एक ही अवस्था में डटा रहे. ये कायानुपस्सना की असली कठिन परीक्षा है.
इससे आगे चलें तो उपासक को अपने शरीर के अंगों पर हो रहे क्रिया कलापों का विश्लेषण करना है. शरीर के अंगों में कुछ मूलभूत गुण हैं जैसे हड्डी का ठोसपना, खून की तरलता, भीतरी वायु और तापमान. ये सभी क्रमश: पृथ्वी, जल, वायु और अग्नि जैसे तत्वों के गुणों से मेल खाते हैं. इसलिए शरीर को इन चार महाभूतों, तत्वों या धातुओं का बना हुआ मानते हैं. शरीर के अंगों में भी लगातार क्रिया प्रतिक्रिया होती रहती हैं. उपासक को इन्हें भी महसूस करना और जानना है. ये क्रियाएँ उत्पन्न होती रहती हैं और कुछ पलों के बाद नष्ट भी होती रहती हैं.
कुछ उपासक कामुकता की अधिकता से परेशान रहते हैं और देर तक नहीं बैठ पाते उनको शमशान जाने की सलाह दी गई है. वहां जाकर देखें कि यह शरीर जिससे इतना प्यार करते हैं उसकी क्या स्थिति होने वाली है.
लगातार अभ्यास के बाद अनुभव होता है कि ये मन बड़ी जल्दी विचलित होता है इसीलिए इसे monkey mind कहा जाता है. पर उसे अभ्यास से एकाग्र और स्थिर किया जा सकता है.
शरीर सैकड़ों अंगों से मिलकर बना एक जुगाड़ ही है. शरीर के छोटे मोटे अंगों का और आगे भी विभाजन किया जा सकता है. गहरे पैठने से पता लगता है की शरीर अणुओं और परमाणुओं का पुंज है जिसमें तरंगें ही तरंगें हैं.
सांस आती है एकाध पल के बाद चली जाती है. इसी तरह शरीर के अंगों में तनाव, खिंचाव, दबाव, थकान, हंसी जैसी क्रिया और प्रतिक्रिया का उदय होता रहता है और कुछ पलों बाद क्रिया प्रतिक्रिया का अंत भी हो जाता है. अगर इस दौरान ध्यान सांस पर केन्द्रित है तो प्रतिक्रिया गायब हो जाती है. अगर ध्यान सांस से हट जाता है तो प्रतिक्रिया बढ़ जाती है. पर इनमें से कोई भी अवस्था स्थाई नहीं है. अगर स्थाई नहीं है तो इनसे बना दुःख या सुख भी स्थाई नहीं है.
वेदनानुपस्सना ( Contemplation of feelings or sensations )
हमारी छे इन्द्रियाँ हैं जिनकी सहायता से बाहरी संसार से हमारा संपर्क रहता है. पांच इन्द्रियां हैं: आँख, कान, नाक, जिव्हा, शरीर या त्वचा जिनके अपने अपने विषय है. छठी इंद्री मन है जो हमारे अनुभवों को सहेज कर रखती है और जरूरत पड़ने पर उसकी सूचना देती है.
उदहारण के लिए आँख से गुलाब का फूल देख कर उसके रंग रूप की अनुभूति को हम मन में धारण कर लेते हैं. एक बार मन में गुलाब का रंग रूप स्मृति में जमा हो जाए तो फिर बंद आँख से भी गुलाब देख सकते हैं. इसी तरह गुलाब की खुशबू नाक से आकर मन में रिकॉर्ड हो जाती है तो दोबारा मन ही मन महसूस की जा सकती है. अब अगर एक साल बाद भी कोई फूल देखा या सूंघा तो तुरंत मन अपना रिकॉर्ड खंगाल के बता देता है की यह गुलाब का फूल है.
इस तरह से कुल मिला कर हमारी इन्द्रियाँ अन्दर और बाहर अर्थात बारह तरह से काम करती हैं. इन इन्द्रियों से संपर्क होने के बाद शरीर पर संवेदनाएं जागती हैं. ये संवेदनाएं तीन प्रकार की हो सकती हैं - पसंद, नापसंद या तटस्थ.
अगर संवेदना अच्छी लगी तो उसे हम फिर से पाने का प्रयास करते हैं. उदाहरण के लिए एक रसगुल्ला खाया, जीभ के स्वाद से संवेदना जगी और पसंद आ गई. अब इस अनुभूति को फिर से प्राप्त करने के लिए प्रयास करेंगे. हो सकता है कि दूसरा रसगुल्ला तुरंत उठा लें या कुछ हफ़्तों बाद फिर से वही संवेदना अनुभव करना चाहें. इस तरह की संवेदनाएं ज्यादातर लगाव, मोह या लालच पैदा कर सकती हैं.
किसी वस्तु, व्यक्ति या स्थान का संपर्क नापसंद लगता है तो बुरी संवेदना आ सकती है. हम ऐसे दुखद अनुभव से दूर भागने का प्रयास करेंगे अन्यथा उस वस्तु या व्यक्ति को दूर भगाने का प्रयास करेंगे. ऐसी संवेदनाएं मन में ज्यादातर घृणा, क्रोध, बेचैनी, भय इत्यादि पैदा कर सकती हैं.
तटस्थ या अदुखद-असुखद संवेदना ज्यादातर भ्रम पैदा कर सकती हैं.
उपासक का काम शरीर पर हो रही संवेदनाओं को नोट करना है चाहे ये संवेदनाएं सुखद हों, दुखद हों या तटस्थ हों. संवेदनाएं बहुत बारीक भी हो सकती हैं और स्थूल भी. इन संवेदनाओं के प्रति केवल सजग होना है उन्हें छेड़ना या डिस्टर्ब करना साधक का काम नहीं है. संवेदना से जुड़ना और उसका आनंद लेना 'भोक्ता भाव' कहलाता है. संवेदना को देख कर त्याग देना या उसे जाने देना 'दृष्टा भाव' या 'साक्षी भाव' कहलाता है.
लगातार अभ्यास से महसूस होता है कि संवेदना चाहे जैसी भी हो, आती है, एकाध क्षण के लिए रूकती है और चली जाती है. अगर किसी संवेदना से मन जुड़ने लगता है तो हम उसमें उलझते जाते हैं और साधना से भटक जाते हैं. अगर संवेदना से नहीं जुड़ते तो वह संवेदना लुप्त हो जाती है. इसके लिए मन को जागरूक रहना होगा और लगातार अभ्यास भी करना होगा. धीरे धीरे ये समझ में आ जाता है की अगर चाहें तो संवेदनाओं से हटा भी जा सकता है अर्थात दृष्टा भाव बढाया जा सकता है.
संवेदना को पहचान कर उससे हट जाने का मतलब है की उपासक कई तरह के गलत कर्मों से बच सकता है. मसलन ये जानते ही कि क्रोध के संवेदना आ रही है तुरंत उससे अलग हट जाएं, प्रतिक्रिया या रिएक्ट ना करें तो क्रोध से जुड़े कर्मों से बच सकते हैं. अर्थात संवेदनाओं को 'मैनेज' किया जा सकता है और इन्द्रियों द्वारा संपर्क > संपर्क से पैदा हुई संवेदना > संवेदना से पैदा हुआ लगाव > लगाव के कारण किये कर्म > कर्म से जुड़े फल का चक्र तोड़ा जा सकता है.
वैसे विचार कर के देखा जाए तो हम सारी उम्र संवेदनाओं के फंदों में उलझे रहते हैं. सुखद संवेदना को पुन: पुन: पाने के प्रयास करते रहते हैं. कभी मिलती है कभी नहीं मिलती. मिल जाए तो प्रयास और बढ़ जाते हैं, ना मिले तो अफ़सोस करते रहते हैं. इसी तरह दुखद संवेदनाओं से दूर भागने का प्रयास करते रहते हैं, समय और उर्जा लगाते रहते हैं. सफल या असफल होने से पहले कोई और दुखद संवेदना आ जाती है. संवेदना का ये प्रवाह एक नदी के प्रवाह की तरह चलता रहता है तो फिर लाजमी है कि जीवन में दुःख रहना ही है. किसी शायर ने कहा है,
हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले !
चित्तानुपस्सना ( Contemplation of consciousness )
विपस्सना का तीसरा भाग है चित्तानुपस्सना. यह सतिपट्ठान सुत्त का तीसरा पट्ठान या प्रस्थान या पड़ाव कहा जाता है. इसकी भी विधि वैसी ही है कि शांतिपूर्वक बैठ कर, एकाग्रचित्त होकर चित्त में होती हलचल को जाना जाए. चित्त का अर्थ यहाँ मन, माइंड, मनोदशा, मेंटल स्टेट है और चित्त की हलचल जानने का अर्थ दृष्टा-भाव से जानना है भोक्ता भाव से नहीं. उदाहरण के तौर पर उपासक कह सकता है की इस वक़्त मेरा मन विचलित है, मेरे मन में क्रोध जगा है या मेरे मन में दया आ रही है, मेरे मन में पछ्तावे की भावना आ रही है इत्यादि.
यहाँ यह बात ध्यान में रखने वाली है की मनोदशा के बारे में किसी तरह की कल्पना न हो. जैसा मेंटल स्टेट है उसे वैसा ही मान लिया जाए ना बढ़ा चढ़ा के और ना घटा के कहा जाए. जैसे उपासक कहे कि इस क्षण मेरा मन शांत है तो अब आइन्दा भी शांत ही रहा करेगा. यहाँ 'आइन्दा शांत ही रहेगा' कल्पना ही है और सही नहीं है.
चित्त की मनोदशा तेज़ी से बदलती है. बदलने में एक सेकंड का बहुत छोटा सा हिस्सा भी नहीं लगता. बिजली की तरंगों की तरह मन में बदलाव आते रहते हैं. पर जो भी बदलाव घटित होते हैं वो शरीर और सांस में भी महसूस किये जा सकते हैं. अगर चित्त में इस क्षण क्रोध है तो शरीर में भी खिंचाव आता है और सांस में तेज़ी आ जाती है. दूसरे ही क्षण अगर हंसी आ जाए शरीर की स्थिति और सांस की गति बदल जाती है. इसीलिए गौतम बुद्ध ने कहा: 'सब्बे धम्मा वेदना समोसरणं' अर्थात सारे धर्म वेदना के साथ साथ चलते हैं. धम्म का अर्थ यहाँ चित्त पर घटना, घटित होना या phenomenon है. .
कायानुपस्सना में देखा और महसूस किया कि सांस आती जाती है, वेदनानुपस्सना में देखा और महसूस किया कि वेदना आती जाती है और अब चित्तानुपस्सना में देखा कि मनोदशा भी आती जाती है. मतलब मन में और शरीर में संवेदनाओं और विचारों का उदय-व्यय, उत्पन्न होना और नष्ट हो जाना लगातार जारी रहता है. ये महसूस होता है कि सब कुछ क्षणभंगुर है. स्थायी कुछ भी नहीं है. उपासक इन बदलने वाली दशाओं से न ही चिपकता है न ही दूर भागता है. केवल दृष्टा-भाव से दृश्य को महसूस कर के इन्हें जाने देता है और मन शांत होता जाता है.
विपस्सना मैडिटेशन की चौथी कड़ी है धम्मानुपस्साना या धर्मानुपस्साना. ऐसा नहीं है की इन चार कड़ियों के बीच किसी तरह की दीवारें खड़ी हैं. इन सभी अवास्थाओं में सांस भी आनी जानी है, वेदनाएं भी उत्पन्न होकर नष्ट होनी हैं और चित्त पर भी मनोदशा का उदय-व्यय होना है. पर लगातार अभ्यास से साँस, शरीर और मन में हल्कापन और शांति बढ़ती जानी है. इस कड़ी के बारे में कहा गया है कि 'जहाँ अध्ययन समाप्त होता है वहां से धम्मानुपस्सना आरम्भ होती है'. इसलिए इस अभ्यास में, उर्जा और मन की एकाग्रता की सख्त जरूरत पड़ती है.
पाली भाषा में धम्म शब्द के अलग अलग सन्दर्भ में अलग अलग अर्थ हैं - धर्म, सिद्धांत, नियम, स्वभाव, उपदेश, सत्य, घटित होना, कर्तव्य इत्यादि. यहाँ धम्म का अर्थ है - चित्त ने जो धारण किया वो धम्म है. चित्त में क्रोध, लोभ, मोह, अच्छाई, बुराई, आलस, पश्चाताप, शांति, उल्लास इत्यादि सभी तरह के धम्म आते जाते हैं. इस कड़ी में उपासक को इन्हीं धम्मों के स्वभाव का विश्लेषण और विवेचना करनी है. इन धम्मों में से कुछ विपस्सना के प्रयास में रुकावट डाल सकते हैं और कुछ सहायक भी हो सकते हैं. ये धम्म हैं - पांच नीवरण, छे स्कंध, छे आयतन, सात बोध्यांग और चार आर्य सत्य. इनकी व्याख्या इस प्रकार है:
पांच नीवरण ( Five hindrances )
नीवरण का अर्थ है पर्दा, विकार या रुकावट. ये पांच विकार मन पर परदे की तरह छा जाते हैं और सच को देखने समझने में अड़चन पैदा कर देते हैं. ये पांच हैं:
1. कामछन्द ( Sensual desire )
कामछन्द का अर्थ है कामवासना, विलासिता, राग या लगाव. साधना करते हुए उपासक महसूस करता है की मन में काम जगा है और इस वजह से बैठना मुश्किल हो रहा है. पर अगर दृष्टा-भाव से जान कर इस काम भावना को जाने दे - let go, तो कुछ क्षणों में ये भावना लुप्त हो जाएगी. तब उपासक कह सकता है कि अब चित्त में काम नहीं है. अगर काम भावना को उपासक ने घृणा से देखा तो ये जाने वाली नहीं है. अगर भोक्ता-भाव से देखा और उससे चिपक गए तो साधना में उथल पुथल बढ़ने वाली है.
2. व्यापाद ( ill will )
व्यापाद का अर्थ है द्रोह, द्वेष या मनमुटाव. उपासक के मन में किसी व्यक्ति या वस्तु के प्रति ये भाव जब जागता है तो उसकी छवि सामने आ जाती है. हो सकता है के उसके कहे शब्द, गाली या उसका फोटो बार बार मन में घूमता रहे. ऐसे में अगर मन तटस्थ रहे और केवल मनमुटाव को देखे पर उससे जुड़ाव ना करे तो वह भाव समाप्त हो जाता है.
3. स्त्यानमृद्ध ( Sloth and torpor )
अर्थात तन का आलस और मन का आलस. ये आलस भी एक रुकावट है जो मन को विपस्सना में बैठने के लिए रोकता है. साधक को ये महसूस होते ही अपने मन को उर्जा और संकल्प की सहायता लेकर फिर से काम पर लगना होगा.
4. औद्धत्य-कौकृत्य ( Restlessness and anxiety )
अर्थात बेचैनी, विलाप या पश्चाताप की भावना विपस्सना में बैठते ही आने लगती है. ये भी साधना में एक बड़ी रुकावट है जिसे हटाने के लिए पक्का इरादा चाहिए. ऐसी भावना आने पर ना तो उससे चिपकना है और ना ही उससे घृणा करनी है. तटस्थ रहने से औद्धत्य-कौकृत्य की भावना लुप्त हो जाती है.
5. विचिकिच्चा ( Doubts )
विचिकिच्चा अर्थात संशय या शंका. ये शंका इस बात की है कि जो मैं कर रहा हूँ वो ठीक भी है या नहीं? करूँ या ना करूँ? इत्यादि. विपस्सना ऐसा कुछ भी नहीं है. ये अपने आप को याने अपने मन और शरीर को जानने की बस एक प्रक्रिया है जो सार्वभौमिक, सार्वकालिक और सार्वजनिक है. और यही गौतम बुद्ध के ढाई हजार साल पुराने उपदेशों की खूबसूरती है.
ये पाँचों नीवरण या रुकावटें विपस्सना के लगातार अभ्यास से घटती जाती हैं और छुट जाती हैं. अभ्यास की चारों कड़ियों में शारीरिक और मानसिक संवेदनाएं जागती हैं और नष्ट हो जाती हैं अर्थात अस्थाई हैं. उपासक को संवेदनाओं और भावनाओं को जानना है बस - observe करना है. प्रतिक्रया ना करने से और केवल जान लेने से ये संवेदनाएं नष्ट हो जाती हैं. पर हमेशा के लिए नहीं. कुछ समय बाद फिर पलट कर आ सकती हैं और उन्हें फिर से तटस्थ भाव से जानना होगा. ऐसा करने से उसी तरह फिर चली भी जाती हैं. उदाहरण के लिए किसी खाने के शौक़ीन को सालों बाद भी किसी ख़ास ढाबे या रेस्तरां के बने परांठे याद आ सकते हैं, किसी पढ़ाकू को किसी किताब का पन्ना याद आ जाता है, फैशन के शौक़ीन को कुछ ख़ास कपड़े या पुराने स्टाइल याद आ सकती है जो बेचैनी पैदा कर सकती है. लगातार अभ्यास से इस तरह के सभी चिपकाव गायब हो जाते हैं.
पंच स्कंध ( Five aggregates )
गौतम बुद्ध ने शारीरिक और मानसिक संवेदनाओं के विश्लेष्ण के लिए 'स्कन्ध' का वर्णन किया है. स्कंध का शाब्दिक अर्थ है खंड, स्तम्भ या कन्धा. यहाँ स्कन्ध का मतलब है (i) कुछ तत्वों का समूह / ग्रुप / संचय / aggregate और (ii) गुणों का समुच्चय या समष्टि या संग्रह या बंडल. पाली भाषा में स्कन्ध को खण्ड कहा गया है. ये स्कन्ध पांच हैं और इन पांच स्कन्धों को समझ कर आगे चलें तो आसानी रहेगी. इन पांच स्कन्धों में से पहला स्कन्ध भौतिक है और बाकी चार मानसिक हैं. ये स्कन्ध हर मनुष्य के व्यक्तित्व का हिस्सा हैं. इन स्कन्धों से साधना में बाधा पैदा होती है क्यूंकि ये पाँचों स्कन्ध राग या आसक्ति ( पाली भाषा में उपादान ) लाते हैं. ये 'मैं, ' ये मैं हूँ' और 'ये मेरा है' का भाव पैदा करते हैं जो दुःख का कारण बन जाता है. इन पांच स्कन्धों का परिचय इस प्रकार है:
1. रूप स्कंध ( Form or matter )
सभी जीवों का अपना अपना भौतिक रूप है. यह रूप पृथ्वी, जल, वायु और अग्नि जैसे तत्वों के गुणों का समूह और संयोग है. जैसे पृथ्वी में ठोस-पना है वैसे ही शरीर में है, जैसे जल में तरलता है वैसे ही शरीर में ये गुण है, जैसे वायु में बहाव है वैसे ही शरीर में भी वायु का आना जाना है. अग्नि के बदलते तापमान की तरह शरीर में भी गर्मी घटती बढ़ती है.
हमारा रूप अर्थात शरीर हमें सुख, आराम, संतोष, मान, अहंकार, भव और 'मैं' की भावना देता है. ऐसे गुणों के कारण हमें शरीर से लगाव रहता है और मन में 'मैं और मेरा' की भाव जागता है. रूप अतीत, वर्तमान और भविष्य में होता है, सूक्ष्म और स्थूल है, दूर है और नज़दीक है. बहुत से छोटे छोटे परमाणुओं का पुंज है.
रूप परिवर्तनशील है और स्थाई नहीं है इसलिए दुःख का कारण है. बच्चे के दांत धीरे धीरे निकलना बच्चे को परेशान करता है. शरीर पर चोट लगना, बाल सफ़ेद हो जाना, झुर्रियां पड़ना हमें दुःख देता है. शरीर नहीं रहेगा इस तरह का विचार भय पैदा करता है. देह का अंत होगा यह तो पता है पर कैसे होगा ये विचार भी मन को विचलित कर देता है.
रूप पर मौसम, तापमान, हवा, भूख, प्यास, मक्खी, मच्छर इत्यादि का प्रभाव पड़ता है.
जब साधक आसन लगा कर बैठता है और शरीर के गुण दोषों को जानकार विपस्सना करता है तो शरीर से लगाव घटता चला जाता है. जानने लगता है शरीर का परिवर्तन और विघटन होना ही है तो लगाव क्या रखना ?
2. वेदना स्कन्ध ( Sensations )
रूप स्कंध से वेदना स्कन्ध की उत्पति होती है. शरीर और मन पर संवेदनाएं पैदा होती हैं. संवेदनाओं के समूह के तीन भाग हैं: सुखद, दुखद और असुखद-अदुखद ( तटस्थ ) संवेदना. इस वेदना स्कन्ध की जानकारी कैसे होती है? संपर्क से. और संपर्क कैसे होगा? छे तरह से - आँख से देख कर, कान से सुन कर, नाक से सूंघ कर, जीभ से स्वाद लेकर, त्वचा के स्पर्श से या मन के किसी विचार से.
वेदना अतीत, वर्तमान और भविष्य में हो सकती है, मन या शरीर या दोनों पर हो सकती है, सूक्ष्म और स्थूल हो सकती है और दूर और नज़दीक भी हो सकती है. इन्हें पसंद, नापसंद या अनदेखा कर सकते हैं.
3. संज्ञा स्कन्ध ( Perception )
गुणों के आधार पर वस्तु का नामकरण करना, उसकी पहचान करना, उसे जानना या उसका संज्ञान लेना ही संज्ञा स्कंध का काम है. लाल, पीला, छोटा, बड़ा जैसा ज्ञान और उनका अनुभव संज्ञा स्कन्ध कहलाता है. पाली भाषा में संज्ञा को 'सन्ना' कहा गया है. इसे प्रत्यक्षीकरण भी कहते हैं.
संज्ञा स्कन्ध का भी अतीत, वर्तमान और भविष्य है, संज्ञाएँ सूक्ष्म और स्थूल हो सकती हैं, दूर और नजदीक हो सकती हैं. इन में से कुछ संज्ञाओं से लगाव और कुछ से घृणा और कुछ के प्रति मन में तटस्थ भावना हो सकती है.
4. संस्कार स्कन्ध ( Mental formations )
पाप, पुण्य, बुरा, भला, स्वर्ग, नर्क आदि मन की भावनाओं या धारणाओं ( fabrications of mind / tendencies of mind ) को संस्कार स्कंध कहते हैं. ये संस्कार कैसे बनते हैं? संज्ञा से ही संस्कार का जन्म होता है. स्मृति और धारणा मिल कर संस्कार स्कंध बन जाते हैं. अच्छे बुरे जैसे संस्कार कुछ तो हमें बचपन में बताए जाते हैं, कुछ स्कूल और समाज से सीख लेते हैं और कुछ खुद भी बना लेते हैं. समय के साथ कई बार ये संस्कार और धारणाएँ बदल भी जाती हैं या खुद बदल लेते हैं.
5. विज्ञान स्कन्ध ( Consciousness )
विज्ञानं स्कंध का अर्थ है जानना पूरी तरह से जानना. जैसे ही चित्त में कोई वस्तु या भावना आई उसके बारे में जागरूक होना और उसके गुणों के बारे में पूरी तरह से जानना और समझना. पाली भाषा में विज्ञान को 'विन्नान' या विजनान और इंग्लिश में mental power / cognition / consciousness कहा गया है.
षड़ायतन ( Six senses )
उपासक को शरीर के आयतन, उनके विषय और उनका संयोजन भी जान लेना चाहिए. षड़ायतन या सलायतन का अर्थ है छे आयतन या छे दरवाज़े. इन आयतनों की मदद से हम बाहरी दुनिया से सम्पर्क करते हैं. ये हैं - आँख, कान, नाक, जिव्हा, शरीर की त्वचा और मन ( चित्त ) जो शरीर के साथ लगे हैं. इन आयतनों के अलग अलग विषय हैं और अलग अलग आलम्बन हैं. ये आलम्बन शरीर के बाहर हैं - रूप, शब्द, गंध, रस, स्पर्श होने वाले पदार्थ और धम्म ( या धर्म ). ये बाहरी आलम्बन शरीर को छूने पर ही काम करते हैं. मसलन किसी रूप का आलम्बन आँख के माध्यम से होने पर ही मन में रूप का अहसास होता है अन्यथा नहीं. रूप ना हो या आँख बंद हो तो चित्त पर रूप नहीं जागता और उस रूप की अनुभूति नहीं होती है.
उपासक आँख को जानता है, आँख के विषय 'रूप' को जानता है और दोनों के संयोजन से जो उत्पति होती है उसे जानता है. इसी तरह जब यह संयोजन भंग होता है उसे भी जान जाता है. नष्ट हुआ संयोजन फिर नहीं आया तो उसे भी जान जाता है. केवल जान लेने से बंधन नहीं बनता. पसंद या नापसंद करें तो बंधन बनता है.
उदाहरण के लिए (i) आँख से रूप देखा, शरीर में संवेदना जागी, संज्ञा ने कहा रूप सुंदर है तो संवेदना सुखद लगने लगी. अब रूप से मोह हो गया और एक बंधन बन गया (ii) संज्ञा ने कहा ये रूप नापसंद है तो दुखद वेदना जागी और साथ ही नफरत जाग उठी. हो सकता है कि नफरत का एक बंधन बंध जाए. बंधन चाहे मोह का हो या घृणा का दुःख देता है. अगर उपासक इन संयोजनों को केवल देखता है ना मोह करता है और ना ही घृणा करता है तो वेदना टूट कर नष्ट हो जाती है.
लगातार अभ्यास से साधक जान जाता है की बाहर का रूप भी तरंगें हैं, रूप का आँख से टकराना भी तरंग हैं, रूप और आँख के संयोजन से बनी वेदना भी तरंग है. ऐसे ही शब्द का कान से सम्पर्क तरंग है, गंध का नाक से टकराना तरंग है, स्वाद का जिव्हा से संयोजन तरंग है, त्वचा से वस्तु का छूना तरंग है और मन में आया भाव भी तरंग है. ये तरंगें बनती हैं और लुप्त हो जाती हैं आती हैं चली जाती हैं. स्थाई कुछ भी नहीं है.
सात बोध्यंग ( Seven factors of awakening )
बोधि के सात अंग बताए गए हैं. पाली भाषा में इसे बोझांग कहते हैं. विपस्सना की राह हमें बोधि या ज्ञान प्राप्त करने की ओर ले जाती है. पैदा हुए बालक का चित्त निर्मल रहता है पर धीरे धीरे तरह तरह के अवगुण, विकार और दुर्गुण जमा हो जाते हैं. इन विकारों को दूर करके हम चित्त को फिर निर्मल बना सकते हैं. इसी निर्मलता लाने के लिए गौतम बुद्धा ने विपस्सना की राह बताई है. जैसे जैसे अभ्यास करते जाते हैं अवगुण घटते जाते है और सद्गुण बढ़ते जाते हैं और बोधि के सातों अंग परिपक्व होते जाते हैं.
ये राह सभी के लिए है. हर किसी में ज्ञान प्राप्त करने की क्षमता है और कोई भी बुद्ध बन सकता है. गौतम बुद्ध ने कहा था की मुझसे पहले भी बुद्ध हुए थे और आगे भी होते रहेंगे.
विपस्सना के अभ्यास में पहले कायानुपस्साना है, फिर वेदनानुपस्सना है, उसके बाद चित्तानुपस्सना है और अंत में है धम्मानुपस्सना जिसकी बात चल रही है. बोधि का अंग्रेज़ी अनुवाद है -awakening / enlightenment. बोधि या जागरूक चित्त के सात अंग हैं:
1. सति ( Mindfulness )
सति को संस्कृत में स्मृति कहते हैं और इंगलिश में mindfulness. सति का शाब्दिक अर्थ है स्मरण, यादाश्त, याद रखना, याद करना. सति शब्द का ठीक अनुवाद विद्वानों में बहस का विषय है. यहाँ हम सति का अर्थ (१) उपदेशों को ढंग से याद रखना और जरूरत पड़ने पर तुरंत पेश कर देना और (२ ) जो भी घटित हो रहा है उसके प्रति सति समेत जागरूक रहना.
शुरू में साधक लगातार स्मृतिवन नहीं रह पाता. स्मृति आती है चली जाती है. पर साधक को इतना जरूर करना होगा कि वो इस बात से जागरूक रहे - इस क्षण स्मृति है और अब स्मृति नहीं है. अभ्यास करते करते स्मृति बढ़ती जाती है और साधक स्मृतिवान हो जाता है.
2. धम्मविचय ( Investigation of mental objects)
चित्त में जो भी घटित होता है वह धम्म है. चित्त में क्रोध आए या आलस्य या किसी वस्तु की लालसा उससे वेदना उत्पन्न होगी. उस वेदना को तटस्थ भाव से या साक्षी भाव से देखने से उसका विचयन या विघटन होने लगता है. यही धर्म विचय है. उस क्षण की भीतर की वास्तविकता यही है की वेदना का टुकड़े टुकड़े हो कर लुप्त हो जाना. विपस्पसना का उद्देश्य ही वास्तविकता को पहचानना है. ये लुप्त धम्म फिर से उभर कर आ सकता है चाहे उसी वक़्त आ जाए या कभी बाद में. फिर से वही कारवाई करनी होगी. इस तरह से धीरे धीरे क्रोध, आलस्य या लालसा की भावना घटने लगेगी.
3. वीर्य ( Energy, determination or effort )
बोधि का तीसरा अंग है वीर्य और वीर्य का अर्थ है पुरुषार्थ या पराक्रम और इंग्लिश में है energy. साधना आसान नहीं है और इसमें किसी वीर की तरह जूझना पड़ता है. लगातार बैठने में तन या मन का आलस आता है और उसे उर्जा और परिश्रम से ही दूर किया जा सकता है. फिर विपस्सना में बैठ जाने के बाद मन और शरीर में तरह तरह के प्रपंच जागते हैं उसमें भी उर्जा लगानी पड़ती है कि उन प्रपंचों से कोई प्रतिक्रिया ना हो. इस धम्म को भी उसी तरह जान लेना है कि इस क्षण प्रतिक्रिया को रोकने के लिए उर्जा है या नहीं. धीरे धीरे लगातार अभ्यास से ये बोध्यंग भी मजबूत होता जाता है.
4. प्रीति ( Rapture or joy )
अभ्यास करते करते मन के बहुत से विकार निकलते जाते हैं और मन शांत होता जाता है. प्रीति एक लहर की तरह आने लगती है. पाली भाषा में कहें तो प्रीति-प्रमोद का उदय और व्यय होने लगता है. यह धम्म प्रक्रिया का आवश्यक अंग है. पर प्रीति के उदय या व्यय होने पर अभ्यास में रुकना नहीं है करते जाना है. उपासक को जागरूक रहना है कि इस क्षण में प्रीति आई और अब इस क्षण में प्रीति नहीं है ताकि प्रीति का बंधन नहीं बने.
5. प्रश्रब्धि ( Tranquillity or relaxation )
संस्कृत में प्रश्रब्धि और पाली भाषा में पस्सधि का अर्थ है तन और मन दोनों की गहरी शांति. अब प्रीति की लहर का उदय और अस्त समाप्त हो कर सम्पूर्ण शांति की ओर बढ़त होती है. इस शांति का प्रभाव मन और शरीर पर गहरा होता है यहाँ तक कि अपनी सांस की आवाज़ भी शोर की तरह सुनाई पड़ती है.
6. समाधि ( Concentration )
लगातार अभ्यास से ऊपर लिखित अवस्थाओं में से गुजरते हुए समाधि की अवस्था आ जाती है. गहरी और लम्बी एकाग्रता वाली समाधि लगने लगती है.
7. उप्पेखा ( Equanimity )
पाली भाषा में उप्पेखा का अर्थ है समता. संस्कृत में इसे उपेक्षा कहते हैं. ये दशा समता-भाव की है. स्थिति कैसी भी हो पसंद या नापसंद, क्रोध या उल्लास वाली, हंसने या रोने वाली हो या फिर सुख दुःख की सभी में समता भाव बनाए रखना ही मुक्त होने की अवस्था है.
कुल मिला के मेहनत और धीरज वाला काम है जिसके लिए उर्जा चाहिए. उर्जा और लगातार अभ्यास से मन में प्रीति जागती है, प्रीति से शांति या प्रश्रब्धि आती है, प्रश्रब्धि से गहरी और लम्बी समाधि लगने लग जाती है और फिर समता भाव बढ़ने लग जाता है.
चार आर्य सत्य
गौतम बुद्ध ने ज्ञान प्राप्त करने के बाद पहली उपदेश अपने पांच साथियों को दिया सारनाथ में दिया जो धर्मचक्र प्रवर्तन सूत्र कहलाता है. सूत्र में चार सत्य बताए जो सभी लोगों पर चाहे वे कहीं भी हों कैसे भी हों लागू होते हैं.
1. जीवन में दुःख है. पैदा होते ही रोना धोना शुरू हो जाता है, बीमारी या दुर्घटना होना दुःख का कारण है, शरीर का जर्जर होना दुखी करता है और मरना तो दुःख है ही. जीते जागते अगर नापसंद लोगों के साथ रहना पड़े तो दुःख है, जो पसंद हैं या प्रिय है उनसे दूर रहना पड़े तो वो भी दुःख देता है. याने दुःख सार्वभौमिक है, सार्वकालिक है और सार्वजनिक है. बचना मुश्किल है!
2. दुःख का कोई ना कोई कारण भी होता है. बिना कारण दुःख नहीं आता. दुःख शारीरिक हो तो मानस को और मानसिक हो तो शरीर को प्रभावित करता है. अपने अपने शरीर से सभी को लगाव और अभिमान है. केवल बाल ही सफ़ेद हो जाएं तो काले करने के लिए पैसे और समय लगाते हैं पर कमबख्त बाल फिर सफ़ेद हो जाते हैं! अपनी सोच और विचार खुद को बेमिसाल मानते हैं और उनके लिए लड़ने भिड़ने के लिए तैयार हो जाते हैं. एकाध ऐसे भी मिल जाएंगे जिन्हें अपना शरीर, परिवार, देश और दुनिया कुछ भी पसंद नहीं है. वो चौबीस घंटे ही मायूस रहते हैं. सरल शब्दों में कहें तो हमारे अपने राग और द्वेष ही दुःख पैदा कर देते हैं.
3. दुख का अंत भी है. दुखों का कारण जान कर दुखों को निरुद्ध करना ही निर्वाण है. दुखों का कारण हमारे राग द्वेष, लोभ, मोह आदि ही हैं. ध्यान में बैठ कर मन और शरीर में जागे इन विकारों को पहचान कर उन से हट जाना दुःख का अंत कर देता है. पर लोभ और मोह जैसे विचार मुड़ मुड़ कर आते हैं इसलिए अभ्यास भी लगातार करते रहना है. धीरे धीरे छुटकारा होने लगता है.
4. दुखों से छुटकारा पाने का एक मार्ग है - अष्टांगिक मार्ग. इस मार्ग के आठ अंग हैं :
सम्यक वचन, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृति, सम्यक समाधि, सम्यक दृष्टि और सम्यक संकल्प. यह मार्ग मध्यम मार्ग है ना तो अति विलासिता का है और ना ही अति कठोर तपस्या का है.
अपने अनुभव
सांस को जानने का अभ्यास जब शुरू कराया गया तो हंसी आई थी. तीन दिन दस दस घंटे एक ही काम था साँस को देखना. सोचा था की बुद्ध का कुछ गहन गंभीर ज्ञान बताया जाएगा. पर ये क्या सांस को देखते रहो? पर अब लगता है की यह क, ख, ग, की तरह ही था जिसके बगैर आगे की पढ़ाई मुश्किल है. बुद्ध का मार्ग पढ़ लेना अलग बात है बिना अनुभव किये यह मार्ग अधूरा है. अध्ययन के साथ साधना और फिर व्यवहार में परिवर्तन लाना ही उद्देश्य है.
इसी तरह संवेदनाओं का खेल समझने में काफी देर लगी. संवेदना से ना चिपकें और ना ही घृणा करें तो कई कर्मों से बचते हैं और मन शांत हो जाता है. शाम होते ही बोतल खोलने की और महफ़िल लगाने की जो संवेदना आती थी वो समझ आ गई. और उसके बाद बोतल खल्लास 😁!
इसी प्रकार बच्चों को लेकर बड़ा लगाव और बड़ी उम्मीदें हुआ करती थी. हमें उनको सिखाना है कि कैसा व्यवहार करना चाहिए, कैसे रहना चाहिए, कैसे विचारों पर चलना चाहिए क्यूंकि हम उनसे ज्यादा दुनियादारी जानते हैं, वो तो हमारे सामने कल के बच्चे हैं वगैरा वगैरा. दृष्टा भाव से जब सोच विचार किया तो लगा की ये तो जाल हमने स्वयं ही बना रखा है. बच्चे बड़े हो चुके हैं, उनके अपने विचार, आशाएं, साधन और जानकारियाँ हैं. वे भी "अप्प दीपो भव' अपना दीपक स्वयं बने. हमारा रोल अब बराबरी का ही है. अब हम इत्मिनान से पिछली सीट पर बैठ सकते हैं. अब मन बैलेंस हो गया है 🙌!
क्रोध, लोभ और मोह में भी अन्तर आ गया है. मन शांत रहे तो उलझन घट जाती है और नकारात्मक विचारों से बचा जा सकता है. अब सामाजिक सम्बन्धों से भी अपेक्षा घट गई तो उनसे जुड़ी भावनाएं भी घटी और शांति बढ़ी. बहुत सुन्दर जीने की कला है.
| नमो बुद्धाए |
Life of Buddha
In the year 623 BCE on a full moon day in the month of Vesak( Apr / May) a noble Prince of Sakya clan was born in Lumbini Park at Kapilvastu presently in Nepal. The parents King Shuddhodana & Queen Mahamaya & the people of the the Sakyan country rejoiced over the new arrival. The mother however fell sick and handed over the child to her sister Queen Maha Pajapati Gotami & died on seventh day after the birth of the Prince.
News of the birth reached ascetic Asit who was also tutor of the King & he reached the palace to see the baby. King Suddodhana was pleased to welcome him. Asita on seeing the child was overjoyed and at the same time sad also. Puzzled, the King asked reason for this strange behaviour to which Asit replied that the Prince would eventually gain enlightenment but he, Asit would not be there to share the wisdom.
Siddhartha
On fifth day of the birth, naming ceremony was held. Brahmins attending the ceremony were of the opinion that the child may become a great Raja or a great Rishi. The child was named Siddhatha( in Pali, Siddhartha in Sanskrit) with family surname Gotama / Gautama.
The plough fest
During his childhood Siddharth attended a agricultural festival organised by the King. This was attended by ladies in colourfull attire singing folk songs, lot of ministers & onlookers watching. Hundreds of bullocks yoked to the plough were in fields & so were the birds. Prince Siddhartha along with his nurse sat under a tree keenly observing the wonderful scene. The Prince young in years but matured with wisdom, sat cross legged & looked joyful and at peace. This meditative posture surprised everyone there.
Education
Soon it was time to start getting education & training befitting a future King. Prince aged eight was handed over to eight Brahmins for learning various philosophic & religious ideas of the period. Distinguished teachers like Sabbamitta & one Bhardwaj were engaged for educating the Prince. Prince proved to be an excellent learner.
Palaces
King Suddodhana built three palaces for Siddhartha for winter, summer & rainy seasons. These palaces had all the luxuries & had young musicians, maidens & attendants. This was done to keep him diverted from his contemplative nature. King wanted him to see only pleasures of life & apprehended that Siddhartha might stray away from being a future King.
Sangha
As Sakyan Prince Siddhartha reached the age of twenty he was required to join the Sangh at Kapilvastu & take part in various debates on security & welfare of Sakyans. Sakyans had Koliyas as their neighbours with river Rohini serving as border between the two states.
Use of the river water was often a cause of conflict between the two states. Sakyan general the Senapati wanted to settle the dispute by crushing the Koliyas in war once for all. However Prince Siddhartha Gotama resisted the war cry saying that solution lies in peaceful negotiations & not killings. He said that in every war seed of next war is sown. For the sake of peace between the two states he offered himself to be on self exile.
Marriage
Yashodhara a young daughter of a Sakyan named Dandapani was sixteen years of age, beautiful, educated & well mannered. Dandapani was arranging invitations to many young men including Siddhartha for Swayamvar ceremony of his daughter wherein she was to pick up her husband herself. Despite many competitors Yashodhara chose Siddhartha as her husband. Both were sixteen years of age at the time of marriage. King Suddodhana, Queen Maha Pajapati were happy at this marriage.
After sometime Siddhartha & Yashodhara were blessed with a son. He was named Rahula.
Four Sights
Living in palaces in luxury & comfort Siddharth ventured out once in a while on his royal chariot driven by Channa, to see the outside world. Once he saw a dead body being carried for cremation, another time he saw an old man walking with the help of a stick and on third outing he saw a sick man. On enquiring from Channa the Prince was told such things happen with most of human beings as the age advances. The body decays & dies. May be Prince will also go through such stages. Siddhartha felt that such sufferings were too harsh for human beings. On one occasion he saw an ascetic wearing yellow robes content & peaceful in bearing. He felt that perhaps it is wise to discard worldly pleasures & live like this hermit.
Renunciation
After much deliberations he decided to abandon the palace life & opted for finding out the true meaning of life & to find out solution to overcome sufferings & grief. One evening he ordered Channa to saddle his favourite horse Kanthka. Meantime he went to the chamber of his wife. She was sleeping blissfully with Rahul. Without disturbing them he waived goodbye & went out of the place. Along with Channa he went to the river bank. There he shaved off his beautiful long hair, cast off all royal jewelary, discarded the expensive clothes & handed them over to Channa. He donned yellow clothes of a hermit and proceeded towards the jungle in search of a solution of human sufferings. In an instant twenty nine year old handsome rich Prince became an ascetic wanderer in yellow robes with no home, no money, no power and no helper.
Search
He roamed in the jungles met saints & other ascetics. Hearing about Alara Kalama he approached him as a seeker of truth. He quickly learnt & reached the realm of nothingness - akinchanaaytan. But still not found what he was looking for. Not satisfied he left Alara Kalama to look for another famous guru Uddaka Ramaputta.
Uddaka was pleased & taught him about realm of neither perception & nor non-perception. Siddartha intelligently learnt the idea & mastered the technique. He however felt that no further development is possible here. His thirst for solution of Dukkha remained unquenched. So he decided to leave the place.
Wanderers
He continued his search for ultimate truth & peace. Wandering from one place to another he reached Uruvela. He liked the place for there was forest grove, a flowing river nearby and a village where he could beg food. With a pleasant feeling he decided to spend time in meditation here. Here he was joined by five other ascetics who had also renounced homely life to wanderings. They were Kondannya, Bhaddiya, Vappa, Mahanama and Assaji.
Here Siddhartha proceeded on the belief that for salvation, severe & strictest asceticism must be followed. Even the food intake was reduced to available jungle products like leaves, fruits and nuts that too once a day. Such strictness for long periods reduced him to a skeleton. And yet the salvation was nowhere in sight. This self torture or mortification was not getting him anywhere.
Middle Path
On one side was his princely life full of luxury and now on the other was extreme mortifying painful experience. This led him to abandon both the extremes as futile experiments. A weak and exhausted body could hardly help in finding the solution. He started taking a little food to sustain himself. His five friends disagreed, rebuked & left him when they were needed most.
He recalled the time when he was sitting under the shade of the tree watching ploughing festival & feeling joyful. He then thought of an independent path to follow - the Middle Path.
Enlightenment
Sitting all alone under a Pipal tree near Bodhgaya one night with focused tranquil mind he developed the knowledge. That was first watch of the night.
In the middle watch of the night vision arose as to perception of disappearing & reappearing of beings.
In the third watch he saw the destruction of mental ferments thereby understanding things as they really are. He reached a stage of perfect enlightenment - Samma Sambodhi.
In his thirty fifth year Siddhartha reached Buddhahood.
Seven Weeks
Having achieved the enlightenment, Buddha fasted and spent his time near the Bodhi Tree. During first week he sat under the tree in one posture enjoying the bliss of emanicipation - Vimutti Sukha. As he emerged out he reflected on the principle of Dependent Origination of things & phenomena thus - when this cause is there, this effect is there, with arising of this cause this effect arises.
In the middle watch of the night Buddha reflected on the principle of Dependent Origination in reverse order - when this cause does not exist, this effect does not arise, with the cessation of this cause the effect ceases.
In the third watch of the night he considered both - direct & reverse orders of Dependent Origination of things.
Buddha spent second week gazing at the Bodhi tree with motionless eyes. In third week Buddha paced around a jeweled promenade. In fourth week he meditated on Abhidhamma in Ratnagrah. During fifth week Buddha sat under Banyan Tree enjoying the bliss of emanicipation. As per Jataka commentaries three daughters of Mara, Tanha, Arati & Raga came to tempt Buddha but could not seduce him.
He spent sixth week under the Mucalinda tree. This week had dark clouds & cold winds. Muchalinda the serpent king encircled Buddha & spread his hood to save him from cold & rain. He uncoiled himself after close of the week seeing the clear sky.
Buddha spent seventh week under Rajayatna tree enjoying the bliss of emanicipation.
To teach or not
After seven weeks of solitary meditation Buddha thought, the Dhamma is not easy to apprehend. Dhamma is subtle, profound and goes against stream. Great effort is required to understand. Therefore he decided to abandon the effort to proclaim & teach the Dhamma.
Brahma the celestial being however persuaded Buddha to share the knowledge with world so that people overcome the cycle of birth & decay. Buddha agreed to preach the glorious Dhamma.
Teaching Dhamma
Buddha thought of starting teaching Dhamma but to whom? May be Alara Kalama or Uddaka Ramputta? But they were no more. Or his five friends who were with him during struggle for enlightenment? They had left Gautama after he broke the fast with Kheer given by Sujata. He proceed to Deer Park at Isipatana near Benaras but the five met him with some skepticism & refused to believe him initially.
On hearing the first discourse the Dhammachakkapravartan Sutta Kondanna was first reach sainthood or Sotapatti stage. After hearing Anattalakhanna Sutta on soul-less-ness they all understood & became Arhants.
Yasa
In Benaras, Yasa son of a millionaire, ran away from home at night towards Isipatana. Buddha called him & taught him Dhamma. He later became an Arhant. Father of Yasa while searching for him also reached Isipatana where he met Buddha. On hearing Buddha he became an Upasak. He joined Dhamma and Sangha along with his wife.
Yasa had fifty four friends who also joined the Sangha taking the number to sixty Arhants. Buddha asked them to move in different directions & spread the word about Dhamma. Thus the wheel of Dhamma started rolling.
Kasappa brothers
In Uruvela there lived three ascetics known as Uruvela Kassapa, Nadi Kassapa and Gaya Kassapa with a thousand disciples between them. Buddha preached to elder Kassapa first & then later all brothers along with their disciples joined the order. Buddha then proceeded to meet king Bimbisar as promised earlier. Bimbisar noted that Kassapa brothers & their followers had joined Buddha. He offered them meals & use of his Bamboo Grove as well.
Family Meeting
News of Buddha teaching at Rajgaha reached King Suddodhana. He sent nine courtiers on nine occasions with messages that the King wanted to see his son but all of them joined the order & attained Arhantship. None of them returned. The King sent a childhood friend of Siddhartha who did convey the message & asked Buddha to see his ailing father. Buddha started towards Kapilvastu preaching on the way & reached in two months.
Arrangements were made in a park of a Sakyan named Nigrodha where Buddha was to preach. After listening to Buddha everyone was impressed and slowly they all left. No arrangements for food was made for next noon. Therefore Buddha & his disciples went to city for alms. This hurt the King. But Buddha told him that royal lineage was his and that of Siddhartha was Buddha lineage. 'Lead a righteous life & be happy'. Later the King & Queen Maha Pajapati Gotami joined Sangha And attained Sainthood.
Buddha met Yashodhara in her chamber & was introduced to Rahula. After the death of Suddodhana, Maha Pajapati became Bhikhuni along with Princess Yashodhara.
Bhikhunis
During the fifth year of teachings Buddha was approached by Maha Pajapati & many other Sakyan ladies with a wish to join Bhikhuni Sangha. Buddha declined & proceeded to Vesali. Ladies cut off their hair donned the yellow robes and marched to Vesali with great difficulties. This time Venerable Ananda, disciple of Buddha, took up the matter with Buddha & finally Bhikhunis were admitted in the Order. They were to follow certain additional rules applicable to Sangha.
Angulimala
Angulimala hailed from a distinguished family and was called as Ahimska. His friends deceived him and implicated him in a false story out of jealousy. His teacher believing the concocted stories punished him and ordered him to bring a thousand fingers as present or else. Angulimala went in to hiding in jungle & started killing travelers & saving their fingers. Later he made a garland of fingers & hung around his neck due to which he was nicknamed Angulimala. He had 999 fingers & needed just one more to reach the desired mark. Buddha could be last of his victims thought Angulimala. He tried to kill Buddha but instead came under the influence of Buddha and learnt Dhamma.
His daily routine
Early in the morning Buddha went around and assisted needy people. Thereafter went for alms singly or with fellow Bhikhus and had meals. In the forenoon he gave sermons keeping in view the level of audience. Late afternoon he would address assembly of Bhikhus have discussions & then retire to the monastery. After a short siesta he would again join Bhikhus & attend to their individual questions. Towards the evening lay people will flock. He would talk, listen to their questions and problems and instruct suitably. He always advised the people to exercise their own logic and reasoning to judge for themselves what is wrong and what is not. Period of night that is six PM to ten PM was reserved for Bhikhus.
He was compassionate, tolerant, energetic and persuasive in teaching all types of people. Rich & poor, young & aged, artisans & kings all received attention and patient hearing. No one was ever rebuked or humiliated by him.
Women
Buddha saw the inherent goodness in all men & women and gave them due place & respect. The wife (or husband) is regarded as best friend(paramsakha) in his preachings. Though initially reluctant to admit women in the Order, he later allowed them. He made Sariputta & Moggallana chief disciples of Order of Monks or Bhikhu Sangha. Similarly Khema & Uppalavanna were made chief disciples of Order of Nuns or Bhikhuni Sangha.
Last meal
Once Buddha was staying in a mango grove in Pava. Cunda the smith heard this & went to listen sermons. After the sermons he invited Buddha & his disciples for noon meal. Buddha assented. Next day taking his bowl along Buddha went to house of Cunda with Bhikhus. Food including Sukarmaddava was ready. Buddha had food but later felt sick with severe stomach pains & dysentery.
Parinirvana
After a little recovery Buddha proceeded to Kusinara along with Venerable Ananda. He was eighty by now & week. He asked Ananda to arrange his bed under the trees where he breathed his last. Buddha was eighty and the the year was 483 BCE. His last words to the disciples were:
"Behold O disciples, I exhort you. Subject to decay are all compounded things. Strive on with diligence."
![]() |
| 'Our life is creation of our mind' |
तक्षशिलातली ती बुद्धांच्या महापरिनिर्वाणाची मूर्ती आणि ख्रिश्चन क्रॉसच्या आकाराचा स्तूप - BBC News मराठी
तक्षशिलातली ती बुद्धांच्या महापरिनिर्वाणाची मूर्ती आणि ख्रिश्चन क्रॉसच्या आकाराचा स्तूप

- Author, उमेर सलिमी
- Role, बीबीसी उर्दू
बौद्ध धर्म जगातल्या प्रमुख धर्मांपैकी एक समजला जातो. पण पाकिस्तानात या धर्माचं पालन करणारे खूपच कमी लोक आहेत. तरीही गौतम बुद्धांच्या अनुयायांसाठी इथे प्राचीन स्थळं आणि मौल्यवान कलाकृती आहेत.
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान त्यांच्या देशात धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी कर्तारपूर कॉरिडोरसह अनेक योजनांवर काम करतोय.
आता पाकिस्तानात जुन्या काळी असलेल्या गांधार संस्कृतीमध्ये परदेशी पर्यटकांचा रस पाहून बौद्धधर्मियांसाठी कार्यक्रमही आयोजित केलेले आहेत.
इसवीसन पूर्व पाचशे ते तीनशे या काळात आताच्या पाकिस्तानात असणारं तक्षशिला बौद्ध शिक्षणाचं एक महत्त्वाचं केंद्र समजलं जायचं. इथे आजही अनेक स्तूप, पूजा स्थळं आणि पुरातत्विक अवशेष आहेत ज्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळू शकते.
तक्षशिला पाकिस्तानातलं एक प्राचीन स्थळ तर आहेच पण त्याबरोबरीने बौद्धधर्मियांच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पूजा स्थळ आहे.
जगात भारत, म्यानमार, कोरिया आणि नेपाळसह अनेक देशांमध्ये या धर्माला मानणारे लोक आहे.
तक्षशिलेतल्या बौद्धधर्मियांसाठी इथे काही दिवसांपूर्वी एका विशेष पूजा समारंभाचं आयोजन केलं गेलं होतं. कोरियाच्या बौद्ध भिख्खूनी इथे शांततेचा संदेश दिला.
कोरियातले जेष्ठ भिख्खू डॉ. सिनम यांचं म्हणणं होतं की, "आमच्यासाठी जगातली सात स्थळं सर्वांत पवित्र आहेत. तक्षशिला त्यापैकी एक आहे. इथे ब्रम्हांडाची शक्ती एकवटलेलली आहे."
तक्षशिलेतला स्तूप खानपूर बांधजवळ एका टेकडीवर स्थित आहे. हे प्राचीन स्थळ वरतून एका क्रॉससारखं दिसतं ही यातली सर्वांत रंजक गोष्ट. गांधार संस्कृतीच्या काही शेवटच्या खुणांपैकी एक ही जागा आहे.
या स्तूपाला भामाला स्तूप असं म्हणतात. इथे जाण्यासाठी खानापूर बांधपासून एक रस्ता जातो. रस्त्याची अवस्था फारशी बरी नाही, पण इथल्या टेकड्यांमधलं दृश्य तुमचा थकवा पळवून लावतो.
हा प्राचीन स्तूप 1930 साली ब्रिटिश पुरातत्व शास्त्रज्ञ सर जॉन मार्शल यांनी शोधला होता. यांनी सिंध प्रांतातल्या लारकाना शहरात मोहेंजदडोचा शोध लावला होता.
मोहेंजदडोचे काही अवशेष तक्षशिला संग्रहालयात पाहाता येतात.

इथे पोहचल्यानंतर आणि बऱ्याचशा पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला क्रॉसच्या आकारातला स्तूप दिसतो. इथे जवळच्या हजारा विद्यापीठातले विद्यार्थी स्तूपाचं निरीक्षण करताना दिसतात. इथे तीन वेळा खोदकाम झालेलं आहे.
संशोधकांना आशा आहे की इथे प्राचीन संस्कृतीच्या काही महत्त्वाच्या खूणा सापडतील.
या स्तूपाच्या चारी बाजूंनी पायऱ्या आहेत आणि बौद्धधर्मिय इथे पूजा करायला येतात. इथे चुन्याच्या मुर्ती, पूजा करायची जागा आणि प्राचीन मूर्ती आसपास दिसतात.
स्वप्नील बुद्धाची प्रतिमा
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की भामाला स्तूपात सापडलेली एक मूर्ती कंजूर खडकापासून बनलेली आहे आणि कदाचित या प्रदेशातल्या सर्वांत जुन्या मूर्तींपैकी एक आहे.
तक्षशिला संग्रहालयाचे क्यूरेटर अब्दुल नासिर यांनी बीबीसीला सांगितलं की, "अफगाणिस्तानात हेदा आणि पाकिस्तानात तक्षशिला गांधार संस्कृतीच्या अवशेषांसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत."
ते म्हणतात, "ही कला घरात नाही तर स्तूपांमध्ये भिख्खूव्दारे रेखाटली, मूर्तीत घडवली जायची. ज्या प्रकारे मुस्लीम मशीद बनवतात तसंच या मूर्ती खास पुजांच्या वेगवेगळ्या प्रथांचं प्रतीक आहे. या मूर्तींचे कपडे, दागिने आणि शैली संपूर्ण जगात एकसारख्या आहेत."

भामाला स्तूपात सापडलेल्या मूर्तीबदद्ल ते म्हणतात की इथल्या 'स्वप्नील' बुद्धाच्या मूर्तीची विशेष गोष्ट अशी की यात गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण दाखवलं आहे.
धार्मिक पर्यटनसाठी धार्मिक सलोख्याची गरज
स्तूपात होणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक शामिल सदफ रजा यांनी सांगितलं की, "पाकिस्तान सरकारबरोबर इथल्या गांधार संस्कृतीच्या संवर्धनासाठी काय करता येईल हे पाहायला कोरियाचे भिख्खू इथे आलेले आहेत."
"जर आपण या जागा त्यांच्यासाठी उघडल्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी काम केलं तर आपल्या देशातलं पर्यटन वाढेलच, पण या लोकांनाही एक शांततामय जागा मिळेल."
भिख्खू डॉ. सिनम यांनी या प्रसंगी काश्मीर मुद्द्यावरही चिंता व्यक्त केली.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की त्यांची इच्छा आहे इथे शांतता नांदावी.
ते म्हणाले, "आपण सगळे एक आहोत. तुम्ही बौद्ध धर्म मानणारे असा किंवा नसा पण पाकिस्तान आमच्यासाठी आमच्या देशासारखाच आहे. देवाची इच्छा नाही की आपण एकमेकांचा तिरस्कार करावा. असं केलं तर आपण देवाच्या आज्ञेचा भंग करतो आहोत."
प्रतिमा शिल्प में बुद्ध की विभिन्न मुद्राएं
![]() |
| भूमि स्पर्श मुद्रा बुद्ध, राजिम छत्तीसगढ़ |
![]() |
| भूमि स्पर्श मुद्रा थिम्पू भूटान |
![]() |
| अभय मुद्रा, धौली भुवनेश्वर उड़ीसा |
![]() |
| धम्म चक्र परवर्तन मुद्रा- धौली भुवनेश्वर उड़ीसा |
![]() |
| पद्मासन ध्यान मुद्रा- सिरपुर छत्तीसगढ़ |
![]() |
| वज्र मुद्रा- कान्धार शैली |
स्तूपाचा मुख्य भाग अंड, त्याच्या वर दिसणारे दोन किंवा तीन कंगोरे (मेधि, मेखला) वरच्या टोकांवर कठड्याने आवृत असलेली चौकोनी जागा (हर्मिका), लांब दांड्यांवर बसविलेली एक, तीन, पांच किंवा सात छत्रे (छत्रयष्टी), स्तूपाला प्रदक्षिणा करण्याकरिता असलेला रस्ता (प्रदक्षिणापथ), रस्त्याच्या चहूबाजूला असलेला कठडा (वेष्टनी) आणि फाटकें (द्वारतोरण), ही स्तूप शिल्पाची प्रमुख अंगें होत (रे.चि. पंचेचाळीस. १).
स्तूप मुळांत बुद्धाच्या निर्वाणाचे प्रतीक मानला जात असे, पण त्याला इतके जास्त पावित्र्य मिळाले की तो बुद्धाचा ही प्रतीक सुरुवातीलाच नव्हे तर पुढच्याही काळांत मानला गेला व ज्याप्रमाणे देवमूर्तीची प्रतिष्ठा करणे महान पुण्याचे कार्य समजतात तसेच स्तूप बनविणें, स्तूपाला दगड, धातू, वगैरेनी आवृत करणें, स्तूपाचे पूजन, वंदनादि करणें ही सर्व उपासनेची अंगें झाली.
प्रत्येक स्तूपांत पांचभौतिक अवशेषांचा धातुकरंडक ठेवणे कधीच शक्य नव्हते, म्हणून स्तूपांचे तीन प्रकार कल्पिले गेले-
१) शारीरिक स्तूप- ज्यात शरीर धातू असतात.
२) पारिभोगिक स्तूप- बुद्धाच्या परिभोगात असलेल्या वस्तू (उष्णीव, पात्र, वज्रासन, वगैरे) वर बांधलेले स्तूप, आणि
३) उद्देशिक स्तूप-बुद्ध किंवा पूर्वकालीन बुद्ध यांच्या स्मृतीत तयार केलेले स्तूप. मध्यकाळांत हा तिसरा प्रकार बराच वाढला. पवित्र बौद्ध तीर्थावर गेले असता दगडाचे लहान लहान स्तूप (पूजेचे स्तूप votive stupa) बांधण्याची पद्धत सर्रास सुरू झाली (चित्र-१९२). नेपाळी आणि तिब्बती धातुकलेत देवपूजेत ठेवण्यांकरिता धातूचे छोटे छोटे स्तूप पाहता येतात.
बुद्धप्रतिमेचे आगमन
निरनिराळ्या प्रतीकांचे पूजन करण्याचे विधान बौद्ध धर्मात पूर्वीपासूनच होते. पण बुद्धाची मूर्ती घडविण्याची आज्ञा नव्हती, त्यामुळे इसवी सनाच्या सुरूवातीपर्यंत जरी प्रतीक पूजन शिगेला पोचलेले असले तरी आता प्रत्यक्ष मूर्तीचा अभाव तीव्रतेने बोचू लागला, त्याला कारणेही तशीच घडत होती. या काळांचे पूर्वीपासूनच मथुरा क्षेत्रांत भागवत संप्रदायाची मुळें रुजू लागली होती व 'भक्ति' सिद्धांताचा प्रसार होत होता. महाक्षत्रप षोडाशांचे वेळी कृष्णबल-रामादि पंचवींरांच्या प्रतिमा व त्यांची मंदिरें ही अस्तित्वांत आली होती. विदिशेत विष्णूचे मंदिर असून ग्रीकांसारखे परकीय लोकही त्या देवाची भक्ती करू लागले होते. इतकेच नव्हे तर दुसऱ्या नास्तिक मतांच्या अनुयायी लोकांत देखील तीर्थंकरांच्या प्रतिमा हळुहळू वर येत होत्या अशा स्थितीत सुधारणावादी बौद्धांना आपल्या कडील तो अभाव दूर करणे इष्ट वाटल्यास नवल नाही. पण जुन्या विचारधारेला डावलून कोणतेही नवे क्रांतिकारी परिवर्तन करावयाचे झाल्यास कोणीही धार्मिक आचार्य फक्त आपल्या नैतिक बळावर ते करू शकत नाही, त्याला सत्तेचाही पूर्ण पाठिंबा लागतो. महासांघिक बौद्धांना सत्तेचा हवा असलेला पाठिंबा कुषाण राजा कनिष्क यांचेकडून मिळाला असे दिसते. कनिष्काने जेव्हा इतर प्रभावशाली देवतांप्रमाणे आपल्या नाण्यावर बुद्धालाही स्थान देण्याचा निर्णय घेतला असेल, त्याक्षणी बुद्ध प्रतिमेचा अभाव तीव्रतर रूपानें बोचला असला पाहिजे. राजाज्ञेचे पाठबळ मिळताच महासांघिक बौद्धांच्या प्रेरणेने कुषाण राज्याच्या उत्तर व दक्षिणेतील, गांधार आणि मथुरा कलाशैलींचे पंडित बुद्ध प्रतिमा निर्माण करण्यास पुढे सरसावले,
[04/02, 9:38 pm] Swapnil Jirage: बौद्ध प्रतिमा
४४७
५) वज्रासन (रे.चि. चव्वेचाळीस. ७) - बोधिवृक्षांखाली ज्या चौथऱ्यावर किंवा आसनांवर बसून बुद्धाने तप केले त्याला वज्रासन असे म्हणतात. बुद्धगयेत संबोधीची प्राप्ती ही घटना दाखविणे असल्यास काही ठिकाणी बोधिवृक्ष व त्याखाली वज्रासन अशी दोन प्रतीकें वापरतात.
६) गंधकुटी - बुद्धाचे निवासस्थान किंवा त्याची झोपडी गंधकुटी या नावाने ओळखली जात असे. सांची व भरहूत येथील कलेत गंधकुटीचे अंकन दिसते.'
७) भिक्षापात्र- बुद्धाचा भिक्षा मागण्याचा वाडगा किंवा कटोरा (रे.चि. चव्वेचाळीस७).
८) उष्णीष- बुद्धाचे पूर्वाश्रमातील पागोटें. माथुरी कलाकृतीत एका कोनाड्यांत सुंदर उष्णीष ठेवलेले दिसते (म.सं.सं. ५६.४२४५) (रे.चि. चव्वेचाळीस ५).
९) प्रभामंडल (रे.चि. चव्वेचाळीस. ४) बुद्धमस्तकाच्या पाठीमागे दिसणारी त्याची अलौकिक प्रभा. प्रभामंडल बुद्धाचे प्रतीक म्हणून ही वापरीत असत. याचा वापर फक्त मथुरेच्याच कुषाण व कुषाणपूर्वीच्या कलाकृतींत दिसतो. इतरत्र लेखकाला तो आढळलेला नाही (उदा. म.सं.सं. ३६.२६६३, के. १,७२.५).
१०) धर्मचक्र (रे.चि. चव्वेचाळीस. ३) बुद्धाच्या धर्मप्रतिपादन कार्याला 'धर्मचक्र प्रवर्तन' अर्थात 'धर्मरूपी चाकाला गति देणं' असे म्हणत. ज्याप्रमाणें एका चक्रवर्ती राजाचे चक्र (शासन किंवा सैन्य बल) अबाधित रूपानें संचार करीत असते त्याचप्रमाणें बुद्धानें प्रवर्तित केलेल्या चक्राची ही गती अबाधित असते अशी बौद्ध मान्यता आहे हे धर्मचक्र वाराणसी जवळ विपुल संख्येत मृग असलेल्या 'मृगदाव' अथवा 'इसिपतन' (ऋषिपतन = सारनाथ) येथे सुरू झाले म्हणून या घटनेचे प्रतीक दोन हरिणांमध्ये ठेवलेले धर्मचक्र मानले गेले. बुद्धच प्रत्यक्ष धर्म स्वरूप असल्यामुळे चक्राला बुद्धाचे प्रतीक होण्याचा सन्मान मिळाला. "
११) पदचिन्हें - बुद्धाच्या पावलांचे ठसे हे ही बुद्ध प्रतीक म्हणून समजत. '"
१२) त्रिरत्न (रे.चि. चव्वेचाळीस. ६, पंचेचाळीस. ३) बुद्ध, धर्म व संघ अशी तीन रत्नें बौद्ध धर्माचे तीन आधार होत. या तिघांचे प्रतीक म्हणून त्रिशूळासारखे तीन टोके असलेले एक चिन्ह 'त्रिरत्न' चिन्ह या नावाने बुद्ध, मांगल्य, पावित्र्य, वगैरेचे द्योतक चिन्ह म्हणून बौद्ध कलेत दुमदुमत असते.
१३) स्तूप- आज जरी स्तूप या वास्तूचा संबंध फक्त जैन व मुख्यतः बौद्ध धर्माशी जोडला जातो तरी मुळांत स्तूपाची कल्पना बुद्धाच्या पूर्वीपासून चालत आली होती. महापरिनिर्वाणसूत्रांत स्वतः बुद्धानेंच तथागत, सम्यक्संबुद्ध, तथागताचा श्रावक किंवा शिष्य आणि चक्रवर्ती हे चौघे 'स्तूपार्ह' म्हणजे स्तूपांस योग्य आहेत असे सांगितले आहे. डॉ. वासुदेवशरण अग्रवाल यांच्या मते यज्ञीय युपांचेच मूर्त्यन्तर रूप हे होय.
सोप्या भाषेत सांगावयाचे म्हणजे स्तूप एका बहुमान्य व आदरणीय अशा मृताची समाधी आहे. उत्तरक्रियेनंतर उरलेले पांच भौतिक अवशेष गोळा करावयाचे, ते एका घागरीत, पेटाऱ्यात किंवा करंड्यात ठेवायचे (अवशेष धातू, अवशेषाचा करंडा = धातुकरंडक) आणि त्याच्यावर एक वास्तू उभी करावयाची. हा स्तूपाचा मूळचा खाक्या आहे. सुरुवातीचे स्तूप मातीचे असत, नंतर त्यांना विटा चुन्यानें आवृत करू लागले व त्यानंतर त्यावर दगडाचे आवरण तयार करण्याची पद्धत सुरू झाली.
[04/02, 9:39 pm] Swapnil Jirage: ४४६
भारतीय मूर्तिशास्त्र
लोकांना शक्य नव्हते. साहाजिकच बुद्धाकरिता प्रतीकाचा शोध होऊ लागला. बुद्धाचे प्रतिनिधित्त्व करण्याकरिता समो येऊ पाहणारी प्रतीकें शक्य तितकी बुद्धाच्या जवळची हवी होती. अर्थात् प्रत्यक्ष शरीर किंवा शरीराचे पांचभौतिक काय असणार? या दृष्टीनें 'स्तूप' हे सर्वोत्तम प्रतीक होऊ शकत होते, व ते झालेही; पण स्तूपाचा सम्बन्ध बुद्धाच्या मृत्यूशी होता. साहजिकच भाविक मनाल सर्वतितकासा सुखकर नव्हता. अशा परिस्थितीत बुद्धाच्या जीवनाशी संबंधित असलेल्या वस्तू व विशिष्ट घटनांचे समा देणाऱ्या वस्तू बुद्धाची उत्तम प्रतीकें समजली गेली. एकदा प्रतीकें ठरल्यानंतर मग बुद्धाची उपासना, बुद्धाच्या सामीपाल कल्पना, बुद्ध चरित्रांचे कलेंत अंकन वगैरे गोष्टी सोप्या झाल्या. भरहूत व सांचीच्या स्तूपांवर जेथे बुद्ध कथांचे चित्रा आहे, ती स्थळें बारकाईने पाहिल्यास हे चटकन लक्षात येईल की गोष्टीची मांडणी करीत असतांना जेथे बुद्धाच्च अंकनाची आवश्यकता भासत असे तेथे बुद्धाचे कोणते तरी प्रतीक आणून ठेवीत असत. बुद्धमूर्ती अस्तित्त्वांत येईपर्यंत सर्वत्र हीच पद्धत अवलंबिली जात असे. हिचे पडसाद समकालीन शिलालेखांतून देखील उमटलेले दिसतात. तेथे आढळणारी काही प्रतीक नामें पहा-
अ) शरीर - पात्रांत ठेवलेले पांचभौतिक अवशेष म्हणजे धातु करंडक'.
आ) (मृग्याधिराजस्य) अश्मा सिंहशिखर युक्त शिलास्तंभ.
इ) धातू - देहावशेष.
ई) छत्रयष्टि- दंड आणि छत्र
उ) यठि प्रतिठन (यष्टि प्रतिष्ठान) - स्तंभ आणि त्याच्या खालचा भाग.
या काळात मूर्तिकलेत मान्यता पावलेली बुद्ध प्रतीकें निम्नांकित होती-
१) पांढरा हत्ती - महामायेच्या गर्भात ज्यावेळी तथागताने प्रवेश केला त्यावेळी तिला स्वप्नांत पांढरा हत्ती दिसला होता, त्यामुळे हा हत्ती बुद्ध जन्माचे प्रतीक झाला.
२) कमळ - जन्म झाल्या बरोबर बुद्ध सात पावलें चालला आणि प्रत्येक पावलाखाली कमळ उगवले म्हणून कमळालाही तो सन्मान मिळाला.
३) घोडा - तपश्चर्या करण्याकरिता बुद्धाने-कुमार सिद्धार्थाने घोड्यावर बसून गृहत्याग केला. म्हणून ऐश्वर्याने नटलेला घोडा 'महाभिनिष्क्रमणां'चे प्रतीक झाला. छत्रादि
४) बोधिवृक्ष (रे.चि. चव्वेचाळीस. २)- बुद्धगया येथे पिंपळाच्या झाडाखाली बसून सिद्धार्थाला बुद्धत्वाची प्राप्ति होऊन तो बुद्ध झाला म्हणून कठडा लावून सुरक्षित केलेले पिंपळाचे झाड संबोधी प्राप्तीचे प्रतीक झाले.' ह्या प्रतीकाला अर्थातच फार महत्त्व मिळाले, बोधि वृक्षाला चौथरा आणि सबोधी प्राशिवाय छत्र ध्वज, माळा, वस्त्रे, वगैरेंनी अलंकृत तर करीतच पण कुठे कुठे बोधिवृक्षाच्या भोवताल विशिष्ट प्रकाराची वास्तूरी उभी करीव व जिल्ला 'बोधिगृह' असे म्हणत. जुन्या कलाकृतीत बोधिगृहाची बरीच उदाहरणे मिळतात (रे.चि. पंचेचाळीस ४).
[04/02, 9:39 pm] Swapnil Jirage: ARE
MEDITATE DIARE Ray I way he instagon store for an
miksis fandir mat you se stone is the way se pra
बौद्ध प्रतिमा
भाग : २
आरंभ :
जैनांप्रमाणे वेदप्रामाण्यांवर मुळीच विश्वास न ठेवणारा दुसरा प्रमुख नास्तिक धर्म बौद्ध धर्म होय. या धर्माची मुहूर्तमेढ शाक्यकुलोत्पन्न गौतम बुद्धाने सुमारे अडीचहजार वर्षापूर्वी वाराणसी जवळ सारनाथ येथे रोवली व तेथून तो धर्म पुढे भारतभर आणि भारताच्या बाहेर पसरला. बुद्ध स्वतः मूर्तीची पूजा करीत नसे, ईश्वराच्या अस्तित्त्वाचा त्याने कधीच पाठपुरावा केला नाही. 'तुम्ही स्वतःचे दीपक स्वतःच व्हा आणि स्वतःलाच शरण जा' असा त्याचा उद्घोष असे. त्यामुळे बौद्ध धर्माच्या उदयाचे वेळी प्रतिमेला मुळीच स्थान नव्हते.
बुद्धाच्या जीवनकाळांतच बौद्धमनांत सुधारणेचे अंकुर फुटू लागले, फक्त त्याच्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वांमुळे ते दबत राहिले. बुद्धाच्या मृत्यूनंतर (सुमारे इ.पू ४८३) मगधाचा राजा अजातशत्रु याच्यावेळी भिक्षु आनंदाच्या खाली बौद्धाची प्रथम सभा (संगीती) भरली, व बौद्धवाङ्मयाला दृढरूप दिले गेले. पुढे दुसरी सभा वैशालीत रेवतभिक्षूच्या अध्यक्षतेखाली घेतली गेली. येथूनच सुधारणावादी बौद्धांचा 'महासांघिक' या नांवाने एक फाटा फुटला. बुद्ध प्रतिमेच्या निर्माणांत महासांघिकाचा फार मोठा वाटा आहे. बौद्धांची तिसरी संगीती मौर्य सम्राट अशोक याने भरविली. येथे जुन्या मताचा पुनः विजय झाला व 'थेरवादा' ला राजाश्रय मिळाला. चौथी आणि महत्त्वाची बौद्ध संगीती कुषाण राजा कनिष्क याचे काळांत कश्मीर मध्ये कुंडलवन येथे झाली. वसुमित्र हा अध्यक्ष होता. यावेळी थेरवादाचे पारडे उलटले व स्पष्टपणे बौद्ध मत दोन भागांत विभक्त झाले. थेरवादाला हीनयान म्हणून तिरस्कृत करण्यात आले व सुधारणावादी बौद्ध स्वतःला महायानी म्हणवू लागले. हळूहळू महायानाची पकड तीव्र होऊ लागली व हीनयानाला दक्षिणेकडे आसरा पहावा लागला.
भाविक व भाबड्या लोकांच्या मनांची पकड घेण्यास सनातनी बौद्धांचा शून्यवाद लंगडा पडला, तसाच पुढे नागार्जुनाचा विज्ञानवादही प्रभावहीन होऊ लागला, तेव्हा महासुखवादाचे नवे तत्त्व जोडले गेले. या महासुखवादांतून वज्रयानाचा जन्म झाला व बौद्धांच्या देवता संघाचा फार मोठा विस्तार झाला.
सुरूवातीची बौद्ध प्रतीकें :
बौद्धमताच्या स्थापनेपासून बुद्धाची मूर्ती प्रत्यक्षांत येण्याचे दरम्यान सुमारे वर्षाचा काळ गेला या काळांत बौद्धांच्या आराधनेचे मुख्य केंद्र बुद्ध तर होताच, पण निर्वाण प्राप्त झालेल्या निराकाराला पुनःसाकार करून प्रत्यक्ष समोर उभे करण्याची कल्पना बळावली नव्हती. पण त्या बरोबरच निराकाराची शून्यांत कल्पना करून त्याची आराधना करणे
[04/02, 9:40 pm] Swapnil Jirage: बुद्धप्रतिमेच्या मुद्रा
मध्यकालीन बुद्ध प्रतिमा
बौद्ध देवता संघ
भारतीय मूर्तिशास्त्र
ध्यानीबुद्ध
बोधिसत्त्व
मानुषी बुद्ध
देवी
ध्यानीबुद्ध आणि त्यांच्या देवता
प्रसिद्ध बौद्धमंत्र
अवलोकितेश्वर
षडक्षरी लोकेश्वर
सिंहनाद लोकेश्वर
खसर्पण लोकेश्वर
लोकनाथ
नीलकण्ठ
सुखावती लोकेश्वर
ध्यानी बुद्धांपासून उद्भुत देव आणि देवी
कुरुकुल्ला
हयग्रीव
हेरुक
यमारि
जांगुली
प्रज्ञापारमिता
वसुधारा
मारिची
उष्णीषविजया
वज्रवाराही
खदिरावणी तारा
[04/02, 9:40 pm] Swapnil Jirage: प्रकरण ७
प्रास्ताविक भाग : २ बौद्धप्रतिमा
आरंभ
सुरुवातीची बौद्ध प्रतीकें
पांढरा हत्ती
कमळ
घोडा
बोधिवृक्ष
वज्रासन
गंधकुटी
भिक्षापात्र
उष्णीष
प्रभामंडल
धर्मचक्र
पदचिन्हें
त्रिरत्न
स्तूप
बुद्धप्रतिमेचे आगमन
बुद्धप्रतिमा निर्माणाचे आधार
कुषाणकालीन बुद्धप्रतिमेची वैशिष्ट्यें
गुप्तकालीन बुद्धप्रतिमा व तिची वैशिष्ट्यें
लक्षणग्रंथांत बुद्ध
१) षडक्षरी लोकेश्वर : वर्ण श्वेत, चार हात पैकी समोरचे दोन नमस्कारमुद्रेत, मागच्च्या हातांत माळा आणि कमळ, आजुबाजूला मणिधर आणि षडक्षरी महाविद्या. याच्या प्रतिमा गुप्तकाळांपासूनच मिळू लागतात व पुढे ही बऱ्याच दिसतात (चित्र-१९९).
ध्यानी बुद्ध आणि त्यांच्या देवता
ध्यानीबुद्ध
वर्ण
दिशा
प्रातिनिधिक तत्त्व
तन्मात्रा
मुद्रा
बोधिसत्व
मानुषी बुद्ध
देवी
वैरोचन
पांढरा
मध्य
आकाश
शब्द
उत्तरबोधी किंवा धर्मचक्र प्रवर्तन
सामन्तभद्र
क्रकुच्छन्द
श्वेततारा उष्णीष-विजया, जांगुलीतारा मारीची
अक्षोम्य
निळा
पूर्व
वायू
स्पर्श
भूमिस्पर्श
वज्रपाणि
कनकमुनि
नीलतारा, एकजटा
रत्नसंभव
पिवळा
दक्षिण
अग्नी
रूप
वरद
रत्नपाणि
काश्यप
पीततारा, वसुधारा, वजतारा
अमिताभ लाल
पश्चिम
जल
रस
समाहित ध्यान
अव लोकितेश्वर
गौतम
रक्ततारा/कुरुकुल्ला सीतातपत्र
भुकुटी हरिततारा पर्णशबरी
अमोघसिद्धी
हिरवा
उत्तर
पृथ्वी
गंध
अभय
विश्वपाणि
मैत्रेय
२) सिंहनादलोकेश्व : पांढरा, महाराज-लीला आसन, वाहन सिंह, हा दागिने घातलेला नसतो. याच्या उजवीकडे साप गुंडाळलेला त्रिशूळ आणि डावीकडे कमळांवर ठेवलेली तलवार असावी. सिंहनादाच्या बऱ्याच प्रतिमा मिळतात. पण एक सर्वोकृष्ट शिल्प म्हणून महोब्याहून मिळालेल्या प्रतिमेकडें बोट दाखविता येईल (ल.सं.सं. ओ २२४) (चित्र-२०२). काही वर्षांपूर्वी पोस्टखात्याने आपल्या तिकीटांकरिता ही प्रतिमा वापरल्याचे वाचकांस स्मरत असेल.
३) खसर्पण लोकेश्वर : पांढरा, चिन्ह कमळ, वरदमुद्रा, आसन ललित किंवा अर्धपर्यंक, आजूबाजूला तारा, सुधनकुमार, भुकुटी आणि हयग्रीव. महायापी मतांत हा बराच नांवाजलेला असून कित्येक संग्रहालयांत याच्या प्रतिमा दिसतात (चित्र-२००). वर उल्लेखिलेल्या चार देवता बरोबर असणे या लोकेश्वराचे वैशिष्ट्य होय. याची तारा हिरव्या रंगाची असून सुधनकुमार हा पुस्तक घेतलेला राजकुमार असतो. चार हात असलेल्या
[04/02, 9:36 pm] Swapnil Jirage: बौद्ध प्रतिमा
४५५
देवींची स्थानें बोधिसत्वांइतकीच वरची आहेत. त्याही बोधिसत्वांसारख्याच ध्यानी बुद्धांपासून उद्भूत आहेत. बौद्ध देवीपैकी सर्वात महत्त्वपूर्ण देवी तारा ही आहे. अमोघसिद्धीची पत्नी वगळली - कारण ती या तारेपेक्षा भिन्न आहे - तर तारा पांच रंगाच्या आहेत व प्रत्येक एक एक बोधिसत्वाशी संबद्ध आहे. पुढील पानावर दिलेला तक्ता देवतासंघाचे स्पष्ट चित्र दाखवतो.
वरील तक्त्यांत दाखविलेल्या महत्त्वाच्या देवी आणि बोधिसत्वादि देवां व्यक्तिरिक्त सरस्वती सारख्या काही देवी आपले वेगळे स्थान टिकवून आहेत. वरील वर्गाच्या देवतानंतर दुसरा वर्ग संरक्षण करणाऱ्या देवांचा आहे. यांत यमान्तक, जम्भल, हेवज्र, हेरुक, महामाया, संवर, कालचक्र आणि पंचरक्षा यांची गणना होते.
त्यानंतर क्रमाने धर्मपाल नांवाचा देवसमुदाय आहे. या गटांत कुबेर, यम, हयग्रीव, यमान्तक, वगैरे क्रूर तोंडाचे देव येतात.
शेवटला वर्ग आचार्यांचा आहे. यांत सोळा महास्थविर, नागार्जुन आणि पद्मसंभव हे श्रेष्ठ होत. कुबेर पत्नी हारिती हिची मोजणी याच वर्गात करतात.
याशिवाय डाकिनी, पिशाच, भैरवादिकांचे समुदाय बौद्ध देवतासंघात भाऊगर्दी करतात ती वेगळीच. त्यांची संख्या व रूपें अनंत आणि अकल्पनीय आहेत. एवढ्याकरिता प्रस्तृत विवेचनाच्या दृष्टीने या सर्व देवतांना दुरूनच नमस्कार करून त्यातील फक्त ठळक मूर्तीचे जरा जवळून दर्शन घेण्यांचा प्रयत्न करू.
प्रसिद्ध बौद्धमंत्र :
मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने या मंत्राचे काहीच महत्त्व नसले तरी त्याची नोंद घेणे आवश्यक आहे कारण बौद्ध कलाकृतीवर तो बऱ्याचदा आढळतो. तो मंत्र असा :
ये धर्मा हेतुप्रभवा हेतुं तेषां तथागतो-
ह्यवदत्तेषां च यो निरोधः एवमवादीत् महाश्रमणः ।।
"सर्व धर्माचे एक कारण असते. ते कारण तथागताने स्पष्ट केले आहे. त्या कारणाचा विरोध देखील स्पष्ट केला आहे. हाच महाश्रमणाचा सिद्धांत होय."
हा महामंत्र अनेक मूर्तीच्या पायशिळेवर, पाठीमागे, स्तूपावर किंवा इतरही ठिकाणी कोरलेला असतो (उदा० चित्र-१९३).
अवलोकितेश्वर :
बोधिसत्त्व गटांपैकी हा देव बौद्धांत बराच लोकप्रिय आहे. याचे नामपर्याय म्हणजे अवलोकित, लोकनाथ, लोकेश्वर हे होत. परमदयालु (महाकारूणिक) असणें हा त्याचा मुख्य गुण आहे. अवलोकितेश्वराचे सुमारे १०८ प्रकार कल्पिले आहेत. अवलोकितेश्वरांच्या लोकप्रियतेचे एक कारण असेही आहे की ध्यानीबुद्ध अमिताभ आणि पांडरेपासून उद्भूत हा चालू कल्पाचा म्हणजे भद्रकल्पाचा बोधिसत्त्व आहे, व स्वतःच्या निर्वाणाचा त्याग करून तो सर्वांच्या सुखांकरिता निरंतर झटत असतो. याची काही प्रमुख रूपें खालीलप्रमाणे होत.
[04/02, 9:36 pm] Swapnil Jirage: भारतीय मूर्तिशास्त्र
४५४
उत्तरभारतीय कलेंत ध्यानीबुद्ध कुषाण काळापासूनच दिसू लागतात. काही बोधिसत्वं प्रतिमांच्या मस्तकावर यांच्यापैकी काहीचे उदाहरणार्थ, अमोघसिद्धी (ल.सं.सं.बी.८२, म. सं.२३.६७), व रत्नसंभव (म.सं.सं.२९.१९४४) दर्शन होते (चित्र-१९७), गेल्यावर्षी मधुरेच्या संग्रहालयांत गोविंदनगर येथून मिळालेले बुद्धाच्या मूर्तीचे एक कुषाणकालीन अभिलिखित पादपीठ आले आहे. या अभिलेखांत पादपीठावर स्थापन केलेल्या बुद्धप्रतिमेस 'अमिताभ' असे नांव दिले आहे. यावरून हे संभवते की इसवीसनाच्या सुरूवातीच्या शतकात ध्यानीबुद्धांच्या स्वतंत्र प्रतिमा घडवीत असावेत. दुसरे असे की या पादपीठावर दिसणाऱ्या पावलाच्या डाव्या बाजूस 'कमळ' आहे. शक्य आहे की अमिताभाचा कमळाशी संबंध या काळापासूनच रूढ झाला असेल. ध्यानीबुद्धाच्या वर दाखविलेल्या पांच शक्ती फारशा लोकप्रिय झालेल्या दिसत नाहीत.
बोधिसत्त्व :
ध्यानीबुद्ध निरंतर ध्यानावस्थेत असल्यामुळे जगव्यापाराच्या दृष्टीने काहीच करीत नाहीत. त्यांच्या वतीने तो व्यापार करण्यांसाठी प्रत्येकी एका क्रियाशील बोधिसत्वाची योजना केली गेली. कलेंत कुषाणकाळापासूनच मैत्रेयादि बोधिसत्वाचे चित्रण मिळू लागते. डोक्यावर ध्यानी बुद्ध अमोघसिद्धी असलेल्या मैत्रेयाचे सुंदर अंकन एका कुषाणकालीन वेदिका स्तंभांवर केलेले आहे (ल.सं.सं.बी. ८२ चित्र-१९७). मैत्रेय बोधिसत्व" हा अभयमुद्रेत असतो व त्याच्या हातात घट असतो. बोधिसत्व हे नेहमीच अलंकारांनी मंडित असतात.
हे लक्षांत घेणे जरूरी आहे की काही शिल्पांत पांचच्या ऐवजी आठ बोधिसत्वांचा गट असतो. येथे मूळ पांचापैकी रत्नपाणि आणि विश्वपाणि यांना न दाखवता यांच्याऐवजी आकाशगर्भ, क्षितिगर्भ, सर्वनिर्वाण-विष्काम्भिन्, मंजुश्री आणि मैत्रेय अशा पांच नव्यांची योजना केली जाते. यापैकी मानुषी बुद्धांच्या रूपानें मैत्रेयाचे पूर्वीपासूनच अस्तित्व होते, चार मात्र नवे आले. या चौघापैकी सर्वांत जास्त महत्त्व मंजुश्रीला मिळाले.
बोधिसत्व हे क्रमाने सृष्टीचा व्यापार सांभाळतात, कार्य पूर्ण करून निवृत्त होतात आणि आपल्या मूळ रूपांत विलीन होतात. हे आपला व्यापार मानुषी बुद्धाच्या मदतीने संपन्न करीत असतात.
मानुषी बुद्ध :
हे बुद्धावतार होत. हीनयान आणि महायान दोन्ही मतें भूतकाळाच्या चोवीस बुद्धांची कल्पना करतात, व प्रत्येकाचा स्वतंत्र बोधिवृक्षही कल्पिलेला आहे. यापैकी महायानमत शेवटल्या सातांना 'मानुषी बुद्ध' असे नांव देते. आठवा मानुषी बुद्ध मैत्रैय हा शेवटला असून भविष्य काळांत होणारा बुद्ध आहे.
बौद्ध मतांप्रमाणे आजपर्यंत तीन युगें संपून अवलोकितेश्वराचे हे चौथे सृजन आहे. या युगाचा मानुषीबुद्ध शाक्य मुनी गौतम बुद्ध हा होय. त्याच्या निर्वाणानंतर चार हजार वर्षांनी विश्वपाणी बोधिसत्व पांचवे सृजन करील व त्यावेळी मैत्रेय हा मानुषीबुद्ध होईल.
देवी :
बौद्ध देवतासंघात देवी असंख्य आहेत व कोण कुणाची शक्ती आहे हे ठरविणे फारच गुंतागुंतीचे आहे. महत्त्वाच्या
[04/02, 9:37 pm] Swapnil Jirage: बौद्ध प्रतिमा
४५३
असे दाखवितो की बुद्धमूर्तीचा हा प्रकार हीनयानाचा पुरस्कार करणाऱ्या कंबोडिया, सयाम आणि लाओस या देशात ही सापडतो. २६
ग) कित्येक शिल्पांत बुद्धाचे पाठशिळेवर आजुबाजूला स्तूप दाखविण्यांची पद्धत सुरू (ल.सं.सं. ६६.९६) झालेली दिसते.
बौद्ध देवतासंघ
महासांघिकासारख्या सुधारणावादी बौद्धांनी इतरत्र पसरत असलेल्या भक्तित्तत्त्वांनी अनुप्रेरित होऊन आपल्या येथे बुद्धमूर्ती घडविली व तिचा प्रचार सुरू केला. त्याबरोबरच बौद्ध देवतांच्या प्रतिमांची ही मुहूर्तमेढ रोवली गेली. बौद्ध कथांच्या अंकनात ब्रह्मा, शक्र (इंद्र), मार (कामदेव), नाग, वगैरे तर होते पण त्यानंतर बोधिसत्व, अवलोकितेश्वर, ध्यानीबुद्ध, मानुषीबुद्ध, वगैरेचाही उदय होऊ लागला. बौद्धदेवतासंघाची रचना खालीलप्रमाणे कल्पिली गेली. विवेचनाला आरंभ करण्यापूर्वी एक सूचना द्यावीशी वाटते की बौद्धधर्माचा निरनिराळ्या देशात प्रसार झाल्यामुळे येथे देश व काळाचा प्रभाव ही भरपूर पडला आहे. निरनिराळ्या विचारसरणीमुळे निरनिराळ्या देवता समोर आलेल्या आहेत. त्याचे परस्पर संबंध सर्वत्र स्थिर आहेतच असा भाग नाही. त्यामुळे सुरुवातीच्या विद्यार्थ्यास समजावयास सोपे जाईल अशा पद्धतीने येथे या विषयाची मांडणी केली आहे. अर्थात्च बारीक सारीक सैद्धांतिक भेदोपभेद या सर्वांना येथे बाजूला ठेवले आहे.
ध्यानी बुद्ध - साधारणपणें ठोकळ विचारांकरिता संपूर्ण सृष्टीचे मूळ उगम स्थान म्हणून विश्वपित्याच्या रूपानें आदिबुद्ध व विश्वमातेच्या रूपाने आदिप्रज्ञा किंवा प्रज्ञा पारमिता यांची काहीशी पुरुष आणि प्रकृतीसारखी कल्पना केलेली आहे. २७ या जोडप्यापासून ध्यानी बुद्धांची २८ उत्पत्ती झाली. हे पांच आहेत. पांचही जण नेहमीच ध्यान स्थितीत असतात व जगाच्या कोणत्याही व्यापारात ते भाग घेत नाहीत. पुढील पानावर दाखविलेल्या तक्त्यांत त्यांच्या दिशा, प्रतिनिधितत्त्वें व त्यापासून उद्भूत होणारे गुण किंवा तन्मात्रा स्पष्ट केल्या आहेत. हे ध्यानी बुद्ध स्वतंत्र असे मध्यकालीन कलेत क्वचितच अंकित केले जातात. ते पांचाच्या गटात बोधिसत्व मूर्तीच्या पाठशिळेवर अथवा स्वतंत्र रूपानें स्वतःशी संबधित देवतांच्या मुगुटांवर दिसतात, किंवा त्यांच्या पाठशिळेवरही त्यांचे सर्वांचे अंकन केले जाते. पांचाचा गट असला तर देवतेच्या पितृस्थानांवर असलेला ध्यानी बुद्ध केन्द्रात असून चार आजूबाजूला असतात हे पांचही जण नेहमी वज्रासनांत दिसतात. त्यांची वाहनें व चिन्हें खालील प्रमाणे होत-
ध्यानीबुद्ध
वाहन
डोक्यांवरील चिन्ह
वर्ग
शक्ति
वैरोचन
भयंकर सर्प
चक्र
क
वज्रधात्वीश्वरी
(dragon)
अक्षोम्य
हत्ती
वज्र
च
त
ट
लोचना
रत्नसंभव
सिंह
रत्न
मामकी
अमिताभ
मोर
कमळ
पाण्डरा
अमोघसिद्धी
गरुड
विश्ववज्र
तारा
(दुहेरीवज्र)
[04/02, 9:37 pm] Swapnil Jirage: भारतीय मूर्तिशास्त्र
४५२
रूपमंडनांप्रमाणे तो भगवी वर्षे नेसलेला, ध्यानस्थ, द्विभुज आणि ऊर्ध्वपाणिक (हात वर उचलेले) असावा. २५
बुद्धप्रतिमेच्या मुद्रा :
साधारणपणें बुद्धमूर्ती खालील मुद्रांत दिसतात-
१) ध्यान मुद्रा - मांडी घालून बसलेला, दोन्ही हात बेंबी जवळ, पंजे एकावर एक ठेवलेले (चित्र-१९४).
२) धर्मचक्रप्रवर्तन मुद्रा- मांडी, विशिष्ट मुद्रेत दोन्ही हात छाती जवळ जुळवलेले. यांत बोटांची ठेवण विशेष
लक्ष देण्यासारखी असते (चित्र१९६).
३) भूमिस्पर्श मुद्रा- मांडी, डावा हात मांडीवर, उपड्या पण उजव्या हाताने भूमिस्पर्श (चित्र-१९५).
४) वरदाभय- उभा, किंवा बसलेला, उजवा हात अभय मुद्रेत आणि डावा वरद मुद्रेत. या दोन्ही मुद्रा बरोबर असतातच अशातला भाग नाही. कधी कधी उजवा हात अभय मुद्रेत असतो तर डाव्या हातात भिक्षापात्र
असते. (चित्र-२१०).
५) महानिर्वाणमुद्रा - दोन शालवृक्षांच्या मध्ये शय्येवर उजवा हात डोक्याखाली घेऊन त्याच कुशीवर निजलेला
बुद्ध. या मुद्रेतच त्याने महानिर्वाण प्राप्त केले.
मध्यकालीन बुद्धप्रतिमा :
गुप्तकाळाच्या शेवटल्या चरणांत ओदंतपुरी, नालंद आणि विक्रमशिलेच्या नांवानें बौद्ध कलेची विख्यात केंद्रे बिहार व बंगालमध्यें स्थापित झाली. येथे साहजिकच निरनिराळ्या रूपांत अनेक बुद्ध प्रतिमा तयार झाल्या, खाक्या साधारणपणें जुनाच होता. मात्र काही शिल्पांत नोंद करण्यासारखी निराळी रूपें समोर आली. ठळक प्रकार येणेप्रमाणें-
क) दोन्ही पाय समोर सोडून उच्चासनावर बसलेला (प्रलम्बपादासन) बुद्ध (ल.सं.सं.जी.८६).
ख) डोक्यावर मुगुट घातलेला बुद्ध- साधारण पद्धत अशी असते की मुगुटादि अलंकार घातलेल्या प्रतिमा बोधिसत्त्वांच्या आणि चीवर संघाटी असलेल्या पण अलंकार विहीन अशा मूर्ती बुद्धाच्या असतात. पण काही शिल्पांत (उदा०चित्र १९६ ल.सं.सं.ओ. २८९) मुगुट घातलेले बुद्ध दाखविले आहेत २६ मुगुट घातलेला
बुद्ध बंगाल, बिहार, आणि वाराणसीच्या मध्यकालीन कलेत (८-१२ वे शतक). कश्मीरमध्यें अखनूर आणि उष्कर येथे (८-९वे शतक) आणि त्याचप्रमाणे मध्यप्रदेशांत तेवर आणि तिगोवा येथे आढळतो पण त्यापूर्वी सुमारे ७व्या शतकात तो अफगाणिस्तानात बामीयान आणि फोंडुकीस्तान येथे दिसतो. यापद्धतीचा प्रारंभकार्ले येथील लेणी संख्या श्यांत पाहता येतो. तेथें सिंहासनांवर बसलेल्या व जटा उष्णीष असलेल्या बुद्धाचे डोक्यावर दोन आकाशचारी देव मुगुट धरून उभे आहेत, असेच दुसरे अंकन अजिंठा येथील एकोणीसाव्या लेण्यात आहे. येथे उभ्या बुद्धाचे डोक्यावर आकाशसंचारी दोन बुटके मुगुट धरून आहेत. वीतरागी अथवा सर्वसंग परित्याग केलेल्या बुद्धाला मुगुट किंवा अलंकार घातलेला दाखविणे कितपत रास्त आहे ही शंका येथे उद्भवते. कुमारस्वामी यांच्या मते हे 'संभोगकाय' किंवा बुद्धाच्या दैवी रूपाचे अंकन होय. पार्थिव बुद्धाचे द्योतक 'रूपकाय' किंवा 'निर्माणकाय' स्वरूपात तो चीवर संघाटी घातलेला भिक्षु दिसतो. काहींच्या मतें मुगुट घातलेला बुद्ध महायानमतवाद्यांचा देव होय पण हे मत सर्वमान्य नाही. दुसरा पक्ष याचे खंडन करून
[04/02, 9:37 pm] Swapnil Jirage: भारतीय मूर्तिशास्त्र
४५२
रूपमंडनांप्रमाणे तो भगवी वर्षे नेसलेला, ध्यानस्थ, द्विभुज आणि ऊर्ध्वपाणिक (हात वर उचलेले) असावा. २५
बुद्धप्रतिमेच्या मुद्रा :
साधारणपणें बुद्धमूर्ती खालील मुद्रांत दिसतात-
१) ध्यान मुद्रा - मांडी घालून बसलेला, दोन्ही हात बेंबी जवळ, पंजे एकावर एक ठेवलेले (चित्र-१९४).
२) धर्मचक्रप्रवर्तन मुद्रा- मांडी, विशिष्ट मुद्रेत दोन्ही हात छाती जवळ जुळवलेले. यांत बोटांची ठेवण विशेष
लक्ष देण्यासारखी असते (चित्र१९६).
३) भूमिस्पर्श मुद्रा- मांडी, डावा हात मांडीवर, उपड्या पण उजव्या हाताने भूमिस्पर्श (चित्र-१९५).
४) वरदाभय- उभा, किंवा बसलेला, उजवा हात अभय मुद्रेत आणि डावा वरद मुद्रेत. या दोन्ही मुद्रा बरोबर असतातच अशातला भाग नाही. कधी कधी उजवा हात अभय मुद्रेत असतो तर डाव्या हातात भिक्षापात्र
असते. (चित्र-२१०).
५) महानिर्वाणमुद्रा - दोन शालवृक्षांच्या मध्ये शय्येवर उजवा हात डोक्याखाली घेऊन त्याच कुशीवर निजलेला
बुद्ध. या मुद्रेतच त्याने महानिर्वाण प्राप्त केले.
मध्यकालीन बुद्धप्रतिमा :
गुप्तकाळाच्या शेवटल्या चरणांत ओदंतपुरी, नालंद आणि विक्रमशिलेच्या नांवानें बौद्ध कलेची विख्यात केंद्रे बिहार व बंगालमध्यें स्थापित झाली. येथे साहजिकच निरनिराळ्या रूपांत अनेक बुद्ध प्रतिमा तयार झाल्या, खाक्या साधारणपणें जुनाच होता. मात्र काही शिल्पांत नोंद करण्यासारखी निराळी रूपें समोर आली. ठळक प्रकार येणेप्रमाणें-
क) दोन्ही पाय समोर सोडून उच्चासनावर बसलेला (प्रलम्बपादासन) बुद्ध (ल.सं.सं.जी.८६).
ख) डोक्यावर मुगुट घातलेला बुद्ध- साधारण पद्धत अशी असते की मुगुटादि अलंकार घातलेल्या प्रतिमा बोधिसत्त्वांच्या आणि चीवर संघाटी असलेल्या पण अलंकार विहीन अशा मूर्ती बुद्धाच्या असतात. पण काही शिल्पांत (उदा०चित्र १९६ ल.सं.सं.ओ. २८९) मुगुट घातलेले बुद्ध दाखविले आहेत २६ मुगुट घातलेला
बुद्ध बंगाल, बिहार, आणि वाराणसीच्या मध्यकालीन कलेत (८-१२ वे शतक). कश्मीरमध्यें अखनूर आणि उष्कर येथे (८-९वे शतक) आणि त्याचप्रमाणे मध्यप्रदेशांत तेवर आणि तिगोवा येथे आढळतो पण त्यापूर्वी सुमारे ७व्या शतकात तो अफगाणिस्तानात बामीयान आणि फोंडुकीस्तान येथे दिसतो. यापद्धतीचा प्रारंभकार्ले येथील लेणी संख्या श्यांत पाहता येतो. तेथें सिंहासनांवर बसलेल्या व जटा उष्णीष असलेल्या बुद्धाचे डोक्यावर दोन आकाशचारी देव मुगुट धरून उभे आहेत, असेच दुसरे अंकन अजिंठा येथील एकोणीसाव्या लेण्यात आहे. येथे उभ्या बुद्धाचे डोक्यावर आकाशसंचारी दोन बुटके मुगुट धरून आहेत. वीतरागी अथवा सर्वसंग परित्याग केलेल्या बुद्धाला मुगुट किंवा अलंकार घातलेला दाखविणे कितपत रास्त आहे ही शंका येथे उद्भवते. कुमारस्वामी यांच्या मते हे 'संभोगकाय' किंवा बुद्धाच्या दैवी रूपाचे अंकन होय. पार्थिव बुद्धाचे द्योतक 'रूपकाय' किंवा 'निर्माणकाय' स्वरूपात तो चीवर संघाटी घातलेला भिक्षु दिसतो. काहींच्या मतें मुगुट घातलेला बुद्ध महायानमतवाद्यांचा देव होय पण हे मत सर्वमान्य नाही. दुसरा पक्ष याचे खंडन करून
[04/02, 9:37 pm] Swapnil Jirage: ४५०
भारतीय मूर्तिशास्त्र
बाबतीत उष्णीष शब्दाचा अर्थ नेहमीप्रमाणे 'पागोटें' हा घ्यावयाचा नाही. ते महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांपैकी एक" निसर्गतः प्राप्त झालेले विशेष लक्षण होय.
२) अशाच प्रकारचे दुसरे लक्षण म्हणजे ऊर्णा किंवा दोन भुवयांच्या मधोमध असलेले कुंकवासारखे वर्तुळाकार चिन्ह 'ललित विस्तरां' प्रमाणें मारपराजयाचे वेळी बोधिसत्व सिद्धार्थाच्या ऊर्णेतून एक ज्योत निघाली होती व तिच्च्यामुळे माराचे महाल कंपित झाले होते. कुषाणकालीन बुद्धमूर्तीत हे ऊर्णा चिन्ह अनपवाद रूपाने असते. एका शिल्पांत (म.सं.सं.ए. २७) ऊर्णा चिन्हांचे ठिकाणी एक खळगा आहे. उघड आहे की या जागी मुळांत किंवा नंतरच्या काळात ऊर्णेतून प्रगट होणाऱ्या प्रकाशाचे प्रतीक म्हणून एखादे रत्न बसविलेले असावे.
३) बुद्धाचे विशाल व विस्तीर्ण वक्षस्थल एक खांदा साधारणपणे डावा-वस्त्रानें आवृत्त असणे (एकांसमुत्तरासंगंकृत्वा).
४) उजवा हात खांद्यापर्यंत अभय मुद्रेत उचललेला असणे व डावा हात उभ्या प्रतिमांत वस्त्रांत पकडून किंवा मूठ वळून कमरेजवळ असणे. बसलेल्या बुद्ध मूर्तीत तो मांडीवी ठेवलेला असतो (चित्र-१८९ पहिला बुद्ध).
५) अंगाला चिकटलेली पण डाव्या खांद्यावर आणि खालच्या भागाला बऱ्याचशा सुरकुत्या असलेली वर्षे.
६) नेसूच्या वस्त्राला आवळून ठेवण्यासाठी कमरे भोवती गांठ मारून गुंडाळलेली अरुंद पट्टी किंवा 'कायबंधन' याचा सर्रास वापर.
७) पूर्ण उघडलेले डोळे आणि मुखांवर हलके स्मित.
८) तोंडावर आनंद, करुणा व चिरंतन शांती यासारख्या भावनांच्या अंकनांपेक्षा शारीरिक भाव-भंगिमेचे जास्त नैसर्गिक अंकन.
९) दोन्ही पाय सरळ आणि तांठ असणे. काही शिल्पांत दोन पावलांच्यामध्यें कमळ-कलिकांचा गुच्छ, सिंह, बोधिसत्व मैत्रेय (म.सं.सं. ३८.२७९८, सारनाथ बोधिसत्व, लसं.सं. ओ.७१) व क्वचित एक स्त्री प्रतिमा अंकित केलेली दिसते.१७
१०) नागमोडी कांठ (हस्तिनख) असलेले प्रभामंडळ (चित्र-१८९).
११) तळहात व तळपायावर मंगलचिन्हांचे अंकन.
गुप्तकालीन बुद्धप्रतिमा व तिची वैशिष्ट्यें: (चित्रे-१९०-९१)
गुप्तकाळ हा उत्तर भारतात भारतीय कलेचा उत्कर्ष काळ होता. या समयाची उत्कृष्ट शिल्पें मथुरा कलेंत निर्माण झाली. त्यापैकी काही बुद्धप्रतिमा अनिवार्य रूपाने उल्लेखनीय आहेत (उदा० म सं.सं.ए. ५, ल.सं.सं.बी. १०, राष्ट्रपति भवन दिल्ली येथील बुद्धमूर्ती, कसिया (उत्तरप्रदेश) येथील झोपलेली विशाल बुद्ध प्रतिमा). असें जरी असले तरी या काळात एकमेव उत्कृष्ट कलाकेंद्र होण्याचा मथुरेचा सन्मान वाराणसी जवळील सारनाथ या बौद्ध केंद्राने वाटून घेतला, नव्हे त्याने मधुरेवर कुरघोडी करण्यास प्रारंभ प्रवर्तन मुद्रेत बसलेला बुद्ध (सारनाथ संग्रहालय) भारताची एक अमर कलाकृती म्हणून स्वीकार केला जातो. या शिवाय या संग्रहालयांत किती तरी गुप्तकालीन बुद्ध शिल्पें विद्यमान आहेत. या बुद्धप्रतिमांची अधोलिखित वैशिष्ट्यें डोळ्यात भरण्यांसारखी आहेत :
[04/02, 9:38 pm] Swapnil Jirage: बौद्ध प्रतिमा
४४९
व दोन्ही ठिकाणी बुद्धाची मूर्ती अस्तित्वांत आली. आता हा वादाचा विषय आहे कीं बुद्धाची प्रथम प्रतिमा गांधार कलेत बनली, का ती घडविण्यांचा मान मथुरा कलेकडे जातो.
या वादाच्या साधक बाधक कारणांची येथे चर्चा न करता एवढेच सांगतो की बुद्धाची प्रथम मूर्ती 'बोधिसत्व' या नांवाखाली मथुरेच्या कलाकारांनी घडविली असे समजण्याकडे सध्या विद्वांनाचा कल आहे. सारनाथ (वाराणसी) येथे भिक्षु बल यानें बोधिसत्व नांव असलेली विशाल बुद्धप्रतिमा कनिष्काच्या तिसऱ्या राज्य संवत्सरांत प्रतिष्ठित केली. सुरुवातीच्या बुद्ध प्रतिमांना बोधिसत्व असे संबोधित केल्यामुळे सुधारणावादी बौद्धांनी एकाच दगडानें दोन पक्षी मारले. जुन्या मतांप्रमाणे बुद्धाला साकार रूप तर दिले नाही, पण भक्ती करण्याकरिता बोधिसत्व या गोड नांवाखाली बुद्धाचे साकार प्रतीक लोकांसमोर उभे करून दिले. बुद्ध हा बुद्धत्व प्राप्त करण्यांपूर्वी बोधिसत्वच होता.
बुद्धप्रतिमा निर्माणाचे आधार
मथुरेत उभ्या बुद्धाची मूर्ती समकालीन यक्ष प्रतिमांना डोळ्यांसमोर ठेऊन घडविली गेली. बसलेल्या बुद्धाची प्रतिमा कदाचित भरहुत कलेत दिसणाऱ्या दीर्घतापसी याच्या मूर्तीला पाहून तयार झाली असेल. विद्वानांच्या मतें काही आयागपट्टांवर दिसणारी तीर्थकराची प्रतिमा तिचा आधार असू शकते.
बुद्धाचे केस निदान-कथेच्या वर्णनांस अनुसरून दाखविले असावेत. काही प्रतिमांत बुद्ध मुंडित आहे तर काहींत केसांचे एकच पेड शंखाच्या वरच्या टोकांप्रमाणें डोक्यांवर फिरवून बांधले आहे. डॉ. लोहुझेन बाईचे मत या बाबतीत असे आहे की अगदी प्रारंभी अर्थात गांधार कलेचे लोण इकडे पोचण्याच्या अगोदरची पद्धत म्हणजे 'कपर्दिन्' पद्धतीची केशरचना होय. गांधार कलेत नागमोडी वळणाचे केस दाखवीत. मथुरेच्या कलाकरांनी त्या पद्धतीची नक्कल करण्याचा प्रयत्न म्हणून अर्धचंद्राच्या आकाराच्या पंक्तीच (notched hair) तयार केल्या. ही पद्धत पहिल्या शतकाच्या शेवटी आणि दुसऱ्याच्या प्रारंभी रूढ होती. त्याच्या पुढची पायरी म्हणजे कुरळ केस दाखविणे ही होय." नागमोडी वळणाच्या केसांच्या बाबतीत बाईंचे मत सांभाळून स्वीकारले पाहिजे कारण अशा वळणांच्या केसांचा बुद्ध मथुरेच्या कुषाणकलेतही मिळाला आहे (म.सं.सं. २९.१९४५) असो. उत्तर कुषाण काळांत अंगुष्ठमात्र कुरळ केस दाखवू लागले. बुद्धाच्या प्रभामंडळाचा उगम कुषाण नाण्यावर दिसणाऱ्या इराणी देवतांच्या प्रभामंडळांत असावा. चीवर, संघाटी, वगैरे बौद्ध वस्त्रे व ती धारण करण्याची पद्धत समकालीन भिक्षूपासून उचलली असेल. विनयपिटकांतही याचे विस्तृत वर्णन मिळते.
गांधार कलेत जो बुद्ध तयार झाला त्याला बाळसे मात्र ग्रीक कलेकडून आले. त्याचे केस, मिशा, वस्त्र पांघरण्याची पद्धत, वगैरेत पूर्ण भारतीयत्व दिसत नाही. गांधार बुद्ध उभे असले तर नेहमी अभय मुद्रेत असतात. बसलेले असले तर अभय, ध्यान व धर्मचक्र प्रवर्तन मुद्रेत दिसतात. भूमिस्पर्शमुद्रेचे दर्शन क्वचितच होते. वरदमुद्रेचा तर पूर्ण अभाव आहे.
कुषाणकालीन बुद्धप्रतिमेची वैशिष्ट्ये :
याप्रमाणे धर्माचार्य, लोकप्रवृत्ती आणि शासकीय पाठबळ या तिघांच्या संयोगाने जी बुद्धप्रतिमा निर्माण झाली तिची ठळक लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :
१) मस्तक मुंडित असणे किंवा उष्णीषावर शंख अथवा कौडीप्रमाणे केसाची वळणदार रचना (कपर्द). बुद्धाच्या
३२. Bhattacharya B. 1, pp. 10-14
३३. Gupte 1.p 112
३४. Bhattacharya B., 1, pp. 32-52
तेच, पान ३३
तेच, पान ३५
३७. तेच, पान ३६
३८. तेच, पान ३८
३९. Bhattacharya B.1, p.48
४०. सारनाथ संग्रहालय सं. ५१३
४१. Bhattacharya B.1, p 50
४२. तेच, पान ५५
४३. तेच, पान ६८
४४. तेच, पान ६१
४५. तेच, पान ६९
४६. तेच, पान ७८
४७. तेच, पान ८४
४८. तेच, पान ८९
४९. तेच, पान ९३
५०. तेच, पान १००
५१. तेच, पान १०३
५२. तेच, पान १०६
५३. तेच, पान १०९
५४. तेच, पान ११४
५५. तेच, पान १३२
५६. तेच, पान १३५-१४०
***
[04/02, 9:34 pm] Swapnil Jirage: २९) मृदुतरुण हस्तपादः
बौद्ध प्रतिमा
४६३
७.
८.
३०) जालाङ्गुलि हस्तपादः
३१) दीर्घाङगुलिः अधः क्रमतलयो चक्रे जाते चित्रे सहस्रारे सनेमिके सनाभिके
३२) सुप्रतिष्ठित समपादः
महापुरुष लक्षणांच्या थोड्या फार फरकानें इतरत्रही याद्या आढळतात; तसेच सामुद्रिक शास्त्रांप्रमाणे छत्र, कमळ, धनुष्य, रथ, वज्र, कासव, अंकुश, विहीर, स्वस्तिक, तोरण, सरोवर, सिंह, वृक्ष, चक्र, शंख, हत्ती, समुद्र, कलश, प्रासाद, मासा, यव, यज्ञस्तंभ, स्तूप, कमंडलू, पर्वत, चामर, दर्पण, बल, ध्वज, अभिषेक, लक्ष्मी, माळा व मोर यांना महापुरुष लक्षणें समजतात.
प्रिंस ऑफ् वेल्स म्युझियम, मुंबई येथील हुविष्काच्या ४५ व्या वर्षी तयार झालेली बुद्धप्रतिमा; Journal of the Bombay Branch of Royal Asiatic Society (JBORS.,) XX, 1902, p. 269.
पहा वर ११ च्या यादीत संख्या ३०
08 q.1.8 n
८९.
दिव्यावदान, २१ सहसोद्गतावदान, पान १८५; २८ वीतशोकावदान, पान २७७; ३७ रुद्रायणावदान, पान ४६६,७१ सुप्रभावदान पान १७६
२०.
तेच, २७ कुणालावदान, पान २७१.
२१.
तेच, ३४ दानाधिकरण महायानसूत्रम्, पान ४२६
२. अवदानशतक ३ कुसिकावदान, पान ९ ददर्श कुसीदो भगवन्त द्वात्रिंशता महापुरुष लक्षणैः समलंकृतं
३.
बृहत्संहिता, ५७.४४. DHI; p 581
P
१४. अग्नि, ४९.८, पान ९३
२५.
रूपमण्डन, तीन, २८, पान १४०
२६.
Sengupta 3.
२६'
Krishan Y. 1 p. 92,96, Figs 1,3.
२७.
Bhattacharya B. 1, p XXVIII; Bhattasali 1, p.16
२८. तेच, पानें २-७
२९.
VSA., 5
३०.
Bhattacharya B. 1, pp 8-9
३१.
तेच, पानें १३-१४
لود
بری
[04/02, 9:35 pm] Swapnil Jirage: भारतीय मूर्तिशास्त्र
४६२
४) ऊर्णा -- भुर्वोमध्ये हिमरजतप्रकाशा
५) गोपद्य नेव्रः
६)
अभिनील नेव्र:montita noitqhoeni tekstilatonina
७)
тері прицhoant latiga noti mutta
८)
अविरलदन्तः
९) शुक्लदन्तः
१०)
ब्रह्मस्वरः
aerq 14 oni
११)
रसरसाग्रवान्
१२)
प्रभू तनूजिह्वः-autoclirios neibnleesamou
१३) सिंहहनुः
0081 II.lov snertg-iriboß siriqlabeling
erlTartas
१४) सुसंवृत्तः स्कन्धः
१५) सप्तच्छदोच्छितांसः
48.19
१६)
चितांतरांसः
teto brasque nisl. Vime
१७) सूक्ष्म सुवर्ण वर्णच्छविः
XX.toet badelall
१८) स्थितोऽनवनत प्रलम्बबाहुः
१९) सिंहपूर्वार्धकायः
२०) न्यग्रोध परिमण्डलः
२१) एकैकरोमः
as-11, thumamanavič
hoy weld
२२)
ऊर्ध्वाग्राभिप्रदक्षिणावर्त रोमाः
oti
to
nigno
LA ymswesBmOO
२३) कोशोपगत वस्तिगुह्यः
२४) सुविवर्त्ततोरुः
२५) एणेयमृगराजजङ्घ:
ਲਾ ਸਿਹਤ ਤਕ ਜਿਸ ਲ
२६) दीर्घाङ्गुलिः
२७) आयत पाणिपादः
brawist pas stunning
२८) उत्सङ्गपादः
[04/02, 9:35 pm] Swapnil Jirage: 1. Shinkot Steatite Casket Inscription of the time of Menander. Sircar 1,14,pp.103-104; Swat Relic Vase, -Sircar 1,20, p, 109.
2. Mathura lion Capital Inscription, -Sircer 1,24,p.113,116.
3. Taxila Silver Scroll, -Sircar 1,34,p, 129
4. Sarnath Buddhist Image Inscription, Sircar 1,37-39, p 132
5. Sui Vihara Copper Plate, -Sircar 1,41, p 136
6. उदाहरणार्थ Joshi 4, pl,8
7. Coomaraswamy A.K., Early Indian Architecture-Eastern Art, Philadelphia, Bodhi-ghara, vol. II. 1930.
8. Marshall, J The Manuments of Sanchi, 1939, Pls 18; 19; Barua B, Barhut, Fig. 50, Fig 30; etc.
9. Barua B., Barhut, Fig. 45; Marshall J., The Monuments of Sanchi., Pl.34.
10. Smith, V, Jain Stupa and Other Antiqutities from Mathura Allahabad, 1901, pl. LXXII, Fig 1, SML., J. 365.
11. Joshi, 4PI. 9.
12. Takata 1, Fig., 168, 170, pieces from Amaravati.
१३. महापरिनिर्वाणसूत्र, सं. भिक्षुकित्तिमा, वि, सं. १९९८, सारनाथ, सूत्र १९५ पृ. १११-२.
14. VSA., 3,pp, 160-61. स्तूप शिल्पाच्या विस्तृत चर्चेकरिता पहा हाच ग्रंथ, पाने १५७-२१७; Sivaramamurti 4,17-26.
15. Coomaraswamy A.K, Origin of the Buddha Image, Art Bulletin ix. 4, New york 1927.pp. 42; VSA., 3pp. 285-98 Joshi 4. pp 25-29.
टिपा आणि संदर्भ
बौद्ध प्रतिमा
बौद्ध प्रतिमा
४६१
16. Lohuizen 4.
१७. ललितविस्तरांप्रमाणे महापुरुषाची बत्तीस लक्षणें खालील होत (ललितविस्तर. ७ पान ४४)-
१) उष्णीषशीर्षः
भिन्नाञ्जनमयूरकलापाभिनील वल्लित प्रदक्षिणावर्त केशः २)
३) समविपुल ललाटः
[04/02, 9:35 pm] Swapnil Jirage: ४६०
भारतीय मूर्तिशास्त्र
होतात. दगडासारख्या प्रतिमेत रंग नसले तर हे प्रकार देवीच्या परिवार देवतांच्या मदतीने ओळखता येतात. रंगाप्रमाणे सात प्रकार म्हणजे हरित तारा, श्वेत तारा, पीत तारा, नील तारा, व रक्त तारा असे पांच व पांढरी आणि हिरवीचा एक एक अतिरिक्त असें सात प्रकार होत.
समारोप
बौद्ध देवतासंघाचा पसारा फार मोठा आहे. श्री. भट्टाचार्य यांनी तो कांही अंशी आटोक्यात घेऊन आपल्या ग्रंथात सम्मिलित केला आहे. येथें त्यापैकी कलेत दिसणाऱ्या काहींचे व इतर काही महत्त्वाच्या देव आणि देवी यांचे ओझरते दर्शन घडविण्यांचा प्रयत्न केला आहे. विशेष अभ्यासकांनी मूळ ग्रंथच पाहिले पाहिजेत.
***
[04/02, 9:35 pm] Swapnil Jirage: बौद्ध प्रतिमा
४५९
'संक्षिप्त मारीची' या नावाने ओळखले जाते. मारीचीची एक सुंदर प्रतिमा लखनऊच्या संग्रहालयांत आहे (सं.सं.बी. २८२ चित्र-२०३)
९)
उष्णीषविजया : ही श्वेत वर्णाची असून हिला तीन तोंडे व आठ हात असतात. हिची सर्वात मोठी ओळख म्हणजे हिच्या हातांत कमलावर बसलेला बुद्ध असतो. हिची विद्यादेवी सरस्वतीशी समीपता आहे (चित्र-२०४).
१०) वज्रवाराही : ही एक डाकिनी असून हेरुकाची शक्ती आहे. या दोघांच्या संयोगावरच चक्रसंवरतंत्र आणि वज्रवाराही तंत्र यांची उभारणी झाली आहे. ही द्विभुज किंवा चतुर्भुज असते व बहुधा प्रत्यालीढ मुद्रेत दिसते. वज्र, तर्जनी आणि कपाळ ही हिची चिन्हें होत.
११) खदिरावणी तारा : बऱ्याचशा बौद्ध देवी तारा या नावाने ओळखल्या जातात. त्यातच एक खदिरावणी ही होय. हिचा रंग हिरवा असल्यामुळे हिला श्यामातारा ही म्हणतात, उत्पल हे हिचे चिन्ह आहे आणि अशोककांता व एकजटा हिच्या बरोबर विद्यमान असतात. बहुतेक हिच्या दोन्ही बाजूला कमळे दाखवितात. चंदेल कलेत तयार झालेली हिची एक सुंदर प्रतिमा महोब्याहून मिळाली आहे (चित्र-२०७).
१२) पर्णशबरी : हिचा संबंध अक्षोभ्य आणि अमोघसिद्धी या दोघांशी आहे. हिला तीन मस्तकें व सहा हात आहेत. अक्षोभ्याबरोबर हिचे मुख प्रसन्न असते पण अमोघ सिद्धी बरोबर मात्र ते क्रूर दिसते. साधनेत हिला 'पिशाची' आणि 'सर्व-मारी-प्रशमनी' म्हटले आहे. 'शीतला', 'देवी' वगैरे सारखी ही रोगराईशी संबंधित देवी दिसते.
१३) जम्भल ५४ : जम्भलाचा संबंध अक्षोभ्य आणि रत्नसंभव या दोन ध्यानीबुद्धांशी आहे. ब्राह्मणधर्मातील धनपती कुबेराचे हे बौद्ध संस्करण आहे. रत्नसंभवाशी संबंधित असलेला जम्भल आपल्या हातात फळ आणि मुंगूस बाळगतो (चित्र-२०६). काही शिल्पांत हे मुंगूस रत्नें ओकीत असते. जंभलाचा रंग सोनेरी पिवळा असून आंगकाठी. आडवी व पोट सुटलेले असते. बसलेला असतांना त्याच्या पायाशी लवंडलेला कुंभ दिसतो. त्यामधून धनराशी बाहेर पडत असते. काही शिल्पांत याच्या अष्टदल कमलाच्या पाकळ्यावर आठ यक्ष (मणिभद्र, पूर्णभद्र, धनद, वैश्रवण, केलिमाली, चिविकुंडली, सुखेंद्र आणि चरेंद्र) हे दिसतात. जम्भल हा आपली शक्ती वसुधारा हिच्या बरोबर यब् युम् अवस्थेत ही दिसतो. जंभलाची काही इतर रूपें साधनमालेत दिलेली आहेत. त्या विस्ताराकडे आपल्याला वळता येणार नाही.
१४) पंचरक्षा : पंचरक्षास्तोत्र आणि पंचरक्षा देवता बौद्धांकडे बऱ्याच पुजल्या जात. नेपाळच्या जवळ जवळ प्रत्येक मठांत पंचरक्षा देवतांच्या प्रतिमा आहेत. यांचे पूजन खूप आयुष्य, राज्याचे संरक्षण, गावें, कुरणें यांची वृद्धी व रोगराई, दुष्काळ वगैरे संकटापासून बचाव व्हावा एवढ्या करिता केले जात असे. या पंचरक्षा म्हणजें (१) महाप्रतिसरा, (२) महासाहस्रप्रमर्दनी (३) महामंत्रानुसारिणी (४) महामायूरी व (५) महासितवती या होत.
१५) तारा : बौद्धदेवी समुदायांत तारा व तिचे प्रकार यांचा बराच गाजावाजा आहे. तारेचे सामान्य ध्यान म्हणजे उजवा हात वरद मुद्रेत असणे व डाव्यांत उत्पल असणे हे होय. रंग भेदाने या एका ध्यानाचे सात प्रकार
[04/02, 9:36 pm] Swapnil Jirage: भारतीय मूर्तिशास्त्र
४५८
३) हेरुक" : बौद्ध देवसंघात हेरुक बराच लोकप्रिय आहे. हा एकटा असला तर फक्त दोन हाताचा असतो, अन्यथा यब्-युम् (माता-पितावस्था किंवा संयुक्तावस्था) मुद्रेत आपल्या शक्तीला आलिंगन देत दिसतो (चित्र-२०८). प्रज्ञा ही याची शक्ती होय. हा तिच्यासह अर्धपर्यक आसनांत नाचताना आढळतो याचा रंग निळा आणि चेहरा उग्र असतो. वज्र आणि कपाळही याची चिन्हें होत. कुठे कुठे खट्वांगही असते.
याच्या शक्तीच्या नांवाप्रमाणे याची नांवे बदलतात. चित्रसेनेसह बुद्धकपाल, डाकिनी वज्रवाराही बरोबर वज्रडाक, बुद्धडाकिनी सह महामाया, प्रज्ञावज्रवाराही बरोबर संवर प्रमाणे नावें व रूपें बदलत जातात.
४) यमारि : हे यमाचे बौद्ध संस्करण होय. यमाप्रमाणेच याचे वाहन महिष असते व याचे तोंडही महिषाचे असते. हा एकटा किंवा आपली शक्ती प्रज्ञा हिच्याबरोबर असतो. तिब्बती अनुश्रुतिप्रमाणें मंजुश्रीने बैलाचे डोके असलेल्या यमाचा तो उन्मत्त झाल्यामुळे पाडाव केला. या प्रमाणे यमारि किंवा यमान्तक हे मंजुश्रीचे रूप होय. साधनमालेत रक्तयमारि आणि कृष्णयमारि असे यमारिचे दोन प्रकार वर्णन केले आहेत.
५) जांगुली : बौद्ध संघात ही सर्पदंशापासून वाचविणारी आणि बरे करणारी देवी मानली जाते. हिचे मुख्य चिन्ह सर्प हे आहे व तेच एका रूपात तिचे वाहन ही आहे. दुसऱ्या रूपात हिच्या हातात वीणा असते.
हिचे ब्राह्मणधर्माच्या मनसेशी बरेच साम्य आहे, किंबहुना मनसेच्या एका तांत्रिक ध्यानांत तिला जांगुली हेच नांव दिले आहे.
६) प्रज्ञापारमिता : प्रज्ञापारमिता हे एका महायानी शास्त्राचे ही नांव आहे. ज्याची नागार्जुनाने नागांपासून प्राप्ती करून घेतली होती. आर्य असंग याने साधना निर्माण करून देवीचे रूप दिले. बौद्धांत या देवीचे स्थान फार वरचे आहे. हिची श्वेत आणि पीत अशी दोन रूपें वर्णिलेली आहेत वज्रपर्यकासनांत बसलेल्या या देवीचे मुख्य चिन्ह कमळावर ठेवलेली पोथी हे होय.
७) वसुधारा" : शक्तिप्रकरणांत आपण कुषाण काळातील मासे घेतलेल्या वसुधारेचा विचार केला होता ही तिच्यापेक्षा अगदी भिन्न आहे. बौद्ध संघात ही जंभलाच्या पत्नीच्या रूपाने येते. श्री. भट्टाचार्य यांच्या मतांप्रमाणें ही ध्यानीबुद्धांपेक्षा प्राचीन आहे. धान्याची लोंबी हे हिचे चिन्ह असून हिचा वर्ण पिवळा आहे. काही शिल्पांत हिच्या डोक्यावर अक्षोभ्य असतो तर काहीत रत्नसंभव, कारण दोघांशीही हिचा संबंध आहे.
८) मारीची : वैरोचनापासून उद्भूत होणाऱ्या देवतांत मारीची ही सर्वात जास्त महत्त्वाची आहे, किंबहुना काही हिला वैरोचनाची शक्तीच मानतात. तिब्बती लामा उषा देवतेप्रमाणे हिचे सकाळी आवाहन करतात. मारीचीचा आपल्या सूर्याशी (सूर्याचे एक नांव गरीची आहेच) जवळचा संबंध आहे. सूर्य रथाच्या सात घोड्याप्रमाणें हिच्या रथाला सात डुकरें असतात. सूर्याचा सारथी अरुण हा पदविहीन आहे तर मारीचीचा सारथी राहू हा मस्तक रूप आहे. ब्राह्मण धर्मातील सूर्याचा शत्रु राहू हिचा सारथी झाला!
साधनमालेत मारीचीची सहा रूपें सांगितली आहेत, पण साधारणपणें कलेत आपल्याला जी मारीची दिसते ती सात डुकरांच्या रथांवर बसलेली, तीन तोंडे व आठ हात असलेली दिसते हे रूप 'अष्टभूजा मारीची' किंवा
[04/02, 9:36 pm] Swapnil Jirage: बौद्ध प्रतिमा
४५७
भुकटीच्या डोक्यावर जटामुकुट व हातांत त्रिदंड (त्रिशूळ) कमंडलू, व माळा असते. हयग्रीव हा बुटगा, लंबोदर आणि उग्र चेहऱ्याचा असून त्याच्या हातांत दंड असतो.
४) लोकनाथ : रंग पांढरा, चिन्ह कमळ व वरदमुद्रा. याला बहुतेक एकटा किंवा तारा व हयग्रीव यांच्या बरोबर दाखवतात. खसर्पण आणि लोकनाथ यांचे बरेच साम्य आहे, मुख्य फरक हा दिसतो कीं खसर्पणांबरोबर चौघे जण असतात आणि लोकनाथाबरोबर फक्त दोघे. लोकनाथाची एक उत्कृष्ट गुप्तकालीन प्रतिमा सारनाथ (वाराणसी) येथील संग्रहालयांत आहे (सं.सं.बी. (डी) १).
५) नीलकंठ : रंग पिवळा, वज्रपर्यंङकासन, समाधिमुद्रा, चिन्ह रत्नपात्र, आजुबाजूला दोन साप, हा दागिने घातलेला नसतो. उघडच आहे की हे शंकराचे बौद्ध संस्करण होय. चराचराला वाचविण्यांसाठी शंकराने समुद्रातून निघालेल्या विषाचे प्राशन केले व नंतर त्याला पोटांत न जाऊ देतां गळ्यात साठवून ठेवले व त्यामुळे तो नीलकंठ झाला ही ब्राह्मण धर्मातील कथा सर्वश्रुत आहेच.
नीलकंठ हा ध्यानीबुद्ध अमिताभ याचे पासून उद्भूत आहे. याची गुप्तकालीन प्रतिमा सारनाथ संग्रहालयांत आहे. (चित्र-२०१)४०
६) सुखावती लोकेश्वर : तीनमुखें, सहा हात, ललितासन, बरोबर शक्ती (तारा), रंग पांढरा, हा नेपाळमध्ये फार लोकप्रिय आहे. तिकडील कलेत याच्या बऱ्याच प्रतिमा मिळतात, इतरत्र मात्र फारशा दिसत नाहीत.
ध्यानीबुद्धांपासून उद्भूत देव आणि देवी :
येथेही आपणांस ठळक देवतांपर्यंतच सीमित रहावे लागेल. प्रस्तुत विवेचनाचा क्रम खालील प्रमाणें ठेऊ :
अमिताभदेवी कुरुकुल्ला
अक्षोभ्य : हयग्रीव, हेरुक, संवर, यमारि, जांगुली, पर्णशबरी, प्रज्ञापारमिता, वसुधारा.
वैरोचन : मारीचि, उष्णीषविजया, वज्रवाराही
अमोघसिद्धी : खदिरावणी तारा
रत्नसंभव : जम्भल, वसुधारा.
१) कुरुकुल्ला : हिचे सौम्य व उग्र असे अनेक प्रकार आहेत. तांत्रिक क्रिया विशेषतः वशीकरण हिच्यामुळे सफल होते असा समज आहे. उडीसात हिचे उग्ररूपांत पूजन होते. या शवारूढ देवीचे तेथे काही अंशी चामुंडेसारखे ध्यान आहे. इतरत्र ही चतुर्भुज किंवा अष्टभुज असून सौम्य आहे.
२) हयग्रीव : वैष्णव हयग्रीवाचे हे बौद्ध संस्करण म्हणता येईल. याचा अमिताभ आणि अक्षोभ्य या दोघांशी संबंध आहे. याला तीन डोकी, आठ हात असून चेहरा उग्र आहे. या शिवाय याची इतर ही ध्यानें आहेत. सर्वात वर असलेले घोड्याचे डोके याचे मुख्य चिन्ह आहे. नेपाळ व तिबेटकडे घोड्याचे व्यापारी याची जास्त पूजा करतात.
EHI., I, pt. 1, pp. 283-7
तेच p. 284
ब्रह्मा, अष्टदिक्पाल वगैरे
४१५
महा., हरिवंश, हरिवंशपर्व, ४४.४१-४४, पान १६४; ४८.४, पान १७९
Sivaramamurti, 3, PI. XIIC
विष्णुधर्मोत्तर, तीन ५४.३-९
EHI., I, Pt. 1, p. 286 ont
महा., उद्योग. १०५ ३१-३२, पान २३४२
Slussar 1. p. 130 Fig. 21; p. 137 Figs 26, 28
EHI., I, pt. 1, PI. LXXX IV, facing p. 287
Gai G.S. On the Seals of the Rastrakotas, Dr. Mirashi Felicitation Volume, Nagpur, 1965, pp. 388-90
" या माहितीकरिता पहा Lallanji Gopal, The Date of Krsi Parasara, Journal of Indian History, Golden Jubiles Volume, University of Keral, 1973, p. 155 (उद्धृत - Guide to Khajuraho, p. 11. आणि Indian Antiquary, XX, p. 312, V, II)
-""
Saltore B.A., विजयनगर संस्थापकांसंबंधी मतमतांतरें, विजयनगर स्मारक ग्रंथ, पुणे १९३६-३७ पान ३९
कालेकर ५
Thaper 1, PI. XVI - Hanumana and also PI. XVII रा.सं. लखनऊ, नाणी क्रमसंख्या ७०७१, ७०७२ पाण्डय नाणी
EHI., II, pt. 2, p. 460
तेच, पान ४५८ लिंगपुराण पूर्वार्ध अध्याय ४३-४४, पार्ने ११७-१२२
वा. रामायण उत्तर. १६.८-१४, पान. १४९४; स्कंदात याच्या वानरमुखाचा उल्लेख आहे. स्कंद माहेश्वर ८.६६-८२, पान ३९ या पुराणांप्रमाणें हनुमान हा नंदीचा अवतार आहे. (तेच ८.१००, प.न.४०)
कूर्म., उ., ४३.१९-४२, पार्ने ३४६-४७
Dhake M.,
तेच
EHI., II, pt. 2, p.460
अंकुश हे ही एक प्रमुख शस्त्र असावे. एकबाणी रामाप्रमाणें नाशिक गुफा लेखांत पुलुमावीला 'एकांकुश' असे संबोधन आहे. Sircar 1, no. 86, p. 198 एककुसस. एक धनुधरस, एक सूरस, एक ब्रह्मणस, etc.
EHI., I, pt. 2, Appendix C, pp. 77-78
महा., वन., ४०, २४, पान १०६६
[09/02, 11:15 pm] Swapnil Jirage: भारतीय मूर्तिशास्त्र
४१६
८९ Sivaramamurti, 2, Pl. 64, b. p. 41
९० Srivastava V.N., Some Interesting Early Mediaeval Images etc., BMA., B. p. 48.
Fig. 2
९१ Sivaramamurti, 2, Pl. 65a
९२ उदाहरणार्थ हरीहरमूर्ति, ब्रिटीश म्युझियम, लंडन, सं.सं. १८७२, ७-१, ७५
९३
DHI., p. 9
९४ हरिवंश ८६.२९ (पुणे प्रत. सं. वैद्य) पान ३३
९५ पहा, कुमारगुप्त व बंधुवर्मा यांचा मंदसोर अभिलेख, Sircar 1, no. 21, p. 293
• चतुस्समुद्रान्त विलोल मेखलाम्....
९६ जैनाच्या 'रायपसेणियसुत्त' या ग्रंथात यांची एक मोठी यादी दिलेली आहे. पहा ७६.५ टीका; VSA. 3; p. पान ८६, ९३-९७ 'ईहामृग' शब्द वाल्मीकीय रामायण सुंदर ९.१३ पान ८८०
९७EHI., II, pt. 2, pp. 485-92
***
--
[09/02, 11:15 pm] Swapnil Jirage: बौद्ध प्रतिमा
१) अलौकिक शांती, असीम करुणा आणि प्रसन्न स्मिताचे दर्जेदार अंकन.
२) मृदू आणि सडपातळ अंगकाठी;
३) वस्त्रांचा तलमपणा आणि पारदर्शक असण्यांचा गुण.
४) वस्त्रांच्या बारीक पण भरपूर सुरकुत्यांचे नैसर्गिक अंकन. कुषाणकाळात वस्त्रांच्या सुरकुत्या टाकीने खोदून काढलेल्या दिसतात, या उलट गुप्तकालीन सुरकुत्या भरीव प्रकारच्या असतात.
५) अलंकृत प्रभामंडळ. कुषाणकाळांतील प्रभामंडळांस फक्त नागमोडी अलंकरणाचीच किनार दिसते, पण आता मात्र त्याबरोबरच पत्रावली, हारयष्टी, फुलांचा वेल, उमललेले कमळ, मगर, स्वस्तिक, वगैरे किती तरी अलंकरणांची गुंफण दिसते.
६) आता बुद्धाच्या डोक्यावर अंगुष्ठप्रमाण कुरळ केस बहुतेक सर्वत्र दिसतात, मनकुवर (उत्तरप्रदेश) येथून मिळालेली बुद्धप्रतिमा (ल.सं.सं.ओ.७०) या नियमाला अपवाद आहे (चित्र-१९०).
७) कुषाणकर्लेत दिसणाऱ्या ऊर्णा चिन्हाची अनिवार्यता आता संपुष्टज्ञ आली. आता फक्त मोजक्या मूर्तीतच ऊर्णा दिसते.
८) अभयमुद्रेत असणारा बुद्धाचा उजवा हात आता खांद्यापासून खाली येऊन कमरेशी काटकोन करीत स्थिर होतो.
९) दोन्हीं पायांच्यामध्ये दिसणारी अलंकरणें गुप्तकाळांत डोळ्याआड होतात.
१०) कानांची लांबी वाढणें, भुवयांची जास्त वाक असलेली लांबट ठेवण, अर्धवट उघडे डोळे, किंचित जाड ओठ व ओठांच्या टोकाला दिसणारे खळगे (सृक्का, सृक्किणी) गुप्तकालीन बुद्धमुखाची उल्लेखनीय वैशिष्ट्ये होत.
११) तसेच तळहातांवरही काही उल्लेखनीय परिवर्तनें झाली. आता हाताची पांचही बोटें जरी समोरून वेगळी भासत असली तरी मधून ती एकमेकांना चिकटलेली असतात, लक्षणग्रंथांत या अभिप्रायाला 'जालाङ्गुलि' असे म्हटले आहे.
१२) तळहातांवर दिसणारी धर्मचक्रादि मंगल चिन्हें गुप्त होऊन त्याऐवजी सामुद्रिक रेखा झळकू लागतात.
लक्षणग्रंथांत बुद्ध :
बुद्धप्रतिमेंबद्दल बौद्ध ग्रंथांत अर्थातच विपुल चर्चा आहे. तिच्या अस्तित्वाचे वाङमयीन उल्लेख दिव्यावदानासारख्या कथाग्रंथात भरपूर सापडतात." तेथे क्रकुच्छंदासारख्या मानुषी बुद्धाच्या माणसाएवढ्या उंच 'काय प्रमाणिक' मूर्तीचाही उल्लेख आहे." तथागत बिंबाला सुगंधित पाण्याने स्नान घालणे दिव्यावदानांतील महायान सूत्राला स्वीकार्य आहे." अवदान शतकांत महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी समलंकृत, ऐशी अनुव्यंजनानी विराजित आणि सहस्रसूर्याप्रमाणे असलेल्या प्रभेने सुशोभित बुद्धाच्या ध्यानांचा उल्लेख आहे."
बृहत्संहितेत पद्मांकित कर चरण असलेल्या 'सुनीच केश' (अर्थात आखूड व उभे नसलेले केस) यांनी सुशोभित आणि पद्मासनांत बसलेल्या प्रसन्न मूर्ती बुद्धाचे वर्णन आहे."
अग्निपुराण तो गोरा, लांबकानाचा, वस्त्र नेसलेला, ऊर्ध्वपद्यांवर बसलेला आणि वरदाभय मुद्रेत हात असलेला असावा असें सांगते.
४५१
[09/02, 11:29 pm] Swapnil Jirage: बौद्ध प्रतिमा
४५५
देवींची स्थानें बोधिसत्वांइतकीच वरची आहेत. त्याही बोधिसत्वांसारख्याच ध्यानी बुद्धांपासून उद्भूत आहेत. बौद्ध देवीपैकी सर्वात महत्त्वपूर्ण देवी तारा ही आहे. अमोघसिद्धीची पत्नी वगळली - कारण ती या तारेपेक्षा भिन्त्र आहे -तर तारा पांच रंगाच्या आहेत व प्रत्येक एक एक बोधिसत्वाशी संबद्ध आहे. पुढील पानावर दिलेला तक्ता देवतासंघाचे स्पष्ट चित्र दाखवतो.
वरील तक्त्यांत दाखविलेल्या महत्त्वाच्या देवी आणि बोधिसत्वादि देवां व्यक्तिरिक्त सरस्वती सारख्या काही देवी आपले वेगळे स्थान टिकवून आहेत. वरील वर्गाच्या देवतानंतर दुसरा वर्ग संरक्षण करणाऱ्या देवांचा आहे. यांत यमान्तक, जम्भल, हेवज्र, हेरुक, महामाया, संवर, कालचक्र आणि पंचरक्षा यांची गणना होते.
त्यानंतर क्रमाने धर्मपाल नांवाचा देवसमुदाय आहे. या गटांत कुबेर, यम, हयग्रीव, यमान्तक, वगैरे क्रूर तोंडाचे देव येतात.
शेवटला वर्ग आचार्यांचा आहे. यांत सोळा महास्थविर, नागार्जुन आणि पद्मसंभव हे श्रेष्ठ होत. कुबेर पत्नी हारिती हिची मोजणी याच वर्गात करतात.
याशिवाय डाकिनी, पिशाच, भैरवादिकांचे समुदाय बौद्ध देवतासंघात भाऊगर्दी करतात ती वेगळीच. त्यांची संख्या व रूपें अनंत आणि अकल्पनीय आहेत. एवढ्याकरिता प्रस्तृत विवेचनाच्या दृष्टीने या सर्व देवतांना दुरूनच नमस्कार करून त्यातील फक्त ठळक मूर्तीचे जरा जवळून दर्शन घेण्यांचा प्रयत्न करू.
प्रसिद्ध बौद्धमंत्र :
मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने या मंत्राचे काहीच महत्त्व नसले तरी त्याची नोंद घेणे आवश्यक आहे कारण बौद्ध कलाकृतीवर तो बऱ्याचदा आढळतो. तो मंत्र असा :
ये धर्मा हेतुप्रभवा हेतुं तेषां तथागतो-
ह्यवदत्तेषां च यो निरोधः एवमवादीत् महाश्रमणः ।।
"सर्व धर्माचे एक कारण असते. ते कारण तथागताने स्पष्ट केले आहे. त्या कारणाचा विरोध देखील स्पष्ट केला आहे. हाच महाश्रमणाचा सिद्धांत होय."
हा महामंत्र अनेक मूर्तीच्या पायशिळेवर, पाठीमागे, स्तूपावर किंवा इतरही ठिकाणी कोरलेला असतो (उदा०चित्र-१९३).
अवलोकितेश्वर :
बोधिसत्त्व गटांपैकी हा देव बौद्धांत बराच लोकप्रिय आहे. याचे नामपर्याय म्हणजे अवलोकित, लोकनाथ, लोकेश्वर हे होत. परमदयालु (महाकारूणिक) असणें हा त्याचा मुख्य गुण आहे. अवलोकितेश्वराचे सुमारे १०८ प्रकार कल्पिले आहेत. अवलोकितेश्वरांच्या लोकप्रियतेचे एक कारण असेही आहे की ध्यानीबुद्ध अमिताभ आणि पांडरेपासून उद्भूत हा चालू कल्पाचा म्हणजे भद्रकल्पाचा बोधिसत्त्व आहे, व स्वतःच्या निर्वाणाचा त्याग करून तो सर्वांच्या सुखांकरिता निरंतर झटत असतो. याची काही प्रमुख रूपें खालीलप्रमाणे होत.
[09/02, 11:30 pm] Swapnil Jirage: भारतीय मूर्तिशास्त्र
१) षडक्षरी लोकेश्वर वर्ण श्वेत, चार हात पैकी समोरचे दोन नमस्कारमुद्रेत, मागच्या हातांत मात्रा कमळ, आजुबाजूला मणिधर आणि षडक्षरी महाविद्या. याच्या प्रतिमा गुप्तकाळापासूनच मिळू लाग पुढे ही बऱ्याच दिसतात (चित्र-१९९).
ध्यानी बुद्ध आणि त्यांच्या देवता
ध्यानीबुद्ध
वर्ण
दिशा
प्रातिनिधिक तत्त्व
तन्मात्रा
मुद्रा
बोधिसत्व
मानुषी बुद्ध
वैरोचन
पांढरा मध्य
आकाश शब्द
उत्तरबोधी किंवा धर्मचक्र प्रवर्तन
सामन्तभद्र
क्रकुच्छन्द
स्वेतताश उष्मीष-विजया, जांगुलीतामा मारीची
अक्षोम्य
निळा
पूर्व
स्पर्श
भूमिस्पर्श
वज्रपाणि
कनकमुनि
नीलतारा, एकबदा
वायू
रत्नसंभव
पिवळा
दक्षिण
अग्नी
रूप
वरद रत्नपाणि
काश्यप
पीततारा, वसुधारा,
वद्वताग
अमिताभ
लाल
पश्चिम जल
रस
ध्यान समाहित
अव लोकितेश्वर
गौतम
रक्ततारा कुरुकुल्ला सीतातपत्र
भुकुटी हरिततारा पर्णशबरी
अमोघसिद्धी
हिरवा
उत्तर पृथ्वी
गंध
अभय
विश्वपाणि
मैत्रेय
२) सिंहनादलोकेश्व": पांढरा, महाराज-लीला आसन, वाहन सिंह, हा दागिने घातलेला नसतो. याच्या उजवीकडे साप गुंडाळलेला त्रिशूळ आणि डावीकडे कमळांवर ठेवलेली तलवार असावी. सिंहनादाच्या बऱ्याच प्रतिमा मिळतात. पण एक सर्वोकृष्ट शिल्प म्हणून महोब्याहून मिळालेल्या प्रतिमेकडे बोट दाखविता येईल (ल.सं.सं. ओ २२४) (चित्र-२०२). काही वर्षांपूर्वी पोस्टखात्याने आपल्या तिकीटांकरिता ही प्रतिमा वापरल्याचे वाचकांस स्मरत असेल.
३) खसर्पण लोकेश्वर : पांढरा, चिन्ह कमळ, वरदमुद्रा, आसन ललित किंवा अर्घपर्यंक, आजूबाजूला तारा, सुधनकुमार, भुकुटी आणि हयग्रीव. महायापी मतांत हा बराच नांवाजलेला असून कित्येक संग्रहालयांत याच्या प्रतिमा दिसतात (चित्र-२००). वर उल्लेखिलेल्या चार देवता बरोबर असणे या लोकेश्वराचे वैशिष्ट्य होय. याची तारा हिरव्या रंगाची असून सुधनकुमार हा पुस्तक घेतलेला राजकुमार असतो. चार हात असलेल्या
एक रहस्यमय उपहार: पाल युग की बुद्ध मूर्ति की कहानी
एस विजय कुमार
26 दिसंबर, 2020, 11:07 AM | अपडेट किया गया 11:07 AM IST

बुद्ध की यह अद्भुत मूर्ति, जिसे आप ऊपर देख रहे हैं, धरती को साक्षी मान रही है (उनका दाहिना हाथ भूमिस्पर्श मुद्रा में है) बंगाल पाल राजवंश काल की है। समस्या यह है कि यह मूर्ति वर्तमान में ऑस्ट्रेलिया की राष्ट्रीय गैलरी, कैनबरा में है
ऑनलाइन प्रमाण अभिलेख में शरारती ढंग से कहा गया है कि मूर्ति बंगाल, भारत या बांग्लादेश से आई थी। इसमें आगे कहा गया है कि मूर्ति “भारत सरकार के उच्चायुक्त द्वारा 1969 में भेंट की गई थी”। अब, क्या यह सच है और क्या इसे दर्शाने के लिए कोई अभिलेख हैं?
प्रमाण अभिलेख में आगे कहा गया है, "मूर्तिकला का चयन भारत की प्रधानमंत्री इंदिरा गांधी द्वारा किया गया था, और मई 1968 में एक राजकीय यात्रा के दौरान वे इसे ऑस्ट्रेलिया लाई थीं। इसे 1969 में भारत के उच्चायुक्त द्वारा सद्भावना के संकेत के रूप में प्रस्तुत किया गया था, जिसमें भारत की उच्च सांस्कृतिक उपलब्धियों का प्रतिनिधित्व करने के लिए ऑस्ट्रेलिया की प्रतिबद्धता को स्वीकार किया गया था।"
हालांकि, ऑस्ट्रेलिया के न्यायमूर्ति क्रेनन द्वारा की गई स्वतंत्र समीक्षा (2015 में जारी) को ध्यान से पढ़ने पर केवल इतना ही पता चलता है कि "...इस वस्तु के स्रोत का मूल्यांकन 'समस्याग्रस्त होने की अत्यधिक संभावना नहीं' के रूप में किया गया है। यह वस्तु 1969 में भारत सरकार द्वारा ऑस्ट्रेलिया की राष्ट्रीय गैलरी (NGA) को दी गई थी।"
जैसा कि ऊपर बताया गया है, इस उद्देश्य का चयन तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी ने किया था और इसे ऑस्ट्रेलिया में भारत के उच्चायुक्त ने एनजीए की अंतरिम परिषद के समक्ष प्रस्तुत किया था। उस संदर्भ में विज्ञापित एनजीए के कार्यों में से एक 'एशिया में ऑस्ट्रेलिया के पड़ोसियों की उच्च सांस्कृतिक उपलब्धियों का प्रतिनिधित्व करने वाली कलाकृतियाँ एकत्र करना' था।
जैसा कि सार्वजनिक अभिलेखों से देखा जा सकता है, इंदिरा गांधी की ऑस्ट्रेलिया की प्रधानमंत्री के तौर पर यात्रा मई 1968 में हुई थी। और कोआला भालू को घर ले जाने के उनके अनुरोध (जिसे अस्वीकार कर दिया गया था) को छोड़कर, इस बुद्ध मूर्ति को उपहार में देने का कोई उल्लेख नहीं था।
इससे यह सवाल उठता है कि वह जल्दबाजी में राजकीय यात्रा पर बुद्ध की मूर्ति क्यों लेकर आईं (उस यात्रा में उन्होंने ऑस्ट्रेलिया से पहले मलेशिया, सिंगापुर, न्यूजीलैंड का दौरा किया था)। और उच्चायुक्त ने ऑस्ट्रेलियाई अधिकारियों को इसे सौंपने से पहले एक साल तक इंतजार क्यों किया?
इसके अलावा, मूल अभिलेख में उच्चायुक्त के नाम का उल्लेख भी नहीं है - संबंधित वर्ष को ध्यान में रखते हुए - 9वें एचसीआई श्री डीएन चटर्जी (1965 से 1968) थे और 10वें श्री एएम थॉमस (1969 से 1972) थे।
अब यह पूरी तरह स्पष्ट हो चुका है कि इस उपहार के लिए एनजीए के पास कोई कागजी कार्रवाई नहीं है - तो फिर "एक सद्भावना संकेत के रूप में, भारत की उच्च सांस्कृतिक उपलब्धियों का प्रतिनिधित्व करने के लिए ऑस्ट्रेलिया की प्रतिबद्धता को स्वीकार करना" वाला अंश कहां से आया?
सवाल उठता है कि राष्ट्रीय पुरावशेषों को देश से बाहर कैसे ले जाया जा सकता है (भले ही तत्कालीन प्रधानमंत्री द्वारा)। और ऐसा कैसे हो सकता है कि विदेश मंत्रालय या संस्कृति मंत्रालय पिछले पांच सालों से सार्वजनिक डोमेन में मौजूद इस रिपोर्ट के बावजूद इसकी जांच और पुष्टि नहीं कर सकता? वाकई रहस्यमय है।
वैज्ञानिकों का कहना है कि बुद्ध की मूर्ति उल्कापिंड से बनी है
यह मूर्ति लगभग 24 सेंटीमीटर ऊंची है तथा इसका वजन 10.6 किलोग्राम है।
29 सितंबर, 2012 - यह मूर्ति सबसे पहले तिब्बत में नाज़ियों द्वारा खोजी गई थी, जब वे आर्यन जाति की उत्पत्ति की खोज कर रहे थे। अब, वैज्ञानिकों ने पाया है कि "आयरन मैन" के नाम से जानी जाने वाली एक प्राचीन बुद्ध प्रतिमा उल्कापिंड के अवशेषों से बनाई गई थी।
यह मूर्ति लगभग 24 सेंटीमीटर लंबी है, इसका वजन 10.6 किलोग्राम है और इसमें एक पुरुष आकृति को दर्शाया गया है, जिसे बौद्ध देवता वैश्रवण माना जाता है। माना जाता है कि यह 1,000 साल पुरानी है और इसे स्टील जितनी ही कठोर सामग्री से बनाया गया है।
आयरन मैन कहे जाने वाले शोधकर्ताओं ने अब पता लगा लिया है कि वह पदार्थ वास्तव में क्या है: उल्कापिंड। उन्होंने गुरुवार को मेटियोरिक्स एंड प्लैनेटरी साइंस नामक पत्रिका में अपने निष्कर्ष प्रकाशित किए। इसके अलावा, पदार्थ की रासायनिक संरचना से पता चलता है कि यह चिंगा उल्कापिंड से आया है जो लगभग 15,000 साल पहले साइबेरिया और मंगोलिया के बीच सीमा क्षेत्र में गिरा था। इस क्षेत्र में उल्कापिंड के टुकड़े पहले भी पाए जा चुके हैं।
एक अंतःविषयक अनुसंधान दल के अनुसार, यह अब तक पाई गई एकमात्र मानव आकृति है जो उल्कापिंड के पत्थर से बनी है।
इस पदार्थ की कठोरता इसकी उच्च लौह सामग्री के कारण है, साथ ही इसमें 16 प्रतिशत निकेल भी है। अध्ययन के मुख्य लेखक, स्टटगार्ट विश्वविद्यालय के भूविज्ञानी एल्मर बुचनर कहते हैं कि परिणाम स्टील के समान एक पदार्थ है।
अब तक, यह मूर्ति काफ़ी घूम चुकी है। इसे 1930 के दशक के अंत में अर्नस्ट शेफ़र द्वारा यूरोप लाया गया था, जो एक प्राणी विज्ञानी और नृवंशविज्ञानी थे, जिन्होंने नाज़ियों द्वारा वित्तपोषित एक अभियान पर तिब्बत का दौरा किया था: शेफ़र और उनकी टीम आर्यन जाति की जड़ों की खोज कर रही थी। जल्द ही सार्वजनिक प्रदर्शन पर रखा जाएगा
सबसे अधिक संभावना यह है कि टीम ने आयरन मैन को अपने साथ इसलिए लिया क्योंकि उनके पेट पर प्राचीन हिंदू स्वस्तिक बना हुआ था, जो सौभाग्य और सफलता का प्रतीक है। नाज़ियों ने, बेशक, आर्यन जाति के प्रतीक के रूप में दाईं ओर मुड़े स्वस्तिक का इस्तेमाल किया था।
बुचनर के अनुसार, शेफ़र अभियान में मिली वस्तुओं की एक सूची लेकर जर्मनी लौटे थे, जिनमें से कई स्वस्तिक से सजी हुई थीं। लेकिन चूँकि यह सूची अब पूरी नहीं है, इसलिए यह स्पष्ट नहीं है कि शेफ़र को मूर्ति कहाँ मिली और वह इसे यूरोप वापस कैसे ले आए।
इसके बाद यह मूर्ति दशकों तक निजी संग्रह में रही और कई वर्ष पहले ही विशेषज्ञों के ध्यान में लाई गई।
उल्कापिंडों को कई संस्कृतियों में स्वर्गीय संकेत माना जाता है। कुछ स्थानों पर, चट्टानों को पवित्र वस्तुओं के रूप में पूजा जाता है, उदाहरण के लिए, उत्तरी अमेरिका में मूल अमेरिकी और ऑस्ट्रेलिया में आदिवासी। उल्कापिंडों से बने चाकू और अन्य वस्तुएं, जिनमें पक्षियों की आकृतियाँ भी शामिल हैं, कई स्थानों पर पाई गई हैं। लेकिन मानव आकृति का चित्रण अब तक अद्वितीय है।
वैज्ञानिक अभी तक यह उत्तर नहीं दे पाए हैं कि यह मूर्ति वास्तव में कब बनाई गई थी। उनका अनुमान है कि यह 11वीं शताब्दी में आधुनिक तिब्बत के क्षेत्र में बनाई गई थी, और इसे बहुत मेहनत से बनाया गया था, क्योंकि कलाकार को बेहद कठोर सामग्री के साथ काम करना पड़ा था। उन्होंने सामने के हिस्से के एक बड़े हिस्से को सोने के गिल्ड से ढक दिया था।
अब जबकि वैज्ञानिकों ने मूर्ति की असाधारण उत्पत्ति का पता लगा लिया है, वे इसे जनता के लिए उपलब्ध कराना चाहते हैं। बुचनर कहते हैं, "हमारी योजना इसे संग्रहालय में स्थायी संग्रह का हिस्सा बनाने की है, जहाँ इसे प्रदर्शित किया जा सके।"
बुद्ध की प्रथम मूर्ति बहुत से कलाओं में बनी हैं, लेकिन सबसे प्रमुख रूप से उन्हें गुप्तकालीन भारतीय स्थापत्यकला (Gupta period sculpture) में देखा जा सकता है। गुप्तकाल कला में शिल्पकला उन्नत थी और वह विशेष रूप से मूर्तिकला में प्रसिद्ध थी। बुद्ध की अनेक मूर्तियाँ बोधगया, सारनाथ, अयोध्या, अंगदेवी, और अन्य स्थानों पर पाई जाती हैं, जो इस काल की शैली में बनी हुई हैं। इन मूर्तियों में बुद्ध को ध्यान में बैठे हुए, धरती को स्पर्श करते हुए और दीप मुद्रा में दिखाया गया है, जो गुप्तकाल के स्थापत्यकला की विशेषता थी।
यदि पूरे भारत और विश्व के स्तर पर पुरातत्त्व के क्षेत्र में बिहार के विशेष योगदान की बात की जाय, तो पटना की दीदारगंज यक्षिणी के साथ सुल्तानगंज (ज़िला भागलपुर) की बुद्ध मूर्ति का नाम आता है। बुद्ध की यह मूर्ती कांस्य की बनी है । यह साढ़े सात फ़ुट ऊंची और 5 क्विंटल वज़नी । बुद्ध की यह मूर्ति सन 1858 में पटना-हावड़ा लूप रेल लाईन पर सुल्तानगंज स्टेशन के निर्माण के लिये करायी जा रही खुदाई के दौरान रेलवे इंजीनियर ई.बी. हैरिस को मिली थी।
यह मूर्ति देखने में सारनाथ के प्रस्तर बुद्ध मूर्ति के एकदम हूबहू थी । इसका शिल्प अत्यंत आकर्षकऔर उत्कृष्ट था। पूरी दुनिया में बुद्ध की अबतक प्राप्त विशालाकार धातु (मेटल) निर्मित मूर्तियों में यह अकेली मानी जाती है। आज बुद्ध की यह नायाब मूर्ति बर्मिंघम (इंग्लैंड) के ब्रिटिश म्यूज़ियम एण्ड आर्ट गैलरी की शोभा बढ़ा रही है।
रेलवे इंजीनियर हैरिस लंदन से प्रकाशित अपनी पुस्तिक में बताते हैं कि जब ये मूर्ति मिली, तो इसके सौंदर्य से प्रभावित होकर बर्मिंघम के पूर्व मेयर सेमुएल थोनेटन ने उन्हें इसे बर्मिंघम भेजने का अनुरोध किया जिसका परिवहन व्यय उन्होंने ही उठाया था। थोनेटन ने इस मूर्ति को बर्मिंघम के ब्रिटिश म्यूज़ियम एण्ड आर्ट गैलरी को प्रर्दशन भेंट कर दिया।
शांत-सौम्य मुद्रा में खड़ी यह बुद्ध-मूर्ति बायें हाथ से अपने
परिधान के किनारे को पकड़े हुए है, जबकि इसका दाहिना हाथ उपदेश की मुद्रा
में उठा हुआ है। इस मूर्ति के शिल्प के बारे में इतिहासकार ए.एल.बाशम ‘द्
वंडर दैट वाज़ इंडिया’ में कहते हैं कि ताम्र तथा पीतल की अब तक प्राप्त
गुप्तकालीन मूर्तियों में सुल्तानगंज की बुद्ध-मूर्ति सबसे अधिक प्रभावशाली
है। पारदर्शी परिधान के प्रभाव से युक्त यह सुंदर मूर्ति अपनी अन्य
समकालीन कलाकृतियों की तरह जीवंतता का भाव लिये है जिसे शरीर की झुकी हुई
मुद्रा गत्यात्मकता प्रदान करती है।
सुलतागंज बुद्ध मूर्ति: शांत-सौम्य मुखमंडल
सारनाथ की प्रस्तर बुद्ध-मूर्ति के साथ सुल्तानगंज की कांस्य बुद्ध प्रतिमा की साम्यता के बारे में भारत में पुरातात्विक सर्वेक्षण विभाग के संस्थापक रहे प्रख्यात पुराविद जनरल कनिंघम अपने ‘आर्कयोलाजिकल सर्वे ऑफ़ इंडिया रिपोर्ट’ में कहते हैं कि सन 1835-36 में बनारस के सारनाथ में उन्होंने जो खुदाई करवाई थी, उसमें मिली बुद्ध-मूर्ति का शिल्प बिल्कुल सुल्तानगंज में मिली मूर्ति जैसा ही है। गुप्त-कला का केन्द्र रहे सारनाथ का देश के अन्य भागों पर प्रभाव पड़ा था। उसका उल्लेख करते हुए इतिहासकार आर.सी. मजूमदार ‘द् हिस्ट्री ऑफ़ बंगाल: हिन्दू पीरियड’ में कहते हैं कि इसका विस्तार उत्तर भारत के साथ पूरब में असम के तेजपुर तक हुआ था। साथ ही भागलपुर के सुल्तानगंज की खड़ी बुद्ध-मूर्ति अपने संवेगात्मक गुणों के उदात्तीकरण (sublimation of emotional traits) के साथ सारनाथ मूर्ति-कला के साथ सम्बद्धता का जीवंत उदाहरण है सुल्तानगंज बुद्ध-मूर्ति की इन्हीं ख़ासियतों के कारण इसकी चर्चा कनिंघम, ए.एल. बाशम और आर.सी. मजूमदार जैसे विद्वानों के अलावा बेंजामिन रावलैंड (गुप्ता पीरियड स्कल्पचर), फ्रेडरिक ऐशर (द आर्ट ऑफ़ इस्टर्न इंडिया) आदि ने भी की है।
सुल्तानगंज, पटना-हावड़ा लूप रेल लाईन पर पटना से 195 कि.मी. पश्चिम गंगा के तट पर स्थित है। आज इसकी प्रसिद्धि प्रत्येक वर्ष श्रावण के महीने में यहां लगने वाले ‘श्रावणी मेला’ के कारण है। उस वसर पर पूरे देश और विदेशों से भी हज़ारों-लाखों शिव-भक्त यहां आते हैं । वह उत्तर वाहिनी गंगा का पवित्र जल अपने कावरों में भरकर, उसे देवघर (झारखंड) स्थित वैद्यनाथ द्वादश ज्योतिर्लिंग पर अर्पित करते हैं। किंतु प्राचीन काल में सुल्तानगंज की प्रसिद्धि एक महत्वपूर्ण बौद्ध केन्द्र के रूप में थी जिसकी गवाही यहां से समय-समय पर मिले पुरातात्विक अवशेष दे रहे हैं।
Support Live History India
अगर आपको लिव हिस्ट्री इंडिया का काम पसंद आता है, तो अपने सहयोग से हमें प्रोत्साहित करें। कोई भी योगदान छोटा नहीं होता और इसमें आपका ज़्यादा समय भी नहीं लगेगा। आपके योगदान के लिए धन्यवाद।
रेलवे इंजीनियर ई. बी. हैरिस को सुल्तानगंज में खुदाई के दौरान बुद्ध की
उक्त खड़ी कांस्य मूर्ति के अलावा तीन अन्य महत्वपूर्ण बुद्ध-मूर्तियां और
भी मिली थीं। इनमें से दो बैसाल्ट पत्थर से निर्मित खड़ी मुद्रा (आकार
क्रमशः 1′ 5″ और 1’10/2″) में हैं। इन दो खड़ी मूर्तियों में से एक कमल
पुष्प पर अग्नि-शिखा प्रभामंडल से युक्त है जिसका दाहिना हाथ वरद् मुद्रा
में और बांया हाथ घुटने टेके मैत्रयी के सिर पर है। यह मूर्ति ब्रिटिश आर्ट
म्यूज़ियम में संग्रहित है। बुद्ध की दूसरी खड़ी मूर्ति के पिछले हिस्से
में एक स्तूप का रेखांकन है जिसके नीचे बौद्ध संदेश उकेरे गये हैं जो गुप्त
लिपि की विशिष्टताओं से युक्त है। यह मूर्ति सेन फ़्रासिस्को के एशियन
आर्ट म्यूजियम की शोभा बढ़ा रही है।
वरद मुद्रा में सुल्तानगंज से प्राप्त बुद्ध की छोटी मूर्ति। | विकीपीडिया
सुल्तानगंज की कांस्य बुद्ध-मूर्ति के साथ मिली तीसरी मूर्ति बुद्ध के
सिर की है जिसका शिल्प सारनाथ बुद्ध के समरुप है। इसके बाल घुंघराले हैं
तथा ललाट पर बालों का गुच्छा बना है जो अत्यंत आकर्षक है। यह मूर्ति लंदन
के विक्टोरिया एण्ड अलबर्ट म्यूज़ियम में संग्रहित है। इन महत्वपूर्ण
सामग्रियों के अलावा यहां से बौद्ध मान्यताओं में अति पवित्र माना जानेवाला
सात रत्नों से भरा घड़ा, बुद्ध व विष्णु की टेराकोटा मूर्तियां, टूटे
बर्तन, चैत्य की लघु आकृतियां, बौद्ध सील आदि भी मिले है।
सुल्तानगंज से प्राप्त बुद्ध के सिर की मूर्ति। | विकीपीडिया
रेलवे इंजीनियर हैरिस द्वारा सन 1858 में बुद्ध-मूर्ति की प्राप्ति के 21 वर्षों बाद सन 1879 में अलेक्ज़ेंडर कनिंघम सुल्तानगंज आये थे तथा उन्होंने यहां पुरातात्विक सर्वेक्षण और खुदाई के काम करवाये थे जो उनकी आर्कियोलॉजिकल रिपोर्ट में प्रकाशित भी हुये हैं। अपनी रिपोर्ट में कनिंघम कहते हैं कि सुल्तानगंज स्टेशन के निकट स्थित जिस टीले की हैरिस ने खुदाई करवाई थी, उसकी ऊंचाई 10 से लेकर 30 गज़ तक की है जिसकी सबसे ऊंची चोटी पर हैरिस ने अपना बंगला बनवाया था। इसी बंगलेवाले टीले के आसपास रेल के निर्माण कार्य के लिये गिट्टी निकालने के दौरान हैरिस को प्राचीन दिवारों के अवशेष दिखाई दिये थे तथा बुद्ध की उक्त नायाब मूर्ति मिली थी।
कनिंघम जब सन 1879 में सुल्तानगंज आये थे, तो उस समय तक हैरिस द्वारा करवाये गये खुदाई-स्थल का एक हिस्सा मौजूद था जिसका उन्होंने अपने सहयोगी पुराविद बेगलर के साथ अन्वेषण और उत्खनन किया था।
कनिंघम बताते हैं कि हैरिस ने सुल्तानगंज में जो खुदाई करवाई थी उसका एकमात्र विवरण बाबू राजेंद्र लाल के आलेख में मिलता है जो उस खुदाई के ठीक बाद सुल्तानगंज आये थे। हैरिस द्वारा करवाई गयी खुदाई संबंधी जानकारी बाबू राजेंद्र लाल की रपट सन 1864 में ‘बंगाल एशियाटिक सोसाइटी जर्नल’ में प्रकाशित हुई थी जिसका संदर्भ देते हुए कनिंघम बताते हैं कि सुल्तानगंज रेलवे स्टेशन के सामने और बाज़ार के बीच 1200′ X 80′ का एक चतुष्कोणीय क्षेत्र है जो पुराने भवनों के अवशेषों से ढ़का है। यहीं पर हैरिस को पुराने भवनों की नींव के अवशेष मिले थे जिसके दक्षिण-पश्चिम कोने में एक सीध में छह चेम्बर बने थे। इससे यह अनुमान लगाया जाता है कि यह स्थल विभिन्न कोर्ट-यार्ड में बंटा होगा जिनमें छोटे-छोटे उपासना-गृह बने होंगे। हैरिस को यहीं पर बुद्ध की उक्त अद्भुत कांस्य मूर्ति मिली थी जो यहां स्थित संरचना के मुख्य प्रशाल हाल में स्थापित होगी । यहां पर हैरिस को इस विशाल संरचना के मुख्य प्रवेश-द्वार के दोनों ओर लगनेवाले दो विशाल स्तंभ भी मिले थे।
हैरिस द्वारा करवाई गयी खुदाई में मिली संरचना के जिस भाग की पहचान मुख्य हाल के रुप में की गयी है, उसके मध्य में ग्रेनाइट का 6′.1″X 3′.9″ के आकार का एक मंच मिला है जिस पर दो बोल्ट से कसकर उक्त कांस्य बुद्ध मूर्ति को खड़ा किया गया होगा। हैरिस को यह बुद्ध-मूर्ति इस मंच से थोड़ी दूरी पर मिली थी जो यह संकेत देता है कि यहां हाल आदि की संरचना को नष्ट करने से पूर्व हमलावरों ने उक्त बुद्ध-मूर्ति को पहली जगह से हटाने के प्रयास किये होंगे। किंतु यह भी संतोष की बात है कि हमलावरों द्वारा मचायी गयी इस अफ़रा-तफ़री में उक्त बुद्ध-मूर्ति के बायें पैर के टख़ने में हल्की खरोंच लगने के अलावा किसी भी प्रकार की क्षति मूर्ति को नहीं पहुंची।
बाबू राजेंद्र लाल के लेख के हवाले से कनिंघम बताते हैं कि हैरिस द्वारा करवाई गयी खुदाई में निकली बृहत संरचना एवं प्राप्त महत्वपूर्ण अवशेषों के आधार पर विश्वास पूर्वक कहा जा सकता है कि यहां सारनाथ, सांची, बोधगया सरीखे विशिष्ट स्थानों की तरह निश्चित रूप से एक विशाल बौद्ध विहार रहा होगा जिसके चारों ओर यहां रहनेवाले भिक्षुओं के लिये उपासना-गृह बने होंगे।
बाबू राजेंद्र लाल का अनुमान है कि सुल्तानगंज एक समय में अति प्रसिद्ध बौद्ध स्थल रहा होगा जहां बड़ी संख्या में श्रद्धालु आते होंगे। लेकिन बदलते समय के साथ इसका प्राचीन गौरव इस हद तक समाप्त हो गया कि इसका अपना असली नाम तक बुला दिया गया और यह आज मुस्लि-युग में रखे गये नाम से यानी सुल्तानगंज के रूप में जाना जाने लगा।
बाबू राजेंद्र लाल के अनुसार सुल्तानगंज में बुद्ध की बृहत मूर्ति
के साथ मिली अन्य छोटी बुद्ध-मूर्तियों पर उकेरी गयी, गुप्तकालीन लिपियों
के आधार पर यह स्थापित होता है कि यहां ईसवी सन प्रारंभ होने के पूर्व
महाविहार की स्थापना हुई होगी। उस अवधि में चम्पा (प्राचीन अंग जनपद की
राजधानी, आधुनिक भागलपुर जिसके अंतर्गत सुल्तानगंज आता है) की महत्ता के
कारण बौद्ध धर्म को माननेवालों के बीच इसकी मान्यता पूर्वी भारत की राजधानी
के रूप में थी जहां उन्होंने कई बौद्ध विहार तथा चैत्यों की स्थापना की
थी। ऐसा अनुमान लगाया जाता है कि चीनी यात्री ह्वेनसांग के इस क्षेत्र में
भ्रमण के पूर्व की अवधि में ही सुल्तानगंज के बौद्ध विहार-चैत्य आदि नष्ट
हो गये होंगे। इस कारण ह्वेनसांग ने ‘चेन- पो’ (चम्पा, आधुनिक भागलपुर) के
बौद्ध विहारों की तो चर्चा अपनी यात्रा-विवरणी की है, परसुल्तानगंज के
बौद्ध विहारों का ज़िक्र नहीं किया है।
सुल्तानगंज से प्राप्त बुद्ध की एक अन्य छोटी मूर्ति। | विकीपीडिया,
सन 1864 में बाबू राजेंद्र लाल के ‘बंगाल एशियाटिक सोसाइटी जर्नल’ में प्रकाशित आर्टिकल के हवाले से सुल्तानगंज में रेलवे इंजीनियर ई.बी. हैरिस द्वारा करवाई गयी खुदाई का विस्तृत विवरण देने के बाद कनिंघम बताते हैं कि उनके सुल्तानगंज आने तक हैरिस का बंगला तो धराशायी हो चुका था, लेकिन उनके द्वारा करवाई गई खुदाई के टीले के अवशेष बचे हुए थे जो निश्चित रूप से किसी किसी स्तूप के अवशेष थे। हैरिस की खुदाई में मिले बौद्ध महाविहार के अवशेष स्थल से 28′ की ऊंचाई पर कनिंघम को 48′ X43′ आकार के एक ईंट से बने स्तूप के अवशेष मिले।इस स्तूप के नीचे की ओर अपने सहयोगी पुराविद बेगलर के सहयोग से खुदाई करने पर उन्हें जल-स्तर से उपर इस स्तूप का ‘स्मृति-चिन्ह कक्ष’ मिल गया था।
कनिंघम के अनुमान के अनुसार इस स्तूप का व्यास कम से कम 90′ रहा होगा। कारण, जिस अष्टकोणीय (आठ कोनों वाले) आधार पर यह बृहत स्तूप खड़ा था, उसका एक भाग 39′ का था जिसका व्यास 94.146′ था।
इस स्तूप के नीचे भी एक चौकोर कक्ष के बीच कनिंघम ने एक 8′ व्यासवाले ईंट से निर्मित छोटा-सा स्तूप देखा था जहां उन्हें एक घड़ा मिला था। इस घड़े में सोना, चांदी, माणिक, गोमेद सरीखे सप्त-रत्न संग्रहित थे जो बौद्ध मान्यताओं के अनुसार अत्यंत पवित्र माने जाते हैं।
जिस ईंट पर यह घड़ा रखा था, उसके नीचे खुदाई करने पर कनिंघम को परिष्कृत लाल मिट्टी से आवृत्त हड्डी का एक छोटा टुकड़ा मिला था। इसके बारे में कनिंघम बताते हैं कि यही वो मूल स्मृति-चिन्ह (veritable relic) था जिसके लिये इस विशाल स्तूप का निर्माण कराया गया था।
उक्त पुरातात्विक अवशेषों के अलावा कनिंघम को यहां दो अत्यंत
महत्वपूर्ण सिक्के भी मिले थे। इनमें से एक चांदी का था जो महाक्षत्रप सत्य
अथवा सूर्यसेन के पुत्र महाक्षत्रप स्वामी रूद्र सेन के ज़माने का था।
दूसरा सिक्का चन्द्रगुप्त विक्रमादित्य अथवा चन्द्रगुप्त द्वितीय (248-259)
का था।
बर्मिंघम म्यूजियम एण्ड आर्ट गैलरी | विकिपीडिया
इस तरह सुल्तानगंज की कांस्य (ब्रौंज) बुद्ध-मूर्ति जहां पूरी दुनिया में अपने आप में अनूठी है, वहीं वहां पर मिले पुरातात्विक धरोहर भी अत्यंत महत्वपूर्ण हैं। आज सुल्तानगंज बुद्ध-मूर्ति बर्मिंघम म्यूज़ियम एण्ड आर्ट गैलरी की शोभा बढ़ा रही है जो वहां का एक विशिष्ट प्रदर्श माना जाता है और उसे ‘फ़ैथ गैलरी’ नामक विशेष स्थान पर रखा गया है। सुल्तानगंज बुद्ध-मूर्ति के सम्मान में बर्मिंघम में सलाना उत्सव आयोजित किया जाता है। लेकिन यह भी एक विडंबना है कि जिस देश में यह अनूठी मूर्ति मिली थी, वो देश उससे आज भी मेहरूम है । साथ ही, कनिंघम जैसे पुरावेत्ता ने जिस देश को स्तूपों और विहारों के रूप में जो धरोहर मिट्टी के गर्भ से निकालकर दिये थे , वो उन्हें भी सहेजकर नहीं रख सका।
पाकिस्तान ने म्यूजियम में चौथी शताब्दी की बुद्ध के सिर वाली दुर्लभ मूर्ति लगाई
- Hindi News
- International
- Pakistan Has Placed A Rare Fourth century Buddha headed Statue In The Museum
पाकिस्तान ने म्यूजियम में चौथी शताब्दी की बुद्ध के सिर वाली दुर्लभ मूर्ति लगाई

- यह मूर्ति पाकिस्तान की स्वात घाटी में पहले इतालवी पुरातात्विक मिशन के दौरान खोजी गई थी
- इस्लामाबाद संग्रहालय ने बताया- स्वात के पत्थर से बनी भगवान बुद्ध की यह मूर्ति बहुत दुर्लभ है
इस्लामाबाद. इस्लामाबाद के म्यूजियम में भगवान बुद्ध के सिर की एक दुर्लभ मूर्ति लगाई गई है। यह मूर्ति सालों से वहां भंडार गृह में रखी हुई थी। डॉन अखबार के अनुसार, तीसरी और चौथी शताब्दी की यह मूर्ति पाकिस्तान की स्वात घाटी में पहले इतालवी पुरातात्विक मिशन के दौरान खोजी गई थी। इस मिशन का नेतृत्व जियूस्पे टुक्की ने किया था। भगवान बुद्ध की यह मूर्ति 60 के दशक में खुदाई में मिली थी। इसके बाद इसे आखिरी बार 1997 में एक संग्रहालय में प्रदर्शित किया गया था। इस्लामाबाद संग्रहालय के निदेशक डॉ. अब्दुल गफूर लोन ने बताया, "स्वात के पत्थर से बनी भगवान बुद्ध की यह मूर्ति बहुत दुर्लभ है। स्वात घाटी मुख्य रूप से पत्थर की मूर्तियों के लिए जानी जाती थी। तक्षशिला और अफगानिस्तान में भगवान बुद्ध की चूना पत्थर की मूर्तियां पाई जाती हैं।' हाल ही में प्रदर्शित मूर्ति अपने आप में अनूठी है। इसे बड़ी सफाई से बनाया गया है। इसमें मार्जारीय आंखों वाले भगवान के लंबे बालों को पीछे बांधा गया है। आमतौर पर भगवान बुद्ध की प्रतिमाओं में उनके बाल ऊपर की बंधे होते हैं और नजरें सामने होती हैं।
आगम सूत्र के अनुसार बुद्ध की पहली प्रतिमा उस समय उकेरी गई जब बुद्ध वर्षावास के समय अपने शिष्यों की दृष्टी से ओझल हुए तब शिष्यों ने आपस में पूछा की “बुद्ध कहा” है, किशी को कुछ पता नहीं था की बुद्ध कहा है । तब शिष्यों ने आनंद से पूछा लेकिन आनंद को भी पता नहीं था की भगवान् बुद्ध कहा है । तब अनिरुद्ध के पास आनंद गये, अनिरुध ने पता लगाया की तब पता चला की, बुद्ध अपनी दिवंगत माता रानी “महामाया” को धम्म उपदेश देने के लिए त्रयत्रिस्म गये है। इसका सर्वाधिक अभाव कौशाम्बी नरेश उदयन को खल रहा था । कौशाम्बी नरेश उदयन बुद्ध का बड़ा आदर करते थे, और उन्हें बुद्ध की दुरी इतनी खली की राजा कौशाम्बी नरेश उदयन बीमार पड़े । राजा के परिवारवालो ने राजा के बेहतरी के लिए महामोग्लायन की मदत ली और “पाच फिट” के चंदन की लकड़ी के ऊपर बुद्ध की प्रतिमा शिल्पकार ने अंतिम रुपेंन समाकृति मूर्ति बनवाई । राजा उदयन ने देखा तो वह प्रसन्न हुए । और बुद्ध तिन महीने के बाद बुद्ध शिष्यों के बिच लौटे तब बुद्ध मुस्कुराये और बोले ” प्राणियों की अगली पीढियों के लिए यह तुम पर निर्भर है की तुम इस सत्य को उन्हें स्मरण कराते रहो । हम बुद्ध की प्रतिमाओं को देखते है, तब हम बुद्ध के दर्शन के सार-तत्व में रहते है ।
बुद्ध की पहली धातु मुद्रा कब ढाली गई ? आगम सूत्र के अनुसार धातु मुद्रा बुद्ध के जीवन काल में ही घटित हुई । जब कौशल प्रदेश राजा प्रेसेनाजित को पता चाला की राजा उदयन ने बुद्ध की चंदन काष्ठ प्रतिमा निर्मित करायी, तब राजा प्रेसेनाजित बुद्ध की प्रतिमा तैयार करना चहा, इसका एक कारण बुद्ध के प्रति आदर और दूसरा कारण राजा उदयन के साथ प्रतिद्धन्दिता का भाव भी होना । और राजा प्रेसेनजित ने सुवर्णमूर्ति ढालने का आदेश दिया और बुद्ध मूर्ति बनवाई गई यह मूर्ति भी “पाच फिट” की थी । जिससे धातु प्रतिमाए बनाने की सुरवात हुई । उसी समय जब बुद्ध जेतवन विहार में अपना उपदेश समापन कर रहे थे, तब अनाथपिंडक ने बुद्ध के सामने वंदन करके बुद्ध से कहा “भगवान आप जब यात्रा करते हो तब आपकी अनुपस्थिति का अनुभव होता है” । और अनाथपिंडक ने प्रीतिमा ढालने की अनुमति मांगी, “बुद्ध बहुत प्रसन्न हुए” और उन्होंने स्वीकृति दी, और बुद्ध ने अनाथपिंडक से कहा “तुम इसे दूसरों को धम्म का समरण कराने के लिए कर रहे हो” । इसलिए मै तुम्हे स्वीकृति देता हूँ । अनाथपिंडक ने फिर प्रति प्रश्न कर के पूछा मै आशा करता हूँ की भगवान “तुम प्रतिमा की सजावट और उसके इर्द-गिर्द पुष्प सज्जा की इजाजत भी देंगे” । बुद्ध ने उत्तर दिया “यदि तुम्हें उचित लगता है तो कर सकते है” । सूत्र के अनुसार बुद्धा की सुवर्ण प्रतिमा एक तेज प्रकाश की तरह है; यह हमारे हृदयों को प्रकाशवान करती है ।
बुद्ध का पहला चित्र कब बनाया गया ? आगम सूत्र के अनुसार, बुद्ध का चित्र तब तैयार हुवा जब बुद्ध महापरिनिर्वान में प्रवेश करने वाले थे । महाकाश्यप को इस बात की बड़ी चिंता थी की, बुद्ध की महापरिनिर्वान की खबर सुनकर अजातशत्रु बहुत उदास होंगें । अंत: राजा अजातशत्रु के दरबारी न्यायालय से चर्चा के बाद उन्होंने बुद्ध का चित्र बनाने का आदेश दिया। और बुद्ध का चित्र बनवाया गया । हाल ही के वर्षो में बुद्ध के उस पहले के चित्र की जानकारी मिलती है, “जब बुद्ध 41 वर्ष के थे तब बुद्ध का शिष्य “पूर्ण” ने बुद्ध का चित्र बनवाया था” । शायद यह बुद्ध की पहली प्रतिमा उकरने के भी पहले का हो, जिसके चित्र सुदूर जापान और ताइवान में देखे जाते है । और इंग्लेंड के ब्रिटिश म्युझियम में बुद्ध के संग्रालय का सर्वाधिक महत्वपूर्ण खजाना है ।अनेक चित्रों का संग्रह है इन चित्रों में आज भी “पूर्ण” के बुद्ध के चित्र का रंग चमकता है ।बुद्ध के महापरिनिर्वान के बाद चीन के भिक्षुओ ने अध्यन के भारत की यात्रा की उन्होंने बुद्ध की चन्दन की प्रतिमा देखि, और उन्होंने उस प्रतिमा के चित्र बनाये और चीन ले गये जब हाँ राजा ने उन चित्रों को देखा तो वह इतने प्रसन्न हुये की उन्होंने बुद्ध के चित्र को हसि यांग शहर के मुख्यद्वार पर लगाने की आज्ञा दी ताकि लोग बुद्ध के प्रति श्रद्धा व्यक्त कर सके । अंत: यह परम्परा रही हो गयी की बुद्धनुयायी अपने घरों में बुद्ध के चित्र लागाये । जब तक हम गंभीर है, इससे फर्क नहीं पड़ता की चित्र कितना छोटा या बड़ा है; यह उन सब पर चमकेंगा जो आदर व्यक्त करते है ।

अफगानिस्तान के बामियान में बुद्ध की बड़ी-बड़ी मूर्तियाँ छठी शताब्दी के आसपास बनाई गई थीं।
इनका निर्माण उस समय किया गया था जब इस क्षेत्र पर हेफ्थलाइट्स का शासन था। बड़ा बुद्ध, जिसे "सालसाल" कहा जाता था, 55 मीटर लंबा था, जबकि छोटा बुद्ध, जिसे "शाह मामा" के नाम से जाना जाता था, 38 मीटर लंबा था। इन मूर्तियों को सीधे बलुआ पत्थर की चट्टानों में उकेरा गया था और रंगीन चित्रों से सजाया गया था। चंगेज खान के आक्रमण और विभिन्न शासकों द्वारा विनाश के प्रयासों सहित कई ऐतिहासिक घटनाओं में जीवित रहने के बावजूद,
मूर्ति पूजा का विरोध करने वाली धार्मिक मान्यताओं के कारण मार्च 2001 में तालिबान द्वारा उन्हें दुखद रूप से नष्ट कर दिया गया था। इन मूर्तियों के विध्वंस की अंतरराष्ट्रीय और स्थानीय स्तर पर व्यापक निंदा की गई।
गांधार कला एक प्रसिद्ध प्राचीन भारतीय कला है। इस कला का उल्लेख वैदिक तथा बाद के संस्कृत साहित्य में मिलता है। सामान्यतः गान्धार शैली की मूर्तियों का समय पहली शती ईस्वी से चौथी शती ईस्वी के मध्य का है तथा इस शैली की श्रेष्ठतम रचनाएँ ५० ई० से १५० ई० के मध्य की मानी जा सकती हैं। गांधार कला की विषय-वस्तु भारतीय थी, परन्तु कला शैली यूनानी और रोमन थी। इसलिए गांधार कला को ग्रीको-रोमन, ग्रीको बुद्धिस्ट या हिन्दू-यूनानी कला भी कहा जाता है। इसके प्रमुख केन्द्र जलालाबाद, हड्डा, बामियान, स्वात घाटी और पेशावर थे। इस कला में पहली बार बुद्ध की सुन्दर मूर्तियाँ बनायी गयीं।
इनके निर्माण में सफेद और काले रंग के पत्थर का व्यवहार किया गया। गांधार कला को महायान धर्म के विकास से प्रोत्साहन मिला। इसकी मूर्तियों में मांसपेशियाँ स्पष्ट झलकती हैं और आकर्षक वस्त्रों की सलवटें साफ दिखाई देती हैं। इस शैली के शिल्पियों द्वारा वास्तविकता पर कम ध्यान देते हुए बाह्य सौन्दर्य को मूर्तरूप देने का प्रयास किया गया। इसकी मूर्तियों में भगवान बुद्ध यूनानी देवता अपोलो के समान प्रतीत होते हैं। इस शैली में उच्चकोटि की नक्काशी का प्रयोग करते हुए प्रेम, करुणा, वात्सल्य आदि विभिन्न भावनाओं एवं अलंकारिता का सुन्दर सम्मिश्रण प्रस्तुत किया गया है। इस शैली में आभूषण का प्रदर्शन अधिक किया गया है। इसमें सिर के बाल पीछे की ओर मोड़ कर एक जूड़ा बना दिया गया है जिससे मूर्तियाँ भव्य एवं सजीव लगती है। कनिष्क के काल में गांधार कला का विकास बड़ी तेजी से हुआ।
अफगानिस्तान में बामियान बुद्ध की मूर्तियों का निर्माण काल और निर्माता निश्चित रूप से ज्ञात नहीं है। इतिहासकारों का मानना है कि इन विशाल मूर्तियों को 6ठी और 9वीं शताब्दी के बीच बनाया गया था। निर्माण का श्रेय गुप्त साम्राज्य या स्थानीय शासकों को दिया जाता है, जो गांधार कला से प्रेरित थे।
यह भी संभव है कि मूर्तियों का निर्माण कई चरणों में हुआ हो, जिसमें विभिन्न शासकों ने योगदान दिया हो।
निर्माण प्रक्रिया:
- मूर्तियों को चट्टानों को तराशकर बनाया गया था।
- इन पर मिट्टी की परत चढ़ाई गई थी और रंगों से सजाया गया था।
- मूर्तियों के चारों ओर गुफाएँ और मठ भी बनाए गए थे।
बामियान बुद्ध बौद्ध धर्म और गांधार कला की उत्कृष्ट कृतियाँ थीं। वे अफगानिस्तान और पूरी दुनिया के लिए महत्वपूर्ण सांस्कृतिक और धार्मिक स्थल थे।
दुर्भाग्य से, 2001 में तालिबान ने इन मूर्तियों को विस्फोटकों से नष्ट कर दिया था। यह विश्व धरोहर के लिए एक अपूरणीय क्षति थी।
आजकल, बामियान बुद्ध की स्मृति को संरक्षित करने और क्षेत्र के पुनर्निर्माण के लिए कई प्रयास किए जा रहे हैं।
महात्मा बुद्ध ने केवल अपना संघ बनाया था जैसे ऋषियों के आश्रम होते हैं। उनके परिनिर्वाण के ३०० साल बाद सम्राट अशोक के समय में ही बौद्ध ग्रन्थ लिखे गए और सबसे प्राचीन बौद्ध ग्रंथ त्रिपिटक है। उसी काल में अश्वघोष ने बुद्धचरित की रचना की जो एक महत्त्वपूर्ण ग्रन्थ है। इसी प्रकार अन्य बौद्ध ग्रंथो की रचना हुई लेकिन एक भी ग्रन्थ भगवन बुद्ध के समय में रचनाबद्ध नहीं किया गया। एक भी शिलालेख या मूर्ती उनके काल की नहीं है। सम्राट अशोक के समय तक भगवन बुद्ध की कोई प्रतिमा नहीं थी। तब तक हाथी के प्रतिक के रूप में उनको माना जाता था। इसका प्रमाण सम्राट अशोक की कालसी की चट्टान के लेख हैं। जिसमे उन्होंने भगवन बुद्ध के लिए गजोत्तम लिखा है यानि गजों में उत्तम। अब हाथी के प्रतिक के रूप में क्यों मानते थे इसके लिए मेरा भगवन बुद्ध के अवतरण से जुड़ा लेख पढ़ें।
सबसे पहले भगवन बुद्ध की मूर्ती कनिष्क के समय में बनी थी। जिसमें भगवन बुद्ध के बाल हैं। प्रमाणस्वरुप नीचे मैं कनिष्क के समय की प्राचीन गांधार यानि आज के पाकिस्तान की जमालगढ़ी में मिली भगवन बुद्ध की मूर्ती की प्रतिमा लगा रहा हूँ।
अधिक जानकारी के लिए कृपया इसे पढ़ें:
अधिकतर बुद्ध प्रतिमा में उनके बाल घुंघराले दिखाए जाते हैं। लेकिन वो बाल नहीं है। अक्सर हम हिन्दू इसमें धोखा खाते हैं की वो घुंघराले बाल हैं। जी नहीं वो घोंघे हैं। सन्यास परपरा के अनुसार उन्होंने अपने बाल त्याग दिए थे। अब वो घोंघे क्यों है उसके लिए आपको ग्रन्थ पढ़ने पड़ेंगे। अब यदि फिर भी कोई घुंघराले बाल मान ले तो ऐसे बाल किसी भारतीय की नहीं होते। जैसे लम्बे कान उनकी मूर्ती के हैं वैसे किसी भारतीय के नहीं होते। ग्रंथों में तो उनकी आंखे नीली होने का भी दवा किया गया है। अब बताइये ये नीली आंखे क्या भारतियों की होती है? इसी कारन से अंग्रेज़ों ने तो उन्हें यूथोपियन तक बोला है। अधिक जानकारी के लिए कृपया इसे पढ़ें :
अब जो नवबौद्ध मूलनिवासी वाला मुद्दा उठा कर ये बोलते हैं की ब्राह्मण मूल निवासी नहीं है यहाँ का तो उनसे पूछो की ये कौनसे मूल निवासी के लक्षण हैं ?
अब आपको समझ आ गया होगा की भगवन बुद्ध ने किस विचार का संघ बनाया होगा और संघ से धम्म बनने के बाद उसके क्या विचार हो गए हैं ?
मेरी बातों से यदि आप सहमत हैं तो इसे इतना शेयर कीजिये की पाखंडियों का पाखंड दूर हो और नवबौध्ध जो हमारे धर्म को नीचा दिखाते हैं उनको अकल आये। इस तरह की और जानकारी के लिए मुझे फॉलो ज़रूर करें।
, महात्मा बुद्ध की मृत्यु के कुछ समय बाद ही उनकी मूर्तियां बननी शुरू हो गई थीं.
बुद्ध की मूर्तियों से जुड़ी कुछ खास बातें:
- चीन के शांक्सी प्रांत में मिली भगवान बुद्ध की मूर्ति करीब 2,200 साल पुरानी है. यह गंधार शैली में बनी है.
- गांधार कला की क्लासिक मिश्रित शैली में बनी एक छोटी खड़ी बुद्ध प्रतिमा 507 ईस्वी में और बड़ी खड़ी बुद्ध प्रतिमा 554 ईस्वी में बनाई गई थी.
- गुप्तकालीन बुद्ध की एक मूर्ति लगभग 1,200 साल पुरानी है. यह मूर्ति आधे बंद होंठ और खुली आंखों वाली है.
- थाईलैंड के एक मंदिर में बनी बुद्ध की मूर्ति को सच्चे चेहरे की छवि के रूप में जाना जाता है.
- गौतम बुद्ध की अलग-अलग मुद्राओं में मूर्तियां देखने को मिलती हैं.
गौतम बुद्ध सामाजिक भेदभाव, जात-पात और धार्मिक कर्मकांडों के ख़िलाफ़ थे. इसलिए, मूर्ति पूजा का उन्होंने कभी समर्थन नहीं किया.
STUDY OF KUSHAN PERIOD ‘BODHISATTVA’ SCULPTURES STORED IN MATHURA MUSEUM
मथुरा संग्रहालय में संग्रहीत कुषाण कालीन ‘बोधिसत्व’ मूर्तियों का अध्ययन
Dr. Sunita Gupta 1 ![]()
,
Umesh Chandra 2![]()
![]()
1 Associate Professor and H.O.D., Dharma Samaj College, Aligarh, India
2 Research Scholar, (Drawing and Painting) Dharma Samaj College, Aligarh Dr. Bhimrao Ambedkar University, Agra, India
|
|
ABSTRACT |
||
|
English: In the archaeological Museum located in Mathura district of Uttar Pradesh, the Kushan period Bodhisattva idols have been engraved with great efficiency by the craftsman here. In these idols, the body is shown to be attractive and with shapely muscles. Clear expressions, light, salvatdar clothes have been engraved. In these sculptures the artist has used red sandstone with white spots. The reign of Kushan emperors Kanishka, Huviska and Vasudeva is considered to be the ‘golden period’ of Mathura art.
Hindi: उत्तर प्रदेश के मथुरा जनपद में स्थित पुरातात्विक संग्रहालय में कुषाणकालीन बोधिसत्व मूर्तियों को यहाँ के शिल्पी ने बड़ी ही दक्षता के साथ उकेरा है। इन मूर्तियों में शरीर को आकर्षित एवं सुडौल मॉशल युक्त दर्शाया है। स्पष्ट भाव-भंगिमायें, हल्का, सलवटदार वस्त्र उकेरा गया है। इन मूर्तियों में कलाकार ने सफेद चित्तीदार लाल बलुए पत्थर का प्रयोग किया है। कुषाण सम्राट कनिष्क, हुविष्क व बासुदेव का शासन काल मथुरा कला का ‘स्वर्णिम काल’ माना गया है। |
|||
|
Received 23 April 2022 Accepted 17 June 2022 Published 25 June 2022 Corresponding Author Umesh Chandra, umesh.cs2013@gmail.com DOI 10.29121/shodhkosh.v3.i1.2022.131 Funding: This research received no specific grant from any funding agency in the public, commercial, or not-for-profit sectors. Copyright: © 2022 The Author(s). This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License. With the license CC-BY, authors retain the copyright, allowing anyone to download, reuse, re-print, modify, distribute, and/or copy their contribution. The work must be properly attributed to its author.
|
|||
|
Keywords: Bodhisattva, Engraved, Kushan Period, Idol, Mathura, बोधिसत्व, उत्कीर्ण, कुषाण काल, मूर्ति, मथुरा |
|||
कुषाणकाल में भारत के उत्तर में स्थित मथुरा मूर्तिकला का एक बड़ा केन्द्र था। यहाँ पर मूर्तिकारों ने बड़ी संख्या में मूर्तियाँ उत्कीर्णित कीं। इसी वजह से कुषाण काल में शिल्प व प्रतिमा निर्माण के लिए मथुरा मूर्तिकला की दूर-दूर तक प्रसिद्धि हुई। कुषाण कालीन मथुरा कला का समय दूसरी शताब्दी से छठी शताब्दी माना गया है। मथुरा कुषाण नरेशों की राजधानी रही है व उत्तर भारत का बड़ा व्यापारिक केन्द्र भी रहा है। कुषाण शासक कनिष्क, हुविष्क व वासुदेव का शासनकाल मथुरा कला का ‘स्वर्णिम काल’ रहा है। मथुरा के शिल्पी ने एक ऐसी कला को जन्म दिया, जो आगे चलकर अपनी विशेषता के कारण एक स्वतन्त्र शैली बनी, जिसे कुषाणकालीन मथुरा शैली के नाम से जाना गया। यह शैली बौद्ध, जैन व ब्राह्मण धर्म से सम्बन्धित थी। इस शैली में विभिन्न संस्कृतियों का समन्वय हुआ है। जिसमें भारतीय कला की धार्मिकता, यूनानी कला का समानुपातिक आकर्षण व ईरानी कला का वाह्य सौन्दर्य बखूबी दर्शाया गया है।
निःसन्देह रूप से मथुरा के सम्प्रदाय को बुद्ध की पूर्णरूपेण भारतीय प्रतिमा बनाने का श्रेय प्राप्त है, यह मत भारतीय ही नहीं, अपितु पाश्चात्य विद्वानों ने भी माना है। गांधार कला के सम्पर्क में आने के बाद मथुरा संग्रहालय की कुषाणकालीन कलाकृतियों में प्रभामण्डल, मालाधारी यक्ष, अंगूर की लता व अलंकार देखा जा सकता है। भारतीय कला के इतिहास में मथुरा शैली में ही सव्रप्रथम शासकों की लेखों से अंकित मानवीय प्रतिमायें दिखती हैं। जो कुषाण सम्राट विम कडफाइसिस, कनिष्क एवं पूर्ववर्ती शासक चष्टन की मूर्तियाँ जो मथुरा संग्रहालय में संग्रहीत हैं। उपरोक्त मूर्तियों के अलावा अन्य राजपुरूषों की मूर्तियों भी प्राप्त हुई, लेकिन वे लेखरहित हैं। इस शैली में शिल्पी ने शिव, विष्णु, दुर्गा, कुबेर, सूर्य, बुद्ध व तीर्थकरों को उत्कीर्णित किया है। जिन्हें निम्न वर्गों में विभाजित किया गया है -
· बुद्ध व बोधिसत्व प्रतिमायें
· जैन तीथकरों की प्रतिमायें
· आयागपट्ट
· ब्राह्मण धर्म की मूर्तियाँ
· यक्ष-यक्षिणी, नाग आदि मूर्तियाँ
· वेदिका स्तूप, सूचिकायें, तोरणद्वार स्तम्भ इत्यादि तथा
· कुषाण शासकों की प्रतिमायें।
कुषाण कालीन मथुरा शैली के कलाकार ने नारी का उत्कीर्ण आकर्षित एवं मोहक किया है। यहाँ नारी को युवती, प्रेमिका, मुग्धा, नटी, रमवी, माँ, दासी, झुनझुनों के साथ खेलती स्त्री, केशकलाप को निचोड़ते हुये, आकाश के नीचे, निर्झर स्नान करते, कलश धारिणी, दीपवाहिका इत्यादि रूपो में उत्कीर्णित किया है। जिसमें शिल्पी ने अपनी दक्षता, कुशलता व भावों को उजागर किया है।
कुषाण कालीन मथुरा मूर्तिकला की कुछ विशेषतायें निम्नवत् रही हैं - शिल्पी ने मूर्तियों को पृष्ठभूमि से अधिक उभरा हुआ दर्शाया है। शरीर को सुडौल, आकर्षित एवं मांशलयुक्त उकेरा गया है। यहां हल्के व सलवटदार वस्त्र उकेरे गये हैं। देव प्रतिमाओं के दाहिने कन्धे पर वस्त्र नहीं हैं व दाहिने हाथ को उभय मुद्रा में दर्शाया गया है। मूर्तियों के चेहरे पर मूंछें नहीं बनाई गयी हैं। स्पष्ट भाव-भंगिमाओं का प्रदर्शन हुआ है। मूर्तियों के लिए सफेद चित्तीदार लाल-बलुए पत्थर का प्रयोग किया गया है। इस प्रकार मथुरा के शिल्पी ने मुख्य प्रतिमा को वेदिका से मिलाते हुए पत्थर के दो तिहाई भाग पर मूर्तियाँ उत्कीर्णित की हैं, व शेष ऊपर व नीचे का भाग बौनों, पशुओं तथा मानवीय आकृति के लिए छोड़ा गया है।
कुषाण कालीन मथुरा संग्रहालय में संग्रहीत विशिष्ट मूर्तियाँ निम्नवत् हैं -
1) कुषाण कालीन ‘‘विशालकाय बोधिसत्व प्रतिमा’’
यह प्रतिमा राजकीय संग्रहालय मथुरा में स्थित है, जो कि मथुरा के महोली गाँव से प्राप्त हुई थी। इस प्रतिमा की ऊँचाई लगभग 7 फीट 9 इंच तथा चैडाई लगभग 3 फीट है।
शरीर में यह प्रतिमा भारी-भरकम है। प्रतिमा के नाक व कान के हिस्से खण्डित अवस्था में है। नासाग्र दृष्टि के कारण प्रतिमा के नेत्र अधखुले व कानों में भारी कुण्डल पहिने हुए है। प्रतिमा के चेहरे पर हल्की सी मुस्कान लिये व चेहरे पर भाव दर्शाये गये है। प्रतिमा का शिर मुण्डित अवस्था में है।
इस प्रतिमा के पीछे प्रभामण्डल का अवशेष हिस्सा दर्शनीय है। इससे ज्ञात होता है कि प्रतिमा के पीछे प्रभामण्डल रहा होगा। कुषाणकाल में शिर के पीछे प्रभामण्डल मथुरा शैली की बोधिसत्व प्रतिमा का प्रमुख लक्षण भी माना जाता है। मुट्ठी बंधा हुआ बांया हाथ कमर से लगा है, जिस पर वस्त्र का लटकता छोर दर्शनीय है। दांया हाथ तो पूर्णतः खण्डित अवस्था में है। बांये हाथ पर ऊपर से होती हुई संघाटी नीेच तक लटक रही है। बांये कन्धे व हाथ पर सुन्दर सलवटें दर्शनीय हैं। जो कि मथुरा शैली की यह एक बौद्ध प्रतिमाओं में विशेषता रही है। प्रतिमा में चैडी छाती बनी है। नाभि को गहरी दिखाया गया है, जो वस्त्रों के पारदर्शन के कारण स्पष्ट दिखती है। प्रतिमा के पैरों के नीचे अधोवस्त्र का अंकन बखूबी किया गया है। वस्त्र के ऊपरी हिस्से में कमर पर दो लपेटों वाला बन्धन देखा जा सकता है। इस बन्धन की गांठ स्पष्ट दिखती है। नीचे बांये पैर के पास अशोक के वृक्ष का अंकन विशेष रूप से दर्शनीय है। दोनों पैरों के नीचे कमल पुष्प का एक गुच्छा उकेरा गया है जो कि सांची की कलाकृतियों में देखने को मिलता है।
डा. हार्टिल के शब्दों में, ‘‘यह सिद्धार्थ का उष्णीश है। यदि इसे इस रूप में स्वीकार किया जाये तो, इसका नीचे पैरों के मध्य में होना यह संकेत करता है कि, राजस्व से बंधुत्व अधिक श्रेष्ठ व सर्वोच्च है।’’
बोधिसत्व की विशालकाय प्रतिमा तथागत बुद्ध प्रतिमा निर्माण की प्राचीनता बतलाने के लिए एक मुख्य साक्ष्य है। बौधिसत्व की विशालतम प्राचीनतम यक्ष प्रतिमाओं के आधार पर अधिकांश विद्वान यह स्वीकारते हैं कि तथागत बुद्ध की प्रतिमाओं का सर्वप्रथम निर्माण मथुरा के शिल्पियों द्वारा ही प्रथम शताब्दी ई. में किया गया था। Figure 1
Figure 1

|
Figure 1 “Giant Bodhisattva Statue" Reg.No.-38.2798 Source Photo by the Author from National Museum Mathura |
2) अभय मुद्रा में बुद्ध/बोधिसत्व
मथुरा संग्रहालय में संग्रहीत कुषाणकालीन यह प्रतिमा मथुरा के कटरा केशवदेव से प्राप्त हुई है। इस प्रतिमा की ऊँचाई लगभग 2 फीट 3.25 इंच तथा चैड़ाई लगभग 1 फीट 8 इंच है।
इस प्रतिमा में तथागत बुद्ध को पीपल के वृक्ष के नीचे सिंह युक्त सिंहासन पर पद्मासन मुद्रा में दर्शाया गया है। पीपल को बोधिवृक्ष भी कहा जाता है। इस बोधिवृक्ष की टहनियों व पत्तियों को स्पष्ट रूप से देखा जा सकता है। ऐसा प्रतीत होता है इस प्रतिमा में बुद्ध के सन्यासी वेश को तत्कालीन कलाकार द्वारा निरूपित किया गया होगा। कपाल का ऊपरी भाग कुछ उठा हुआ व शिर मुण्डित है। शिर पर उष्णीव का अंकन हुआ है, जो कि ज्ञान का सूचक स्वीकार किया जाता है। ऐसी मान्यता है कि, बुद्ध ने अपने केश त्याग करते समय देवताओं के अनुरोध पर बालों की एक लट छोड़ दी थी। यहां उसी लट का अंकन उष्णीव में देखा जा सकता है। नासाग्र दृष्टि है और मुख पर दिव्य भाव झलकता है। इस प्रतिमा के शिर के चारों ओर हस्तिनख आकृतियुक्त सादा प्रभामण्डल उकेरा गया है, जिसे तेजो चक्र भी कहा जाता है। जो कि दिव्य ईश्वरी चक्र का सूचक है। माना जाता है कि कुषाणकाल में ही सर्वप्रथम प्रभामण्डल की परिकल्पना प्रतिमाओं में की गई है। बुद्ध के शरीर में महापुरूष के रूप में 32 लक्षण स्वीकार किये गये हैं। बुद्ध प्रतिमा के निर्माण में इन लक्षणों से सहायता ली गई है। प्रतिमा में छाती को चैड़ी दर्शाया है व वस्त्रों में नीचे धोती का अंकन हुआ है, व धोती शरीर से चिपकी व कमर में एक पटके द्वारा बंधी हुई है। बांये कन्धे पर धोती पड़ी हुई है। दांया कन्धा खुला है। इस प्रतिमा में बांया हाथ धोती से नीचे निकला व दांया हाथ खुला है व बांये पैर पर रखा हुआ है। भुजा के कन्धों पर धोती की सिलवटों को स्पष्टतः देखा जा सकता है। दांये हाथ की हथेली पर धम्म चक्र एवं हाथ की अंगुलियों के पोरों पर स्वास्तिक मांगलिक चिन्ह स्पष्टतः दिखता है। पैरों के तलवों पर भी धम्म चक्र त्रिरत्न एवं पैरों की अंगुलियों के पोरों पर स्वास्तिक मांगलिक चिन्ह का सुन्दर अंकन स्पष्टतः देखा जा सकता है।
बुद्ध के ऊपर आकाश में विचरण करते हुये मुकुट एवं आभूषणधारी विधाधर अंकित हैं। जो बुद्ध पर पुष्पों की वर्षा कर रहे हैं। बुद्ध के दांये ओर के विधाधर के बांये हाथ में पुष्पों का गुच्छा एवं दांये हाथ में पुष्प का स्पष्ट अंकन है। बुद्ध के दोनों तरफ दो चोटीधारी सेवक विराजमान हैं। सेवकों का वेष गृहपतियों जैसा है। ये सेवक भी मुकुट एवं आभूषणयुक्त दर्शाये गये हैं।
सिंहासन की पीठिका पर तीन सिंहों का सुन्दर अंकन देखा जाता है। सारनाथ के सिंह शीर्षक की कलाकृति से इस कलाकृति की तुलना की जाये तो दोनों के मूल में थोडा सा ही अन्तर देखने को मिलता है। सारनाथ स्तम्भ के चार सिंहों की जगह इस प्रतिमा में तीन सिंह युक्त बुद्ध का आसन है और महाधम्म चक्र की जगह स्वयं योगी बुद्ध उपस्थित हैं। यहां धम्म चक्र बुद्ध के धर्मकाय का प्रतीक था।
यहां सिंहासन की पीठिका पर कुषाणकालीन ब्राही लिपि में अंकित तीन पंक्तियों में लेख लिखा है। इस अभिलेख में (अर्थात् बुद्ध रक्षक की माता अमोहा ने माता-पिता के साथ बिहार में सब तत्वों के सुख के लिए बोधिसत्व की स्थापना की) अंकित है।
इस अभिलेख की लिपि के अनुसार अधिकांश विद्वान इस प्रतिमा को प्रारम्भिक कुषाण काल का स्वीकारते है। परन्तु यहाँ यह उल्लेखनीय है कि इस प्रतिमा में बौधिसत्व की भांति मुकुट आभूषण का अंकन नहीं हुआ है। लेकिन बन्धुत्व प्राप्त सन्यासी स्वरूप को यहां निरूपित किया गया है। बोधिसत्व के लक्षणों से सम्बन्धित राजवेष की इस प्रतिमा में दो बातें हैं-पहली बुद्ध का सिंहासन पर आसीन होना दूसरी सेवा में दो सेवकों का उपस्थित होना।
सुन्दरतम यह प्रतिमा मथुरा के कुषाणकालीन कलाकारों की एक अनुपम एवं अद्वितीय देन है। इन्हीं कारणों से अधिकांश विद्वान इस कलाकृति को अभयमुद्रा में बुद्धस्वरूप का ही स्वीकारते हैं। Figure 2
Figure 2

|
Figure 2 “Buddha / Bodhisattva in Abhay Mudra” Reg.No.-A.1 Source Photo by the Author from National Museum Mathura |
3) ‘आभूषणयुक्त ध्यानस्थ बोधिसत्व’
यह कुषाणकालीन प्रतिमा मथुरा के गणेशरा से प्राप्त हुई है। जिसकी ऊँचाई 2 फीट 2 इंच, चैडाई लगभग 2 फीट 5.25 इंच व मोटाई लगभग 8.5 इंच है। यह प्रतिमा पद्मासन में ध्यान मुद्रा में है। बोधिसत्व को आभूषणों से सुसज्जित दर्शाया गया है। प्रतिमा का शिर तथा दायां हाथ खण्डित अवस्था में है। दांये हाथ की हथेली व भुजा के कुछ अवशेष हिस्से को देखा जा सकता है। पीछे विशाल प्रभामण्डल का अधिकांश हिस्सा भी पूर्णतः खण्डित अवस्था में है। कुछ हिस्सा ही शेष बचा है। प्रभामण्डल का जो अवशेष हिस्सा है उस पर हस्तिनख जेसे कटाव देखे जा सकते हैं। प्रतिमा में दांये व बांये हाथ की हथेली एक दूसरे के ऊपर ध्यान मुद्रा में अवलोकनीय है।
इस प्रतिमा के आभूषणों में सर्वप्रथम मोतियों युक्त एकावली कण्ठमाला का अंकन हुआ है तथा इससे सटा हुआ एक चैड़ा सुन्दर कण्ठहार दर्शनीय है। इसके बाद सीने पर मोतियों की छः लणियों युक्त भारी-भरकम एक आकर्षक हार सुशोभित है। इस हार के नीचे की ओर दो मकर युक्त आकृतियों को दर्शाया गया है। इस हार से सटी हुई आकर्षित मोटी लर (चैन) दर्शनीय है। गले के इन चारों आभूषणों को शिल्पकार द्वारा अत्यन्त कलात्मक तरीके से प्रदर्शित किया गया है। दोनों भुजाओं के भुजबन्ध भी दर्शनीय है। इन भुजबन्धों में गरूण या मयूर पर एक मानवाकृति को आसीन दिखाया गया है। यहां गरूड या मयूर की फैली पूंछ स्पष्ट रूप से मानव आकृति के पीछे सुशोभित है। प्रतिमा के बांये हाथ की कलाई में अलंकृत कड़ों की श्रृंखला स्पष्ट देखी जा सकती है।
इस प्रतिमा में छाती पर बांये कन्धे से होकर दांयी भुजा के नीचे जनेऊ रूपी अंकन उत्कीर्ण है। जिसमें ताबीजों का अंकन हुआ है। इसे विद्वानों द्वारा रक्षक माला कहा गया है। ताबीज कला पश्चिमी या ईरानी परम्परा से भारतीय परम्परा में ली गई मानी जाती है।
इस प्रतिमा के वस्त्रों में बांये कन्धे पर होकर धोती का अंकन है, जो बांये हाथ से होती हुई नीचे बांये घुटने के ऊपर से आसन तक लटकती उत्कीर्णित है। धोती में सिलवटों को बखूबी उत्कीर्ण किया गया है। पैरों पर धोती का अंकन भी स्पष्टतः देखा जा सकता है। इसका व्यवस्थित हिस्सा पैरों के नीचे आसन पर उत्कीर्ण है।
उपरोक्त विशेषताओं के अलावा महापुरूष के 32 लक्षणों में से मांगलिक लक्षणों में पैरों के तलबों पर त्रिरत्न व धम्मचक्र का अंकन स्पष्टतः देखा जा सकता है।
इस प्रतिमा के अवलोकन के उपरान्त कहा जा सकता है कि, कुषाणकालीन बौधिसत्व प्रतिमाओं में आभूषणों से सुशोभित स्वरूपों को स्पष्टतः उत्कीर्ण किया गया है। Figure 3
Figure 3

|
Figure 3 “Dhayanastha Bodhisattva with Ornaments” Source Reg.No.-A.45 Photo by the Author from National Museum Mathura |
4) ‘राजसी वेश में बोधिसत्व प्रतिमा’
राजकीय संग्रहालय मथुरा में संग्रहीत कुषाणकालीन यह प्रतिमा मथुरा से प्राप्त हुई है। इसकी ऊँचाई लगभग 1 फीट 9.5 इंच है तथा चैड़ाई लगभग 6 इंच है।
यह प्रतिमा चेहरे पर हल्की मुस्कान लिये हुये है। नेत्र पूर्ण रूप से खुले हुये हैं। ललाट पर दोनों भौहो के बीच में छोटा सा वर्तुलाकार चिन्ह भी देखा जा सकता है। जिसे महापुरूषों के 32 लक्षणों में से एक माना गया है। बोधिसत्व के शिर पर एक भव्य पगड़ी के आकार का मुकुट उत्कीर्णित है। सिर के पीछे सादा प्रभामण्डल उत्कीर्णित है तथा प्रभामण्डल के किनारों पर कटाव बनाये गये हैं। शिर के पिछले भाग में तेजोचक्र अथवा प्रभामण्डल कुषाणकालीन मथुरा शैली की बोधिसत्व प्रतिमा का लक्षण स्वीकारा गया है। दांया हाथ पूर्णतः खण्डित अवस्था में है बांया हाथ मुट्ठी बंधा हुआ कमर पर है।
प्रतिमा के वस्त्रों में बांये कन्धे पर उत्तरीय उत्कीर्णित है जो कि बांयी भुजा से होता हुआ नीचे तक लटकता दर्शाया है। निचले हिस्से में धोती का अंकन भी देखा जा सकता है। जो कि ऊपरी शिरे पर कमर में बंधन अथवा कर्धनी से बंधी हुई है। धोती को आकर्षक रूप में दोनों पैरों के मध्य व्यवस्थित रूप में दर्शाया गया है।
आभूषणों में गले में मोतियों युक्त कण्ठमाला को देखा जा सकता है। साथ ही गले में चैडा-चपटा हार भी दर्शनीय है। जो कि नाभि के ऊर तक लटकता दिखाया गया है। बांये हाथ में सुन्दर कढ़े उत्कीर्णित हैं। कानों में भारी कुण्डल दर्शनीय हैं। जिन पर मकर आकृतियाँ उत्कीर्णित होने के कारण इन्हें मकर कुण्डल भी कहा जाता है।
इस प्रतिमा के अवलोकन के अनुसार कहा जा सकता है कि कुषाणकालीन मथुरा शैली की प्रस्तुत ‘‘राजसी वेष में बोधिसत्व प्रतिमा’’ मथुरा के शिल्पियों द्वारा सुन्दरतम् रूप से उत्कीर्णित प्रतिमा शिल्प का एक अद्वितीय उदाहरण है। Figure 4
Figure 4

|
Figure 4 “Bodhisattva in Royal Garb” Reg.No.-14.485 Source Photo by Author from National Museum Mathura |
2. निष्कर्ष
कुषाण कालीन मथुरा संग्रहालय में संग्रहीत मूर्तियों में मथुरा के शिल्पी ने वस्त्र एवं आभूषणों को बड़े ही सुन्दर ढंग से उत्कीर्णित किया है। जिसमें शिल्पी ने कुषाण कालीन पारदर्शक वस्त्र विन्यास जो प्रतिमा के शरीर सौष्टव एवं माँसल अवयवों को दिखाता है। शिल्पी ने प्रतिमाओं को सुन्दर एवं सुडौल रूप में उकेरा है। कुषाण युग की कला में सामूहिकता के स्थान पर वैयक्तिकता को स्थान दिया गया है तथा नारी अंकन की प्रधानता रही है। इस युग की मूर्तियों में नारी यौवन अपने पूरे उभार पर प्रतिबिम्बित होता है, और आकर्षक मुद्रा में उत्कीर्णिक नारी विलासात्मकता को साकार करती है। नारी को अधिकतर त्रिभंग मुद्रा में उत्कीर्णित किया गया है। जो मथुरा शैली की प्रधानता रही है। नारी व देव प्रतिमाओं को न्यूनतम वस्त्र पहने दर्शाया गया है।
‘महाकवि कालीदास’ ने एक श्लोक मं बताया है कि, पार्वती के पलकों की चिकनाहट, अधरों की कोमलता, उरोजों की कठोरता व उन्नतता, नाभि की गहराई की एक साथ व्यंजना की है।
कुषाण कालीन शिल्पी ने मूर्तियों में वस्त्रों को पारदर्शी एवं लयात्मकता लिये दर्शाया है, तथा वस्त्रों की धारियाँ गांधार कला से ली गई है। आभूषणों को बडे ही सुव्यवस्थित तरीके से उत्कीर्णित किया गया है। कुषाण काल के शिल्पी तक्षण कला में कौशल प्राप्त कर चुके थे। उन्होंने बुद्ध-बौधिसत्व, शैव, वैष्णव देवताओं, जैन तीर्थकरों तथा कुषाणवंशी शासकों की मूर्तियों का निर्माण करके अपनी कला को सिद्ध किया है।
CONFLICT OF INTERESTS
None.
ACKNOWLEDGMENTS
None.
REFERENCES
Agrawal, V. (1965). Mathura’s Sculptures. Prakashak Mathura Museum, 10, 11, 12.
Agrawal, V. (1974). Indian Art. Varanasi : Prathvi Prakashan, 223.
Government Museum, Mathura (2022). In Wikipedia.
Sharma, R.C. (1972). The Splendour of Mathura Art and Museum. D.K. Print Word Pvt. Ltd., 23, 24.
Srivastava, A. L. (2001). Bhartiya Kala Sampada. Allahabad : Umesh Prakashan, 100 Lukerganj, 108.
देवनागरी लिपि बौद्ध लिपि है: झारखंड में बौद्ध मूर्तियों से मिले संकेत
भारत
की महान बौद्ध विरासत बार-बार सामने आती रहती है। बौद्ध धर्म भारत का पहला
वैश्विक धर्म रहा है जिसने भारत में सभ्यता और ज्ञान-विज्ञान का विकास
किया था। इस बात के सबूत पत्थरों की मूर्तियों, शिलालेखों और अन्य प्राचीन
साहित्यिक रिकार्ड्स में देखने को मिलते हैं। भगवान बुद्ध के महापरिनिर्वाण
के कई सदियों बाद ब्राह्मण धर्म का भारत में व्यापक प्रसार हुआ। ब्राह्मण
धर्म द्वारा भारत के उपनिवेशीकरण के बाद भारत में श्रमण बौद्ध एवं श्रमण
जैन धर्म का पतन हुआ। इसके बाद भारत के श्रमण धर्मों की भाषा और साहित्य को
ब्राह्मणों द्वारा बदल दिया गया। लेकिन चूंकि श्रमणों की पत्थर की
मूर्तियाँ, शिलालेख, मंदिर एवं मठ पूरी तरह से मिटाए नहीं जा सके। इसीलिए
में जब भी कोई पुरातात्विक खोज होती है तब तब भारत की महान बौद्ध विरासत की
पूंजी धरती और इतिहास का सीना चीरकर निकाल आती है।
हाल ही में झारखंड में हजारीबाग़ जिले के एक पहाड़ी इलाके में एक गाँव में एक बौद्ध मठ का पता चला है। इससे भारत में नागरी और देवनागी लिपि के जन्म और विकास के बारे में एक नई जानकारी सामने आई है। इस खोज से पता चलता है कि नागरी एवं देवनागरी लिपि का संबंध बौद्ध धर्म से है। इस गाँव में एक पुराने टीले के नीचे दबे 900 साल पुराने बौद्ध मठ के अवशेष मिले हैं। इसके दो महीने पहले इसी जगह से लगभग 100 मीटर की दूरी पर एक अन्य बौद्ध मंदिर की खोज हुई थी। इस तरह दो मेहीने के भीतर इस गाँव में यह दूसरी बड़ी खोज है। पूरे भारत में उत्तर से लेकर दक्षिण तक इस तरह की खोजें हो रही हैं।
पिछले साल 2020 में भी खुदाई के दौरान इसी इलाके में चार-पांच शब्दों की एक स्क्रिप्ट मिली थी। इस ऐतिहासिक पांडुलिपि को समझने के लिए इसका सैंपल पैलियोग्राफिक डेटिंग के लिए मैसूर भेजा गया था। वहाँ यह पता चला था कि यह एक नागरी लिपि में लिखी गई पंक्तियाँ है जो कि 10 वीं से 12 वीं सदी की हैं। यह नागरी लिपि असल में आज मौजूद देवनागरी लिपि का की माँ है। इससे पता चलता है कि नागरी और देवनागरी दोनों बौद्ध धर्म से जुड़ी हुई हैं। हजारीबाग़ में अभी जो भगवती तारा की मूर्ति मिली है उसपर भी नागरी लिपि अंकित है। इससे पुनः स्पष्ट होता है कि आज की देवनागरी लिपि असल में बौद्धों द्वारा विकसित की गई नागरी लिपि से जन्मी है।
कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक असल में भारत का चप्पा चप्पा बौद्ध विरासत से भरा हुआ है। जहां कहीं भी ऐतिहासिक, व्यापारिक या धार्मिक रूप से महत्वपूर्ण कोई नगर या स्थान मिलता है तो उसका संबंध बौद्ध धर्म और परंपरा से निकाल ही आता है। ठीक यही खोजें अयोध्या और मथुरा से भी आ रही हैं। हाल ही में अयोध्या में खुदाई के दौरान बौद्ध अवशेष मिले थे और इसके पहले भी बीते कई दशकों में केवल मथुरा इलाके में पाँच हजार छोटी बड़ी बुद्ध की मूर्तियाँ मिलीं हैं। इस तरह आज नजर आने वाले सभी मंदिर या तीर्थ स्थल असल में बौद्ध स्थल रहे हैं।
इसी कड़ी में पिछले दिनों भारतीय पुरातत्व सर्वेक्षण की पटना शाखा इस स्थान पर खुदाई कर रही थी। इस टीम ने जिला मुख्यालय हजारीबाग से करीब 12 किमी दूर सीतागढ़ी पहाड़ियों के जुलजुल पहाड़ के पास बुरहानी गांव खुदाई की। इस खुदाई में बौद्ध देवी तारा और भगवान बुद्ध की दस पत्थर की मूर्तियाँ मिलीं हैं। पुरातत्व सर्वेक्षण के अधिकारियों ने कहा है कि, 25 फरवरी को उन्हें एक मूर्ति मिली जो शैव देवी महेश्वरी की तरह नजर आती है। इस मूर्ति में एक कुंडलित मुकुट और चक्र साथ साथ नजर आते हैं।
इसके बारे में अनुमान लगाया जा रहा है कि यह असल में प्राचीन बौद्ध देवी भगवती तारा को बाद में वैदिक ब्राह्मण धर्म द्वारा महेश्वरी बनाकर अपने धर्म में मिला लिए जाने का संकेत है। यह कोई नई बात नहीं है, इसी तरह पूरे भारत में बौद्ध देवी देवताओं को ही नहीं बल्कि भगवान बुद्ध की मूर्तियों को भी थोड़ी तोड़ फोड़ करके रूप रंग बदलकर दूसरे धर्म के देवी देवता बना दिया जाता है। पूरे भारत में ऐसे लाखों मूर्तियाँ हैं जो मूल रूप से भगवान बुद्ध की मूर्तियाँ हैं लेकिन उन्हे किसी अन्य देवी या देवता की मूर्ति की तरह दिखाया जाता है।
पुरातत्वविदों ने कहा कि यह निष्कर्ष महत्वपूर्ण है क्योंकि यह मठ सारनाथ से 10 किमी दूर वाराणसी के पुराने मार्ग पर स्थित है। इस क्षेत्र में भगवान बुद्ध ने अपना पहला प्रवचन दिया था जिसे कि धम्म चक्र प्रवर्तन कहा जाता है। पुरातत्वविदों का कहना है कि बौद्ध देवता तारा की मूर्तियों की उपस्थिति इस क्षेत्र में बौद्ध धर्म की एक ताकतवर शाखा वज्रयान की मौजूदगी का संकेत देती है। इस बात कि संभावना है कि यहाँ पर वज्रयान का प्रसार हुआ हो। यहाँ यह भी नोट करना चाहिए कि झारखंड, ओरिसा, बंगाल, आसाम आदि में वज्रयान एक शक्तिशाली बौद्ध संप्रदाय था जिसमें देवियों की आराधना पर जोर दिया जाता था। इस संप्रदाय में भगवान बुद्ध के स्त्री रूप तारा को सर्वोच्च ज्ञान का प्रतीक माना जाता है।
कई विद्वान कहते हैं कि इसी वज्रयान से ब्राह्मण धर्म के तंत्र एवं तांत्रिक संप्रदायों का जन्म हुआ है। इस प्रकार कई सबूत मिलते हैं जो बताते हैं कि योग का जन्म बौद्ध योगाचार संप्रदाय में एवं तंत्र का जन्म वजरायां संप्रदाय में हुआ है। झारखंड के हजारीबाग़ में मिले बौद्ध मंदिर और बौद्ध मठ के प्रमाण बहुत गहराई से यह सिद्ध कर रहे हैं कि भारत के इतिहास को बौद्ध इतिहास की तरह देखा चाहिए। पुरातत्व विभाग पटना के पुरातत्वविद् नीरज कुमार मिश्र ने बताया कि पिछले साल दिसंबर में उन्हें जुलजुल पहाड़ के पूर्वी हिस्से में एक कृषि भूमि के पास तीन कमरों के साथ एक बौद्ध मंदिर मिला था।
यहाँ पर मिले केंद्रीय मंदिर में तारा की मूर्ति थी और दो अन्य धार्मिक स्थलों में बुद्ध की मूर्ति स्थापित थी। उन्होंने कहा, “पहले, संदर्भ स्पष्ट नहीं था, उनका ध्यान फिर दूसरे टीले पर चला गया और 31 जनवरी को खुदाई शुरू कर दी गई । मिश्रा ने कहा, “हमने जुलजुल पहाड़ तलहटी के पास एक टीले पर ध्यान केंद्रित किया जहां हमें एक बौद्ध मठ और उसके साथ एक मंदिर के अवशेष मिले जहां किनारों पर कमरा बना है और साथ ही एक खुला आंगन भी नजर आता है। इस स्थान पर वरद मुद्रा में बौद्ध देवी तारा की चार मूर्तियां और भूमिस्पर्श मुद्रा में बुद्ध की छह मूर्तियां मिलीं हैं। ये मुद्रा भगवान बुद्ध के ज्ञान का प्रतीक मानी जाती है जिसमें कि पृथ्वी की ओर दाहिने हाथ की पांच उंगलिया नजर आती हैं।
यह एक महत्वपूर्ण निष्कर्ष है क्योंकि देवी तारा की मूर्तियों का मतलब है कि यह बौद्ध धर्म के वज्रयाना संप्रदाय का एक महत्वपूर्ण केंद्र था। वज्रयान तांत्रिक बौद्ध धर्म का एक रूप है, जो भारत में 6 वीं से 11 वीं शताब्दी तक फला-फूला। मिश्रा ने कहा कि पुरातत्व विभाग ने अभी तक इन संरचनाओं की वैज्ञानिक कार्बन डेटिंग नहीं की है, लेकिन यह पहले के निष्कर्षों के आधार पर यह पाल राजवंश के समय के अवशेष नजर आते हैं।
ये सभी बातें भारत में बहुजनों के लिए विशेष रूप से महत्व रखती हैं। बाबा साहब डॉ भीमराव अंबेडकर ने अपनी जीवन भर की खोज के आधार पर सिद्ध किया था कि भारत का इतिहास असल में बौद्ध और ब्राह्मण धर्म के संघर्ष का इतिहास मात्र है। प्राचीन काल में जब भारत सोने की चिड़िया कहलाता था तब असल में वह बौद्ध भारत था। इसी दौरान तक्षशिला, नालंदा, विक्रमशीला इत्यादि शिक्षा केंद्रों कि शुरुआत हुई थी और भारत इस दौर में विषवगुरु बना था। उस बौद्ध भारत में दुनिया भर से लोग शिक्षा और ज्ञान हासिल करने आते थे। चीन, यूनान, और अरब से भारत आकार बौद्ध धर्म की शिक्षा लेने वाले यात्रियों की कहानियाँ दुनिया भर में मशहूर हैं।
आज हमारे बहुजन भाई बहनों को, विशेष रूप से ओबीसी और अनुसूचित जाति के लोगों को अपनी बौद्ध विरासत को पहचानकर भगवान बुद्ध के शांति और भाईचारे के संदेश को अपनाना चाहिए। इस तरह अगर हम अपनी वास्तविक भारतीय विरासत को अंगीकार करते हैं तो यह भविष्य में एक सुखी, समृद्ध और शांतिपूर्ण भारत के निर्माण की दिशा में एक आश्वासन होगा।
उत्तर प्रदेश के आधुनिक शहर श्रावस्ती में जेतवन मठ के अवशेष मौजूद हैं। इनमें बौद्ध इतिहास के कुछ सबसे महत्वपूर्ण ढांचे हैं। जेतवन में एक झोंपड़ी का भी अवशेष है जहां बुद्ध ने वर्षा के 20 से ज़्यादा मौसम गुज़ारे थे। यहां एक स्तूप में उनके दो महान शिष्यों अनन्तपिण्डक और अंगुलिमाल की अस्थियां हैं।
श्रावस्ती वह स्थान है जहां बुद्ध ने वो चमत्कार किए थे जिनकी चर्चा सबसे ज़्यादा होती है। इस क्षेत्र में आज सहेट महेट नाम के दो गांव हैं। ये बौद्ध-विश्व में कभी सबसे सुखी क्षेत्र हुआ करता था। यहां अनन्तपिण्डक ने अपने भगवान बुद्ध के लिये जेतवन ख़रीदा था। बुद्ध ने अपने जीवनकाल में सबसे ज़्यादा समय श्रावस्ती शहर में बिताया था। उन्होंने यहां 24 से 26 वर्षवास किये थे । एक वर्षवास एक वर्षा ऋतु के बराबर होता है। बोद्ध ग्रंथों के अनुसार एक वर्ष में ये एकमात्र समय होता है जब कोई बौद्ध भिक्षु एक ही स्थान पर लगातार दो से ज़्यादा रातें बिता सकता है।
बुद्ध को बोध गया में ज्ञान की प्राप्ति हुई थी और फिर वह गंगा घाटी
की तरफ़ निकलकर निर्वाण का ज्ञान बांटने लगे थे और लोग उनके अनुयायी बनने
लगे थे। कहा जाता है कि बुद्ध ने कई चमत्कार किए थे लेकिन श्रावस्ती
चमत्कार सबसे अलग था जिसकी वजह से 90 हज़ार से ज़्यादा लोगों ने बौद्ध धर्म
स्वीकार कर लिया था।
श्रावस्ती में चमत्कार - द मेट म्यूज़ियम, पब्लिक डोमेन | विकिमीडिया कॉमन्स
चमत्कारों की कहानी बौद्ध लोक कथा के अनुसार दोहरा चमत्कार, जिसे पाली
में सावत्थी चमत्कार और संस्कृत में श्रावस्ती चमत्कार कहते हैं, बुद्ध का
सबसे बड़ा चमत्कार था। कहानी के दो प्रमुख रुप हैं। पहला रुप पाली ग्रंथ
धम्मपद अट्ठकथा में और संस्कृत में दूसरा रुप प्रतिहार सूत्र में है।
धम्मपद अट्ठकथा धम्मपद के बुद्धघोष द्वारा लिखित एक व्याख्यात्मक निबंध है
जो पाली बौद्ध के लोकप्रिय सिद्धांतो में से एक है और जो चौथी सदी ई.पू. का
है। धम्मपद खुद्दक निकाय का हिस्सा है जो सुत्तपिटक का अंतिम निकाय है।
सुत्तपिटक ज्ञान के तीन भंडारों में से एक है जो बौद्ध धर्म ग्रंथ की धुरी
हैं और कहा जाता है कि ये बुद्ध के समय के ही हैं। प्रतिहार सूत्र संस्कृत
ग्रंथों में जो बौद्ध संत नागार्जुन को समर्पित धर्मसंग्रह का एक हिस्सा
है। दूसरी शताब्दी के हैं।
श्रावस्ती में गंधकुटी (या मूलगंधकुटी) | विकिमीडिया कॉमन्स
बौद्ध धर्म मानने वालों का विश्वास है कि बुद्ध ने ये चमत्कार ज्ञान प्राप्त होने के सात साल बाद प्राचीन भारतीय शहर श्रावस्ती में किया था। हुआ यूं कि बुद्ध के एक शिष्य ने एक नास्तिक के सामने ऐसा चमत्कार दिखाया कि वह हतप्रभ रह गया और उसने बौद्ध धर्म स्वीकार कर लिया। इस घटना के बाद बुद्ध ने अपने शिष्यों को चमत्कार करने से रोक दिया। बुद्ध के इस फ़ैसले से छह अलग अलग धर्मों के ग्रुपों के प्रमुखों को लगा कि ये बौद्ध धर्म के अनुयायियों को अपनी तरफ़ मिलाने का अच्छा मौक़ा है और उन्होंने बुद्ध को चमत्कारों का मुक़ाबला करने की चुनौती दे डाली। उन्हें लगा था कि बुद्ध मना कर देंगे और वे उनके अनुयायियों को अपने धर्म की तरफ़ खींच लेंगे लेकिन बुद्ध ने उनकी चुनौती स्वीकार कर उन्हें चौंका दिया। बुद्ध ने दो बार चमत्कार किये, एक कपिलवस्तु (बुद्ध का जन्मस्थान) और श्रावस्ती में चमत्कार किया।
Support Live History India
अगर आपको लिव हिस्ट्री इंडिया का काम पसंद आता है, तो अपने सहयोग से हमें प्रोत्साहित करें। कोई भी योगदान छोटा नहीं होता और इसमें आपका ज़्यादा समय भी नहीं लगेगा। आपके योगदान के लिए धन्यवाद।
बुद्ध चमत्कार दिखाते हैं। गांधार, तीसरी शताब्दी ई.पू. विद्वान, ऊंचाई 74.4 x 49.7 सेमी। संग्रहालय फर इंडिस्के कुन्स्ट, बर्लिन-डाह्लेम में स्थित है | विकिमीडिया कॉमन्स
चमत्कार के दौरान बुद्ध के कंधों से लपटें निकलने लगीं और पांवों से पानी फूट पड़ा था। वहां एकत्र लोग ये चमत्कार देखकर इतना विस्मित हो गए कि एक ही बार में 90 हज़ार लोगों ने बौद्ध धर्म स्वीकार कर लिया। चमत्कारों का यह मुक़ाबला दस अनिवार्य कर्मों में से एक है जिसे प्रत्येक बौद्ध को अपने जीवनकाल में करना होता है। ये चमत्कार वो ही कर सकता है जिसे बुद्धत्व का ज्ञान पूरी तरह प्राप्त हो चुका हो।
चमत्कार के दौरान अचानक बुद्ध के कंधों से लपटों की जगह पानी और
पांवों से पानी की जगह लपटे निकलने लगीं और बुद्ध के शरीर से रंग निकलने
लगे जिसे देखकर लोग दंग रह गए। इस बीच बुद्ध की कई छवियां बन गईं, कुछ खड़ी
हुईं थीं और कुछ चल रही थीं। ये छवियां धम्म का प्रचार कर रही थीं। बुद्ध
के प्रतिद्वंदी ये सब देखकर भौचक्के रह गए और जब उन्होंने चमत्कार का जवाब
देने की कोशिश की तो वे हिल भी नहीं सके। फिरअचानक बारिश होने लगी लेकिन बस
वो ही लोग भीगे जो भीगना चाहते थे। वह नहीं भीगे जो भीगना नहीं चाहते थे।
इससे वहां एकत्र लोग और भी प्रभावित हो गए। बारिश के बाद तेज़ हवा बहने लगी
जिसमें सभी छह प्रतिद्वंदी और उनके मंडप उड़ गए। शर्म के मारे एक को छोड़,
पांच प्रतिद्वंदियों ने आत्महत्या कर ली। इसके बाद बुद्ध ने अपने ही
हमशक्ल के साथ धम्म पर वाद विवाद किया जिसे सुनकर वहां जमे लोगों को बहुत
मज़ा आया। लोगों को लगा कि बुद्ध ही असली विजेता, बेहतर इंसान और बेहतर
शिक्षक हैं। इस घटना के बाद वहां जमा लोगों में से 90 हज़ार लोगों ने बौद्ध
धर्म स्वीकार कर महायान परंपरा के अनुसार चमत्कार के बाद बुद्ध अपने
वर्षावास के तीन महीने के लिये स्वर्ग की ओर निकल पड़े ताकि अपनी मृत माता
अभधम्म को दीक्षा दे सकें ताकि वह भी स्वर्ग जा सकें।
अपनी माँ (सांची) को पढ़ाने के बाद स्वर्ग से बुद्ध का वंश - विकिमीडिया कॉमन्स | विकिमीडिया कॉमन्स
माना जाता है कि ये भी ऐसा कर्म है जो हर बौद्ध को चमत्कार पूरा होने पर
करना होता है। इसके बाद बुद्ध स्वर्ग से नीचे उतरे और उनके साथ ब्रह्माऔर
इंद्र थे। बुद्ध की वजह से संकिसा (उत्तर प्रदेश) में भूस्खलन हो गया।
श्रावस्ती में जेतवन जैसे सांची में दिखाया गया है | विकिमीडिया कॉमन्स
जेतवन और उसके स्मारक
जेतवन परिसर के अवशेष श्रावस्ती के पास हैं। जेतवन परिसर सहेट महेट
गांव के क़रीब है। इस गांव में कई महत्वपूर्ण भवन हैं जिनमें सबसे
महत्वपूर्ण भवन है मूलगंध कुटी। ये भवन एक कुटिया के अवशेषों पर बनाया गया
था जिसमें बुद्ध ने वर्षवास किया था। इसके अलावा यहां दो स्तूप भी हैं।
अनन्तपिण्डक और जेतवन की कहानी भरहुत में रेलिंग पर आधारित है (अब भारतीय संग्रहालय, कोलकाता में) | विकिमीडिया कॉमन्स
छठी सदी ई.पू. में श्रावस्ती कोशल साम्राज्य की राजधानी हुआ करता था। उस
समय कोशल साम्राज्य पर राजा प्रसन्नजीत का शासन हुआ करता था। प्रसन्नजीत
के पुत्र राजकुमार जेत के पास एक उपवन था जिसे जेतवन नाम से जाना जाता था।
धनवान व्यापारी अनन्तपिण्डक बुद्ध और उनके शिष्यों के लिये यहां राजगृह के
वेणुवन की तर्ज़ पर विहार बनाना चाहता था। राजकुमार जेत उपवन बेचना नहीं
चाहता था इसलिये उसने इनके बहुत ऊंचे दाम लगा दिये थे। उसने कहा कि वह
जेतवन तभी बेचेगा जब अनन्तपिण्डक उपवन के पूरे क्षेत्र को सिक्कों से पाट
देगा। अनन्तपिण्डक ने अपनी सारी संपत्ति बेचकर उससे मिले धन को कार्षापण
(चांदी के चिन्हित सिक्के) में बदल दिया और उन्हें बैलगाड़ी में लादकर
जेतवन गया। वहां उसके आदमियों ने जेतवन का पूरा इलाक़ा सिक्कों से पाट दिया
और इस तरह उसने बुद्ध और उनके शिष्यों के लिये ये उपवन ख़रीद लिया। सांची
और बहरुत में प्राचीन गोलाकार पदकों में ये कहानी अंकित है। बहरहाल, उपवन
का एक छोटा हिस्सा सिक्कों से पटने से रह गया था लेकिन राजकुमार जेत ने कहा
कि वह यहां वन का प्रवेश द्वार बनवाएगा। राजकुमार ने अनन्तपिण्डक से मिली
सारी रक़म प्रवेश द्वार के निर्माण पर ख़र्च कर दी।
अनन्तपिण्डक का स्तूप जेतवन में | विकिमीडिया कॉमन्स
सहेट-महेट गांव की पहाड़ियों पर अनन्तपिण्डक के स्तूप और एक अन्य स्तूप के अवशेष हैं। इस स्तूप में बुद्ध के प्रसिद्ध शिष्य अंगुलीमाल के अवशेष हैं। अंगुलीमाल एक लुटेरा था जो लोगों को लूटकर उनकी अंगुली काटकर उनकी माला पहनता था। एक बार उसका सामना बुद्ध से हुआ। वह बुद्ध के शांत स्वभाव और प्रेम को देखकर इतना प्रभावित हो गया कि वह अहिंसा का मार्ग अपनाकर बौद्ध भिक्षु बन गया। ये बहुत ही लोकप्रिय बौद्ध कहानी है जो हिंसा पर अहिंसा की विजय को रेखांकित करती है। अंगुलीमाल का जन्म श्रावस्ती में हुआ था और उसके अवशेष जेतवन में एक स्तूप में रखे गए थे। यहां कई विहारों और स्तूपों के अवशेषों के अलावा एक और महत्वपूर्ण बौद्ध स्मारक है जिसे आनंद बोधि (बोधि वृक्ष) कहते हैं। ये वृक्ष यहां बोध गया के मूल महाबोधि वृक्ष (जिसके नीचे बुद्ध को ज्ञान प्राप्त हुआ था) के अंकुर से लगाया गया था। मूल महाबोधि वृक्ष का अंकुर बुद्ध के पहले और प्रिय शिष्य आनंद ने जेतवन लाकर यहां लगाया था। अगर ये वास्तव में वही वृक्ष है तब तो ये श्रीलंका में अनुराधापुर के बोधि वृक्ष से भी पुराना होगा। वैसे अनुराधापुर के बोधि वृक्ष को सबसे पुराना बोधि वृक्ष माना जाता है।
बुद्ध ने अपने जीवनकाल में ही जेतवन में बोधि वृक्ष लगाने का आदेश दिया था ताकि विहार में उनकीअनुपस्थिति में भी उनके अनुयायी उनका आदर सत्कार कर सकें। बुद्ध की इच्छानुसार उनके शिष्य मोगल्लना ने वृक्ष से गिरते बीज को इसके पहले कि वह ज़मीन पर गिरे, बीच में ही पकड़ लिया। इसके बाद अनन्तपिण्डक ने उसे सोने के एक बर्तन में अंकुरित किया जिसे आनंद ने बुद्ध की तरफ़ से जोतवन के द्वार पर लगा दिया। कहा जाता है कि वृक्ष बहुत जल्द बहुत बड़ा हो गया था। बुद्ध ने इसके नीचे एक रात तप कर इसे और पवित्र बना दिया। चूंकि ये वृक्ष आनंद ने लगाया था इसलिये इसका नाम आनंद बोधि पड़ गया।
अगली कई सदियों तक श्रावस्ती और जेतवन विहार पनपते रहे। इस दौरान आजातशत्रु का मगध साम्राज्य, मौर्य साम्राज्य और फिर कुषाण साम्राज्य होता था। पांचवीं सदी में कभी गुप्त काल के अंत के समय ये स्थान वीरान और बरबाद हो गए। चीनी यात्री फ़ाहियान के अनुसार उस समय हिमालय के गिरिपीठ के शहरों की आबादी एकदम कम हो गई थी। एक अन्य चीनी यात्री ह्वेन त्सांग जेतवन विहार आया था और उसने विभिन्न स्मारकों का उल्लेख किया था। उसने बताया कि शहर ख़ाली हो गया था। दिलचस्प बात है कि 10वीं-11वीं सदी के दौरान गधावला शासकों के समय यहां शहर के पुनर्जीवित होने के संकेत मिलते हैं।
इस स्थान की सर एलेक्ज़ेंडर कुन्निंघम ने 1862-1863 में दोबारा खोज की। उन्होंने सहेट और महेट पहाड़ियों की पहचान कर इन्हें जेतवन और श्रावस्ती बताया। इसके बाद उन्होंने मूलगंध कुटी, मठों औरअन्य मंदिरों के अवशेषों की खोज की। उन्होंने गंधावला राजा मदनपाल और उसके पुत्र गोविंद चंद्र केअभिलेख भी खोज निकाले जिसमें जोतवन को उनके द्वारा किये गये दान का उल्लेख है।
कनिंघम के बाद डॉ. होए (1874-1876 और 1884-1885), डॉ. वोगल (1907-08) और डॉ के.के. सिन्हा (1959) ने भी इस जगह खुदाई की जिसमें कई ढांचे मिले।
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण और कैनसई विश्वविद्यालय ओसाका ने प्रो.
अबोशी के दिशा निर्देशों में सात सत्रों तक इस जगह खुदाई की जिसमें पता चला
कि 8वीं ई.पू. सदी से लेकर 5वीं ईस्वी तक यहां लोग रहते थे। 10वीं ईस्वी
के आसपास भी कुछ समय तक यहां आबादी होती थी। खुदाई के दौरान टेराकोटा के
मानव की कई लघु मूर्तियां, जानवरो की लघु मूर्तियां, झुनझुनेऔर स्किन रबर
आदि मिले। इनके अलावा चांदी और तांबे के चिन्हित सिक्के, अयोध्या सिक्के और
कुषाण सिक्के भी मिले।
शोभनाथ जैन मंदिर | क्रिएटिव कॉमन्स
आधुनिक श्रावस्ती ज़िला मुख्यलय और एक महत्वपूर्ण प्रशासनिक केंद्र है जहां बड़ी संख्या में सैलानी आते हैं। हालंकि इसे बौद्ध तीर्थ स्थल और बौद्ध पर्यटन केंद्र माना है लेकिन ये स्थान जैनियों के लिये भी महत्वपूर्ण है। जैनियों का विश्वास है कि यहां उनके तीसरे तीर्थंकर शोभनाथ का जन्म हुआ था। श्रावस्ती और जेतवन विहार के बीच शोभनाथ जैन मंदिर के अवशेष मौजूद हैं। इसके अलावा यहां जैन तीर्थंकरों की कई मूर्तियां मिली हैं। हर साल यहां देश-विदेश से भारी संख्या में सैलानी आते हैं। ये स्थान भारतीय पुरातत्व सर्वेक्षण और उत्तर प्रदेश राज्य पुरातत्व संग्रहालय के संरक्षण में है।
भारत में मूर्ती पूजा का इतिहास …लाला बौद्ध
प्राचीन
अवैदिक मानव पहले आकाश, समुद्र, पहाड़, बादल, बारिश, तूफान, जल, अग्नि,
वायु, नाग, सिंह आदि प्राकृतिक शक्तियों की शक्ति से परिचित था और वह जानता
था कि यह मानव शक्ति से कहीं ज्यादा शक्तिशाली है, इसलिए वह इनकी
प्रार्थना करता था. बाद में धीरे-धीरे इसमें बदलाव आने लगा. वह मानने लगा
कि कोई एक ऐसी शक्ति है, जो इन सभी को संचालित करती है.
पूर्व वैदिक काल में वैदिक समाज जन इकट्ठा होकर एक ही वेदी पर खड़े रहकर ब्रह्म (ईश्वर) के प्रति अपना समर्पण भाव व्यक्त करते थे. वे यज्ञ द्वारा भी ईश्वर और प्रकृति तत्वों का आह्वान और प्रार्थना करते थे.
वेद काल में न तो मंदिर थे और न ही मूर्ति. इन्द्र और वरुण आदि देवताओं
की स्तुतियां जरूर होती है, लेकिन उनकी मूर्तिपूजा नहीं होती थीं.
भारत में वैदिक काल के पतन और अनीश्वरवादी धर्म के उत्थान के बाद मूर्तिपूजा का प्रचलन शुरू हुआ.
अथर्ववेद की रचना के बाद वेदों में ईश्वर उपासना के दो रूप प्रचलित हो गए- साकार तथा निराकार. निराकारवादी प्रायः साकार उपासना या मूर्तिपूजा का विरोध करते हैं, पर वे यह भूल जाते हैं कि ऋषि-मनीषियों ने दोनों उपासना पद्धतियों का निर्माण मनुष्य के बौद्धिक स्तर की अनुकूलता के अनुरूप किया था.
बौद्धकाल में बुद्ध और महावीर की मूर्तियों को अपार जन-समर्थन मिलने के कारण विष्णु, राम और कृष्ण की मूर्तियां बनाई जाने लगीं.
शिवलिंग की पूजा का प्रचलन पुराणों की देन है. शिवलिंग पूजन के बाद
धीरे-धीरे नाग और यक्षों की पूजा का प्रचलन हिन्दू-जैन धर्म में बढ़ने लगा.
मूर्तियां तीन तरह के लोगों ने बनाईं-
(1) जो वास्तु और खगोल विज्ञान के जानकार थे, उन्होंने तारों और नक्षत्रों के मंदिर बनाए. ऐसे दुनियाभर में सात मंदिर थे.
(2) उन्होंने जो अपने पूर्वजों या प्रॉफेट के मरने के बाद उनकी याद में मूर्ति बनाते थे.
(3) जिन्होंने अपने-अपने देवता गढ़ लिए थे. हर कबीले का एक देवता होता था. कुलदेवता और कुलदेवी भी होती थी.
शोधकर्ताओं के अनुसार अरब में मक्का में पहले बुद्ध की मूर्तियां रखी हुई थी और संपूर्ण अरब ही मूर्तिपूजकों का स्थान था. तुर्किस्तान पहले नागवंशियों का गढ़ था. यहां नागपूजा का प्रचलन था. उत्तरी तुर्किस्तान को पुराणों में काम्बोज कहा गया है. तुर्क कश्यप गोत्रिय नागवंशी हैं. भारत में तुर्कों ने राज किया है.
कृष्ण के काल में लोग इन्द्र नामक देवता से जरूर डरते थे. कृष्ण ने ही उक्त देवी-देवताओं के डर को लोगों के मन से निकाला था.
हिन्दू धर्म के धर्मग्रंथ वेद, उपनिषद और गीता भी मूर्ति पूजा को नहीं मानते हैं तो हिन्दू क्यों मूर्ति या पत्थर की पूजा करते हैं और इस पूजा का प्रचलन आखिर कैसे, क्यों और कब हुआ?
बुद्ध के परिनिर्वाण के बाद मूर्तिपूजा का प्रचलन बढ़ा और हजारों की संख्या में संपूर्ण देश में बौद्ध विहार बनने लगे. जिसमें बुद्ध की मूर्तियां रखकर उनकी पूजा होने लगी. इन मंदिरों में हिन्दू भी बड़ी संख्या में जाने लगा जिसके चलते बाद में राम और कृष्ण के मंदिर बनाए जाने लगे और इस तरह भारत में मूर्ति आधारित मंदिरों का विस्तार हुआ.
मनमाने मंदिरों से मनमानी पूजा-आरती आदि कर्मकांडों का जन्म हुआ, जो वेदसम्मत नहीं कहे जा सकते. इनको ब्राह्मण पुरोहितों ने अपने स्वार्थ में गढ़वाये हैं. परिणाम आपके सामने है. भारत में सबसे अधिक मूर्तियां हैं, मंदिर हैं, भारत के लोग सबसे ज्यादा अंधश्रद्धालु हैं, सबसे ज्यादा अंधविश्वासी हैं, सबसे ज्यादा अज्ञानी और निर्धन हैं.
वैदिक धर्मी, कब सनातनी बन गये? कब हिन्दू बन गये? आपको इसका कहीं भी स्पष्ट उल्लेख नहीं मिलता. क्योंकि ये एक छलावा है, षड़यंत्र है. सबसे पहले देश में बुद्ध की मूर्तियां और बुद्ध-विहार अस्तित्व में आये. पुष्यमित्र शुंग के शासन में आने के बाद बुद्धविहारों को मंदिरों में तथा बुद्ध की मूर्तियों को विष्णु, राम आदि की मूर्तियों में बदला गया, तथा नये-नये मंदिरों का असीमित निर्माण शुरू हुआ जो आज भी जारी है.









































No comments:
Post a Comment