Saturday, September 7, 2024

गणेशोत्सव

 

कोकणातल्या गणेशोत्सवाबद्दलचे हे इंटरेस्टिंग किस्से वाचाच..!

ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


गणेशोत्सव सध्या सर्वत्र सुरू आहे. भारतात वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळे सण साजरे केले जातात. तिथलं वैशिष्ट्यच ते सण मानले जातात. बंगालमध्ये दुर्गापूजा, उत्तरप्रदेशात रामनवमी व कृष्णजन्माष्टमी, गुजरातमध्ये नवरात्र, दक्षिण भारतात पोंगल, ओणम तसा आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सव. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटक व काही प्रमाणात आंध्र-तेलंगणा व बंगालमध्ये देखील हा गणेशोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातसुद्धा कोकणात पारंपरिक घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या सणाची खरी मजा अनुभवायची असेल, तर ती कोकणातच.

कोकणात बऱ्याच घरांमधले गणपती हे सहसा अनंत चतुर्दशीपर्यंत असतात. बऱ्याच ठिकाणी गौरी गणपती असतात, म्हणजे गौरी विसर्जनाच्या दिवशीच गणपतीचंही विसर्जन होतं. तर काही ठिकाणी प्रथेनुसार दीड, पाच, सात, नऊ दिवसही गणपती असतो. काहीजण तर चक्क एकवीस दिवसांचा गणेशोत्सवही करतात. एकूण काय, तर कोकणी माणूस आणि गणपती बाप्पा यांचं एक वेगळंच नातं आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असला, तरी कोकणी माणूस गणेशोत्सवाच्या काळात हमखास आपल्या गावी येतोच.

एकूणच कोकणात गणेशोत्सव हा सर्व प्रथापरंपरा पाळून अगदी जोरात साजरा होत असला, तरी इथं काही वेगळ्या अशा प्रथाही आहेत. ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना कोकणात फारशी रुजलेली दिसत नाही. त्याला कारण इथे पहिल्यापासूनच असलेला घरगुती गणेशोत्सवाचा प्रभाव.

मात्र प्रत्येक नियमाला अपवाद असतात, तसे या बाबतीतही आहेत. त्यातलं पाहिलं उदाहरण आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं सुप्रसिद्ध असं श्री क्षेत्र गणपतीपुळे. या क्षेत्राच्या पंचक्रोशीत कुठल्याही घरी गणेशोत्सवात गणपती बसवला जात नाही. त्या भागातले सर्व रहिवासी हे त्या मंदिरातील गणपतीचाच पाच दिवसांचा उत्सव साजरा करतात.



दुसरं उदाहरण आहे, तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं. हे खरोखरच हटके असं उदाहरण आहे. तळकोकण भागात प्रामुख्याने घरगुती गणपतीच असतात. इथे तुम्हांला क्वचित असं घर मिळेल, जिथे गणपती बसवला जात नाही. इथे एक गंमत आहे, एखाद्याने नवीन घर बांधलं, की त्या घरात जर गणपती बसवला जात नसेल तर गणपतीच्या आदल्या रात्री कुणीतरी चोरून घरच्यांच्या नकळत बाहेर दारात गणपतीची मूर्ती ठेवून जातात. सकाळी जेव्हा घरचे दार उघडतात, तेव्हा दारात गणपती दिसला की, आता तो आपणहून आलाय तर त्याला परत पाठवायचं नाही, म्हणून मग ती मूर्ती घरात आणून त्याची पूजाअर्चा, आरती वगैरे करतात. तेव्हापासून त्या घरात दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो.

अशाप्रकारे तळकोकणात घरगुती गणेशोत्सव वाढत गेला आहे आणि वाढत जातो आहे. पण तरीसुद्धा इथे एक गाव असं आहे की, ते या सगळ्याला पूर्णपणे अपवाद आहे. ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील कोईळ. संपूर्ण तळकोकणात घरगुती गणेशोत्सवाचं प्रस्थ असताना या गावाचं वेगळेपण उठून दिसतं. गणपती हेच या गावाचं ग्रामदैवत आहे. हा गणपती अत्यंत कडक अन जागृत असा मानला जातो.

गेली सुमारे ३०० वर्षं या गावात गणेशोत्सव काळात कुणीही घरी गणपती बसवलेला नाही, तर सर्वजण मिळून ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरातच सात दिवस गणेशोत्सव साजरा करतात. या गावची गोष्टच न्यारी आहे. या गावात कोणाच्याही घरी गणपतीचा कसलाही फोटो अथवा मूर्ती आढळत नाहीत. अगदी ग्रामदैवत असलेल्या गणपतीचाही नाही. त्या मंदिरात मूर्तीचा फोटो काढायला मनाई आहे.

इतकंच नव्हे, तर जेव्हा या गावात कुणाचं लग्न ठरतं, तेव्हा त्या लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेवरसुद्धा गणपती छापलेला नसतो. आसपासच्या गावांमध्ये लग्नपत्रिकेवरती गणपती छापलेला नसेल, तर ती पत्रिका कोईळ गावातूनच आलेली आहे, हे लोक सहजपणे ओळखतात. कोकणात दर गावात गणपतीची एक तरी चित्रशाळा असतेच, मात्र कोईळ गावात अशी एकही चित्रशाळा नाही. गणेशोत्सव काळात इतर गावचे लोक या गावाच्या हद्दीतून आपल्या घरी गणपती नेत नाहीत.

दशावतार ही तळकोकणातली प्रसिद्ध लोककला. प्रत्येक जत्रेत दशावतारी नाटक हे इथं असतंच. त्याची सुरुवातच होते ती गणेशवंदनाने. गणपतीचा मुखवटा घेऊन एकजण मंचावर येऊन बसतो आणि गणेशवंदन झाल्यानंतर निघून जातो. इथं कोईळ गावच्या जत्रेत दशावतारी नाटक सादर होतंच, मात्र तेदेखील गणपतीशिवायच. गणपतीचा मुखवटा हा नदीपलीकडे दुसऱ्या गावी ठेवला जातो व इकडे नाटक सादर केलं जातं.

तर असं हे आगळंवेगळं गाव. पण एवढंच नाहीय, तर याच जिल्ह्यात एक गाव असंही आहे की, तिथल्या गणपतीच्या मंदिरात देव वर्षातून फक्त साडेचार महिन्यांपुरताच असतो. कसा काय? चला जाणून घेऊया.

या गावाचं नाव थोडं मजेशीर आहे, उभादांडा. हे गाव आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात. या गावात असलेलं हे गणपती मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण इथं गणपतीची स्थापना भाद्रपदातल्या गणेशचतुर्थीला न होता दिवाळीतील लक्ष्मीपूजनादिवशी केली जाते. तर त्याचं विसर्जन होतं ते, होळीच्या आदल्या दिवशी. या दरम्यानचे साडेचार महिने हा गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या नवसाला पावतो. भक्त आपले नवस फेडायला या मंदिरात येतात. गणपती इथं या मंदिरात नसताना त्याचा फोटो त्याजागी ठेवलेला असतो.

हा गणपती एका गुराख्याने स्थापन केला, म्हणून आजही गुराख्याचा गणपती अशी त्याची ओळख आहे. साधारण अडीचशे वर्षांची जुनी परंपरा या मंदिराला आहे. इथली मूर्ती ही पूर्ण शाडू मातीची बनवलेली असते. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला एकही दरवाजा नाही. हे मंदिर कायम भक्तांना खुलं असतं.

माघ महिन्यात संकष्टीला या गणपतीचा उत्सव असतो. तसंच विसर्जनाच्या आदल्या दिवशी महाप्रसाद असतो, त्याचा भरपूर भाविक लाभ घेत असतात. होळीची बोंब या गणपतीच्या कानांवर पडता नये, म्हणून त्याचं विसर्जन हे त्याआधीच केलं जातं.

गणेशाला एकदंत म्हणतात त्याचं कारण छत्तीसगडच्या अरण्यात असलेल्या या गणेशमूर्तीत सापडतं

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


सगळीकडेच गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाववर निर्बंध असले तरी उत्साहात मात्र कोठेही कमीपणा दिसत नाही. पण तरी पूर्वीसारख्या गणेशोत्सवाचा ‘पुनःश्च हरी ओम’ होण्याच्या प्रतीक्षेत आपण सर्वच आहोत. गणेशोत्सवात महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या मंदिरांमध्येही उत्साहाचं वातावरण असतं. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातील अनेक गणेश मंदिरांमध्ये भाद्रपदी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

जगभरात बाप्पाची अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. यामध्ये इंडोनेशिया मधील प्राचीन मंदिरांबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. त्याशिवाय भारतातही काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून ते कोहिमापर्यंत गणपतीची शेकडो मंदिरे आहेत. परंतु एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी एका टेकडीवर असलेल्या एका छोट्या, गूढ मंदिराबद्दल क्वचितच काहींना माहिती असेल.

छत्तीसगड राज्यातील रायपूरपासून सुमारे ३५० किलोमीटर अंतरावर दांतेवाडा जिल्ह्यातील ढोलकल नावाच्या डोंगरावर असे मंदिर आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंचीवर स्थित असून तिथे पोहोचण्यासाठी अत्यंत अवघड प्रवास करावा लागतो.

२०१२ मध्ये एका संशोधक-पत्रकाराने हे मंदिर शोधून काढले. सन १९४३ मध्ये ब्रिटिश भूवैज्ञानिक क्रुकशॅन्कला या जागेबद्दल सर्वप्रथम समजले होते. बैलादीला या खाणीसाठी सर्वेक्षण करताना त्याला ही जागा सापडली होती. क्रुकशॅन्कने तयार केलेल्या दक्षिण बस्तारच्या भूवैज्ञानिक अहवालाचा अभ्यास करून संशोधक-पत्रकार राजीव रंजन प्रसाद यांनी ऐतिहासिक पुराव्यांच्या साहाय्याने ही मूर्ती प्रकाशात आणली. 

स्थानिक आख्यायिकेनुसार अनेक वर्षांपूर्वी ढोलकल टेकडीवर भगवान गणेश आणि परशुराम यांच्यात युद्ध झाले. या लढाईत परशुरामाने आपल्या परशुच्या साहाय्याने गणेशावर भीषण वार केला आणि त्या आघाताने गणेशाचा एक दात तुटला. यामुळेच या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या गावाला ‘फरसापाल’ हे नाव पडले. परशुला स्थानिक भाषेत फरसा म्हणतात, हा परशुचाच अपभ्रंश आहे. दोन मोठ्या देवतांमधील लढाई कोणी जिंकली हे अद्याप एक गूढ आहे.



परशुराम आणि गणेश यांच्यातील लढाईच्या स्मरणार्थ चिंदक नागवंशी राजाने ११व्या शतकात डोंगरमाथ्यावर गणपतीची दगडी मूर्ती स्थापन केली. नागवंशी राजाने स्थापना केली असल्याने या मूर्तीच्या गळ्यात आपल्याला नाग असल्याचे दिसून येईल. या मूर्तीची उंची साधारणतः अडीच ते तीन फूट आहे. ढोलाच्या आकाराची टेकडी असल्याने या टेकडीला ढोलकल असे नाव देण्यात आले आहे. ढोलकलमधील ‘कल’ म्हणजे डोंगरमाथा.

मूर्तीमध्ये बाप्पाला त्याच्या ठराविक ललितासनात सहजतेने बसलेल्या स्थितीत चित्रित केले आहे. गणेशाच्या एका हातात परशु आणि एका हातात तुटलेला दात आहे. स्थानिक रहिवासी वर्षभर गणेशमूर्तीची पूजा करतात आणि माघ महिन्यात माघी गणेशोत्सवादरम्यान, जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात याठिकाणी जत्रा भरते. मंदिर, गर्भगृह, सभामंडप, कळस अशी कोणतीही इमारत याठिकाणी नाही. जगामध्ये अशा प्रकारे स्थापन केलेली बहुधा ही एकमेव गणेशमूर्ती असावी.

पण दगडी गणेशमूर्तीची स्थापना इतक्या उंचीवर करणे म्हणजे मोठे दिव्यच! हे दिव्य कसे पार पडले याबद्दल कोणालाही माहिती नाही. स्थानिक आदिवासी या गणेशाची आपला रक्षक म्हणून पूजा करतात. आदिवासींच्या मते, ढोलकर टेकडीजवळच एका टेकडीवर सूर्यदेवाची मूर्ती स्थापित होती, पण सुमारे १५ वर्षांपूर्वी ती चोरीला गेली.

छत्तीसगडमधील माओवाद्यांनी या गणेशाच्या मूर्तीची चोरी केली होती. ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाने शोध घेतला. थोड्याच वेळात, अनेक तुकड्यांमध्ये विखुरलेली मूर्ती डोंगराच्या खाली सापडली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ८४ वर्षीय अरुण कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या ६२ तुकड्यांमध्ये विखुरलेल्या मूर्तीला जोडून जीर्णोद्धार केला आणि पुन्हा गणेशमूर्तीची ढोलकल टेकडीवर स्थापना करण्यात आली.

काहींच्या मते ही गणेशमूर्ती उंचीवरून पाडली गेली आणि माओवाद्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या घनदाट जंगलात त्याचे तुकडे झाले.

जवळच्याच लहानशा जगदलपूर शहरापासून फरसपाल गावात पोहोचण्यासाठी २ तास लागतात. फरसपाल हे गाव ढोलकर टेकडीवरील गणपतीपर्यंत पोहोचण्यासाठी बेस कॅम्प म्हणूनही वापरण्यात येते. १६ तासांत चढण पूर्ण होते. घनदाट जंगलातून प्रवास करण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घेता येईल. डोंगरमाथ्यावरून दिसणाऱ्या संपूर्ण जंगलाच्या विहंगम दृश्याने शरीराचा थकवा आपसूकच कमी होईल. मग, या अदभुद बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी चालू गणेशोत्सवापेक्षा चांगली वेळ आणखी कोणती असू शकेल!

Friday, September 6, 2024

छत्तीसगड विषयी सर्व काही

 

 

 

बारसूर: इंद्रावती के तट पर हिंदू सभ्यता का खोया हुआ नगर

दंतेवाड़ा जिले के जगदलपुर से लगभग 75 किलोमीटर दक्षिण-पश्चिम में, इंद्रावती नदी के तट पर बसा बारसूर का गाँव एक समय हिंदू सभ्यता का प्रमुख केंद्र हुआ करता था। माना जाता है कि यहाँ कभी 147 मंदिर और उतनी ही तालाब हुआ करते थे। 10वीं और 11वीं शताब्दी के इन मंदिरों के अवशेष आज भी देखे जा सकते हैं, जो कि एक हज़ार साल से भी ज़्यादा पुराने हैं। इनमें भगवान विष्णु की कुछ बेहद खूबसूरत मूर्तियां भी शामिल हैं।

एक शिव मंदिर में 12 नक्काशीदार पत्थर के खंभों के बाहरी हिस्से पर नग्न मूर्तियां बनी हुई हैं। एक अन्य शिव मंदिर में 32 नक्काशीदार पत्थर के खंभे, काले ग्रेनाइट से बना नंदी का बैल, और एक साझा प्रांगण के साथ दो गर्भगृह हैं। स्थानीय रूप से मामा-भांजा-का-मंदिर के नाम से जाना जाने वाला यह 50 फीट ऊंचा मंदिर अच्छी स्थिति में है, लेकिन इसमें कोई मूर्ति नहीं है। यह स्पष्ट नहीं है कि यह मंदिर किस देवता को समर्पित था, या यह कभी अभिषेक हुआ भी था या नहीं।

हालांकि, सबसे बड़ा आकर्षण गणेश मंदिर है। मंदिर स्वयं खंडहर में है, लेकिन महागणपति के स्वरूप में गणेश की दो बलुआ पत्थर की मूर्तियां आश्चर्यजनक रूप से बरकरार हैं। इनमें से बड़ी मूर्ति, और अधिक प्रभावशाली, लगभग 8 फीट ऊंची और 17 फीट से अधिक चौड़ी है।

बारसूर के मंदिर

बारसूर के मंदिरों में भगवान शिव, भगवान विष्णु और देवी दुर्गा की मूर्तियां हैं। इन मंदिरों की वास्तुकला और मूर्तिकला अत्यंत सुंदर और कलात्मक हैं। बारसूर के कुछ प्रमुख मंदिरों में शामिल हैं:

  • गणेश मंदिर: यह बारसूर का सबसे प्रसिद्ध मंदिर है। इस मंदिर में महागणपति के रूप में गणेश की दो विशालकाय मूर्तियां हैं, जो लगभग 8 फीट ऊंची और 17 फीट चौड़ी हैं।
  • मामा भांजा मंदिर: यह मंदिर 50 फीट ऊंचा है और इसकी दीवारों पर भगवान शिव और देवी पार्वती के साथ कई अन्य देवताओं की मूर्तियां हैं।
  • शिव मंदिर: इस मंदिर में 12 नक्काशीदार पत्थर के खंभे हैं, जिनके बाहरी हिस्से पर नग्न मूर्तियां बनी हुई हैं।

बारसूर के तालाब

बारसूर में 147 तालाब थे, जिनमें से कुछ आज भी मौजूद हैं। इन तालाबों का उपयोग सिंचाई और पीने के पानी के लिए किया जाता था। बारसूर के कुछ प्रमुख तालाबों में शामिल हैं:

  • बड़ा तालाब: यह बारसूर का सबसे बड़ा तालाब है। इस तालाब की परिधि लगभग 2 किलोमीटर है।
  • छोटा तालाब: यह बारसूर का दूसरा सबसे बड़ा तालाब है। इस तालाब की परिधि लगभग 1 किलोमीटर है।

बारसूर का प्राकृतिक सौंदर्य

बारसूर का इतिहास सदियों का रहस्य समेटे हुए है। मंदिरों के खंडहर और मूर्तियों की कलाकृतियां एक समृद्ध अतीत की कहानी कहती हैं। प्राचीन मंदिरों के साथ-साथ, बारसूर आसपास के जंगलों के लिए भी जाना जाता है। ये जंगल वन्यजीवों और प्राकृतिक सौंदर्य से भरपूर हैं। बारसूर में पाए जाने वाले कुछ प्रमुख वन्यजीवों में बाघ, तेंदुआ, हाथी, भालू, हिरण और पक्षी शामिल हैं।बारसूर की यात्रा इतिहास, पुरातत्व और प्रकृति प्रेमियों के लिए एक अविस्मरणीय अनुभव हो सकती है।

 https://hamargoth.com/barsur-lost-city-of-hindu-civilization-on-the-banks-of-indravati/
 
 

मछली प्वाइंट, मैनपाट: प्रकृति का अद्भुत जलप्रपात

छत्तीसगढ़ के सरगुजा जिले में स्थित मैनपाट, जिसे “छत्तीसगढ़ का शिमला” भी कहा जाता है, अपनी प्राकृतिक खूबसूरती और ठंडे मौसम के लिए प्रसिद्ध है। इस खूबसूरत हिल स्टेशन के प्रमुख आकर्षणों में से एक है “मछली प्वाइंट” यह एक ऐसा स्थल है जो अपनी शांति, हरी-भरी वादियों और एक मनमोहक जलप्रपात के लिए जाना जाता है।

मछली प्वाइंट का सौंदर्य

मछली प्वाइंट मैनपाट के अन्य झरनों की तरह ही शानदार है, लेकिन इसकी अपनी एक अलग पहचान है। यह जलप्रपात घने जंगलों के बीच स्थित है और “मछली नदी” पर बनता है। यहां पानी लगभग 80 मीटर की ऊंचाई से गिरता है, जो एक बहुत ही मनोरम दृश्य प्रस्तुत करता है। इस झरने के चारों ओर की हरियाली, पानी की कलकल ध्वनि और ठंडी हवा पर्यटकों को एक शांतिपूर्ण और सुखद अनुभव प्रदान करती है।

क्यों है इसका नाम मछली प्वाइंट?

स्थानीय लोगों के अनुसार, इस जलप्रपात का नाम “मछली प्वाइंट” इसलिए पड़ा क्योंकि यहां की नदी और झरने में रंगीन मछलियां देखी जाती थीं। हालांकि, कुछ लोककथाओं के अनुसार, यहां पर पहले जलपरियां भी दिखाई देती थीं, जिस कारण इसे “जलपरी प्वाइंट” भी कहा जाता था।

पर्यटन और अनुभव

मछली प्वाइंट पर्यटकों और प्रकृति प्रेमियों के लिए एक आदर्श स्थान है। यहां आने वाले लोग न केवल झरने की खूबसूरती का आनंद लेते हैं, बल्कि आसपास के शांत वातावरण में पिकनिक भी मनाते हैं। मैनपाट आने वाले यात्री अक्सर टाइगर प्वाइंट और उल्टा पानी जैसे अन्य प्रसिद्ध स्थलों के साथ-साथ मछली प्वाइंट को भी अपनी यात्रा सूची में शामिल करते हैं। यह स्थान फोटोग्राफी के शौकीनों के लिए भी बहुत खास है, क्योंकि यहां के प्राकृतिक दृश्य कैमरे में कैद करने लायक होते हैं।

यह जलप्रपात साल भर पर्यटकों के लिए खुला रहता है, लेकिन मानसून के मौसम में इसकी सुंदरता अपने चरम पर होती है, जब पानी का प्रवाह बढ़ जाता है और पूरा इलाका और भी हरा-भरा हो जाता है।

 

भगवान गणेश की प्रतिमा: राजबेड़ा में सौ साल पहले पहिए टूटे और स्थापना

छत्तीसगढ़ के नारायणपुर जिले में स्थित एक अत्यंत प्राचीन धार्मिक स्थल है, जिसे हम राजबेड़ा मंदिर के नाम से जानते हैं। इस मंदिर में भगवान गणेश और मां दुर्गा की एक अद्वितीय प्रतिमा स्थित है, जहां भगवान गणेश मूशक पर आसीन हैं। इस प्रतिमा में एक अद्वितीय सौंदर्य, आकर्षण, और दिव्यता की कला है, जो ग्रामीण समुदाय के लिए आध्यात्मिक आस्था का केंद्र बना हुआ है।

यह स्थान दो ग्राम पंचायतों, छिनारी और बैलापाड़, के पास स्थित है और यह कहा जाता है कि यहां की प्रतिमाएं लगभग 100 वर्ष पहले प्रकट हुई थीं। स्थानीय लोग कहते हैं कि इस मूर्ति को कुछ लोग बैलगाड़ी के साथ ले जा रहे थे, लेकिन रास्ते में ही उनकी बैलगाड़ी के पहिए टूट गए और वे मूर्ति ले जाने में असफल रहे। उसके बाद, समुदाय ने मूर्ति को उसी स्थान पर स्थापित कर दिया, जिसके बाद से ग्रामीण समुदाय ने इस प्रतिमा की पूजा को सालों से धार्मिक रूप से अनुसरण किया है।

राजबेड़ा मंदिर तक पहुंचने के लिए लोगों को जिला मुख्यालय नारायणपुर से लगभग 40 किलोमीटर की दूरी पर जाना पड़ेगा। इसके बाद, एक 7 किलोमीटर का यात्रा दंडवन के माध्यम से करना होगा। इसके बाद, मंदिर तक पहुंचने के लिए लोगों को छिनारी और बैलापाड़ गाँवों से होकर गुजरना होगा। राजबेड़ा गाँव में इस मंदिर का स्थान है और यहां की आबादी लगभग 150 है।

कोंडागाँव से यह मंदिर लगभग 60 किलोमीटर दूर है, और इसे पहुंचने के लिए लोगों को पहले भाटपाल तक पहुंचना होगा। वहां से बयानार और ग्राम पंचायत नरिया के माध्यम से राजबेड़ा गाँव तक पहुंचा जा सकता है, जहां यह मंदिर स्थित है।

 

बस्तर दशहरा का काछनगादी अनुष्ठान: देवी काछन की पूजा और सांस्कृतिक धरोहर

बस्तर का दशहरा भारतीय त्योहारों में एक अनूठा और विशेष स्थान रखता है, जो न केवल अपनी भव्यता के लिए प्रसिद्ध है, बल्कि अपनी सांस्कृतिक और आध्यात्मिक धरोहरों के कारण भी विशेष है। इस दशहरे की शुरुआत काछनगादी अनुष्ठान से होती है, जो बस्तर की पनका जाति द्वारा संपन्न किया जाता है। यह अनुष्ठान बस्तर दशहरे की सफलता के लिए आवश्यक होता है, जिसमें काछन देवी की अनुमति ली जाती है। काछनगादी रस्म के बिना दशहरे का उत्सव अधूरा माना जाता है, और यह रस्म बस्तर के राज परिवार और जनता के बीच एक महत्वपूर्ण संबंध को दर्शाता है।

काछनगादी का महत्व और परंपरा

काछनगादी शब्द का शाब्दिक अर्थ है “काछन देवी को गद्दी प्रदान करना।” यह रस्म बस्तर की मिरगाना (हरिजन) जाति की इष्ट देवी काछन देवी की पूजा का प्रतीक है, जिसे रण देवी भी कहा जाता है। देवी को गद्दी के रूप में कांटेदार झूला प्रदान किया जाता है, जो जीवन की कठिनाइयों पर विजय प्राप्त करने का प्रतीक होता है। इस रस्म में पनका जाति की एक कुंवारी कन्या, जिसे देवी का रूप माना जाता है, बेल के कांटों पर झूलती है। यह प्रतीकात्मक रूप से राजपरिवार को दशहरा मनाने की अनुमति प्रदान करती है और इस अनुष्ठान के साथ बस्तर दशहरा का विधिवत आरंभ होता है।

पुजारी गणेश के अनुसार, पितृपक्ष अमावस्या के दिन काछनगुड़ी में यह पूजा विधान संपन्न किया जाता है, और इस वर्ष यह रस्म नंदिनी नामक कन्या द्वारा पूरी की जाएगी। यह रस्म बस्तर के धार्मिक और सांस्कृतिक इतिहास का एक अभिन्न अंग है और इसे ढाई सौ वर्षों से निर्विघ्न रूप से संपन्न किया जा रहा है।

काछन देवी का इतिहास और उनकी मान्यता

काछन देवी की पूजा की परंपरा का संबंध बस्तर के माहरा कबीले से जुड़ा है। किंवदंती के अनुसार, जगदलपुर का नाम पहले जगतूगुड़ा था, जहां माहरा कबीले के मुखिया जगतू ने अपनी जान को खतरे में देखकर राजा दलपत देव से अभयदान की मांग की। राजा ने उन्हें आश्रय दिया और इसके बाद से माहरा कबीला राजभक्त बन गया। कबीले की इष्ट देवी काछन देवी की पूजा दशहरा के पहले आरंभ होती है, और बस्तर के पूर्व महाराजा ने इस प्रथा को विधिवत मान्यता दी।

काछन देवी को रण देवी के रूप में माना जाता है, जो संघर्ष और विजय का प्रतीक हैं। कांटेदार गद्दी पर बैठी हुई देवी बस्तर दशहरा को हर वर्ष आशीर्वाद प्रदान करती हैं, जिससे यह सांस्कृतिक और धार्मिक आयोजन सफलतापूर्वक संपन्न हो पाता है। कांटों की गद्दी पर बैठना इस बात का संकेत है कि जीवन की कठिनाइयों का सामना करना और उनसे पार पाना ही सच्ची विजय है।

रैला देवी की पूजा: एक अन्य महत्वपूर्ण अनुष्ठान

काछनगादी के बाद बस्तर दशहरे में रैला देवी की पूजा भी महत्वपूर्ण स्थान रखती है। यह पूजा गोल बाजार में संपन्न होती है, जहां रैलादेवी की कथा महिलाओं द्वारा उनकी बोली और भाषा में प्रस्तुत की जाती है। रैलादेवी की कहानी बस्तर के पहले चालुक्य नरेश अन्नाम देव की बहन से जुड़ी है। किंवदंती के अनुसार, राजकुमारी रैला का शत्रु सेना द्वारा अपहरण कर लिया गया था। यद्यपि उसे छोड़ दिया गया, लेकिन राजपरिवार ने उसे अपवित्र मानकर अस्वीकार कर दिया। राजपरिवार के इस व्यवहार से आहत रैला ने गोदावरी नदी में जल समाधि ले ली।

रैला देवी की इस करुण कथा का बस्तर के निर्धन परिवारों पर गहरा प्रभाव पड़ा, और वे हर वर्ष उनके श्राद्ध के रूप में रैला पूजा मनाने लगे। यह पूजा बस्तर दशहरे में रैला देवी की स्मृति को संजोने और सम्मानित करने का एक माध्यम है। रैला पूजा के माध्यम से बस्तर की महिलाएं अपनी संस्कृति और इतिहास को सजीव रखती हैं और इसे आने वाली पीढ़ियों तक पहुंचाती हैं।

सांस्कृतिक और सामाजिक महत्व

काछनगादी और रैला पूजा जैसी परंपराएं न केवल धार्मिक आस्था का प्रतीक हैं, बल्कि बस्तर के सांस्कृतिक और सामाजिक सौहार्द्र का भी प्रतीक हैं। काछन देवी की पूजा में बस्तर का राजपरिवार और विभिन्न जातियां मिलकर शामिल होती हैं, जिससे यह सामाजिक एकता और समरसता का संदेश देती है। ढाई सौ वर्षों से चल रही यह परंपरा बस्तर की धरोहर है, जो यहां के लोगों के जीवन का अभिन्न हिस्सा बन चुकी है।

काछनगादी अनुष्ठान हमें यह सिखाता है कि जीवन की कठिनाइयों का सामना करने और उनसे पार पाने का साहस ही सच्ची विजय है। यह बस्तर की रण देवी काछन के प्रति श्रद्धा और सम्मान का एक अद्वितीय उदाहरण है, जो हर वर्ष दशहरे के समय बस्तर के लोगों को जीवन की चुनौतियों से जूझने और विजय प्राप्त करने की प्रेरणा देती है।

 

धुड़मारास: एक कहानी, एक एहसास, एक सफर

धुड़मारास। नाम सुनते ही एक शांत सी तस्वीर उभर आती है – घने जंगल, बहती नदी, और आदिवासियों की एक अनोखी दुनिया। ये सिर्फ एक गाँव नहीं, ये छत्तीसगढ़ के दिल में छुपा एक एहसास है, एक कहानी है, एक सफर है खुद को, प्रकृति को और ज़िंदगी को करीब से जानने का।

कांगेर घाटी नेशनल पार्क की गोद में बसा ये गाँव, आपको शहरों की भीड़-भाड़ से दूर, एक अलग ही दुनिया में ले जाता है। यहाँ की हवा में एक ताजगी है, मिट्टी में एक अपनापन, और लोगों में एक सादगी जो आजकल मुश्किल से मिलती है।

कैसे पहुँचे इस जादुई दुनिया में?

जगदलपुर यहाँ का सबसे नज़दीकी हवाई अड्डा है। वहाँ से आप टैक्सी या बस पकड़कर धुड़मारास पहुँच सकते हैं। सड़क का सफर भी अपने आप में एक रोमांच है, हरे-भरे नज़ारों के बीच से गुज़रते हुए आप कब धुड़मारास पहुँच जाएँगे पता ही नहीं चलेगा।

कहाँ ठहरें?

यहाँ आपको बड़े-बड़े होटल नहीं मिलेंगे, और शायद इसीलिए ये जगह इतनी खास है। धुड़मारास में होमस्टे का चलन है। आप गाँव के लोगों के साथ उनके घरों में ठहर सकते हैं, उनकी संस्कृति को करीब से जान सकते हैं, और उनके हाथों का बना स्वादिष्ट खाना खा सकते हैं। ये सिर्फ एक कमरा नहीं होगा, ये एक अनुभव होगा, एक रिश्ता होगा।

क्या करें धुड़मारास में?

अगर आप प्रकृति प्रेमी हैं, तो ये जगह आपके लिए स्वर्ग है। कांगेर घाटी नेशनल पार्क में घूमिए, घने जंगलों में ट्रेकिंग कीजिए, कुटुमसर गुफाओं के रहस्य जानिए, और तिरथगढ़ झरनों की खूबसूरती में खो जाइए। और हाँ, यहाँ के लोगों से मिलकर, उनकी कहानियाँ सुनकर, उनकी परंपराओं को जानकर आप एक अलग ही दुनिया में पहुँच जाएँगे।

बांस की नाव और कयाक का रोमांच

कांगेर नदी में बांस की नाव चलाना और कयाकिंग करना यहाँ का सबसे खास अनुभव है। ये सिर्फ एक गतिविधि नहीं है, ये एक एहसास है, प्रकृति के साथ जुड़ने का, उसकी खूबसूरती को और करीब से देखने का। बांस की नाव पर धीरे-धीरे बहती नदी, आसपास के नज़ारे, और पक्षियों की चहचहाट, ये सब मिलकर एक ऐसा समाँ बाँधते हैं जो आपको ज़िंदगी भर याद रहेगा।

एक टिकाऊ सफर

धुड़मारास को संयुक्त राष्ट्र विश्व पर्यटन संगठन ने दुनिया के सबसे अच्छे पर्यटन गाँवों में से एक माना है। और इसकी वजह है यहाँ का टिकाऊ पर्यटन। यहाँ के लोग प्रकृति को नुकसान पहुँचाए बिना, अपनी संस्कृति को बचाकर पर्यटकों का स्वागत करते हैं। ये एक ऐसा सफर है जो आपको सुकून तो देगा ही, साथ ही साथ एक अच्छा काम करने का एहसास भी दिलाएगा।

कब जाएँ?

अक्टूबर से मई तक का मौसम यहाँ घूमने के लिए सबसे अच्छा है। इस समय मौसम सुहावना रहता है और नदी भी शांत रहती है।

धुड़मारास सिर्फ एक जगह नहीं है, ये एक अनुभव है, एक कहानी है, एक एहसास है। ये एक ऐसा सफर है जो आपकी सोच बदल देगा, आपकी ज़िंदगी को एक नया नज़रिया देगा।

Local contact for any queries related to Dhudmaras village: Astu Nag (8305430253)

 

बस्तर में कृषि संस्कृति का महापर्व: जगार

बस्तर का अंचल अपनी समृद्ध संस्कृति, परंपराओं और त्यौहारों के लिए जाना जाता है। यहाँ के त्यौहार प्रकृति और कृषि से गहरे जुड़े हुए हैं, जो यहाँ के लोगों के जीवन का अभिन्न अंग हैं। हरियाली अमावस्या (श्रावण अमावस्या) के साथ ही बस्तर में कृषि-चक्र का आरंभ होता है और इसी के साथ शुरू होता है त्यौहारों का सिलसिला, जिन्हें यहाँ जगार उत्सव के रूप में मनाया जाता है।

जगार: एक महायज्ञ

जगार का शाब्दिक अर्थ है “जग” यानी “यज्ञ”। यह एक ऐसा महायज्ञ है जिसके माध्यम से यहाँ के लोग अपने देवी-देवताओं का आह्वान करते हैं। जगार एक अनुष्ठान है जो धान रूपी लक्ष्मी और नारायण के विवाह की कथाओं पर आधारित है। यह उत्सव कृषि संस्कृति में धान और अन्य अनाजों के बीच के संबंध और प्रतिस्पर्धा को दर्शाता है।

जगार अनुष्ठान में, गुरुमाएं देवी-देवताओं को जगाती हैं, उनकी पूजा-अर्चना करती हैं और उनके गुणों का बखान करती हुई गाथाएं गाती हैं। यही कारण है कि सभी जगारों के गायन की शुरुआत में ही गुरुमाएं विभिन्न देवी-देवताओं को जागने और इस यज्ञ में शामिल होने का निमंत्रण देती हैं।

जगार के प्रकार

बस्तर में जगार मुख्य रूप से चार प्रकार के होते हैं:

  • आठे जगार
  • तीजा जगार
  • लछमी जगार
  • बाली जगार

आठे, तीजा और लछमी जगार का आयोजन व्यक्तिगत और सामूहिक, दोनों तरीकों से किया जा सकता है। हालाँकि, बाली जगार एक ऐसा जगार है जिसका आयोजन कभी भी व्यक्तिगत रूप से नहीं होता। यह हमेशा सामूहिक रूप से ही मनाया जाता है। जब कोई जगार सामूहिक रूप से आयोजित होता है, तो उसे “गाँव जगार” भी कहा जाता है। तीजा जगार को अक्सर “धनकुल” के नाम से भी जाना जाता है।

जगार का आयोजन स्थल

जगार का आयोजन स्थल उसके स्वरूप पर निर्भर करता है। यदि जगार सामूहिक है, तो इसका आयोजन गाँव की देवगुड़ी या किसी भी सार्वजनिक स्थल पर किया जाता है। व्यक्तिगत जगार आयोजक के घर पर ही होता है। लेकिन बाली जगार की एक विशेष बात यह है कि इसका आयोजन हमेशा गाँव के पुजारी के घर पर ही होता आया है, जो इसकी सामुदायिक और पारंपरिक प्रकृति को दर्शाता है।

इस प्रकार, जगार केवल एक त्यौहार नहीं, बल्कि बस्तर की कृषि आधारित संस्कृति, परंपरा और गहरी आस्था का प्रतीक है। यह यहाँ के लोगों को प्रकृति और उनके आराध्यों से जोड़ता है और आने वाली पीढ़ियों को उनकी समृद्ध विरासत से परिचित कराता है।

 

राजिम कुंभ कल्प: छत्तीसगढ़ का ‘प्रयाग’, आस्था और संस्कृति का महासंगम

राजिम कुंभ कल्प, छत्तीसगढ़ का एक महत्वपूर्ण धार्मिक और सांस्कृतिक महोत्सव है, जो प्रतिवर्ष माघ पूर्णिमा से महाशिवरात्रि तक लगभग 15 दिनों के लिए आयोजित किया जाता है। यह पवित्र संगम छत्तीसगढ़ के गरियाबंद जिले के राजिम नामक स्थान पर होता है, जहाँ तीन नदियाँ – महानदी, पैरी और सोंढुर – मिलती हैं। इस त्रिवेणी संगम को छत्तीसगढ़ का ‘प्रयाग’ भी कहा जाता है, जो इसकी धार्मिक महत्ता को दर्शाता है।

https://twitter.com/ChhattisgarhCMO/status/1886346767127478394

पौराणिक और ऐतिहासिक महत्व:

राजिम का इतिहास अत्यंत प्राचीन है। पौराणिक कथाओं के अनुसार, त्रेतायुग में भगवान राम ने अपने वनवास काल के दौरान इस संगम में स्नान करके अपने पूर्वजों की आत्मा की शांति के लिए तर्पण किया था। इससे इस स्थान की पवित्रता और भी बढ़ जाती है। यह भी माना जाता है कि यहाँ स्नान करने से वही पुण्य प्राप्त होता है जो प्रयागराज के त्रिवेणी संगम में स्नान करने से मिलता है। मकर संक्रांति के दिन यहाँ स्नान, दान और तप का विशेष महत्व माना गया है, और इस दिन लाखों श्रद्धालु यहाँ डुबकी लगाते हैं। राजिम का नामकरण भी धार्मिक महत्व रखता है; ‘राजिम’ शब्द भगवान विष्णु के नाम ‘राजीव’ (कमल) से लिया गया है, जो इस स्थान की पवित्रता का प्रतीक है।

सांस्कृतिक और सामाजिक महत्व:

राजिम कुंभ कल्प न केवल एक धार्मिक अनुष्ठान है, बल्कि यह छत्तीसगढ़ की समृद्ध सांस्कृतिक विरासत का भी प्रतीक है। यह एक ऐसा समय होता है जब लोक कला, संगीत, नृत्य और विभिन्न सांस्कृतिक रूपों का प्रदर्शन किया जाता है। यह महोत्सव छत्तीसगढ़ की लोक संस्कृति को जीवंत रखने और उसे बढ़ावा देने में महत्वपूर्ण भूमिका निभाता है। विभिन्न समुदायों के लोग एक साथ मिलकर इस उत्सव को मनाते हैं, जिससे सामाजिक सद्भाव और एकता को बढ़ावा मिलता है। यह एक ऐसा अवसर होता है जब छत्तीसगढ़ की सांस्कृतिक विविधता और एकता का सुंदर प्रदर्शन देखने को मिलता है।

आयोजन और गतिविधियां:

राजिम कुंभ कल्प के दौरान विभिन्न धार्मिक और सांस्कृतिक गतिविधियां आयोजित की जाती हैं। श्रद्धालु त्रिवेणी संगम में पवित्र स्नान करते हैं, पूजा-अर्चना करते हैं और दीपदान करते हैं। यहाँ साधु-संतों का समागम होता है, जो धर्म और अध्यात्म पर प्रवचन देते हैं, जिससे श्रद्धालुओं को आध्यात्मिक मार्गदर्शन प्राप्त होता है। विभिन्न धार्मिक और सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है, जिनमें लोक नृत्य, संगीत, नाटक, भजन, कीर्तन आदि शामिल होते हैं। इन कार्यक्रमों के माध्यम से छत्तीसगढ़ की लोक कला और संस्कृति को बढ़ावा दिया जाता है। विभिन्न प्रकार के मेले और प्रदर्शनियाँ भी लगाई जाती हैं, जिनमें स्थानीय हस्तशिल्प, कलाकृतियाँ और खाद्य पदार्थों का प्रदर्शन किया जाता है।

प्रमुख आकर्षण:

  • त्रिवेणी संगम: यह संगम राजिम का केंद्र बिंदु है, जहाँ महानदी, पैरी और सोंढुर नदियों का मिलन होता है।
  • कुलेश्वर महादेव मंदिर: यह प्राचीन मंदिर राजिम का प्रमुख आकर्षण है, जो भगवान शिव को समर्पित है। इसकी वास्तुकला और ऐतिहासिक महत्व इसे विशेष बनाते हैं।
  • राजीव लोचन मंदिर: यह मंदिर भगवान विष्णु को समर्पित है और यहाँ की वास्तुकला देखते ही बनती है। यह मंदिर भी राजिम के प्रमुख आकर्षणों में से एक है।
  • संत समागम: विभिन्न संप्रदायों के साधु-संत यहाँ एकत्रित होते हैं और प्रवचन देते हैं, जिससे श्रद्धालुओं को आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होता है।
  • सांस्कृतिक कार्यक्रम: लोक नृत्य, संगीत और नाटक जैसे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए जाते हैं, जो दर्शकों को मनोरंजन के साथ-साथ छत्तीसगढ़ की संस्कृति से भी परिचित कराते हैं।

कैसे पहुंचे:

राजिम कुंभ कल्प में पहुंचने के लिए रायपुर निकटतम हवाई अड्डा और रेलवे स्टेशन है। यहाँ से सड़क मार्ग द्वारा राजिम आसानी से पहुंचा जा सकता है। राज्य परिवहन निगम की बसें और निजी टैक्सियाँ भी रायपुर और अन्य शहरों से राजिम के लिए उपलब्ध रहती हैं।

राजिम कुंभ कल्प न केवल एक धार्मिक आयोजन है, बल्कि यह छत्तीसगढ़ की संस्कृति और परंपराओं का भी प्रतीक है। यह एक ऐसा अवसर है जब बड़ी संख्या में श्रद्धालु और पर्यटक यहाँ आकर धर्म, अध्यात्म और संस्कृति का अनुभव करते हैं। यह छत्तीसगढ़ के पर्यटन को बढ़ावा देने में भी महत्वपूर्ण भूमिका निभाता है।

 

उल्टा पानी: प्रकृति का एक अनोखा चमत्कार

छत्तीसगढ़ के मैनपाट, जिसे अक्सर “छत्तीसगढ़ का शिमला” कहा जाता है, में एक ऐसी जगह है जो लोगों को अपनी ओर खींचती है। इस जगह का नाम है “उल्टा पानी”। यह कोई साधारण जलधारा नहीं, बल्कि एक ऐसा प्राकृतिक रहस्य है जो गुरुत्वाकर्षण के नियमों को चुनौती देता हुआ प्रतीत होता है।

क्या है उल्टा पानी का रहस्य?

मैनपाट की यह जगह एक ढलान वाली सड़क है, जहां पर पानी और गाड़ियाँ अपने आप ऊपर की ओर जाते हुए महसूस होती हैं। जब आप अपनी गाड़ी को न्यूट्रल गियर में ढलान पर खड़ा करते हैं, तो वह खुद-ब-खुद ऊपर की ओर खिसकने लगती है। अगर आप इस रास्ते पर पानी डालते हैं, तो वह भी नीचे जाने के बजाय ऊपर की ओर बहता हुआ दिखाई देता है।

यह देखने में जितना अविश्वसनीय लगता है, उतना ही यह एक वैज्ञानिक घटना है जिसे “ग्रेविटी हिल” (गुरुत्वाकर्षण पहाड़ी) या “मैग्नेटिक हिल” (चुंबकीय पहाड़ी) कहा जाता है। दुनिया में ऐसी कई जगहें हैं, जहां पर आसपास के परिदृश्य के कारण एक ऑप्टिकल इल्यूजन (दृष्टि भ्रम) पैदा होता है। हमें लगता है कि हम एक ढलान पर हैं, जबकि वास्तव में वह रास्ता ऊपर की ओर जा रहा होता है।

कैसे काम करता है यह भ्रम?

जब हम उल्टा पानी की सड़क पर होते हैं, तो आसपास के पेड़, पहाड़ और इमारतों का झुकाव ऐसा होता है कि हमारी आँखें धोखा खा जाती हैं। हमारा दिमाग इन संदर्भ बिंदुओं के आधार पर ढलान का गलत अनुमान लगाता है। इसलिए, जब हम गाड़ी को न्यूट्रल करते हैं, तो वह वास्तव में थोड़ी सी नीचे की ओर जा रही होती है, लेकिन हमें ऐसा लगता है कि वह ऊपर चढ़ रही है। इसी तरह, पानी भी नीचे की ओर ही बहता है, लेकिन हमारा दिमाग इसे उलटी दिशा में बहता हुआ मान लेता है।

क्यों है यह जगह खास?

यह सिर्फ एक वैज्ञानिक घटना ही नहीं, बल्कि एक रोमांचक अनुभव भी है। मैनपाट घूमने आने वाले पर्यटक इस अद्भुत जगह पर आकर अपनी आँखों से इस भ्रम को देखना पसंद करते हैं। लोग अक्सर अपनी गाड़ियों के साथ यहाँ आते हैं और इस अनोखे अनुभव को रिकॉर्ड करते हैं। यह जगह न सिर्फ़ प्रकृति के रहस्यों से रूबरू कराती है, बल्कि एक मज़ेदार और यादगार अनुभव भी प्रदान करती है।

मैनपाट में उल्टा पानी एक ऐसा स्थान है जो विज्ञान और रोमांच का एक अद्भुत संगम है। यह आपको सोचने पर मजबूर कर देगा कि क्या सब कुछ वैसा ही है जैसा हम देखते हैं। तो, अगली बार जब आप मैनपाट जाएँ, तो इस जगह पर जाकर इस अनोखे अनुभव का मज़ा लेना न भूलें।

 

ठिनठिनी पत्थर: सरगुजा का अद्भुत रहस्य

छत्तीसगढ़ की धरती अपने आप में कई रहस्य और प्राकृतिक चमत्कारों को समेटे हुए है, और इन्हीं में से एक है अंबिकापुर के पास स्थित ‘ठिनठिनी पत्थर’। यह एक ऐसा अनोखा पत्थर है, जो अपनी विलक्षणता के कारण पर्यटकों और शोधकर्ताओं को समान रूप से आकर्षित करता है। अंबिकापुर शहर से लगभग 12 किलोमीटर की दूरी पर, दरिमा हवाई अड्डे के पास, यह पत्थर प्रकृति के एक अविश्वसनीय करिश्मे के रूप में खड़ा है।

ठिनठिनी पत्थर की विशेषता

इस पत्थर की सबसे बड़ी खासियत यह है कि जब इसे किसी ठोस चीज से ठोकते हैं, तो इसमें से धातु जैसी मधुर और अलग-अलग तरह की आवाजें निकलती हैं। कभी इसमें से खुले बर्तन के बजने की आवाज आती है, तो कभी घंटी या ढोलक की तरह की ध्वनि सुनाई देती है। आश्चर्यजनक रूप से, इस पत्थर के अलग-अलग हिस्सों को ठोकने पर अलग-अलग तरह की आवाजें निकलती हैं। यहां तक कि अगर पत्थर के दो टुकड़े भी अलग हो जाएं, तो वे अलग-अलग ध्वनियां उत्पन्न करते हैं। इस अद्भुत ध्वनि के कारण ही स्थानीय लोगों ने इसे “ठिनठिनी पत्थर” का नाम दिया है।

वैज्ञानिक और धार्मिक मान्यताएं

यह पत्थर क्यों इतनी अनूठी आवाजें पैदा करता है, इसका रहस्य आज भी अनसुलझा है। वैज्ञानिकों ने इस पर कई शोध किए हैं, लेकिन इसके पीछे का सटीक कारण अभी तक पूरी तरह से पता नहीं चल पाया है। कुछ भूवैज्ञानिकों का मानना है कि यह पत्थर फोनोलाइट नामक एक प्रकार की चट्टान है, जिसमें उच्च घनत्व के कारण इस तरह की ध्वनि उत्पन्न होती है। कुछ लोगों का मानना है कि यह कोई उल्कापिंड का टुकड़ा हो सकता है जो हजारों साल पहले धरती पर गिरा था।

दूसरी ओर, स्थानीय लोगों और ग्रामीणों की अपनी धार्मिक मान्यताएं हैं। वे मानते हैं कि यह पत्थर कोई साधारण पत्थर नहीं है, बल्कि इसका धार्मिक महत्व है। कुछ कहानियों के अनुसार, भगवान राम वनवास के समय इस स्थान पर आए थे और उनके स्पर्श से इस पत्थर में ये अद्भुत शक्तियां आ गईं। स्थानीय लोग इस पत्थर की पूजा करते हैं और इसे अपनी आस्था का केंद्र मानते हैं।

पर्यटन और अनुभव

ठिनठिनी पत्थर अंबिकापुर के प्रमुख पर्यटन स्थलों में से एक है। मैनपाट की यात्रा पर जाने वाले पर्यटक अक्सर इस अद्भुत जगह को देखने के लिए रुकते हैं। यहां का शांत और प्राकृतिक वातावरण इसे और भी खास बनाता है। यह सिर्फ एक पत्थर नहीं, बल्कि एक ऐसा अनुभव है जो आपको प्रकृति के रहस्यों और चमत्कारों के बारे में सोचने पर मजबूर करता है।

चाहे वैज्ञानिक दृष्टिकोण से देखें या धार्मिक आस्था के नजरिए से, ठिनठिनी पत्थर अपनी अनूठी विशेषता के कारण आज भी लोगों के लिए एक रहस्य बना हुआ है। यह छत्तीसगढ़ की सांस्कृतिक और प्राकृतिक विरासत का एक अमूल्य हिस्सा है, जो हर किसी को अपनी ओर आकर्षित करता है।

 

श्री महामाया देवी मंदिर, रतनपुर: शक्ति और आस्था का संगम

छत्तीसगढ़ के बिलासपुर जिले के ऐतिहासिक शहर रतनपुर में स्थित श्री महामाया देवी मंदिर, एक प्रमुख धार्मिक स्थल है। यह मंदिर न केवल अपनी प्राचीनता और वास्तुकला के लिए प्रसिद्ध है, बल्कि यह 52 शक्तिपीठों में से एक होने के कारण विशेष महत्व रखता है। माँ दुर्गा और महालक्ष्मी को समर्पित यह मंदिर, शक्ति और आस्था का एक अद्भुत संगम प्रस्तुत करता है।

इतिहास और मान्यताएं:

महामाया मंदिर का इतिहास 12वीं-13वीं शताब्दी का है, जब इसे कलचुरी राजवंश के राजा रत्नदेव ने बनवाया था। कहा जाता है कि राजा रत्नदेव को यहाँ देवी काली के दर्शन हुए थे, जिसके बाद उन्होंने इस पवित्र स्थल पर मंदिर का निर्माण कराया। मूल रूप से यह मंदिर तीन देवियों – महाकाली, महालक्ष्मी और महासरस्वती को समर्पित था। बाद में, महाकाली यहाँ से अंतर्ध्यान हो गईं, और राजा बहार साईं ने 1492 ई. में वर्तमान मंदिर का निर्माण कराया, जो महालक्ष्मी और महासरस्वती को समर्पित है।

वास्तुकला:

महामाया मंदिर नागर शैली की वास्तुकला का एक उत्कृष्ट उदाहरण है। मंदिर का मुख उत्तर की ओर है और यह एक विशाल जलाशय के किनारे स्थित है। मंदिर परिसर में कई छोटे-छोटे मंदिर, गुंबद और प्राचीन किले के अवशेष भी हैं, जो कभी रतनपुर साम्राज्य का हिस्सा थे। मंदिर की दीवारों पर की गई सुंदर नक्काशी और मूर्तियां देखते ही बनती हैं।

महत्व:

महामाया मंदिर को छत्तीसगढ़ के सबसे महत्वपूर्ण धार्मिक स्थलों में से एक माना जाता है। यह मंदिर न केवल स्थानीय लोगों के लिए, बल्कि दूर-दूर से आने वाले पर्यटकों और श्रद्धालुओं के लिए भी आस्था का केंद्र है। यहाँ की प्रमुख देवी महामाया को कोसलेश्वरी के नाम से भी जाना जाता है, जो प्राचीन दक्षिण कोसल क्षेत्र (वर्तमान छत्तीसगढ़) की अधिष्ठात्री देवी हैं।

उत्सव और परंपराएं:

महामाया मंदिर में साल भर भक्तों की भीड़ लगी रहती है, लेकिन नवरात्रि के दौरान यहाँ का नजारा देखते ही बनता है। इस दौरान मंदिर को भव्य रूप से सजाया जाता है और विशेष पूजा-अर्चना की जाती है। दूर-दूर से श्रद्धालु माँ के दर्शन के लिए यहाँ आते हैं और अपनी मनोकामनाएं पूरी करते हैं।

कैसे पहुंचे:

महामाया मंदिर बिलासपुर से लगभग 25 किलोमीटर की दूरी पर स्थित है। यहाँ सड़क मार्ग, रेल मार्ग और हवाई मार्ग से आसानी से पहुंचा जा सकता है।

यह मंदिर न केवल धार्मिक दृष्टि से महत्वपूर्ण है, बल्कि यह छत्तीसगढ़ की सांस्कृतिक धरोहर का भी प्रतीक है। इसकी प्राचीनता, वास्तुकला और धार्मिक महत्व इसे एक अद्वितीय स्थान प्रदान करते हैं।

 

मधेश्वर पहाड़: प्रकृति का अद्भुत शिवलिंग, आस्था और रोमांच का संगम

मधेश्वर पहाड़, छत्तीसगढ़ के जशपुर जिले के कुनकुरी ब्लॉक में स्थित एक अद्वितीय प्राकृतिक संरचना है। इसकी सबसे बड़ी विशेषता इसकी शिवलिंग के आकार की आकृति है, जिसके कारण इसे दुनिया के सबसे बड़े प्राकृतिक शिवलिंग के रूप में भी जाना जाता है। यह न केवल धार्मिक आस्था का केंद्र है, बल्कि प्रकृति प्रेमियों और रोमांच के शौकीनों के लिए भी एक खास जगह बन गया है।

भौगोलिक संरचना और उत्पत्ति:

मधेश्वर पहाड़ एक विशाल चट्टान है, जो लगभग 85 फीट ऊँचा और 105 फीट गोलाकार है। इसकी ढलानदार आकृति और शिखर का आकार बिल्कुल एक शिवलिंग जैसा है, जो इसे अद्भुत और विस्मयकारी बनाता है। भूवैज्ञानिकों का मानना है कि इस पहाड़ का निर्माण प्राकृतिक प्रक्रियाओं, जैसे कि कटाव और अपक्षय के कारण हुआ है। लाखों वर्षों में हवा, पानी और अन्य प्राकृतिक शक्तियों ने इस चट्टान को इस विशिष्ट आकार में ढाला है।

धार्मिक महत्व और मान्यताएं:

मधेश्वर पहाड़ स्थानीय ग्रामीणों के लिए गहरी आस्था का केंद्र है। वे इसे भगवान शिव का प्रतीक मानते हैं और इसकी पूजा करते हैं। महाशिवरात्रि के अवसर पर यहाँ विशेष पूजा-अर्चना की जाती है, जिसमें बड़ी संख्या में श्रद्धालु भाग लेते हैं। इस दौरान यहाँ मेला भी लगता है, जिसमें स्थानीय संस्कृति और परंपराओं की झलक देखने को मिलती है। स्थानीय लोगों का मानना है कि इस पहाड़ में भगवान शिव का वास है, और यहाँ आने वाले भक्तों की मनोकामनाएं पूरी होती हैं।

पर्यटन और रोमांच:

मधेश्वर पहाड़ की प्राकृतिक सुंदरता देखते ही बनती है। चारों तरफ हरे-भरे जंगल और शांत वातावरण पर्यटकों को अपनी ओर आकर्षित करते हैं। पहाड़ की चोटी से आसपास के मनोरम दृश्यों का नजारा बेहद खूबसूरत लगता है। यहाँ ट्रेकिंग और पर्वतारोहण की संभावनाएं भी हैं, जो रोमांच के शौकीनों को एक नया अनुभव प्रदान करती हैं। पहाड़ के आसपास का क्षेत्र भी प्राकृतिक सुंदरता से परिपूर्ण है, जो इसे एक आदर्श पर्यटन स्थल बनाता है।

आकर्षण:

  • शिवलिंग के आकार की आकृति: मधेश्वर पहाड़ की सबसे बड़ी विशेषता इसकी शिवलिंग जैसी आकृति है, जो इसे दुनिया भर में अद्वितीय बनाती है।
  • प्राकृतिक सौंदर्य: पहाड़ के चारों ओर के हरे-भरे जंगल और शांत वातावरण पर्यटकों को शांति और सुकून का अनुभव कराते हैं।
  • गुफा: पहाड़ के पास एक गुफा भी है, जिसके बारे में स्थानीय लोगों का मानना है कि यहाँ भगवान शिव निवास करते हैं।
  • जलाशय: पहाड़ के सामने एक जलाशय है, जो इसकी सुंदरता को और बढ़ा देता है।

कैसे पहुंचे:

मधेश्वर पहाड़ पहुंचने के लिए रायपुर निकटतम हवाई अड्डा है, और अंबिकापुर निकटतम रेलवे स्टेशन है। यहाँ से सड़क मार्ग द्वारा जशपुर पहुंचा जा सकता है, और फिर वहाँ से मधेश्वर पहाड़ तक जाया जा सकता है। जशपुर से मधेश्वर पहाड़ की दूरी लगभग 40 किलोमीटर है।

संरक्षण और विकास:

मधेश्वर पहाड़ की प्राकृतिक सुंदरता और धार्मिक महत्व को देखते हुए, इसके संरक्षण और विकास के लिए प्रयास किए जाने चाहिए। स्थानीय प्रशासन और पर्यटन विभाग को मिलकर इस क्षेत्र को पर्यटन स्थल के रूप में विकसित करना चाहिए, ताकि यहाँ आने वाले पर्यटकों को बेहतर सुविधाएं मिल सकें। साथ ही, इस बात का भी ध्यान रखना चाहिए कि पर्यटन के विकास से पहाड़ की प्राकृतिक सुंदरता और धार्मिक महत्व को कोई नुकसान न पहुंचे।

मधेश्वर पहाड़ एक अद्भुत प्राकृतिक चमत्कार है, जो धार्मिक आस्था, प्राकृतिक सौंदर्य और रोमांच का एक अनूठा संगम प्रस्तुत करता है। यह छत्तीसगढ़ के पर्यटन के लिए एक महत्वपूर्ण स्थल है, और इसके विकास की अपार संभावनाएं हैं।

 

राजिम कुंभ कल्प: छत्तीसगढ़ का ‘प्रयाग’, आस्था और संस्कृति का महासंगम

राजिम कुंभ कल्प, छत्तीसगढ़ का एक महत्वपूर्ण धार्मिक और सांस्कृतिक महोत्सव है, जो प्रतिवर्ष माघ पूर्णिमा से महाशिवरात्रि तक लगभग 15 दिनों के लिए आयोजित किया जाता है। यह पवित्र संगम छत्तीसगढ़ के गरियाबंद जिले के राजिम नामक स्थान पर होता है, जहाँ तीन नदियाँ – महानदी, पैरी और सोंढुर – मिलती हैं। इस त्रिवेणी संगम को छत्तीसगढ़ का ‘प्रयाग’ भी कहा जाता है, जो इसकी धार्मिक महत्ता को दर्शाता है।

https://twitter.com/ChhattisgarhCMO/status/1886346767127478394

पौराणिक और ऐतिहासिक महत्व:

राजिम का इतिहास अत्यंत प्राचीन है। पौराणिक कथाओं के अनुसार, त्रेतायुग में भगवान राम ने अपने वनवास काल के दौरान इस संगम में स्नान करके अपने पूर्वजों की आत्मा की शांति के लिए तर्पण किया था। इससे इस स्थान की पवित्रता और भी बढ़ जाती है। यह भी माना जाता है कि यहाँ स्नान करने से वही पुण्य प्राप्त होता है जो प्रयागराज के त्रिवेणी संगम में स्नान करने से मिलता है। मकर संक्रांति के दिन यहाँ स्नान, दान और तप का विशेष महत्व माना गया है, और इस दिन लाखों श्रद्धालु यहाँ डुबकी लगाते हैं। राजिम का नामकरण भी धार्मिक महत्व रखता है; ‘राजिम’ शब्द भगवान विष्णु के नाम ‘राजीव’ (कमल) से लिया गया है, जो इस स्थान की पवित्रता का प्रतीक है।

सांस्कृतिक और सामाजिक महत्व:

राजिम कुंभ कल्प न केवल एक धार्मिक अनुष्ठान है, बल्कि यह छत्तीसगढ़ की समृद्ध सांस्कृतिक विरासत का भी प्रतीक है। यह एक ऐसा समय होता है जब लोक कला, संगीत, नृत्य और विभिन्न सांस्कृतिक रूपों का प्रदर्शन किया जाता है। यह महोत्सव छत्तीसगढ़ की लोक संस्कृति को जीवंत रखने और उसे बढ़ावा देने में महत्वपूर्ण भूमिका निभाता है। विभिन्न समुदायों के लोग एक साथ मिलकर इस उत्सव को मनाते हैं, जिससे सामाजिक सद्भाव और एकता को बढ़ावा मिलता है। यह एक ऐसा अवसर होता है जब छत्तीसगढ़ की सांस्कृतिक विविधता और एकता का सुंदर प्रदर्शन देखने को मिलता है।

आयोजन और गतिविधियां:

राजिम कुंभ कल्प के दौरान विभिन्न धार्मिक और सांस्कृतिक गतिविधियां आयोजित की जाती हैं। श्रद्धालु त्रिवेणी संगम में पवित्र स्नान करते हैं, पूजा-अर्चना करते हैं और दीपदान करते हैं। यहाँ साधु-संतों का समागम होता है, जो धर्म और अध्यात्म पर प्रवचन देते हैं, जिससे श्रद्धालुओं को आध्यात्मिक मार्गदर्शन प्राप्त होता है। विभिन्न धार्मिक और सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है, जिनमें लोक नृत्य, संगीत, नाटक, भजन, कीर्तन आदि शामिल होते हैं। इन कार्यक्रमों के माध्यम से छत्तीसगढ़ की लोक कला और संस्कृति को बढ़ावा दिया जाता है। विभिन्न प्रकार के मेले और प्रदर्शनियाँ भी लगाई जाती हैं, जिनमें स्थानीय हस्तशिल्प, कलाकृतियाँ और खाद्य पदार्थों का प्रदर्शन किया जाता है।

प्रमुख आकर्षण:

  • त्रिवेणी संगम: यह संगम राजिम का केंद्र बिंदु है, जहाँ महानदी, पैरी और सोंढुर नदियों का मिलन होता है।
  • कुलेश्वर महादेव मंदिर: यह प्राचीन मंदिर राजिम का प्रमुख आकर्षण है, जो भगवान शिव को समर्पित है। इसकी वास्तुकला और ऐतिहासिक महत्व इसे विशेष बनाते हैं।
  • राजीव लोचन मंदिर: यह मंदिर भगवान विष्णु को समर्पित है और यहाँ की वास्तुकला देखते ही बनती है। यह मंदिर भी राजिम के प्रमुख आकर्षणों में से एक है।
  • संत समागम: विभिन्न संप्रदायों के साधु-संत यहाँ एकत्रित होते हैं और प्रवचन देते हैं, जिससे श्रद्धालुओं को आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होता है।
  • सांस्कृतिक कार्यक्रम: लोक नृत्य, संगीत और नाटक जैसे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए जाते हैं, जो दर्शकों को मनोरंजन के साथ-साथ छत्तीसगढ़ की संस्कृति से भी परिचित कराते हैं।

कैसे पहुंचे:

राजिम कुंभ कल्प में पहुंचने के लिए रायपुर निकटतम हवाई अड्डा और रेलवे स्टेशन है। यहाँ से सड़क मार्ग द्वारा राजिम आसानी से पहुंचा जा सकता है। राज्य परिवहन निगम की बसें और निजी टैक्सियाँ भी रायपुर और अन्य शहरों से राजिम के लिए उपलब्ध रहती हैं।

राजिम कुंभ कल्प न केवल एक धार्मिक आयोजन है, बल्कि यह छत्तीसगढ़ की संस्कृति और परंपराओं का भी प्रतीक है। यह एक ऐसा अवसर है जब बड़ी संख्या में श्रद्धालु और पर्यटक यहाँ आकर धर्म, अध्यात्म और संस्कृति का अनुभव करते हैं। यह छत्तीसगढ़ के पर्यटन को बढ़ावा देने में भी महत्वपूर्ण भूमिका निभाता है।

 

छत्तीसगढ़ की गोदना परंपरा: शरीर पर उकेरा गया अमर शृंगार

छत्तीसगढ़ की गोदना परंपरा (Godna Tradition) केवल शारीरिक सजावट का माध्यम नहीं है, बल्कि यह यहाँ की समृद्ध सांस्कृतिक पहचान और गहरी आस्था का प्रतीक है। इसे छत्तीसगढ़ के लोकजीवन में एक अमर शृंगार माना जाता है, जो मृत्यु के बाद भी व्यक्ति के साथ जाता है।

गोदना: इतिहास और महत्व

गोदना शब्द का शाब्दिक अर्थ है “चुभाना” या “छेदना”। इस कला में, त्वचा पर सुई चुभोकर उसमें प्राकृतिक रंगों (जैसे- काजल, तेल या वनस्पति के रस) से बने लेप को भरा जाता है। यह एक प्रकार का स्थायी टैटू है, जिसे सदियों से आदिवासी और ग्रामीण समुदायों की महिलाएं अपनाती आ रही हैं।

गोदना का महत्व केवल सौंदर्य तक सीमित नहीं है। इसके पीछे कई धार्मिक, सामाजिक और वैज्ञानिक मान्यताएं हैं:

  • अमर गहना: मान्यता है कि मृत्यु के बाद सभी सांसारिक वस्तुएं, यहाँ तक कि गहने भी, यहीं रह जाते हैं, लेकिन गोदना ही एक ऐसी चीज है जो व्यक्ति के साथ स्वर्ग तक जाती है।
  • पहचान और सुरक्षा: अलग-अलग जनजातियों और समुदायों में गोदने के खास प्रतीक और डिजाइन होते हैं, जो उनकी पहचान को दर्शाते हैं। माना जाता है कि ये चिह्न बुरी शक्तियों और बुरी नजर से भी सुरक्षा प्रदान करते हैं।
  • चिकित्सीय लाभ: कुछ समुदायों में यह भी माना जाता है कि गोदना एक्यूप्रेशर की तरह काम करता है, जो शरीर के दर्द और कुछ बीमारियों से राहत दिलाने में सहायक होता है।
  • रामनामी समाज: छत्तीसगढ़ में रामनामी समाज एक विशेष उदाहरण है, जहाँ लोग अपने पूरे शरीर पर भगवान राम का नाम गुदवाते हैं। यह प्रथा धार्मिक भक्ति और सामाजिक समानता का प्रतीक है, जो भेदभाव को चुनौती देती है।

गोदना के प्रकार और प्रतीक

छत्तीसगढ़ की विभिन्न जनजातियों में गोदना के अलग-अलग प्रकार और प्रतीक हैं। उदाहरण के लिए:

  • गोंड जनजाति: इनके लोग अपने माथे पर त्रिशूल का चिह्न गुदवाते हैं, जो शिव का प्रतीक है।
  • बैगा जनजाति: बैगा महिलाएं अक्सर अपनी पीठ पर मोर का चिह्न गुदवाती हैं। उनके घुटने पर सूर्य का चिह्न भी अंकित होता है, जिसे वे “दवरी” कहती हैं।
  • कोल जनजाति: कोल समुदाय के लोग अपनी कलाई पर मोर का चिह्न गुदवाते हैं।
  • अन्य प्रतीकों में बिच्छू, फूल-पत्तियां, देवी-देवताओं की आकृतियाँ और जानवरों के चित्र शामिल होते हैं।

आजकल, जहाँ एक ओर गोदना की पारंपरिक कला लुप्त होती जा रही है, वहीं दूसरी ओर कुछ कलाकारों ने इसे आधुनिक रूप देकर कपड़ों और अन्य वस्तुओं पर उकेरना शुरू किया है। इससे न केवल इस कला को नया जीवन मिला है, बल्कि यह कलाकारों के लिए आय का साधन भी बन रहा है।

 

छत्तीसगढ़ का समुद्री जीवाश्म पार्क: एक प्राचीन रहस्य का अद्भुत अनावरण

छत्तीसगढ़, जिसे अक्सर अपनी घनी हरियाली और आदिवासी संस्कृति के लिए जाना जाता है, अब एक ऐसे अद्भुत रहस्य का अनावरण कर रहा है जो हमें करोड़ों साल पुराने इतिहास में ले जाता है – “गोंडवाना मरीन फॉसिल पार्क”। मनेंद्रगढ़-चिरमिरी-भरतपुर जिले के आमाखेरवा में हसदेव नदी के किनारे स्थित यह पार्क, न केवल छत्तीसगढ़ बल्कि पूरे एशिया का सबसे बड़ा समुद्री जीवाश्म पार्क बनने की ओर अग्रसर है। यह हमें यह सोचने पर मजबूर करता है कि कैसे कभी यह भू-भाग गहरे समुद्र का हिस्सा हुआ करता था।

एक भूगर्भीय खजाना:

इस समुद्री जीवाश्म पार्क में 25 से 29 करोड़ वर्ष पुराने समुद्री जीवों और वनस्पतियों के जीवाश्म मौजूद हैं। यहां बाइवाल्व मोलस्का (Eurydesma, Aviculopecten), गैस्ट्रोपोड्स, ब्रेकियोपोड्स, ब्रायोजोअन्स और क्रिनॉइड्स जैसी प्रजातियों के जीवाश्म पाए गए हैं। ये जीवाश्म परमियन युग के हैं, जब पृथ्वी का भूगर्भीय परिदृश्य आज से बहुत अलग था। वैज्ञानिकों का मानना है कि आज जहां हसदेव नदी बहती है, वहां कभी विशाल ग्लेशियर थे। भूगर्भीय परिवर्तनों के कारण, यह क्षेत्र ‘टेथिस सागर’ का हिस्सा बन गया, जिससे समुद्री जीवन यहां पनपने लगा। समय के साथ, ये जीव विलुप्त हो गए, लेकिन उनके संरक्षित जीवाश्म पृथ्वी पर जीवन के इतिहास की अमूल्य जानकारी प्रदान करते हैं।

खोज और संरक्षण:

इस जीवाश्म स्थल की पहचान पहली बार 1954 में भूवैज्ञानिक एस.के. घोष ने कोयला खनन के दौरान की थी। इसके बाद, 2015 में लखनऊ के बीरबल साहनी इंस्टीट्यूट ऑफ पैलियोसाइंसेज के विशेषज्ञों ने इन जीवाश्मों के महत्व की पुष्टि की। भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ने 1982 में ही इसे एक राष्ट्रीय भूवैज्ञानिक स्मारक का दर्जा दिया था, जो इसके असाधारण वैज्ञानिक मूल्य को दर्शाता है।

छत्तीसगढ़ सरकार इस अनमोल धरोहर को संरक्षित करने और विकसित करने के लिए विशेष प्रयास कर रही है। इसे एक बायोडायवर्सिटी हेरिटेज साइट के रूप में विकसित किया जा रहा है, जहां पर्यटक और वैज्ञानिक दोनों ही पृथ्वी के विकास और प्राचीन जीवों की कहानी को समझ सकेंगे। पार्क के विकास के लिए 41.99 लाख रुपये स्वीकृत किए गए हैं, जिसमें बुनियादी ढांचे में सुधार, पर्यटकों की सुविधाओं में वृद्धि और अनुसंधान को बढ़ावा देना शामिल है।

पर्यटन और शिक्षा का केंद्र:

गोंडवाना मरीन फॉसिल पार्क केवल एक वैज्ञानिक स्थल नहीं, बल्कि एक महत्वपूर्ण पर्यटन स्थल भी बन रहा है। यहां जुरासिक रॉक गार्डन विकसित किया गया है, जिसमें प्राचीन भूगर्भीय और उभयचर जीवों की जीवन-आकार की मूर्तियां हैं। एक इंटरप्रिटेशन सेंटर भी बनाया गया है, जो जीवाश्म बनने की प्रक्रिया और पृथ्वी के 4.5 अरब साल के सफर को चित्रों और जीवाश्मों के प्रदर्शन के माध्यम से समझाता है। पर्यटक यहां नेचर ट्रेल, हसदेव नदी में बैम्बू राफ्टिंग का आनंद ले सकते हैं और भविष्य में कैक्टस गार्डन और बैम्बू सेतुम भी विकसित किए जाएंगे।

यह पार्क छत्तीसगढ़ को वैश्विक मानचित्र पर एक प्रमुख वैज्ञानिक पर्यटन स्थल के रूप में स्थापित करेगा, जो हमारी आने वाली पीढ़ियों को पृथ्वी के प्राचीन अतीत को समझने का अवसर प्रदान करेगा। यह दर्शाता है कि छत्तीसगढ़ सिर्फ प्राकृतिक सुंदरता ही नहीं, बल्कि एक गहरा और अनमोल भूगर्भीय इतिहास भी समेटे हुए है।

 

छत्तीसगढ़ के महत्वपूर्ण शिव मंदिर: एक आध्यात्मिक यात्रा

छत्तीसगढ़, भारत का हृदय स्थल, न केवल अपने प्राकृतिक सौंदर्य और आदिवासी संस्कृति के लिए जाना जाता है, बल्कि यह प्राचीन मंदिरों और समृद्ध आध्यात्मिक विरासत का भी घर है। भगवान शिव के कई प्राचीन और पूजनीय मंदिर इस राज्य में स्थित हैं, जो भक्तों और इतिहासकारों दोनों को अपनी ओर आकर्षित करते हैं। ये मंदिर वास्तुकला, इतिहास और धार्मिक महत्व का अद्भुत संगम प्रस्तुत करते हैं। आइए, छत्तीसगढ़ के कुछ महत्वपूर्ण शिव मंदिरों पर एक नज़र डालते हैं।

प्रसिद्ध शिव मंदिर

1. भोरमदेव मंदिर (कबीरधाम जिला): छत्तीसगढ़ का खजुराहो

छत्तीसगढ़ के कबीरधाम जिले में मैकाल पर्वत श्रृंखला की सुरम्य वादियों के बीच स्थित भोरमदेव मंदिर को अक्सर ‘छत्तीसगढ़ का खजुराहो’ कहा जाता है। यह मंदिर 11वीं शताब्दी में नागवंशी राजा गोपालदेव द्वारा बनवाया गया था। मंदिर की दीवारों पर उत्कीर्ण कामुक और धार्मिक मूर्तियां खजुराहो की याद दिलाती हैं, लेकिन इसकी अपनी एक विशिष्ट पहचान है। यह मंदिर भगवान शिव को समर्पित है और इसके परिसर में एक विष्णु मंदिर और एक जैन मंदिर भी है, जो धार्मिक सहिष्णुता का प्रतीक है। भोरमदेव का शांत वातावरण और ऐतिहासिक महत्व इसे एक प्रमुख पर्यटन और तीर्थ स्थल बनाता है।

2. कपिलेश्वर मंदिर (राजिम, गरियाबंद जिला): राजीव लोचन के समीप

राजिम, जिसे ‘छत्तीसगढ़ का प्रयाग’ कहा जाता है, महानदी, पैरी और सोंढूर नदियों के संगम पर स्थित है। यहाँ का कपिलेश्वर मंदिर भगवान शिव को समर्पित एक महत्वपूर्ण स्थल है। यद्यपि राजिम मुख्य रूप से अपने राजीव लोचन मंदिर (भगवान विष्णु को समर्पित) के लिए प्रसिद्ध है, कपिलेश्वर मंदिर भी स्थानीय भक्तों के लिए अत्यधिक पूजनीय है। महाशिवरात्रि और अन्य शिव पर्वों के दौरान यहाँ भक्तों की भीड़ उमड़ती है।

3. पातालेश्वर महादेव मंदिर (बिलासपुर जिला): शिवनाथ नदी के तट पर

बिलासपुर जिले में स्थित पातालेश्वर महादेव मंदिर एक और महत्वपूर्ण शिव मंदिर है। यह मंदिर शिवनाथ नदी के तट पर स्थित है, जो इसे एक शांत और आध्यात्मिक वातावरण प्रदान करता है। माना जाता है कि यह मंदिर काफी प्राचीन है और यहाँ भगवान शिव के दर्शन से भक्तों की मनोकामनाएं पूरी होती हैं।

4. शिव मंदिर, आरंग (रायपुर जिला): प्राचीन कला का नमूना

रायपुर जिले में स्थित आरंग शहर, अपने प्राचीन मंदिरों के लिए जाना जाता है। यहाँ कई छोटे-बड़े शिव मंदिर स्थित हैं, जो कल्चुरी काल की वास्तुकला और मूर्तिकला के उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत करते हैं। आरंग के शिव मंदिर अपनी सादगी और ऐतिहासिक महत्व के लिए उल्लेखनीय हैं।

5. केदारनाथ मंदिर, सिहावा (धमतरी जिला): ऋषि श्रृंगी की तपोभूमि के समीप

धमतरी जिले में स्थित सिहावा नगरी, ऋषि श्रृंगी की तपोभूमि के रूप में प्रसिद्ध है। यहाँ पास में एक केदारनाथ मंदिर भी स्थित है, जो भगवान शिव को समर्पित है। हालांकि यह उत्तराखंड के प्रसिद्ध केदारनाथ मंदिर जैसा विशाल नहीं है, लेकिन इसकी अपनी एक स्थानीय मान्यता और आध्यात्मिक महत्व है, खासकर उन भक्तों के लिए जो इस क्षेत्र में आते हैं।

6. कुलेश्वर महादेव मंदिर (राजिम, गरियाबंद जिला): नदियों के संगम पर

कुलेश्वर महादेव मंदिर राजिम में महानदी, पैरी और सोंढूर नदियों के संगम पर स्थित है। यह एक प्राचीन और अत्यंत पूजनीय शिव मंदिर है। यह मंदिर एक छोटे से द्वीप पर स्थित है और नदी के बीच में इसकी उपस्थिति इसे एक अनूठा और मनमोहक दृश्य प्रदान करती है। राजिम कुंभ के दौरान इस मंदिर का विशेष महत्व होता है।

7. महादेव घाट (रायपुर): खारुन नदी के तट पर

रायपुर शहर में खारुन नदी के तट पर स्थित महादेव घाट एक लोकप्रिय धार्मिक और पर्यटन स्थल है। यहाँ एक विशाल शिव मंदिर और भगवान शिव की भव्य प्रतिमा स्थापित है। यह स्थान अपनी शांति और प्राकृतिक सुंदरता के लिए जाना जाता है, जहाँ शाम को आरती के दौरान एक विशेष आध्यात्मिक वातावरण बन जाता है। यहाँ हर साल कार्तिक पूर्णिमा के अवसर पर एक बड़ा मेला भी लगता है।

8. देवबलोदा शिव मंदिर (दुर्ग जिला): नागवंशी शासनकाल की देन

दुर्ग जिले के पास देवबलोदा में स्थित यह प्राचीन शिव मंदिर 12वीं शताब्दी का माना जाता है, जो नागवंशी शासनकाल में बनाया गया था। इसकी वास्तुकला और मूर्तिकला उस काल की उत्कृष्ट कारीगरी को दर्शाती है। मंदिर का शांत वातावरण और ऐतिहासिक महत्व इसे दर्शनार्थियों के लिए एक विशेष स्थान बनाता है।

9. गोबरहिन गढ़ धनोरा (केशकाल, कोंडागांव जिला): कर्ण की राजधानी और शिव मंदिरों का समूह

कोंडागांव जिले के केशकाल में स्थित गोबरहिन गढ़ धनोरा एक अत्यंत महत्वपूर्ण ऐतिहासिक और धार्मिक स्थल है। धनोरा को पौराणिक रूप से कर्ण की राजधानी भी कहा जाता है। यहाँ 5वीं-6वीं शताब्दी के प्राचीन मंदिर, विष्णु और अन्य देवी-देवताओं की मूर्तियाँ और एक बावड़ी (सीढ़ीदार कुआँ) भी प्राप्त हुई है। केशकाल टीलों की खुदाई के दौरान यहाँ अनेक शिव मंदिर मिले हैं। एक टीले पर कई शिवलिंग मौजूद हैं, जो गोबरहिन के नाम से प्रसिद्ध हैं। यहाँ महाशिवरात्रि के अवसर पर एक विशाल मेला लगता है, जो दूर-दूर से भक्तों को आकर्षित करता है।

इसी तरह, केशकाल की पवित्र पुरातात्विक भूमि में कई ऐसे स्थल हैं जो न केवल प्राचीन इतिहास के लिए महत्वपूर्ण हैं, बल्कि श्रद्धा और आस्था के अद्भुत केंद्र भी हैं। इनमें नारना में अद्भुत शिवलिंग और पिपरा के जोड़ा शिवलिंग की विशेष मान्यता है, जो स्थानीय भक्तों के लिए आस्था के प्रमुख केंद्र हैं।

10. ढोलकल शिव मंदिर (दंतेवाड़ा जिला): गणेश प्रतिमा के पास शिव का वास

दंतेवाड़ा जिले में, बैलाडीला की पहाड़ियों पर स्थित ढोलकल शिव मंदिर एक अद्वितीय और महत्वपूर्ण धार्मिक स्थल है। यह मंदिर लगभग 3000 फीट की ऊंचाई पर एक दुर्गम स्थान पर स्थित है। यहाँ 11वीं शताब्दी की भगवान गणेश की एक विशाल और दुर्लभ प्रतिमा है। इस गणेश प्रतिमा के ठीक सामने भगवान शिव का एक छोटा मंदिर है, जिसके कारण यह माना जाता है कि शिव और गणेश यहाँ एक साथ विराजते हैं। ढोलकल का नाम यहाँ स्थित विशाल ढोल के आकार की चट्टान से पड़ा है। यहाँ तक पहुंचना थोड़ा मुश्किल है, लेकिन प्राकृतिक सौंदर्य और आध्यात्मिक शांति का अनुभव इसे एक अविस्मरणीय यात्रा बनाता है।

निष्कर्ष

छत्तीसगढ़ के शिव मंदिर केवल धार्मिक स्थल नहीं हैं, बल्कि ये राज्य की समृद्ध सांस्कृतिक और ऐतिहासिक विरासत के संरक्षक भी हैं। ये मंदिर न केवल भक्तों को आध्यात्मिक शांति प्रदान करते हैं, बल्कि इतिहास प्रेमियों और शोधकर्ताओं के लिए भी आकर्षण का केंद्र हैं। इन मंदिरों की यात्रा छत्तीसगढ़ की आत्मा को समझने और उसके आध्यात्मिक गौरव का अनुभव करने का एक अद्वितीय अवसर प्रदान करती है।

खुटाघाट बांध: प्रकृति और इंजीनियरिंग का अद्भुत संगम

खुटाघाट बांध, जिसे संजय गांधी जलाशय के नाम से भी जाना जाता है, छत्तीसगढ़ के बिलासपुर जिले में स्थित एक प्रमुख पर्यटन स्थल है। यह बांध न केवल सिंचाई के लिए महत्वपूर्ण है, बल्कि अपनी प्राकृतिक सुंदरता के लिए भी प्रसिद्ध है। खारून नदी पर बना यह बांध, प्रकृति और इंजीनियरिंग का एक अद्भुत संगम प्रस्तुत करता है।

इतिहास और निर्माण:

खुटाघाट बांध का निर्माण 1930 में पूरा हुआ था। इस बांध के निर्माण के दौरान लगभग 208 गांवों को मिला दिया गया था, जो इसकी विशालता और क्षेत्र के लिए इसके महत्व को दर्शाता है। बांध के निर्माण से पहले, यह क्षेत्र घने जंगलों से भरा हुआ था। दिलचस्प बात यह है कि निर्माण के लिए पेड़ों को काटने के बजाय, कई पेड़ों को पानी में डुबो दिया गया था। समय के साथ, ये डूबे हुए पेड़ कठोर होकर ठूंठ बन गए, जिन्हें स्थानीय रूप से “खुटा” कहा जाता है, और इसी कारण से बांध का नाम खुटाघाट पड़ा।

प्राकृतिक सौंदर्य:

खुटाघाट बांध का शांत जल और आसपास के हरे-भरे जंगल इसे एक मनोरम दृश्य प्रदान करते हैं। मानसून के दौरान जब बांध ओवरफ्लो होता है, तो यह दृश्य और भी अद्भुत हो जाता है। यह स्थान प्रकृति प्रेमियों और फोटोग्राफरों के लिए स्वर्ग है। यहां की शांति और सुंदरता पर्यटकों को अपनी ओर आकर्षित करती है।

गतिविधियां:

खुटाघाट बांध एक लोकप्रिय पिकनिक स्थल है, जहाँ परिवार और दोस्त आकर प्रकृति का आनंद लेते हैं। यहां बोटिंग की सुविधा भी उपलब्ध है, जिससे आप शांत जल में नौका विहार कर सकते हैं और आसपास के नजारों का लुत्फ़ उठा सकते हैं। इसके अलावा, यह क्षेत्र ट्रेकिंग के शौकीनों के लिए भी एक अच्छा विकल्प है।

कैसे पहुंचे:

खुटाघाट बांध बिलासपुर-अंबिकापुर राजमार्ग के माध्यम से आसानी से पहुंचा जा सकता है। बिलासपुर हवाई अड्डा निकटतम हवाई अड्डा है, और बिलासपुर रेलवे स्टेशन निकटतम रेलवे स्टेशन है।

कुछ महत्वपूर्ण बातें:

  • बांध में मगरमच्छ होने के कारण तैराकी सख्त मना है।
  • बांध के पास छत्तीसगढ़ सरकार द्वारा निर्मित एक टूरिस्ट रेस्ट हाउस भी है, जहाँ आप ठहर सकते हैं।
  • गर्मियों में जब पानी का स्तर कम हो जाता है, तो यहां एक शिव मंदिर दिखाई देता है, जो एक अनोखा आकर्षण है।

खुटाघाट बांध न केवल एक महत्वपूर्ण सिंचाई परियोजना है, बल्कि यह एक सुंदर पर्यटन स्थल भी है। यहां की प्राकृतिक सुंदरता और शांत वातावरण पर्यटकों को एक यादगार अनुभव प्रदान करते हैं।

 

छत्तीसगढ़ की गोदना परंपरा: शरीर पर उकेरा गया अमर शृंगार

छत्तीसगढ़ की गोदना परंपरा (Godna Tradition) केवल शारीरिक सजावट का माध्यम नहीं है, बल्कि यह यहाँ की समृद्ध सांस्कृतिक पहचान और गहरी आस्था का प्रतीक है। इसे छत्तीसगढ़ के लोकजीवन में एक अमर शृंगार माना जाता है, जो मृत्यु के बाद भी व्यक्ति के साथ जाता है।

गोदना: इतिहास और महत्व

गोदना शब्द का शाब्दिक अर्थ है “चुभाना” या “छेदना”। इस कला में, त्वचा पर सुई चुभोकर उसमें प्राकृतिक रंगों (जैसे- काजल, तेल या वनस्पति के रस) से बने लेप को भरा जाता है। यह एक प्रकार का स्थायी टैटू है, जिसे सदियों से आदिवासी और ग्रामीण समुदायों की महिलाएं अपनाती आ रही हैं।

गोदना का महत्व केवल सौंदर्य तक सीमित नहीं है। इसके पीछे कई धार्मिक, सामाजिक और वैज्ञानिक मान्यताएं हैं:

  • अमर गहना: मान्यता है कि मृत्यु के बाद सभी सांसारिक वस्तुएं, यहाँ तक कि गहने भी, यहीं रह जाते हैं, लेकिन गोदना ही एक ऐसी चीज है जो व्यक्ति के साथ स्वर्ग तक जाती है।
  • पहचान और सुरक्षा: अलग-अलग जनजातियों और समुदायों में गोदने के खास प्रतीक और डिजाइन होते हैं, जो उनकी पहचान को दर्शाते हैं। माना जाता है कि ये चिह्न बुरी शक्तियों और बुरी नजर से भी सुरक्षा प्रदान करते हैं।
  • चिकित्सीय लाभ: कुछ समुदायों में यह भी माना जाता है कि गोदना एक्यूप्रेशर की तरह काम करता है, जो शरीर के दर्द और कुछ बीमारियों से राहत दिलाने में सहायक होता है।
  • रामनामी समाज: छत्तीसगढ़ में रामनामी समाज एक विशेष उदाहरण है, जहाँ लोग अपने पूरे शरीर पर भगवान राम का नाम गुदवाते हैं। यह प्रथा धार्मिक भक्ति और सामाजिक समानता का प्रतीक है, जो भेदभाव को चुनौती देती है।

गोदना के प्रकार और प्रतीक

छत्तीसगढ़ की विभिन्न जनजातियों में गोदना के अलग-अलग प्रकार और प्रतीक हैं। उदाहरण के लिए:

  • गोंड जनजाति: इनके लोग अपने माथे पर त्रिशूल का चिह्न गुदवाते हैं, जो शिव का प्रतीक है।
  • बैगा जनजाति: बैगा महिलाएं अक्सर अपनी पीठ पर मोर का चिह्न गुदवाती हैं। उनके घुटने पर सूर्य का चिह्न भी अंकित होता है, जिसे वे “दवरी” कहती हैं।
  • कोल जनजाति: कोल समुदाय के लोग अपनी कलाई पर मोर का चिह्न गुदवाते हैं।
  • अन्य प्रतीकों में बिच्छू, फूल-पत्तियां, देवी-देवताओं की आकृतियाँ और जानवरों के चित्र शामिल होते हैं।

आजकल, जहाँ एक ओर गोदना की पारंपरिक कला लुप्त होती जा रही है, वहीं दूसरी ओर कुछ कलाकारों ने इसे आधुनिक रूप देकर कपड़ों और अन्य वस्तुओं पर उकेरना शुरू किया है। इससे न केवल इस कला को नया जीवन मिला है, बल्कि यह कलाकारों के लिए आय का साधन भी बन रहा है।

 

छत्तीसगढ़ के पवित्र महानदी की कहानी

छत्तीसगढ़ की एक प्रमुख नदी महानदी है जो सबसे बड़ी नदी होने के साथ छत्तीसगढ़ की गंगा नदी के नाम से जानी जाने लगी। जैसा कि नाम से पता चलता है, महा का अर्थ है महान या बड़ा और नदी का अर्थ है नदी।आइए जानें महानदी के इतिहास और इससे जुड़े रोचक तथ्यों के बारे में।

मानव सभ्यता का उद्भव और संस्कृति का प्रारंभिक विकास नदी के किनारे ही हुआ है। छत्तीसगढ़ की सबसे बड़ी नदी महानदी का प्राचीन नाम चित्रोत्पला था तथा इसके अलावा इसे महानंदा और नीलोत्पला के नाम से भी जाना जाता है।  भारत की प्राचीनतम व पवित्रतम नदियों में से एक महानदी प्रमुख रूप से छत्तीसगढ़ व उड़ीसा राज्य में प्रवाहित होती है। नदी का उद्गम छत्तीसगढ़ के धतरी जिले के निकट सिहावा नामक पर्वत श्रेणी से होता है। इस नदी का प्रवाह दक्षिण से उत्तर की ओर है एवं करीब 857 कि.मी. का सफर तय करते हुए यह नदी कटक नगर के समीप महानदी डेल्टा पर कई धाराओं में विभाजित होकर बंगाल की खाड़ी में समुद्र में समाहित हो जाती है। उड़ीसा व छत्तीसगढ़ की सबसे बड़ी नदी होने के साथ ही यह नदी भारत की छठवीं सबसे लम्बी नदी के रूप में भी जानी जाती है। इसके अलावा संबलपुर में बने प्रसिद्ध हीराकुंड बांध के साथ ही गंगरेल व रूद्री नामक बांध भी इसी नदी पर बने हुए हैं।

ऐतिहासिक पृष्ठभूमि

महानदी भारत की अत्यन्त प्राचीन व ऐतिहासिक नदी है, जिसका उल्लेख हिन्दू ग्रंथों रामायण व महाभारत में भी देखने को मिलता है। प्राचीनकाल में इस नदी को चित्रोत्पला व नीलोत्पला नाम से भी जाना जाता था. नदी का इतिहास युगों पुराना है। रामायण काल में वनवास के दौरान भगवान श्री राम अपनी पत्नी सीता व भाई लक्ष्मण के साथ जिस दण्डकारण्य वन में रहते थे, वह छत्तीसगढ़ (तत्कालीन दक्षिण कोशल) के अंर्तगत आता था। दण्डकारण्य वन के समीप महानदी व गोदावरी नदी प्रवाहित होती थी। इस क्षेत्र का उल्लेख रामायण और महाभारत में भी मिलता है। अत्रि ऋषि के आश्रम में कुछ दिन रुकने के बाद श्रीराम ने मध्यप्रदेश और छत्तीसगढ़ के घने जंगलों को अपना आश्रय स्थल बनाया था। यहां की नदियों, पहाड़ों, सरोवरों एवं गुफाओं में राम के रहने के सबूतों की भरमार है। यहां वे लगभग 10 वर्षों से भी अधिक समय तक रहे थे। यह जंगल क्षेत्र था और दंडक राक्षस के कारण इसका नाम दंडकारण्य पड़ा। वर्तमान में करीब 92,300 वर्ग किलोमीटर क्षेत्रफल में फैले इस इलाके के पश्चिम में अबूझमाड़ पहाड़ियां तथा पूर्व में इसकी सीमा पर पूर्वी घाट शामिल हैं। दंडकारण्य में छत्तीसगढ़, ओडिशा एवं आंध्रप्रदेश राज्यों के हिस्से शामिल हैं। इसका विस्तार उत्तर से दक्षिण तक करीब 320 किमी तथा पूर्व से पश्चिम तक लगभग 480 किलोमीटर है। छत्तीसगढ़ के कुछ हिस्सों पर श्री राम के नाना और कुछ पर बाणासुर का राज्य था।

छत्तीसगढ़ के धमतरी जिले में महानदी के किनारे ही सभ्यता का विकास हुआ। महानदी के रेत के नीचे हजारों साल का इतिहास दफन है। अरौद में महापाषाण काल का श्मशान घाट और महानदी के किनारे चट्टाननुमा बंदरगाह मिलने के बाद भी इस क्षेत्र की व्यापक खुदाई नहीं की गई। इसलिए जमींदोज हो चुकी प्राचीन सभ्यता के रहस्य से पर्दा नहीं उठ पा रहा है। अभी तक स्पष्ट नहीं हो पाया है कि धमतरी जिले की सभ्यता कितनी पुरानी है।

जिला मुख्यालय से 20 किमी दूर महानदी से लगा ग्राम अरौद है। पुरातात्विक महत्व के ग्राम लीलर, दरगहन और सलोनी भी महानदी तट पर इसी रोड में पड़ते हैं। इन गांवों में अब तक ज्ञात 3 हजार साल पुरानी सभ्यता का इतिहास दबा पड़ा है। महानदी किनारे अरौद के बंदरगाहनुमा चट्टान का निरीक्षण करने के बाद अधिकांश पुरातत्ववेत्ताओं और शोधकर्ताओं ने महानदी की रेत में बड़े-बड़े चट्टानों को देखकर इसे प्राचीन काल का छोटा बंदरगाह करार दिया था।

उनका तर्क था कि यहां छोटे-छोटे नाव ठहरते थे। 3 हजार साल पहले महानदी उफान पर होती थी। उस समय यातायात के लिए जल मार्ग का उपयोग होता रहा होगा। कुछ पुरातत्वविदों का अनुमान था कि ये पत्थरनुमा चट्टान नहाने और कपड़ा धोने के पुराने घाट भी हो सकते हैं। ये बंदरगाह है या घाट, इसकी वास्तविकता जानने के लिए पुरातात्विक खुदाई जरूरी है। लेकिन पुरातत्व शोध हुए 5 साल बीत गए न खुदाई शुरू हुई और न ही पुरातत्व विभाग ने दोबारा इस क्षेत्र में कोई शोध किया।

सहायक नदियां

सिहासा ने निकलने के बाद महानदी अत्यन्त संक्षिप्त धारा के रूप में प्रवाहित होती है तथा पैरी और सोंढुर नदी जब इसमें आकर मिलती हैं, तब यह नदी महानदी के रूप में आती है. इसके बाद रायपुर के निकट शिवनाथ नदी से मिलने के बाद महानदी पूर्व दिशा की ओर मुड़ जाती है और संबलपुर के माध्यम से उड़ीसा राज्य में प्रवेश करती है. सिहावा से बंगाल की खाड़ी तक के सफर में महानदी विभिन्न जिलों से होकर गुजरती है. इस दौरान बांयी दिशा से सोढूंर, पैरी, शिवनाथ, अरपा व हसदेव नदी इसमें आकर मिलती हैं, वहीं दाहिनी दिशा से खारून, जोंक, सुरंगी व जमुनिया नदियां महानदी में समाहित होती हैं. यह नदी मुख्य रूप से रायपुर, बस्तर, बिलासपुर, कटक, चंपारण व संबलपुर में बहती है.

महानदी के उपजाऊ मैदान

यह पानी की क्षमता के मामले में देश की प्रमुख नदियों में से एक है और गोदावरी नदी के बाद दूसरे स्थान पर आती है। महानदी के मैदान बहुत उपजाऊ है और चावल की खेती के लिए अत्यधिक उपयुक्त हैं। हर साल यह नदी न जानें कितने लोगों को अन्न जल प्रदान करती है। महानदी छत्तीसगढ़ के साथ ओडिशा के लिए भी कृषि के लिए उपजाऊ भूमि और जल प्रदान करती है। सिवनाथ नदी में शामिल होने के बाद, महानदी पूर्व दिशा में बहती है और अपनी आधी लंबाई की यात्रा के बाद उड़ीसा में प्रवेश करने से पहले हसदेव और जोंक नदियों से जुड़ जाती है।

महानदी विवाद

कावेरी नदी की भांति ही पूर्व में बहने वाली महानदी नदी के जल के बंटवारे को लेकर छत्तीसगढ़ व उड़ीसा राज्य में विवाद जल रहा है। यह विवाद करीब 33 साल पुराना है, लेकिन 2016 में महानदी पर बनने वाले बांधों के चलते इस विवाद ने और अधिक तूल पकड़ लिया था। दरअसल महानदी पर सबसे बड़ा बांध हीराकुंड बांध है, जिस पर एशिया की सबसे बड़ी कृत्रिम झील बनी हुई है। यह बांध उड़ीसा में बना हुआ है।वहीं 2016 में छत्तीसगढ़ में महानदी पर बन रहे सात मंजिला बांध को लेकर उड़ीसा सरकार ने आपत्ति जतायी। उड़ीसा सरकार का मानना था कि, छत्तीसगढ़ के बांध बड़ी संख्या में जल अधिग्रहीत कर लेंगे, जिससे हीराकुंड बांध व उड़ीसा को कम पानी मिलेगा। जिसके तहत उड़ीसा सरकार ने तीन माह के लिए छत्तीसगढ़ सरकार से नदी पर चल रहे प्रोजेक्ट्स को रोकने की अपील भी की थी। 

छत्तीसगढ़ की गंगा

महानदी को गंगा की ही तरह पवित्र नदियों में से एक माना जाता है। हर साल हजारों लोग यहां स्नान करने पहुंचते हैं। गंगा के समान पवित्र होने के कारण महानदी के तट पर कई धार्मिक केंद्र स्थित हैं। महानदी पूर्व मध्य भारत की एक प्रमुख नदी है और छत्तीसगढ़ और ओडिशा राज्यों से होकर बहती है। अन्य सभी नदियों की तरह महानदी भी पूजनीय है। यह लोगों के जीवन में एक प्रमुख भूमिका निभाता है और सभी प्रमुख धार्मिक कार्यों और त्योहारों में मुख्य भूमिका निभाती है। महानदी का जल किसी भी अवसर के लिए शुभ माना जाता है। ऐसा माना जाता है कि महानदी के पानी में बुरे को अच्छे में बदलने की शक्ति होती है। महानदी नदी का धार्मिक महत्व और ज्यादा बढ़ जाता है क्योंकि इसके किनारे या तो बहुत सारे मंदिर हैं या आसपास के क्षेत्र में स्थित हैं। इसके भक्तों की सबसे ज्यादा संख्या कटक से है। भारत के अन्य हिस्सों के तीर्थयात्री भी इस नदी के तट पर स्थित विभिन्न मंदिरों के दर्शन हेतु आते हैं। इस नदी के आस-पास कुछ धार्मिक स्थल लक्ष्मण मंदिर, गंधेश्वर मंदिर, ओडिशा में स्थित हुमा का झुका हुआ मंदिर। भारत की प्रमुख नदियों में से एक महानदी वास्तव में अपनी विशेषताओं की वजह से छत्तीसगढ़ ही नहीं अन्य स्थानों की भी शान मानी जाती है जो सदियों से अपनी पवित्रता को बनाए हुए है।

वीर नारायण सिंह जिनके शौर्य से अंग्रेज भी ख़ौफ खाते थे

उन दिनों सोनाखान एक रियासत के रूप में जानी जाती थी। जो आजकल छत्तीसगढ़ के बलौदा बाजार जिले में आता है। जहां के बिंझवार जमीदार परिवार में वीर नारायण सिंह का जन्म 1795 में हुआ था। बचपन से ही वीर नारायण सिंह को वीरता देशभक्ति और निडरता अपने पिता से विरासत में मिली थी। बचपन से ही वह धनुष बाण, मल्लयुद्ध, तलवारबाजी, घुड़सवारी और बंदूक चलाने में महारत हासिल कर चुके थे। अंग्रेज उनके शौर्य से डरे हुए थे।

नारायण सिंह से वीर नारायण सिंह बनने की कहानी
दरअसल वर्तमान छत्तीसगढ़ के बलौदा बाजार जिले के सोनाखान इलाके के एक बड़े जमींदार वीर नारायण सिंह थे। नारायण सिंह बिंझवार की कहानी काफी दिलचस्प है. 1857 की क्रांति के समय अंग्रेजी सेना छत्तीसगढ़ में अपना कब्जा जमाना चाहती थी। तब नारायण सिंह के पिता रामराय सिंह ने अंग्रेजों के खिलाफ मोर्चा खोल दिया था। इसके बाद जब नारायण सिंह जमींदार बने उसी समय सोनाखान क्षेत्र में अकाल पड़ा. ये 1856 का समय था जब एक साल नहीं लगातार तीन साल तक लोगों को अकाल का सामना करना पड़ा। इससे  इंसान तो इंसान जानवर भी दाने-दाने के लिए तरस गए।

कहा जाता था गरीबों का मसीहा
इतिहासकार बताते है कि सोनाखान इलाके में एक माखन नाम का व्यापारी था. जिसके पास अनाज का बड़ा भंडार था. इस अकाल के समय माखन ने किसानों को उधार में अनाज देने की मांग को ठुकरा दिया. तब ग्रामीणों ने नारायण सिंह से गुहार लगाई और जमींदार नारायण सिंह के नेतृत्व में ग्रामीणों ने व्यापारी माखन के अनाज भण्डार के ताले तोड़ दिये. नारायण सिंह ने गोदामों से उतना ही अनाज निकाला जितना भूख से पीड़ित किसानों के लिये आवश्यक था. इस लूट की शिकायत व्यापारी माखन ने रायपुर के डिप्टी कमिश्नर से कर दी. उस समय के डिप्टी कमिश्नर इलियट ने सोनाखन के जमींदार नारायण सिंह के खिलाफ वारन्ट जारी कर दिया और नारायण सिंह को सम्बलपुर से 24 अक्टूबर 1856 में बन्दी बना लिया गया. कमिश्नर ने नारायण सिंह पर चोरी और डकैती का मामाला दर्ज किया था.

अंग्रेजों ने वीर नारायण सिह को रायपुर के जेल में किया था बंद
शहीद वीर नारायण सिंह की शिकायत जब साहूकारों ने ब्रिटिश सरकार से की तो अंग्रेजों उनसे बदला लेने की कोशिश करने लगे। वीर नारायण सिंह की शिकायत मिलते ही डिप्टी कमिश्नर इलियट ने उस क्षेत्र को सैनिक छावनी में तब्दील कर दिया। 24 अक्टूबर 1856 में शहीद वीर नारायण सिंह को गिरफ्तार कर लिया गया और उन पर लूट चोरी और हत्या जैसे मुकदमे चलाने के लिए रायपुर जेल में बंद कर दिया गया।

संबलपुर के राजा सुरेन्द्रसाय की मदद से जेल से भागे नारायण सिंह
सोनाखान के किसान अपने नेता को जेल में में देखकर दुःखी थे, लेकिन उनके पास कोई विकल्प नहीं था पर उसी समय देश में अंग्रेजी शासन के खिलाफ विद्रोह शुरू हो गया. इस अवसर का फायदा उठाकर संबलपुर के राजा सुरेन्द्रसाय की मदद से किसानों ने नारायण सिंह को रायपुर जेल से भगाने की योजना बनाई और इस योजना में सफल हुये. अब अंग्रेज इस घटना से आग बबूला हो गए और नारायण सिंह की गिरफ्तारी के लिए एक बड़ी सेना भेज दी.

1857 की क्रांति की आग पहुंच गई थी छत्तीसगढ़
बताया जाता है कि 1857 की क्रांति पूरे देश में आग की तरह फैल गई थी। जिसकी आंच छत्तीसगढ़ तक पहुंच चुकी थी। इस आग में कई भारतीयों ने हिस्सा लिया था उस वक्त शहीद वीर नारायण सिंह रायपुर की जेल में बंद थे। 1857 की क्रांति के दौरान उनके साथ जेल के कुछ सैनिक भी जुड़ गए जिन्होंने जेल से भागने में उनकी मदद की। जेल से भागने के बाद वीर नारायण सिंह ने केवल 500 सैनिकों की टुकड़ी के साथ सोनाखान में स्वतंत्रता दिला दी।

1 दिसंबर 1857 को वीर शहीद नारायण सिंह ने अंग्रेजों पर धावा बोल दिया जिसमें उन्होंने कई अंग्रेजों को मौत के घाट उतार दिया था। इसके बाद घायल अंग्रेजों ने गोले बारूद के साथ सोनाखान ने हमला कर दिया। वीर नारायण सिंह को चारों तरफ से घेर लिया था। जिसमें वीर नारायण सिंह घायल हो गए थे। इतना ही नहीं अंग्रेजों ने वीर नारायण सिंह को पकड़ने के लिए पूरे गांव को आग लगा दिया था। लेकिन ग्रामीणों की जान बचाने के लिए उन्होंने खुद को अंग्रेजों के हवाले कर दिया।

फांसी की सजा
10 दिसंबर, 1857 को शहीद वीर नारायण सिंह पर मुकदमा चलाते हुए उन्हें मौत की सजा दी गई। अंग्रेजों ने उन्हें फांसी देने के बाद उनके शव को रायपुर के जय स्तंभ चौराहे पर बांधकर तोप से उड़ा दिया। शहीद वीर नारायण सिंह छत्तीसगढ़ के पहले ऐसे वीर थे जिन्होंने आजादी के लिए कुर्बानी दी थी। शहीद वीर नारायण सिंह को छत्तीसगढ़ का प्रथम स्वातंत्रता संग्राम सेनानी का दर्जा भी प्राप्त है। 1987 में इनकी 130वीं बरसी पर भारत सरकार ने 60 पैसे का डाक टिकट भी जारी किया था। आदिवासी उत्थान के लिए छत्तीसगढ़ सरकार शहीद वीर नारायण सिंह सम्मान भी देती है।

 

बारसूर: इंद्रावती के तट पर हिंदू सभ्यता का खोया हुआ नगर

दंतेवाड़ा जिले के जगदलपुर से लगभग 75 किलोमीटर दक्षिण-पश्चिम में, इंद्रावती नदी के तट पर बसा बारसूर का गाँव एक समय हिंदू सभ्यता का प्रमुख केंद्र हुआ करता था। माना जाता है कि यहाँ कभी 147 मंदिर और उतनी ही तालाब हुआ करते थे। 10वीं और 11वीं शताब्दी के इन मंदिरों के अवशेष आज भी देखे जा सकते हैं, जो कि एक हज़ार साल से भी ज़्यादा पुराने हैं। इनमें भगवान विष्णु की कुछ बेहद खूबसूरत मूर्तियां भी शामिल हैं।

एक शिव मंदिर में 12 नक्काशीदार पत्थर के खंभों के बाहरी हिस्से पर नग्न मूर्तियां बनी हुई हैं। एक अन्य शिव मंदिर में 32 नक्काशीदार पत्थर के खंभे, काले ग्रेनाइट से बना नंदी का बैल, और एक साझा प्रांगण के साथ दो गर्भगृह हैं। स्थानीय रूप से मामा-भांजा-का-मंदिर के नाम से जाना जाने वाला यह 50 फीट ऊंचा मंदिर अच्छी स्थिति में है, लेकिन इसमें कोई मूर्ति नहीं है। यह स्पष्ट नहीं है कि यह मंदिर किस देवता को समर्पित था, या यह कभी अभिषेक हुआ भी था या नहीं।

हालांकि, सबसे बड़ा आकर्षण गणेश मंदिर है। मंदिर स्वयं खंडहर में है, लेकिन महागणपति के स्वरूप में गणेश की दो बलुआ पत्थर की मूर्तियां आश्चर्यजनक रूप से बरकरार हैं। इनमें से बड़ी मूर्ति, और अधिक प्रभावशाली, लगभग 8 फीट ऊंची और 17 फीट से अधिक चौड़ी है।

बारसूर के मंदिर

बारसूर के मंदिरों में भगवान शिव, भगवान विष्णु और देवी दुर्गा की मूर्तियां हैं। इन मंदिरों की वास्तुकला और मूर्तिकला अत्यंत सुंदर और कलात्मक हैं। बारसूर के कुछ प्रमुख मंदिरों में शामिल हैं:

  • गणेश मंदिर: यह बारसूर का सबसे प्रसिद्ध मंदिर है। इस मंदिर में महागणपति के रूप में गणेश की दो विशालकाय मूर्तियां हैं, जो लगभग 8 फीट ऊंची और 17 फीट चौड़ी हैं।
  • मामा भांजा मंदिर: यह मंदिर 50 फीट ऊंचा है और इसकी दीवारों पर भगवान शिव और देवी पार्वती के साथ कई अन्य देवताओं की मूर्तियां हैं।
  • शिव मंदिर: इस मंदिर में 12 नक्काशीदार पत्थर के खंभे हैं, जिनके बाहरी हिस्से पर नग्न मूर्तियां बनी हुई हैं।

बारसूर के तालाब

बारसूर में 147 तालाब थे, जिनमें से कुछ आज भी मौजूद हैं। इन तालाबों का उपयोग सिंचाई और पीने के पानी के लिए किया जाता था। बारसूर के कुछ प्रमुख तालाबों में शामिल हैं:

  • बड़ा तालाब: यह बारसूर का सबसे बड़ा तालाब है। इस तालाब की परिधि लगभग 2 किलोमीटर है।
  • छोटा तालाब: यह बारसूर का दूसरा सबसे बड़ा तालाब है। इस तालाब की परिधि लगभग 1 किलोमीटर है।

बारसूर का प्राकृतिक सौंदर्य

बारसूर का इतिहास सदियों का रहस्य समेटे हुए है। मंदिरों के खंडहर और मूर्तियों की कलाकृतियां एक समृद्ध अतीत की कहानी कहती हैं। प्राचीन मंदिरों के साथ-साथ, बारसूर आसपास के जंगलों के लिए भी जाना जाता है। ये जंगल वन्यजीवों और प्राकृतिक सौंदर्य से भरपूर हैं। बारसूर में पाए जाने वाले कुछ प्रमुख वन्यजीवों में बाघ, तेंदुआ, हाथी, भालू, हिरण और पक्षी शामिल हैं।बारसूर की यात्रा इतिहास, पुरातत्व और प्रकृति प्रेमियों के लिए एक अविस्मरणीय अनुभव हो सकती है।

 

तातापानी, छत्तीसगढ़ का एक प्राकृतिक पर्यटन स्थल

तातापानी छत्तीसगढ़ राज्य के बलरामपुर जिले में स्थित एक प्राकृतिक पर्यटन स्थल है। यह स्थान अपने प्राकृतिक रूप से निकलते गरम पानी के लिए प्रसिद्ध है। यहां के कुंडों और झरनों में धरातल से बारह माह गरम पानी प्रवाह करता रहता है। स्थानीय भाषा में “ताता” का अर्थ होता है गरम। इसी लिए इस स्थल का नाम तातापानी रखा गया है।

तातापानी का धार्मिक महत्व

स्थानीय लोगों में तातापानी का धार्मिक महत्व भी है। कहा जाता है कि भगवान श्री राम ने खेल खेल में सीता जी की और पत्थर फेका जो की सीता मां के हाथ में रखे गरम तेल के कटोरे से जा टकराया। गरम तेल छलक कर धरती पर गिरा और जहां जहां तेल की बूंदें पड़ी वहां से गरम पानी धरती से फूटकर निकलने लगा।

तातापानी का वैज्ञानिक महत्व

वैज्ञानिकों का मानना है कि तातापानी में सल्फर की मात्रा अधिक है इसी वजह से यहां से निकलने वाला पानी गर्म होता है। यहां के पानी में कई तरह के औषधीय गुण भी पाए जाते हैं। कहा जाता है कि तातापानी के पानी से स्नान करने से कई तरह के चर्म रोग ठीक हो जाते हैं।

तातापानी में दर्शनीय स्थल

तातापानी में कई दर्शनीय स्थल हैं। यहां के प्रमुख दर्शनीय स्थलों में शामिल हैं:

  • गर्म जल कुंड: तातापानी में कई गर्म जल कुंड हैं। इन कुंडों में पानी का तापमान 45 डिग्री सेल्सियस से 90 डिग्री सेल्सियस के बीच रहता है।
  • शिव मंदिर: तातापानी में एक प्राचीन शिव मंदिर भी है। इस मंदिर में भगवान शिव की लगभग चार सौ वर्ष पुरानी मूर्ति स्थापित है।
  • जंगल: तातापानी के आसपास घना जंगल है। इस जंगल में कई तरह के वन्यजीव पाए जाते हैं।

तातापानी में मनाए जाने वाले त्योहार

तातापानी में हर वर्ष मकर संक्रांति के अवसर पर एक विशाल मेला आयोजित किया जाता है। इस मेले में दूर-दूर से लोग आते हैं। मेले में झूले, मीना बाजार और अन्य तरह की दुकानें लगती हैं।

तातापानी कैसे पहुंचे

तातापानी पहुंचने के लिए निम्नलिखित विकल्प उपलब्ध हैं:

  • सड़क मार्ग से: तातापानी बलरामपुर जिला मुख्यालय से लगभग 12 किलोमीटर दूर स्थित है। यहां तक पहुंचने के लिए बस या टैक्सी से यात्रा की जा सकती है।
  • रेल मार्ग से: तातापानी से निकटतम रेलवे स्टेशन बलरामपुर है। यहां से तातापानी तक बस या टैक्सी से यात्रा की जा सकती है।
  • वायु मार्ग से: तातापानी से निकटतम हवाई अड्डा रायपुर है। यहां से तातापानी तक बस या टैक्सी से यात्रा की जा सकती है।

तातापानी छत्तीसगढ़ राज्य का एक खूबसूरत और प्राकृतिक पर्यटन स्थल है। यहां आकर आप प्राकृतिक रूप से निकलते गरम पानी का आनंद ले सकते हैं और यहां के दर्शनीय स्थलों की सैर कर सकते हैं।

शिवनाथ नदी: छत्तीसगढ़ की जीवनरेखा

शिवनाथ नदी छत्तीसगढ़ की एक प्रमुख नदी है। यह नदी महाराष्ट्र के गढ़चिरौली जिले के गोडरी गांव से निकलती है और लगभग 470 किलोमीटर की यात्रा तय करके छत्तीसगढ़ के जांजगीर-चांपा जिले के शिवरीनारायण में महानदी में मिल जाती है।

शिवनाथ नदी के उद्गम के बारे में एक लोककथा प्रचलित है। कहा जाता है कि एक बार एक आदिवासी लड़का शिवनाथ नाम का भगवान शिव का बहुत बड़ा भक्त था। एक दिन, एक किसान ने शिवनाथ को देखा और उसे अपनी बेटी से शादी करने के लिए कहा। शिवनाथ ने किसान के घर जाकर उसकी सेवा की और तीन साल के बाद, किसान ने शिवनाथ और उसकी बेटी का विवाह कर दिया।

शिवनाथ और उसकी पत्नी पारू बहुत खुश थे। वे शिवनाथ नदी के किनारे एक छोटे से गांव में रहते थे। एक दिन, एक जमींदार ने पारू को देखा और उससे शादी करना चाहा। जमींदार बहुत शक्तिशाली था, इसलिए उसने शिवनाथ को धमकी दी कि अगर उसने पारू से शादी नहीं की, तो वह उसे मार डालेगा।

शिवनाथ ने जमींदार का विरोध किया और कहा कि वह पारू से कभी भी शादी नहीं करेगा। जमींदार ने शिवनाथ को मारने के लिए अपने सैनिकों को भेज दिया। शिवनाथ ने जमींदार के सैनिकों से लड़ाई की, लेकिन उसे हार का सामना करना पड़ा।

जमींदार ने शिवनाथ को मार डालने का आदेश दिया। शिवनाथ ने अपनी मृत्यु से पहले भगवान शिव से प्रार्थना की कि वह उसकी आत्मा को एक नदी में बदल दें। भगवान शिव ने उनकी प्रार्थना सुनी और शिवनाथ की आत्मा को शिवनाथ नदी में बदल दिया।

शिवनाथ नदी आज भी छत्तीसगढ़ के लोगों के लिए एक महत्वपूर्ण नदी है। यह नदी सिंचाई, कृषि, और परिवहन के लिए महत्वपूर्ण है। शिवनाथ नदी के किनारे कई ऐतिहासिक स्थल भी स्थित हैं, जो राज्य की संस्कृति को दर्शाते हैं।

शिवनाथ नदी के महत्व

शिवनाथ नदी छत्तीसगढ़ की अर्थव्यवस्था, संस्कृति, और पर्यावरण के लिए महत्वपूर्ण है। इस नदी से सिंचाई के लिए पानी मिलता है, जिससे कृषि होती है। शिवनाथ नदी के किनारे कई ऐतिहासिक स्थल भी स्थित हैं, जो राज्य की संस्कृति को दर्शाते हैं। शिवनाथ नदी में मछली पकड़ाई भी की जाती है, जो लोगों के लिए एक आय का स्रोत है। शिवनाथ नदी राज्य की प्राकृतिक सुंदरता में भी योगदान देती है।

शिवनाथ नदी की कुछ विशेषताएं इस प्रकार हैं:

  • यह नदी महाराष्ट्र के गढ़चिरौली जिले के गोडरी गांव से निकलती है।
  • यह नदी लगभग 470 किलोमीटर की यात्रा तय करके छत्तीसगढ़ के जांजगीर-चांपा जिले के शिवरीनारायण में महानदी में मिल जाती है।
  • शिवनाथ नदी की प्रमुख सहायक नदियों में लीलागर, मनियारी, आगर, हांप, खारून, अरपा, आमनेर, सकरी, खरखरा, तांदुला तथा जमुनिया नदी आदि हैं।
  • शिवनाथ नदी के किनारे कई ऐतिहासिक स्थल स्थित हैं, जिनमें शिवरीनारायण मंदिर, रायपुर किला, और हसदेव जलप्रपात आदि शामिल हैं।

शिवनाथ नदी का प्रदूषण

हाल के वर्षों में, शिवनाथ नदी का प्रदूषण एक गंभीर समस्या बन गई है। औद्योगिक और कृषि अपशिष्टों के कारण इस नदी का पानी दूषित हो रहा है। इससे नदियों में रहने वाले जीवों को खतरा है। छत्तीसगढ़ सरकार ने नदियों के प्रदूषण को रोकने के लिए कई कदम उठाए हैं। इन कदमों से नदियों के प्रदूषण को कम करने में मदद मिलेगी।

 

भोरमदेव: छत्तीसगढ़ का वीर योद्धा

छत्तीसगढ़ की धरती वीर योद्धाओं की भूमि है। इनमें से एक नाम सबसे ऊपर है – भोरमदेव। वीरता और साहस का प्रतीक, भोरमदेव की कहानी आज भी छत्तीसगढ़ के लोगों को प्रेरित करती है।

भोरमदेव का जन्म और प्रारंभिक जीवन:

भोरमदेव का जन्म छत्तीसगढ़ के कवर्धा जिले में स्थित मल्हार गांव में हुआ था। बचपन से ही भोरमदेव में असाधारण शक्ति और वीरता के गुण विद्यमान थे। वह न केवल कुशल योद्धा थे, बल्कि न्यायप्रिय और दयालु भी थे।

भोरमदेव और सत्ता का संघर्ष:

भोरमदेव के समय में छत्तीसगढ़ पर एक क्रूर राजा का शासन था। राजा अत्याचारी था और अपने प्रजा पर अत्याचार करता था। भोरमदेव ने राजा के अत्याचारों के खिलाफ आवाज उठाई और जनता का नेतृत्व किया। उन्होंने कई युद्ध लड़े और अंततः राजा को हराकर अपने राज्य की स्थापना की।

भोरमदेव का शासन:

भोरमदेव का शासन जनता के कल्याण और न्याय पर आधारित था। उन्होंने अपने राज्य को एक समृद्ध और शक्तिशाली साम्राज्य बनाया। भोरमदेव ने शिक्षा, कला और संस्कृति को भी बढ़ावा दिया। उनके शासनकाल में छत्तीसगढ़ में शांति और सुख-समृद्धि कायम थी।

भोरमदेव का देवत्व:

भोरमदेव की वीरता और न्यायप्रियता के कारण उन्हें देवता का दर्जा प्राप्त हुआ। आज भी छत्तीसगढ़ के लोग उन्हें भगवान मानते हैं और उनकी पूजा करते हैं। उनके नाम पर कई मंदिर बनाए गए हैं, जहां भक्त श्रद्धा के साथ उनकी पूजा-अर्चना करते हैं।

भोरमदेव की कहानी का महत्व:

भोरमदेव की कहानी हमें सिखाती है कि अन्याय के खिलाफ आवाज उठाने का साहस रखना चाहिए। वह हमें यह भी सिखाता है कि सत्ता का उपयोग जनता के कल्याण के लिए करना चाहिए। भोरमदेव की कथा आज भी प्रासंगिक है और हमें न्याय, सत्य और साहस के मूल्यों को अपनाने के लिए प्रेरित करती है।

तो आइए हम सब भोरमदेव के आदर्शों को अपने जीवन में अपनाएं और एक न्यायपूर्ण और समृद्ध समाज बनाने का प्रयास करें।

 

छत्तीसगढ़ का गौरव: माता कौशल्या की अमर कथा

छत्तीसगढ़ की धरती न सिर्फ प्राकृतिक सौंदर्य से भरपूर है, बल्कि यह धार्मिक महत्व के लिए भी जाना जाता है। छत्तीसगढ़, भगवान राम की माता, माता कौशल्या का जन्मस्थान होने के कारण भी जाना जाता है। माता कौशल्या की कथा छत्तीसगढ़ की सांस्कृतिक और धार्मिक विरासत में एक महत्वपूर्ण स्थान रखती है।

माता कौशल्या का जन्म:

मान्यता के अनुसार, माता कौशल्या का जन्म छत्तीसगढ़ के रायपुर जिले के अंतर्गत चंदखुरी गांव में हुआ था। इस गांव में एक प्राचीन मंदिर है, जिसे माता कौशल्या के जन्मस्थान के रूप में माना जाता है। इस मंदिर में माता कौशल्या की प्रतिमा स्थापित है, जो भक्तों के लिए दर्शन का केंद्र है।

कौशल्या का विवाह और राम का जन्म:

माता कौशल्या का विवाह अयोध्या के राजा दशरथ से हुआ था। वह दशरथ की तीन रानियों में से पहली थीं। माता कौशल्या को भगवान राम की माता होने का सौभाग्य प्राप्त हुआ। राम का जन्म चैत्र नवरात्रि के शुभ दिन हुआ था।

राम वनवास और माता कौशल्या:

भगवान राम को 14 वर्ष के वनवास का दंड मिला था। इस दौरान माता कौशल्या ने भी राम के साथ वन में रहने का निर्णय लिया। उन्होंने राम के वियोग में असीम दुख और तपस्या की। राम के वनवास से वापस आने के बाद माता कौशल्या की खुशी का ठिकाना नहीं था।

माता कौशल्या का महत्व:

माता कौशल्या को आदर्श पत्नी, माता और धर्मपरायण महिला के रूप में माना जाता है। उनका जीवन माताओं के लिए अनुकरणीय है। उनके त्याग, धैर्य और भक्ति भाव ने उन्हें अमर बना दिया है।

माता कौशल्या की पूजा:

छत्तीसगढ़ में माता कौशल्या की पूजा बड़े ही श्रद्धा और भक्तिभाव से की जाती है। चंदखुरी स्थित उनके मंदिर में साल भर भक्तों का तांता लगा रहता है। नवरात्रि और रामनवमी के पर्वों पर यहां विशेष पूजा-अर्चना की जाती है।

माता कौशल्या की कथा का संदेश:

माता कौशल्या की कथा हमें यह संदेश देती है कि जीवन में कितने भी कष्ट क्यों न हों, धैर्य और त्याग से उनका सामना किया जा सकता है। कथा हमें कर्तव्यनिष्ठा, पतिव्रता धर्म और माता-पिता के प्रति सम्मान का महत्व भी सिखाती है। आज भी माता कौशल्या की कथा छत्तीसगढ़ के लोगों को प्रेरणा देती है और उन्हें जीवन के संघर्षों का सामना करने की शक्ति प्रदान करती है।

तो आइए हम सभी माता कौशल्या के आदर्शों को अपने जीवन में अपनाएं और उनके बताए मार्ग पर चलते हुए एक सुखी और सफल जीवन व्यतीत करें।

 

बारसूर: इंद्रावती के तट पर हिंदू सभ्यता का खोया हुआ नगर

दंतेवाड़ा जिले के जगदलपुर से लगभग 75 किलोमीटर दक्षिण-पश्चिम में, इंद्रावती नदी के तट पर बसा बारसूर का गाँव एक समय हिंदू सभ्यता का प्रमुख केंद्र हुआ करता था। माना जाता है कि यहाँ कभी 147 मंदिर और उतनी ही तालाब हुआ करते थे। 10वीं और 11वीं शताब्दी के इन मंदिरों के अवशेष आज भी देखे जा सकते हैं, जो कि एक हज़ार साल से भी ज़्यादा पुराने हैं। इनमें भगवान विष्णु की कुछ बेहद खूबसूरत मूर्तियां भी शामिल हैं।

एक शिव मंदिर में 12 नक्काशीदार पत्थर के खंभों के बाहरी हिस्से पर नग्न मूर्तियां बनी हुई हैं। एक अन्य शिव मंदिर में 32 नक्काशीदार पत्थर के खंभे, काले ग्रेनाइट से बना नंदी का बैल, और एक साझा प्रांगण के साथ दो गर्भगृह हैं। स्थानीय रूप से मामा-भांजा-का-मंदिर के नाम से जाना जाने वाला यह 50 फीट ऊंचा मंदिर अच्छी स्थिति में है, लेकिन इसमें कोई मूर्ति नहीं है। यह स्पष्ट नहीं है कि यह मंदिर किस देवता को समर्पित था, या यह कभी अभिषेक हुआ भी था या नहीं।

हालांकि, सबसे बड़ा आकर्षण गणेश मंदिर है। मंदिर स्वयं खंडहर में है, लेकिन महागणपति के स्वरूप में गणेश की दो बलुआ पत्थर की मूर्तियां आश्चर्यजनक रूप से बरकरार हैं। इनमें से बड़ी मूर्ति, और अधिक प्रभावशाली, लगभग 8 फीट ऊंची और 17 फीट से अधिक चौड़ी है।

बारसूर के मंदिर

बारसूर के मंदिरों में भगवान शिव, भगवान विष्णु और देवी दुर्गा की मूर्तियां हैं। इन मंदिरों की वास्तुकला और मूर्तिकला अत्यंत सुंदर और कलात्मक हैं। बारसूर के कुछ प्रमुख मंदिरों में शामिल हैं:

  • गणेश मंदिर: यह बारसूर का सबसे प्रसिद्ध मंदिर है। इस मंदिर में महागणपति के रूप में गणेश की दो विशालकाय मूर्तियां हैं, जो लगभग 8 फीट ऊंची और 17 फीट चौड़ी हैं।
  • मामा भांजा मंदिर: यह मंदिर 50 फीट ऊंचा है और इसकी दीवारों पर भगवान शिव और देवी पार्वती के साथ कई अन्य देवताओं की मूर्तियां हैं।
  • शिव मंदिर: इस मंदिर में 12 नक्काशीदार पत्थर के खंभे हैं, जिनके बाहरी हिस्से पर नग्न मूर्तियां बनी हुई हैं।

बारसूर के तालाब

बारसूर में 147 तालाब थे, जिनमें से कुछ आज भी मौजूद हैं। इन तालाबों का उपयोग सिंचाई और पीने के पानी के लिए किया जाता था। बारसूर के कुछ प्रमुख तालाबों में शामिल हैं:

  • बड़ा तालाब: यह बारसूर का सबसे बड़ा तालाब है। इस तालाब की परिधि लगभग 2 किलोमीटर है।
  • छोटा तालाब: यह बारसूर का दूसरा सबसे बड़ा तालाब है। इस तालाब की परिधि लगभग 1 किलोमीटर है।

बारसूर का प्राकृतिक सौंदर्य

बारसूर का इतिहास सदियों का रहस्य समेटे हुए है। मंदिरों के खंडहर और मूर्तियों की कलाकृतियां एक समृद्ध अतीत की कहानी कहती हैं। प्राचीन मंदिरों के साथ-साथ, बारसूर आसपास के जंगलों के लिए भी जाना जाता है। ये जंगल वन्यजीवों और प्राकृतिक सौंदर्य से भरपूर हैं। बारसूर में पाए जाने वाले कुछ प्रमुख वन्यजीवों में बाघ, तेंदुआ, हाथी, भालू, हिरण और पक्षी शामिल हैं।बारसूर की यात्रा इतिहास, पुरातत्व और प्रकृति प्रेमियों के लिए एक अविस्मरणीय अनुभव हो सकती है।

 

छत्तीसगढ़ में सोमवंशी राजवंश: स्वर्णिम युग का सूर्योदय (750 ईस्वी – 1200 ईस्वी)

छत्तीसगढ़ के इतिहास में सोमवंशी राजवंश का शासनकाल एक स्वर्णिम युग के रूप में जाना जाता है। लगभग 750 ईस्वी से 1200 ईस्वी तक शासन करने वाले सोमवंशी राजाओं ने छत्तीसगढ़ को कला, वास्तुकला, साहित्य और धर्म के क्षेत्र में नए आयामों तक पहुँचाया। इस लेख में, हम सोमवंशी राजवंश के शासनकाल और छत्तीसगढ़ पर उनके प्रभावों पर चर्चा करेंगे।

सोमवंशी राजवंश का उदय:

सोमवंशी राजवंश छत्तीसगढ़ में सबसे शक्तिशाली राजवंशों में से एक था। इस वंश के संस्थापक शिवगुप्त बालार्जुन थे, जिन्होंने रायपुर जिले के तुर्रेकला को अपनी राजधानी बनाया। सोमवंशी राजाओं ने छत्तीसगढ़ के अधिकांश हिस्सों पर शासन किया और अपने शासनकाल के दौरान कई महत्वपूर्ण उपलब्धियां हासिल कीं।

कला और वास्तुकला का उत्थान:

सोमवंशी राजवंश कला और वास्तुकला के महान संरक्षक थे। इस समय कई भव्य मंदिरों, किलों और अन्य संरचनाओं का निर्माण हुआ। सोमवंशी शैली में बने मंदिर अपनी विशिष्ट वास्तुकला और मूर्तिकला के लिए प्रसिद्ध हैं। छत्तीसगढ़ में स्थित सोमवंशी शैली के कुछ प्रसिद्ध मंदिरों में राजिम का राजीव लोचन मंदिर, खल्लारी का गंडेश्वर मंदिर और बारनवापारा का शिव मंदिर शामिल हैं।

साहित्य का विकास:

सोमवंशी राजवंश के शासनकाल में साहित्य का भी काफी विकास हुआ। इस समय संस्कृत भाषा में कई ग्रंथों की रचना हुई। सोमवंशी राजाओं ने विद्वानों को संरक्षण प्रदान किया, जिससे साहित्य के क्षेत्र में महत्वपूर्ण योगदान हुआ।

धर्म का प्रसार:

सोमवंशी राजवंश के शासनकाल में हिंदू धर्म का प्रसार हुआ। इस समय कई मंदिरों का निर्माण हुआ और विभिन्न धार्मिक अनुष्ठानों को बढ़ावा दिया गया। सोमवंशी राजाओं ने धार्मिक सहिष्णुता का भी पालन किया और अन्य धर्मों को भी स्वतंत्र रूप से पनपने दिया।

अर्थव्यवस्था का विकास:

सोमवंशी राजवंश के शासनकाल में छत्तीसगढ़ की अर्थव्यवस्था भी काफी विकसित हुई। कृषि और व्यापार को बढ़ावा दिया गया, जिससे राज्य की समृद्धि में वृद्धि हुई। व्यापारियों के लिए व्यापार मार्ग सुरक्षित हो गए, जिससे आर्थिक स्थिति में सुधार हुआ।

सोमवंशी राजवंश का पतन:

सोमवंशी राजवंश का पतन 1200 ईस्वी के आसपास हुआ। उनके पतन के कारणों में उनके साम्राज्य का विस्तार होना, आंतरिक संघर्ष और बाहरी हमले शामिल थे।

छत्तीसगढ़ के इतिहास में सोमवंशी राजवंश का महत्व:

छत्तीसगढ़ के इतिहास में सोमवंशी राजवंश का अमूल्य योगदान है। इस राजवंश के शासनकाल ने छत्तीसगढ़ को कला, वास्तुकला, साहित्य और धर्म के क्षेत्र में नए आयामों तक पहुँचाया। आज भी, सोमवंशी राजवंश के शासनकाल के अवशेष, जैसे कि भव्य मंदिर, किले और मूर्तियाँ, छत्तीसगढ़ के गौरवमयी अतीत की गवाही देते हैं।

छत्तीसगढ़ के लोग सोमवंशी राजवंश को अपने इतिहास के एक महत्वपूर्ण अध्याय के रूप में देखते हैं। सोमवंशी राजाओं की उपलब्धियां आज भी लोगों को प्रेरणा देती हैं।


छत्तीसगढ़ आने वाले पर्यटक सोमवंशी राजवंश के शासनकाल के अवशेषों को देख सकते हैं और छत्तीसगढ़ के समृद्ध इतिहास के बारे में अधिक जान सकते हैं। सोमवंशी राजवंश का शासनकाल छत्तीसगढ़ के लोगों को गर्व और प्रेरणा देता है।

 

छत्तीसगढ़ के गौरव गाथा का साक्षी: ताला का पुरातात्विक क्षेत्र

छत्तीसगढ़ की धरती इतिहास के अनछुए अध्यायों और प्राचीन सभ्यताओं के अवशेषों को अपने सीने में समेटे हुए है। इसी अनमोल विरासत का एक अलंकृत अध्याय है रायपुर जिले का ताला का पुरातात्विक क्षेत्र। महानदी नदी के तट पर बसा यह प्राचीन नगर हमें अतीत के सुनहरे पन्नों से रूबरू कराता है, जहां कला, संस्कृति और सभ्यता के शानदार अवशेष इतिहास के गवाह बनकर खड़े हैं।

प्राचीनता का सफर:

पुरातात्विक उत्खनन से पता चलता है कि ताला की धरती कम से कम 2000 वर्ष ईसा पूर्व से आबाद थी। यहां मिले अवशेष मौर्य, शुंग, सतवाहन, कुषाण और गुप्त काल के एक समृद्ध शहर की कहानी सुनाते हैं। मिट्टी के पात्र, सिक्के, मूर्तियां, शिलालेख और अन्य कलाकृतियां इस बात की पुष्टि करती हैं कि ताला व्यापार, संस्कृति और कला का महत्वपूर्ण केंद्र रहा है।

कला और वास्तुकला का संगम:

ताला का प्राचीन शहर विशाल और नियोजित था। मिट्टी, लकड़ी और पत्थर से बने भवनों, मंदिरों और स्तूपों के अवशेष इस बात की गवाही देते हैं। सबसे प्रभावशाली खोजों में से एक है तीसरी शताब्दी ईसा पूर्व का एक विशाल शिव मंदिर। उसकी संरचना और जटिल नक्काशी उस समय की कुशल शिल्पकारिता का प्रमाण है। इसके अलावा, बौद्ध स्तूप और गुफा मंदिर भी ताला की समृद्ध धार्मिक विरासत के साक्षी हैं।

रुद्र शिव की भव्य मूर्ति:

ताला की सबसे प्रभावशाली खोजों में से एक है शिव की भव्य मूर्ति। लगभग 6 फीट ऊंची यह मूर्ति काले पत्थर से बनी है और इसे रुद्र शिव की मुद्रा में दर्शाया गया है। मूर्ति की आकृति भव्य और शक्तिशाली है। उसके उग्र रूप को प्रकट करती हुई भौंहें, तीखी नजरें और मुंह के कोने पर हल्की सी मुस्कान एक अद्भुत सम्मोहन पैदा करती है। मूर्ति पर नृत्य करती हुई तिलचट्टियां और हाथ में त्रिशूल शिव के विनाशक और रक्षक दोनों रूपों को उजागर करते हैं। यह मूर्ति न केवल कलात्मक दृष्टि से अद्भुत है, बल्कि ताला के प्राचीन धार्मिक मान्यताओं का भी प्रतिनिधित्व करती है।

मिट्टी के गीत:

ताला से मिले कलाकृतियों में मिट्टी के बर्तन, मूर्तियां और खिलौने खास महत्व रखते हैं। ये कलाकृतियां उस समय के जीवनशैली, धार्मिक मान्यताओं और कलात्मक अभिव्यक्ति की झलक दिखाती हैं। पंक्षियों, फूलों और ज्यामितीय आकृतियों की नक्काशी से सजे ये बर्तन उस समय की सांस्कृतिक समझ और सौंदर्य बोध को प्रदर्शित करते हैं।

इतिहास के दस्तावेज:

ताला से मिले शिलालेख और सिक्के इतिहासकारों के लिए अमूल्य स्रोत हैं। ब्राह्मी और संस्कृत लिपि में लिखे ये शिलालेख मौर्य, शुंग और सतवाहन शासकों के नाम और उपलब्धियों का उल्लेख करते हैं। सिक्कों पर मिली छापें व्यापारिक मार्गों और क्षेत्र के आर्थिक महत्व की जानकारी देती हैं।

संरक्षण और भविष्य की उम्मीद:

ताला का पुरातात्विक क्षेत्र राष्ट्रीय महत्व का धरोहर स्थल है। भारतीय पुरातत्व विभाग इसे संरक्षित करने और पर्यटकों के लिए सुलभ बनाने के लिए निरंतर प्रयासरत है।

खुदाई कार्य जारी है और नए-नए खोजों से ताला के इतिहास पर प्रकाश पड़ रहा है। हाल ही में 2020 में हुई खुदाई में एक भव्य जलकुंड भी सामने आया है, जो उस समय की जल प्रबंधन प्रणाली की जटिलता का प्रमाण है।

हालांकि, कई चुनौतियां भी हैं। अतिक्रमण, अवैध उत्खनन और आर्थिक संसाधनों का अभाव इतिहास के इन गवाहों के लिए खतरा बन सकते हैं।

हमारी जिम्मेदारी:

ताला का पुरातात्विक क्षेत्र केवल खंडहरों का समूह नहीं है, बल्कि यह अतीत का जीवित साक्षी है। यह हमें प्राचीन काल के कला, संस्कृति और सभ्यता के बारे में जानकारी देता है और हमारी पहचान को बनाने में मदद करता है। इसलिए, यह हमारी सामूहिक जिम्मेदारी है कि इस अमूल्य विरासत की रक्षा करें और आने वाली पीढ़ियों तक पहुंचाएं।

हम यह कैसे कर सकते हैं?

  • ताला की ऐतिहासिक और सांस्कृतिक महत्व के बारे में जागरूकता बढ़ाएं।
  • अवैध उत्खनन और क्षति से क्षेत्र की रक्षा करें।
  • क्षेत्र के रखरखाव और संरक्षण के लिए आर्थिक और मानवीय संसाधन जुटाएं।
  • ताला को एक पर्यटन स्थल के रूप में विकसित करें, ताकि अधिक से अधिक लोगों को इसकी सुंदरता और महत्व के बारे में पता चल सके।
  • स्थानीय समुदाय को विरासत संरक्षण में शामिल करें ताकि वे अपनी पहचान को समझें और उसकी रक्षा करें।

ताला का पुरातात्विक क्षेत्र छत्तीसगढ़ के इतिहास और संस्कृति का एक अनमोल खजाना है। रूद्र शिव की भव्य मूर्ति, जलकुंड के अवशेष और अनेक अन्य कलाकृतियां हमें अपने समृद्ध अतीत की याद दिलाती हैं। इस क्षेत्र की रक्षा और संवर्धन करना हमारी सामूहिक जिम्मेदारी है। हम सभी मिलकर इस दिशा में काम कर सकते हैं और इस धरोहर को आने वाली पीढ़ियों तक पहुंचा सकते हैं, ताकि वे भी अतीत के गौरव गाथा को सुन सकें और छत्तीसगढ़ की समृद्ध विरासत पर गर्व कर सकें।

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

 

About Chhattisgarh -


छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि 1 नोव्हेंबर 2000 रोजी मध्य प्रदेशातील 16 छत्तीसगढ़ी भाषिक आग्नेय जिल्ह्यांचे विभाजन करून त्याची स्थापना करण्यात आली. छत्तीसगडच्या सीमा वायव्येस मध्य प्रदेश, पश्चिमेस महाराष्ट्र, दक्षिणेस आंध्र प्रदेश, पूर्वेस ओरिसा, ईशान्येला झारखंड आणि उत्तरेस उत्तर प्रदेश या राज्यांच्या सीमा आहेत. रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे, जी भारतातील 10 व्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे, ज्याचे क्षेत्रफळ 135,190 किमी 2 (52,200 चौरस मैल) आहे. राज्याचा उत्तर आणि दक्षिण भाग डोंगराळ आहे, तर मध्य भाग हा सुपीक मैदानी आहे. पूर्व हायलँड्सच्या पानझडी जंगलांनी राज्याचा 44 टक्के भाग व्यापला आहे. उत्तरेला महान इंडो-गंगेच्या मैदानाचा किनारा आहे. गंगेची उपनदी रिहंद नदी या भागाला वाहते. सातपुडा पर्वतरांगेचा पूर्व टोक आणि छोटा नागपूर पठाराचा पश्चिम किनारा हा डोंगरांचा पूर्व-पश्चिम पट्टा तयार करतो जो महानदी नदीच्या खोऱ्याला इंडो-गंगेच्या मैदानापासून विभागतो. राज्याचा मध्य भाग महानदी आणि तिच्या उपनद्यांच्या सुपीक वरच्या खोऱ्यात आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर भातशेती आहे. वरच्या महानदीचे खोरे वरच्या नर्मदा खोऱ्यापासून पश्चिमेला मैकल टेकड्यांद्वारे (सातपुरांचा भाग) आणि ओरिसाच्या मैदानापासून पूर्वेकडे टेकड्यांच्या रांगांनी वेगळे केले आहे. राज्याचा दक्षिणेकडील भाग दख्खनच्या पठारावर, गोदावरी नदी आणि तिची उपनदी, इंद्रावती नदीच्या पाणलोट क्षेत्रात आहे. महानदी ही राज्याची प्रमुख नदी आहे. हसदो (महानदीची उपनदी), रिहंद, इंद्रावती, जोंक, अर्पा आणि शिवनाथ या इतर मुख्य नद्या आहेत.

छत्तीसगडचे हवामान उष्णकटिबंधीय आहे. कर्करोगाच्या उष्ण कटिबंधाच्या जवळ असल्यामुळे आणि पावसासाठी मान्सूनवर अवलंबून असल्यामुळे ते उष्ण आणि दमट आहे. छत्तीसगडमध्ये एप्रिल ते जून पर्यंत उन्हाळा असतो आणि तापमान 48°C (100°F) पर्यंत पोहोचू शकते. मान्सूनचा हंगाम जूनच्या अखेरीस ते ऑक्टोबरपर्यंत असतो आणि उष्णतेपासून स्वागतार्ह आराम असतो. छत्तीसगडमध्ये सरासरी 1,292 मिलिमीटर (50.9 इंच) पाऊस पडतो. नोव्हेंबर ते जानेवारी हिवाळा असतो आणि छत्तीसगडला भेट देण्यासाठी हा उत्तम काळ आहे. कमी तापमान आणि कमी आर्द्रता यामुळे हिवाळा आनंददायी असतो. उन्हाळ्यात तापमान 30 ते 47°C (86 आणि 117°F) आणि हिवाळ्यात 5 ते 25°C (41 आणि 77°F) दरम्यान असते. तथापि, 0°C ते 49°C पेक्षा कमी असलेल्या स्केलसह तापमानातील कमालीची नोंद केली जाऊ शकते.

छत्तीसगडमध्ये 33 प्रशासकीय जिल्हे आहेत. अधिक लक्ष्यित, केंद्रीत आणि जवळच्या प्रशासनाची सोय करण्यासाठी विद्यमान जिल्ह्यांमधून नवीन जिल्हे तयार केले गेले आहेत. या जिल्ह्यांना सुकमा, कोंडागाव, बालोद, बेमेटारा, बालोदा बाजार - भाटापारा, गरिआबंद, मुंगेली, सूरजपूर, बलरामपूर आणि गौरेला - पेंद्रा - मारवाही अशी नावे देण्यात आली आहेत.

प्रादेशिक भूगोलाच्या आधारावर छत्तीसगड प्रदेश तीन कृषी-पर्यावरणीय क्षेत्रांमध्ये विभागला गेला आहे, उत्तर टेकड्या, मध्य मैदाने आणि बस्तर पठार.

1.उत्तर प्रदेश:-   या प्रदेशाचा भाग असलेल्या जिल्ह्यांमध्ये (कोरिया, सुरगुजा, जशपूर, रायगड आणि कोरबा) भौगोलिक, हवामान आणि सांस्कृतिक संदर्भ आणि बंदर घनदाट जंगले, टेकड्या आणि जलसाठे आहेत. हे पहारीकोर्बा आणि पांडो इत्यादी सारख्या अनेक स्थानिक आदिवासी समुदायांचे घर आहे. मोठ्या प्रमाणात आदिवासी चालीरीती, संस्कृती आणि परंपरांद्वारे शासित प्रदेशातील ग्रामीण भागात, लोक मोठ्या प्रमाणावर शेती आणि लाकूड नसलेल्या वन उत्पादनांवर (NTFP) अवलंबून आहेत. या प्रदेशातून स्थलांतराची पातळी तुलनेने मर्यादित आहे. शहरी केंद्रे कोरबा आणि अंबिकापूरपुरती मर्यादित आहेत. कोरबा हे सर्वात मोठे शहर आहे आणि येथे मर्यादित उद्योग केंद्रित आहेत. सुरगुजा आणि कोरिया जिल्ह्यात कोळसा खाणी आहेत.

2.मध्य मैदानी प्रदेश:-   रायपूर, बिलासपूर, जांजगीर-चंपा, कबीरधाम, राजनांदगाव, दुर्ग, धमतरी आणि महासमुंद हे मध्य मैदानी प्रदेशात येतात. महानदी हा सिंचन आणि घरगुती वापरासाठी पाण्याचा प्राथमिक स्त्रोत आहे. तांदळाच्या मोठ्या प्रमाणात देशी वाणांच्या उपस्थितीमुळे, छत्तीसगडच्या मध्यवर्ती मैदानांना मध्य भारताचा 'तांदूळ वाडगा' म्हणून ओळखले जाते. भिलाई आणि दुर्ग हे सुप्रसिद्ध शहरी भाग आहेत, दोन्ही मोठ्या स्टील प्लांट्ससह. ग्रामीण हस्तकला या प्रदेशात चांगली विकसित झाली आहे आणि प्रसिद्ध आहे (उदा. जांजगीर-चंपा येथील रेशीम विणकर). छत्तीसगडच्या एकूण शहरी लोकसंख्येच्या जवळपास अर्धा भाग रायपूर आणि दुर्गसह हा प्रदेश दाट लोकवस्तीचा आहे.

3.बस्तर पठार:-   या प्रदेशातील जिल्हे (कांकेर, बस्तर आणि दंतेवाडा) विविध आणि समृद्ध जंगले, विविध आदिवासी लोकसंख्या आणि अद्वितीय संस्कृतीसाठी ओळखले जातात. हे जिल्हे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओरिसा राज्यांच्या सीमेला लागून आहेत. येथील लोक उपजीविकेसाठी पारंपरिक शेती आणि जंगलांवर अवलंबून आहेत. दंतेवाडा जिल्ह्यातील बैलादिला खाणी या प्रदेशातील मर्यादित उद्योगाचे प्रतिनिधित्व करतात

https://cgclimatechange-com.translate.goog/about-chhattisgar/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=wa

History

Bastar is a district of Chhattisgarh State. The headquarters of Bastar district and Bastar division is Jagdalpur. It was  known as Dakshin Kaushal. It is known for the beautiful forests and tribal culture,because of this it is called as the cultural capital of the state. Spread over 6596.90 sq km, this district was once bigger than a state like Kerala and countries like Belgium, Israel. For the district to be systematically managed, two separate districts, Kanker and Dantewada, were constructed in 1999. It is surrounded by Kondagaon, Dantewada, Sukma and Bijapur . The district headquarters Jagdalpur is located at a distance of 305 kilometers from the capital city Raipur.

The population of Bastar district was 834375  in census  2011. There were 413706 men and 420669 women. There are 70 percent tribal communities in the population of Bastar, such as Gond, Maria, Muriya, Bhatra, Halba, Dhruva community. Bastar district has been divided into seven development blocks/tehsils Jagdalpur, Bastar, Bakawand, Lohandiuuda, Tokapal ,Darbha and Bastar. It is rich in tribal communities, natural beauty and natural resources .

Starting from Orissa, the Indravati river, which is about 240 km long  flows throgh  Dantewada and Bijapur before it merges in Godavari near Bhadrakali , is a symbol of faith and devotion for the people of Bastar. Jagdalpur is a major cultural and handicraft center. Historical and entertainment related items of Bastar’s tribal people have been displayed in the Anthropological Museum at Dharampura. Dancing Cactus Art Center, an outstanding gift of the renowned art world of Bastar. The people of Bastar district are rich in rare artwork, liberal culture and innate nature.

Bastar district is full of dense forests, high hills, waterfalls, caves and wild beasts. Bastar Mahal, Bastar Dussehra, Dalpat Sagar, Chitrakot waterfall, Tirathgarh waterfalls, Kutumasar and Kailash caves are the main centers of tourism.

Historically, the region is Dandakaranya in the epic Ramayana and  is a part of the Kosala kingdom in Mahabharata.

Bastar’s princely state was established around 1324 AD, when Anaam Dev, brother of the last Kakatiya king, Pratap Rudra Dev (1290-1325) left Warangal and established his royal empire in Bastar. After Maharaja Ananam Dev, Maharaja Hamir Dev, Baital Dev, Maharaja Purushottam Dev, Maharaj Pratap Dev, Dikpal Dev, Rajpal Dev ruled the state. The initial capital of Bastar rule was settled in the city of Bastar and then transferred to Jagdalpur . The last rule in Bastar was done by Maharaja Praveer Chandra Bhanj Dev (1936-1948). Maharaja Praveer Chandra Bhang was very popular among all the communities of Bastar, mainly among tribals. Danteshwari, which is still the goddess of the Bastar region, has been named after the famous Danteshwari temple in Dantewada.

During the political integration of India in 1948, the Bastar princely was merged with India.

छत्तीसगडची स्थापना १ नोव्हेंबर २००० रोजी मध्य प्रदेशातील १६ छत्तीसगढ़ी भाषिक आग्नेय जिल्ह्यांचे विभाजन करून झाली. छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे. हे भारतातील 10 वे सर्वात मोठे राज्य आहे, ज्याचे क्षेत्रफळ 135,194 किमी 2 (52,199 चौरस मैल) आहे. 25.5 दशलक्ष लोकसंख्येसह, छत्तीसगड हे देशातील 16 वे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. हे राज्य भारतासाठी वीज आणि स्टीलचा एक चांगला स्त्रोत आहे, देशातील एकूण स्टील उत्पादनापैकी 15% वाटा आहे.

छत्तीसगड बद्दल तथ्य:                                   

Video Player is loading.

Current Time 0:00

Duration 0:00

Remaining Time 0:00

1.क्षेत्र

१,३५,१९१ चौ.कि.मी

2. स्थापना

1 नोव्हेंबर 2000

3. लोकसंख्या

२.५५ कोटी (२०११ जनगणना)

4. मुख्य अधिकृत भाषा

राज्याची अधिकृत भाषा हिंदी आहे. ओडिया, मराठी, तेलगू देखील बोलले जाते

5. हवामान

छत्तीसगडचे हवामान उष्णकटिबंधीय आहे. कर्करोगाच्या उष्ण कटिबंधाच्या जवळ असल्यामुळे ते उष्ण आणि दमट आहे.

छत्तीसगडमध्ये उन्हाळ्यात तापमान ४५ °C (११३ °F) पर्यंत पोहोचू शकते

6. भांडवल 

रायपूर

7. लोकसभेचे सदस्य

11 (राज्यसभेच्या जागा_5)

8. विधिमंडळ

एकसदनी (९० जागा)

9. विमानतळ

स्वामी विवेकानंद विमानतळ, रायपूर

10. प्रमुख शहरे

रायपूर, बिलासपूरदुर्ग, भिलाई, राजनांदगाव,

चिरमिरी, महासमुंद, धमतरी, रायगड, अंबिकापूर, जगदलपूर

11. सण

बस्तर दसरा/ दुर्गा पूजा, बस्तर लोकोत्सा, मदई उत्सव, राजीम कुंभ मेळा, पाखंजोर मेळा (नारा नारायण मेळा), भोरमदेव उत्सव, गोंचा उत्सव, तीजा उत्सव, चंपारण मेळा

12. अर्थव्यवस्थेचा आकार

US$ 36.33 अब्ज,

एकूण कार्यरत लोकसंख्येपैकी 80% लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.

13. साक्षरता

71.04%

14. राज्य घनता

189 व्यक्ती/किमी 2

15. जिल्हे

२७

16.लिंग गुणोत्तर (2011 च्या जनगणनेनुसार)

991 प्रति हजार पुरुष



17. प्रमुख लोकनृत्य

पंथी, रावत नाच, पांडवाणी, चैत्र, काकसार, सायला आणि सूवा

18. प्रमुख नद्या

 महानदी, गोदावरी, गंगा, नर्मदा. महानदी ही या राज्याची जीवनरेखा आहे.

19. प्रमुख खनिजे

लोहखनिज, चुनखडी, डोलोमाईट, कोळसा, बॉक्साईट, कोरंडम, गार्नेट, क्वार्ट्ज, संगमरवरी, हिरा

20. पर्यटन आणि ऐतिहासिक ठिकाणे

भोरमदेव मंदिर, अर्जुनाचा रथ, शदानी दरबार (रायपूर), श्री राजीव लोचन मंदिर (रायपूर), लक्ष्मण मंदिर (महासमुंद), पाशर्वनाथ तीर्थ (दुर्ग)

तेलंगणा एका दृष्टीक्षेपात: भारताचे नवीनतम राज्य

राजस्थान बद्दल वीस महत्वाचे तथ्य

छत्तीसगडचे हे हिल्स स्टेशन बघितले का? नाही.. तर नक्की बघा

भूषण श्रीखंडे

Updated on: 

जळगावः भारत (India) हा नैसर्गिक संपन्न असा देश असून अनेक राज्यात अनेक पर्यटन स्थळ असून येथे कायम पर्यटकांची मंदीयाळी असते. असेच छत्तीसगड (Chhattisgarh) हे राज्य उत्तम पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध आहे. भरपूर जंगल या राज्यात असून दुर्मिळ डोंगर, धबधबे आणि वन्यजीव पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. याशिवाय छत्तीसगड मध्ये प्राचीन मंदिरे आणि स्मारक देखील आहे. चला तर छत्तीसगडमधील जाणून घेवू हिल स्टेशनविषयी (Hill station)..

Mainpat Hills Station

Mainpat Hills Station

मेनपाट हिल्स स्टेशन

छत्तीसगड राज्यात मेनपाट हिल स्टेशन हे 'मिनी तिबेट' म्हणून ओळखले जाते. बर्‍याच नद्या व घनदाट जंगलाने हा परिस वेढलेला असून येथे कुटुंबासोबत भेट देण्याचे उत्तम ठिकाण आहे. येथे ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच स्थानिक आणि तिबेटियन संस्कृती आणि विविध परंपरा तुम्ही पाहू शकतात.

Chirimiri Hills Station

Chirimiri Hills Station

चिरमिरी हिल स्टेशन

छत्तीसगड मध्ये कोरिया जिल्ह्या असून त्यात चिरमिरा हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. याला छत्तीसगडचा स्वर्ग देखील म्हणतात. येथे हिरवळ, पर्वत आणि नद्याचे ठिकाणे भरपुर आहे. समुद्रसपाटीपासून पाचशे मीटरपेक्षा जास्त उंचीवर हे स्थळ असून हे स्थान कोळसा खाणींसाठी देखील प्रसिद्ध आहे.

Ambikapur Hills Station

Ambikapur Hills Station

अंबिकापूर हिल्स स्टेशन

डोंगराळ भागांतील अंबिकापूर हे हिल स्टेशन असून येथे दाट जंगल उंच टोकदार टेकड्या आहेत. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य अधिक खुलते हे ठिकाण पर्यटकांसाठी आवडीचे ठिकाण आहे. येथे ट्रेकिंग आणि रॉक क्लाइंबिंगचा देखील आनंद घेता येतो. तसेच तमोर पिंगला अभयारण्य अंबिकापुरात देखील आहे जिथे आपण फिरायला जाऊ शकता.

फिरण्यासाठी अन्य काही स्टेशन ठिकाण..

छत्तीसगड राज्यातील तीन हिल स्टेशनशिवाय बरीच विस्मयकारक ठिकाणे आहेत. त्यात भिल्लई, मल्हारचे ऐतिहासिक शहर, चित्रकूट धबधबे, अचनकमार व्याघ्र प्रकल्प, कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान आणि कोतूसमर लेणी यासारख्या नैसर्गिक स्थळांनाही कौटुंबिक सहल भेट देता येईल.

hindi.holidayrider.com

छत्तीसगढ़ राज्य की पूरी जानकारी – Complete information of Chhattisgarh in Hindi - Holidayrider.Com


Chhattisgarh in Hindi : प्राकृतिक विविधता, सांस्कृतिक और पारंपरिक इतिहास के लिए प्रसिद्ध छत्तीसगढ़ मध्य भारत के क्षेत्र में स्थित एक प्रमुख राज्य है। यह भारत का 9 वां सबसे बड़ा राज्य है, जिसका क्षेत्रफल 135,192 km2 (52,198 वर्ग मील) है। 2020 तक, इसकी आबादी लगभग 29.4 मिलियन है, जिसके हिसाब से यह देश का 17 वां सबसे अधिक आबादी वाला राज्य है। यह राज्य भारत में सबसे तेजी से विकसित राज्यों में से एक है जिसने कम समय में काफी उन्नति की है। भारत की सबसे पुरानी जनजातियाँ भी यहाँ रहती हैं, उनमें से कुछ लगभग 10,000 साल से इस राज्य का हिस्सा बनी हुई हैं। स्थानीय और जनजातीय लोगों की संस्कृति, कला और धर्म का मिश्रण, छत्तीसगढ़ प्राचीन भारत के उदाहरण को प्रदर्शित करता है।

यदि आप भारत के इस समृद्ध राज्य के बारे में विस्तार से जानने के लिए उत्सुक है तो आपको हमारे इस लेख को पूरा जरूर पढ़ना चाहिए जिसमें आप छत्तीसगढ़ का इतिहास, संस्कृति, परम्परायें, भाषा,जनजातियाँ समेत अन्य महत्वपूर्ण विषयों के बारे में जान सकेगें –

रायपुर

छत्तीसगढ़ राज्य के कुछ महत्वपूर्ण और रोचक तथ्य – Some important and interesting facts of Chhattisgarh in Hindi

छत्तीसगढ़ राज्य के कुछ महत्वपूर्ण और रोचक तथ्य – Some important and interesting facts of Chhattisgarh in Hindi

  • सन 2000 से पहले यह राज्य मध्यप्रदेश का हिस्सा था जिसे 1 नवंबर, 2000 को भारत के 26 वे राज्य कर दर्जा प्राप्त हुआ था।
  • छत्तीसगढ़ का क्षेत्रफल 135,192 52,198 वर्ग मील है जबकि इसकी जनसंख्या लगभग 29.4 मिलियन है।
  • छत्तीसगढ़ सभी संसाधनो से संपन्न राज्य है जो सभी राष्ट्रों को बिजली, कोयला और इस्पात प्रदान करता है।
  • वर्तमान में छत्तीसगढ़ राज्य में 28 जिले शामिल हैं।
  • छत्तीसगढ़ राज्य उत्तर प्रदेश, उत्तर-पश्चिम में मध्य प्रदेश, दक्षिण-पश्चिम में महाराष्ट्र, उत्तर-पूर्व में झारखंड, पूर्व में ओडिशा और दक्षिण में तेलंगाना और आंध्रप्रदेश की सीमायों से लगा हुआ हैं।
  • छत्तीसगढ़ का सबसे बड़ा शहर रायपुर है जबकि भिलाई मुख्य इस्पात केंद्र है।

और पढ़े : भारत के 101 रोचक तथ्य जिनके बारे में आपको पता होना चाहिए

  छत्तीसगढ़ राज्य का इतिहास – History of chhattisgarh in Hindi

छत्तीसगढ़ राज्य का इतिहास - History of chhattisgarh in Hindi
Image Credit : Neeraj Telang

छत्तीसगढ़ क्षेत्र का प्रारंभिक इतिहास केवल गुफा चित्रों और स्थापत्य अवशेषों के माध्यम से जाना जाता है, लेकिन कुछ लिखित दस्तावेजों में कहा गया है कि 14 वीं शताब्दी से यह क्षेत्र मुगलों के नियंत्रण में था। इसे बाद में 18 वीं शताब्दी में मराठों ने अपने अधिकार में ले लिया था और आज के दौर में सबसे अधिक किले इसी स्थान पर हैं। मराठा शासन के दौरान है इसका नाम छत्तीसगढ़ रखा गया था, जिसका अर्थ है छत्तीस किलों की भूमि।

19 वीं शताब्दी में, यह अंग्रेजों द्वारा रद्द कर दिया गया था और मध्य प्रांत का हिस्सा बन गया था। 1857 के विद्रोह के दौरान इस क्षेत्र के नेता सक्रिय थे और उन्होंने आदिवासियों को अंग्रेजों की दमनकारी वन नीति के खिलाफ भड़काया। स्वतंत्रता के बाद, छत्तीसगढ़ को मध्य प्रदेश में मिला दिया गया और 2000 में इसे स्वतंत्र राज्य का दर्जा मिला और जिसके बाद यह भारत का 26 वां राज्य बन गया।

छत्तीसगढ़ की संस्कृति और परम्परा – Culture and tradition of Chhattisgarh in Hindi

छत्तीसगढ़ की संस्कृति और परम्परा – Culture and tradition of Chhattisgarh in Hindi

छत्तीसगढ़ अपनी समृद्ध सांस्कृतिक विरासत के लिए जाना जाता है जो इस खूबसूरत राज्य के विभिन्न पहलुओं को दर्शाता है। छत्तीसगढ़ के सांस्कृतिक जीवन में पारंपरिक कला और शिल्प, आदिवासी नृत्य, लोक गीत, क्षेत्रीय त्योहार और मेले और सांस्कृतिक उत्सवों के विविध रूप शामिल हैं। मुख्य रूप से, छत्तीसगढ़ में उन आदिवासी लोगों का कब्जा है, जिन्होंने अपनी समृद्ध आदिवासी संस्कृति को मामूली और धार्मिक रूप से संरक्षित किया है। छत्तीसगढ़ राज्य का पूर्वी भाग उड़िया संस्कृति से प्रभावित है। राज्य के लोग पारंपरिक हैं और अपने पारंपरिक रीति-रिवाजों और मान्यताओं का पालन करते हुए सरल तरीके से जीने में विश्वास करते हैं।

जो उनके भोजन, त्योहारों और मेलों, वेशभूषा, गहने, लोक नृत्य और संगीत में भी देखा जा सकता है।

छत्तीसगढ़ की भाषा और धर्म – Chhattisgarh language and religion in Hindi

भारतीय राज्य छत्तीसगढ़ में 18 मिलियन लोगों द्वारा बोली जाने वाली प्रमुख भाषा छत्तीसगढ़ी और इंडो आर्यन भाषा है। लेकिन इनके अलावा खल्टाही, सरगुजिया, लरिया, सदरी कोरबा, बैगानी, कलंगा, भूलिया और बस्तरी जैसी भाषायों का प्रयोग भी किया जाता है। यदि हम छत्तीसगढ़ के धर्म की बात करें तो 2011 की जनगणना के अनुसार, छत्तीसगढ़ में 93.25% हिन्दू, 2.02 % मुस्लिम, 1.92% ईसाई और 0.27% सिख धर्म के लोग निवास करते है।

छत्तीसगढ़ की जनजातियाँ – Tribes of Chhattisgarh in Hindi

छत्तीसगढ़ की जनजातियाँ - Tribes of Chhattisgarh in Hindi

छत्तीसगढ़ की लगभग एक तिहाई आबादी आदिवासी है जिनमे गोंड, हल्बा, धुर्वा, कवार, सरगुजा, बिंझवार, अबूझमाड़िया जैसी जनजातियों के नाम शामिल है। अन्य में 16 प्रतिशत अनुसूचित जाति जबकि 42 प्रतिशत अन्य पिछड़ी जातियों के लोग यहाँ निवास करते हैं। राज्य के ग्रामीण इलाको में लगभग 80 प्रतिशत आबादी के लोग निवास करते है और बड़े पैमाने पर कृषि पर आधारित है।

छत्तीसगढ़ की वेशभूषा – Costumes of Chhattisgarh in Hindi

छत्तीसगढ़ की वेशभूषा - Costumes of Chhattisgarh in Hindi

छत्तीसगढ़ की वेशभूषा राज्य में कई रंगों को प्रदर्शित करती है। यहां की वेशभूषा में लिनन, रेशम और कपास जैसे कपड़े का उपयोग किया जाता है। छत्तीसगढ़ के शहरी इलाको में पेंट और शर्ट, साड़ी और सलवार सूट क्रमशः पुरुषों और महिलाओं द्वारा पहने जाते हैं।

छत्तीसगढ़ की जनजातीय वेशभूषा काफी अनोखी है, जो राज्य की वेशभूषा को एक विशिष्ट पहचान प्रदान करती है और पर्यटकों के बीच रुचि पैदा करती है। आदिवासी पुरुष और महिलाएं उज्ज्वल और रंगीन पोशाक पहनते हैं रंगों का उपयोग यहां पहने जाने वाले परिधानों की विशिष्ट विशेषता है। कपड़ो के अलावा आदिवासी आबादी द्वारा व्यापक रूप से धातु की कास्ट, चांदी की घुंघरू, चंकी लकड़ी की चूड़ियाँ आदि जैसे गहने भी पहने जाते हैं। जबकि त्योहारों के दौरान आदिवासी वेशभूषा का अद्भुत प्रदर्शन देखा जा सकता है जो काफी आकर्षक होता है।

छत्तीसगढ़ के प्रमुख त्योहार और उत्सव – Famous Festivals of Chhattisgarh in Hindi

छत्तीसगढ़ के प्रमुख त्योहार और उत्सव - Famous Festivals of Chhattisgarh in Hindi

छत्तीसगढ़ राज्य अपने विभिन्न बहुरंगी त्योहारों और समारोहों के लिए जाना जाता है यहाँ मनाये जाने वाले उत्सवो और त्योहारों में राज्य की संस्कृति और आदिबासी परम्परायों की झलक देखने को मिलती है। छत्तीसगढ़ में मनाये जाने वाले प्रमुख त्योहारों में स्तर दशहरा, बस्तर लोकोत्सव, कोरिया मेला, फागुन वाडई, चंपारण मेला, मडई महोत्सव, गोंचा महोत्सव, पोला महोत्सव, हरेली महोत्सव, नारायणपुर मेला, भोरमदेव महोत्सव, तीज महोत्सव ने नाम शामिल हैं।

और पढ़े : छत्तीसगढ़ के प्रमुख त्योहार और मेले

छत्तीसगढ़ का खान पान – Local Food Of Chhattisgarh in Hindi

छत्तीसगढ़ का खान पान - Local Food Of Chhattisgarh in Hindi

छत्तीसगढ़ की खाद्य संस्कृति का एक बड़ा हिस्सा चावल, बाजरा, ज्वार जैसी मुख्य फसलें हैं जिनसे मिलकर छत्तीसगढ़ के लोकप्रिय व्यंजन तैयार होते है। राज्य का भोजन अपने पड़ोसी राज्यों से भी अत्यधिक प्रेरित है इसलिए, छत्तीसगढ़ के खान पान में पड़ोसियों राज्यों का स्वाद भी चखने को मिलता है। यहाँ के भोजन में कुरकुरे जलेबी, एक जिनी राखिया बदी और एक बहुत ही पारंपरिक पेठा शामिल है। मक्का, गेहूं और ज्वार यहां की प्राथमिक और मुख्य खाद्य सामग्री है। अरहर की दाल और चना दाल के साथ तैयार होने वाली विशेष बाफौरी राज्य में सबसे लोकप्रिय व्यंजन हैं। मिंजरा बेदी, कुसली, काजू बर्फी, साबुदाना की खिचड़ी, चीच भाजी, कोहड़ा, लाल भाजी, बोहर भाजी ऐसी व्यंजन हैं जो यहां के व्यंजनों को परिभाषित करते हैं। स्थानीय व्यंजनों के विभिन्न स्वादों के अलावा, छत्तीसगढ़ के रेस्तरां कई अन्य व्यंजनों को भी प्रदान करते हैं।

और पढ़े : छत्तीसगढ़ का प्रमुख खाना और व्यंजन

छत्तीसगढ़ के प्रमुख पर्यटक स्थल – Best Places To Visit In Chhattisgarh in Hindi

छत्तीसगढ़ के प्रमुख पर्यटक स्थल - Best Places To Visit In Chhattisgarh in Hindi

और पढ़े : छत्तीसगढ़ के पर्यटन स्थल और घूमने की जानकारी

छत्तीसगढ़ का मौसमWeather of Chattisgarh in Hindi

छत्तीसगढ़ का मौसम – Weather of Chattisgarh in Hindi

छत्तीसगढ़ में वर्ष के अधिकांश समय मध्यम जलवायु है और यात्रा करने का सबसे अच्छा समय गतिविधियों के प्रकार पर निर्भर करता है। उच्च तापमान के बावजूद, गर्मियों में वन्यजीव और प्रकृति पर्यटन के लिए छत्तीसगढ़ की यात्रा करने का सबसे अच्छा समय है। राष्ट्रीय उद्यान और वन्यजीव अभयारण्य देखने के लिए इस समय पर्यटकों की संख्या सबसे ज्यादा होती है। हालांकि, शहरों और पहाड़ी क्षेत्रों के दौरे के लिए, सर्दी अधिक उपयुक्त है। सर्दी के दिनों में दर्शनीय स्थलों की यात्रा अच्छे से की जा सकती है। पहाड़, झरने और नदियाँ सर्दियों के दौरान अपने सबसे अच्छे और हरे रंग में होते हैं, जिससे इन प्राकृतिक सुंदरियों को निहारना आसान हो जाता है।

छत्तीसगढ़ कैसे पहुंचें – How To Reach Chhattisgarh in Hindi

भारत के प्रमुख राज्यों में से एक होने के नाते छत्तीसगढ़ परिवहन के सभी साधनों से संपन्न है यहाँ पर्यटक फ्लाइट, ट्रेन या सड़क मार्ग किसी से भी यात्रा करके आसानी से आ सकते है।

फ्लाइट से छत्तीसगढ़ कैसे पहुंचें – How To Reach Chhattisgarh By Flight in Hindi

फ्लाइट से छत्तीसगढ़ कैसे पहुंचें – How To Reach Chhattisgarh By Flight in Hindi

छत्तीसगढ़ की राजधानी रायपुर, राज्य का एकमात्र स्थान है जो नियमित उड़ानों द्वारा नई दिल्ली, मुंबई, कोलकाता और नागपुर (महाराष्ट्र) से जुड़ा हुआ है।

ट्रेन से छत्तीसगढ़ कैसे पहुंचें – How To Reach Chhattisgarh By Train in Hindi

ट्रेन से छत्तीसगढ़ कैसे पहुंचें – How To Reach Chhattisgarh By Train in Hindi

निश्चित रूप से भारत में कहीं से भी छत्तीसगढ़ जाने का सबसे अच्छा तरीका भारतीय रेलवे है। रायपुर और बिलासपुर दो मुख्य जंक्शन हैं जो प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष रूप से राज्य को भारत के अन्य हिस्सों से जोड़ता है। बिलासपुर-निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस सप्ताह में तीन बार चलती है और नई दिल्ली से बिलासपुर और रायपुर तक जाती है।

सड़क मार्ग से छत्तीसगढ़ कैसे पहुंचें – How To Reach Chattisgarh By Road in Hindi

सड़क मार्ग से छत्तीसगढ़ कैसे पहुंचें – How To Reach Chattisgarh By Road in Hindi

भारतीय उपमहाद्वीप के मध्य में स्थित, छत्तीसगढ़ अपने पड़ोसी राज्यों के साथ-साथ क्षेत्र के महत्वपूर्ण शहरों से सड़क मार्ग से जुड़ा है। अंतरराज्यीय और राष्ट्रीय राजमार्ग रायपुर को भोपाल, नागपुर, झांसी, जबलपुर, कोलकाता और भुवनेश्वर जैसे शहरों से जोड़ते हैं। अंतरराज्यीय राज्य रोडवेज बसें विभिन्न शहरों के बीच चलती हैं जबकि चार्टर्ड बस ऑपरेटर प्रमुख मार्गों पर सेवाएं चलाते हैं। चौपर चालित कैब और एमयूवी को ट्रैवल एजेंटों से किराए पर लिया जा सकता है।

और पढ़े : भारत में राज्यों के प्रमुख पर्यटक स्थल

इस आर्टिकल में आपने छत्तीसगढ़ राज्य (Full information of Chhattisgarh in Hindi) के बारे में जाना है, आपको हमारा ये आर्टिकल केसा लगा हमे कमेंट्स में जरूर बतायें।

इसी तरह की अन्य जानकारी हिन्दी में पढ़ने के लिए हमारे एंड्रॉएड ऐप को डाउनलोड करने के लिए आप यहां क्लिक करें। और आप हमें फ़ेसबुक और ट्विटर पर भी फ़ॉलो कर सकते हैं।

छत्तीसगढ़ का मेप – Map of Chhattisgarh

और पढ़े :







कुटुमसर गुहा (Kutumsar, Limestone Caves in Chhattisgad)

नोव्हेंबर महिन्यातील थंड सकाळ. छत्तीसगड राज्यातील जगदालपूर पासून ४० किमीवरील कांगेर व्हॅली नॅशनल पार्कच्या गेटवर प्रवेश शुल्क भरण्यासाठी उतरलो तेंव्हा तेथे शुकशुकाट होता. तिकीट खिडकी वरील माणसाने दिलेल्या माहितीनुसार येथून २० किमीवर नक्षलवाद्यांनी आठवड्यापूर्वी बॉम्बस्फोट केल्यामुळे कुटुमसर गुहा सोडून अभयारण्यातील इतर गुहा पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. तिकीट घेऊन साशंक मनाने गाडीत बसलो पुढचा १० किमीचा प्रवास दाट जंगलातून कच्च्या रस्त्यावरून होता. समोरचा रस्ता कच्चा असल्यामुळे गाडीचा वेग पण कमी झाला होता. १० किमीच अंतर संपता संपत नव्हत. गाडीतल्या इतर कोणाला याची कल्पना नसल्याने सर्वजण मस्त गप्पा मारत होते. मी मात्र जीव मुठीत धरून आजूबाजूच्या दाट झाडीत काही दिसतय का ते पाहात होता. 

कांगेर व्हॅली नॅशनल पार्क




आदल्या दिवशी विशाखापट्टणमहून निघून आंध्रप्रदेश, ओरीसा ही राज्य पार करून आम्ही छत्तीसगड राज्यात प्रवेश केला तेंव्हा संध्याकाळ होत आली होती. प्रवासाने आंबलेल्या शरीराला आणि मनाला एका कडक चहाची गरज होती, पण आमचा वाहान चालक थांबायला तयार नव्हता. पोलिसांचा त्रास टाळण्यासाठी त्याला जगदाळपूरमध्ये अंधार पडण्यापूर्वी पोहोचायच होत. जगदाळपूर मधे राहाण्यासाठी हॉटेल शोधण्याच्या मोहीमेत आमच्या चालकाच्या स्थानिक मित्राची आम्ही मदत घेतली. त्याने नक्षलवादी कसा ओळखावा यावर आमच बौध्दिक घेतल. तुम्ही शहरातील कुठल्याही हॉटेलात राहिलात तरी तुम्ही "अपहरणयोग्य" आहात की नाही याची माहिती खबर्‍यां मार्फत त्यांच्या पर्यंत पोहोचते हे सांगून वर "मजेत राहा" हे सांगायलाही तो विसरला नाही. त्याने सांगितलेल्या गोष्टी अतिशयोक्तीच्या आहेत अस वाटत होत, तरी पण मनावर नकळत दडपण आल होत. हॉटेलात सामान टाकून रात्री ७.३० च्या सुमारास बाहेर पडलो. बाहेर सामसूम झाले होते. लाकडावर कोरीवकाम करणारी तुरळक दुकानच उघडी होती. हॉटेलात जेवणासाठी परत आलो तर १०-१२ स्थानिक तरुणींचा ग्रुप वाढदिवस आजरा करण्यासाठी आला होता. त्यांच्या हसण्या बोलण्याने मगाशी आलेल मनावरच दडपण काहीस दूर झाल. ठिक ९.०० च्या ठोक्याला जेवण आटपून त्या तरूणी लगबगीने निघून गेल्या होत्या.
आमची जीप कच्च्या रत्यावरून संथगतीने जंगलातल्या एका आदिवासीपाड्यात पोहोचली. येथे १०-१२ तरूण एकाच रंगाचे कपडे घालून उभे होते. स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने गुहा दाखवण्यासाठी गाईड म्हणून त्यांना खास प्रशिक्षण दिले होते. आमची पावती पाहून गाडीची नोंद करून एक तरूण आमच्या बरोबर आला. त्याच्याशी गप्पा मारतांना समजल की, नक्षलवादाकडे गावातले तरूण वळू नयेत म्हणून सरकारतर्फे त्यांना गाईडचे ट्रेनिंग देण्यात आले. प्रत्येक गाडीमागे त्यांना १००/- रुपये रोजगार मिळतो. नक्षलवाद्यांच्या भितीमुळे सुट्ट्या चालू असूनही दिवसाला फारतर १० गाड्या येतात. त्यामुळे प्रयेकाला रोज रोजगार मिळतोच असे नाही , त्यामुळे त्या दिवसाचा मिळणारा रोजगार सर्व २५ जण मिळून वाटून घेतात. सरकार आणि नक्षलवाद्यांच्या भाडंणात शांतपणे जीवन जगू पाहाणार्‍या या तरूणांची नाहक फरफट होतेय. 

कुटुमसर गुहेच्या तोंडाकडे जाणारा निमुळता रस्ता   

कुटुमसर गुहेच तोंड   
गुहेत उतरण्याचा मार्ग   


गुहेसमोरच्या मोकळ्या पटांगणात गाडी थांबली. आसपास दाट जंगल होत. पण गुहेचा कुठे मागामुस नव्हता. फरसबंदी पायवाटेवरून आम्ही दोन उंचवट्यांमध्ये असलेल्या दरडीत पोहोचलो. त्यातील डाव्या बाजूच्या उंचवट्या खाली गुहेच प्रवेशव्दार होते. एकावेळी एकच माणूस बसून प्रवेश करू शकेल अशा दारातून आम्ही गुहेत प्रवेश केला. आत उतरण्यासाठी पायर्‍या बनवलेल्या त्यावरूनही बसूनच उतरता येईल अशी चिंचोळी जागा होती. शेवटची पायरी उतरल्यावर चक्क उभे राहाण्या एवढी जागा होती. समोरच लवणस्तंभांमुळे तयार झालेलं प्रवेशव्दार आमच स्वागत करत होत.

लवणस्तंभांनी तयार झालेल प्रवेशव्दार

करोडो वर्षापूर्वी झालेल्या उलथापालथीत समुद्र तळाची जमिन वर आली. अशा प्रकारे तयार झालेल्या जमिनीत वेगवेगळ्या प्रकारचे थर असतात. त्यातील चूनखडीचा (calcium carbonate) थर पावसाच्या जमिनीत मुरणार्‍या पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहात जातो. हजारो वर्षे ही प्रकीया चालू असते. त्यातूनच जमिनीखाली गुहा तयार होतात. या गुहांची निर्मिती आजही चालू आहे, पण त्याचा वेग फरच कमी असल्यामुळे आपल्याला जाणवत नाही. या गुहांची तोंड आडवी (Horizontal) किंवा उभी( Vertical ) असतात. या गुहा तयार होतांना / झाल्यावरही गुहेच्या छ्तावरून झिरपणारे पाणी आपल्या बरोबर विरघळलेले क्षार घेऊन येत. हे क्षार छ्तालाच चिकटून राहातात आणि पाण्याचा थेंब खाली पडतो. त्यात असलेला क्षाराचा अंश जमिनीवर जमा होतो. अशाप्रकारे क्षाराचे थर छ्तापासून जमिनीकडे जमा होतात त्याला stalactites म्हणतात व जमिनीकडून वरच्या दिशेला जमा होणार्‍या क्षारांना stalagmite म्हणतात. कालांतराने ही दोन्ही टोक जोडली जाऊन लवण स्तंभ (Column) तयार होतो. अनेक वर्ष चालणारी प्रक्रीया असल्यामुळे गुहेत वेगवेगळ्या अवस्थेतील लवणस्तंभ पाहायला मिळतात. भारतात मेघालय, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड या राज्यात चुनखडीच्या गुहा (Lime stone caves) आहेत. Krem Liat Prah ही मेघालयातील गुहा भारतातील सर्वात लांब गुहा असून तीची लांबी ३१ किमी आहे. इ.स. १९५८ ला डॉ. तिवारींनी शोधलेल्या कुटुमसर गुहेची लांबी ५०० मीटर आहे.
एका बाजूला वाहात पाणी 

काही ठिकाणी गुहेची उंची ३ मजल्या एवढी आहे

कुटुमसर गुहेतील लवण स्तंभाच्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर गुहेची उंची एकदम २० ते २५ फूट (३ मजल्या एवढी) वाढली. पाणाच्या प्रवाहामुळे गुहेच्या भिंतीवर अनेक प्रकारची नक्षी, आकार तयार झाले होते. आमचा वाटाड्या त्यात आम्हाला विविध प्राणी, पक्षी, डायनासोर यांचे आकार दाखवत होता. काही ठिकाणी दोन्ही बाजूच्या भिंतींवर वेगवेगळ्या रंगांचे लाटांसारखे पट्टे तयार झाले होते. गुहेला अनेक फाटे फुटलेले होते. आत जाऊन कोणी हरवू नये यासाठीच गाईड्ची व्यवस्था केली होती. गुहेत फिरतांना बर्‍याच ठिकाणी पायाखालून पाण्याचा प्रवाह वाहात होता. निसर्गाचे गुहा खोदायच काम अविरतपणे चालू होतं. गुहेतील या पाण्यात दुर्मिळ  आंधळा मासा (Albinic blind fish) पाहायला मिळतो. आपण शाळेत शिकलेला डार्विनचा उत्क्रांतीचा नियमाच हे जितजागत उदहरण आहे. कधीकाळी बाहेरून गुहेत आलेल्या या माशाला गुहेतील मिट्ट अंधारात राहात असल्यामुळे डोळ्यांची गरज उरली नाही, त्यामुळे त्याचे डोळे विकसित न होता त्याऎवजी त्याला लांब मिशा आल्या. या संवेदनशील मिशांच्या सहाय्याने तो आपले भक्ष्य पकडू शकला आणि विपरीत नैसर्गिक परिस्थितीत टिकून राहीला. गुहेत आढळणारा दुसरा सजीव म्हणजे कोळी (crab spider or banana spider) त्याच्याही मिशा याच कारणासाठी त्याच्या आकाराच्या चौपट वाढलेल्या दिसत होत्या.
कोळी (crab spider or banana spider) 

दुर्मिळ  आंधळा मासा (Albinic blind fish) Add caption


गुहा पाहाण्यात किती वेळ गेला हे कळलच नाही. लवण स्तंभाच्या प्रवेशव्दाराशी आल्यावर सर्वांना बाहेर पाठवून दिले. गुहेच्या भिंतीला पाठ टेकवून बसलो. हातातील टॉर्च विझवला. मिट्ट आदिम काळोख सर्वत्र पसरला होता, डोळे उघडे आहेत की बंद हेच समजत नव्हते. गुहेतून वाहाणार्‍या आणि छ्तातून ठिबकणार्‍या पाण्याचा दुरवर अस्पष्ट आवाज येत होता. चित्तवृत्ती शांत होत होत्या. त्या गुहेचाच एक भाग झाल्यासारख वाटत होता. इतक्यात माने जवळ काही तरी हुळहुळल, माझी समाधी भंग झाली. हातातील टॉर्चचा प्रकाश भिंतीवर टाकला तर एक कोळी आपल्या लांब मिशांनी माझा अंदाज घेत होता. त्याला त्रास न देता शांतपणे त्याच्या राज्याच्या बाहेर पडलो.



गुहेतील रस्त्याला फ़ुटलेले फ़ाटे.

कोणी हरवू नये म्हणुन गुहेतील काही रस्ते बंद केलेत.

जाण्यासाठी :- कुटुमसर गुहा पाहाण्यासाठी छत्तीसगड राज्यातील जगदाळपूर हे जवळचे शहर आहे.
(१) मुंबई - नागपूर - रायपूर - जगदाळपूर या मार्गे जगदाळपूरला जाता येते.
(२) मुंबईहून ट्रेन / विमानाने विशाखापट्टणम गाठावे. विशाखापट्टणमहून सकाळी जगदाळपूर साठी पॅसेंजर सुटते किंवा खाजगी वाहानाने बोरा केव्हज, त्याडा, कॉफी प्लांटेशन/ म्युझियम, अरकू व्हॅली पाहात जगदाळपूरला जाता येते.
पाहाण्यासाठी:-  जगदाळपूर जवळ कांगेर घाटी अभयारण्य, सहस्त्रधारा धबधबा, चित्रकुट धबधबा आणि जगदाळपूर मधील पॅलेस ही ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत.    

झिरपणार्‍या पाण्यामुळे छतावर तयार झालेली नक्षी

झिरपणार्‍या पाण्यामुळे गुहेच्या भिंतीवर तयार झालेली नक्षी

झिरपणार्‍या पाण्यामुळे गुहेच्या भिंतीवर तयार झालेली नक्षी




Chattisgarh Balrampur

About Chattisgarh Balrampur
Recently visited and stayed in Balrampur-Ambikapur of Surguja region of Chattisgarh
About Chattisgarh state
Chattisgarh state was formed in year 2000 after splitting from Madhya Pradesh .It was earlier an eastern part of Madhya Pradesh.
Almost 10% of tribal population of India belongs to Chattisgarh
Capital of Chattisgarh is Raipur , the city has population of around 14 lacs. The other major cities are Durg-Bhilai,Bilaspur,Korba,Ambikapur,Jagdalpur,Rajnandgaon,Raigarh,Chirmiri
These major cities are well covered by road and rail.Rajnandgaon->Durg->Bhilai ->Raipur->Bilaspur are connected by highway(NH 6 Surat-Nagpur-Kolkatta Highway) and railway line going towards Howrah Kolkatta. Further from Bilaspur, Korba and Ambikapur are connected by Bilaspur-Varanasi Highway NH 343 and also connected by Bilaspur-Ambikapur railway line

Out of the total steel production in India, 15% steel is produced in Bhilai Steel Plant which when established in 1957 was Asia’s largest steel plant.There are many cement factories here and lot of coal mines near Korba. BALCO and NTPC have their setup at Korba .The coal mines in the Korba area is largest in Asia
There are total 27 districts in Chattisgarh with Bastar the largest district.Actually Bastar was the largest district in India but now there are 7 districts formed in Bastar.
Rivers: Main river of Chattisgarh is Mahanadi which originates from Sihawa mountain in Dhamtari district of north Bastar region at an height of 600 meters.Hirakud  is world’s largest dam on Mahanadi in Sambhalpur district of Orissa Other main rivers are Hasdeo,Sendhur, sankh, Indravati and Godavari(flowing through borders of state) which are flowing towards west .Sankh river meets Mahanadi near Raigarh while Indravati river meets Godavari near Telangana and Maharashtra border in Bijapur district
Forests : Bastar,Kawardha and Kanker districts are situated in dense forests hereas towards North east, the districts of Korba,Koriya is having rich flora and fauna
Mountain Ranges: There are several mountain ranges like Satpudas running east-west part and from Amarkantak in MP , the Satpudas is split into mountain range which run southwards to Bastar and join the eastern ghat region in Orissa.
Highest mountain is Gadiya Mountain(900 meters) near kanker and Baila Dila (869 meters) near Dantewada
The North Eastern part of Chattisgarh is Chota Nagpur Plateau bordering Jharkhand and eastern UP

About Balrampur district
Earlier Surguja was the only one district which was split into 3 districts namely Ramanujganj,Ambikapur and Koriya(Manendragarh)
Later the district headquarters were shifted from Ramanujganj to balrampur and the district was renamed as Ramanujganj-Balrampur
Balrampur is the north east most part of Chattisgarh.To the North, it is surrounded by Mirzapur district of Uttar Pradesh, Garwah region of Jharkhand, to the west, it is surrounded by Shahdol and Anuppur district of MP, to the east, it is surrounded by Albert Ekka Jari of Gumla district Jharkhand and to South, it is surrounded by Ambikapur and Jashpur Nagar in the Surguja district
Mountain ranges in Balrampur
Balrampur is located in the Chota Nagpur Plateau which spans Surguja region of Chattisgarh, Daltonganj and Gumla district of Jharkhand and Mirzapur-Robertsganj district of UP east.Mountain range in Balrampur is Ramgarh hills with an elevation of 650 meters average
Wildlife Sanctuary:
Near Balrampur, is the Semarsot wildlife sanctuary spanning large area from Kusmi-Samri near Jharkhand border till UP border near Wadrafnagar..Animals here include Bears,Bison, Wild Boars,Deers and also elephants are seen here.I was staying in a school at a village Jokhapaat on top of a mountain around 625 meters. Here bears are seen the most.Most of the tribal people belong to the Korba Pahadi community
Trees
Trees here include Saalbeej and Mahua .Salbeej seeds are collected for oil to make soap whereas flowers of Mahua are collected to make local liquor out of it. Other than this, the forest vegetation include Amla,Bel,Teak .Fruit here is mango, jackfruit and pears
Crops
Rice is the main crop of Chattisgarh with premium quality ‘Jiraphool’ organic rice grown here which has medicinal properties but rarely grown.The other main crop is Potatoes,Mustard seed and wheat

Distances 
Mumbai to Balrampur 1850 kms
Pune to Balrampur 1720 kms
Varanasi to Balrampur 275 kms
Varanasi to Ranchi 350 kms
Raipur to Balrampur 510 kms

Nearest railway station Ambikapur 87 kms(few trains from Raipur to Ambikapur)
Biggest railway junction nearby is Bilaspur(on railway lie to Howrah) 300 kms 

By Bus
Raipur->Simga->Bilaspur->Premnagar->Korba->Surajpur->Ambikapur->Rajpur->Balrampur 510 kms
Nearest Airport : Ranchi 350 kms

Places to visit in Balrampur
Tatapani hot water springs
Semarsot wildlife sanctuary
Tropic of cancer passes near Rajpur 44 kms near Balrampur.Interestingly in this area, you will find electricity poles and trees appear tilted towards North when seen from far distance but when you come near , the poles appear straight
 
 

बस्तरची वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी संस्कृती

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२१

डॉ.ऐश्वर्या रेवडकर

छत्तीसगडमध्ये मी नव्याने आले तेव्हा येथील जंगल आणि आदिवासी लोक पाहून भारावून गेले. येथील जंगल अतिशय घनदाट आहे, नद्यांची पात्रे प्रचंड मोठी आहेत येथे अप्रतिम भव्य धबधबे पहायला मिळतात. छत्तीसगडचा दक्षिण भाग बस्तर या नावाने ओळखला जातो. कारण या भागाची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थिती आणि तितकीच वैविध्यपूर्ण आदिवासी संस्कृती. येथे विविध आदिवासी जमाती, उदाहरणार्थ गोंड, दंडामी माडिया, मुरीया, अबुज माडिया, हलबा, डोरला, भद्रा या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीसह गुण्यागोविंदाने नांदतात. निसर्गाचे वरदान लाभलेला हा भूभाग एकीकडे नक्षलग्रस्त समस्या तर दुसरीकडे खनिजे लुटण्यासाठी टपलेल्या कॉर्पोरेट कंपन्या यांच्या कचाट्यात सापडला आहे.

000000000000000000000

प्रत्येक राज्याची, तेथील लोकजीवनाची वेगवेगळी खासियत असते. तेथील भाषा, संस्कृती, आचार-विचार, इतिहास, भौगोलिक परिस्थिती, राजकीय वातावरण, शिक्षण व आरोग्य सुविधा अशा अनेक घटकांचा तेथील लोकजीवनावर एक ठसा उमटलेला असतो. जेव्हा आपण काही कारणाने त्या भागात जातो, तेव्हा तेथील लोकजीवनाची ठळक वैशिष्ट्ये आपल्या नजरेस आल्याशिवाय राहात नाही. मी पुण्यामध्ये बी.जे.मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालय येथे एम.बी.बी.एस. करत असताना, काही विद्यार्थी गट बनवून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मेळघाटात जायचे. पुण्यातील ‘मैत्री’ नावाची सामाजिक संस्था मेळघाटात 10-10 दिवसांसाठी वेगवेगळे गट पाठवून पावसाळ्याच्या कालावधीत धडक मोहीम चालवायचे, ज्यामध्ये कुपोषित मुलांचा आहार आणि उपचार, तसेच बाकी रुग्णांना प्राथमिक उपचार पुरवणे असे स्वरूप असायचे. मी सलग 2 वर्षे या मोहिमेत सहभागी झाले होते. या 10 दिवसांच्या अवधीमध्ये मेळघाटातील कोरकू आदिवासी जीवनाचे व त्यांच्या भिन्न संस्कृतीचे जवळून दर्शन व्हायचे. त्याहीपेक्षा जास्त तेथील आरोग्याची गंभीर समस्या पाहून डोळ्यात अंजन घातल्यासारखा अनुभव यायचा. अजूनही हजारो लोकांना किती मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागतेय, हे लक्षात यायचे. मेंदूला विचारांची चालना मिळायची. मी मूळची बार्शी या तालुक्याच्या गावची. त्यामुळे लहानपणापासून ग्रामीण भाग आणि तेथील स्त्रियांच्या आरोग्यसमस्या जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे डिग्रीनंतर जाणीवपूर्वक स्त्रीरोगतज्ज्ञ होण्याचा निर्णय मी घेतला. डोक्यात कुठेतरी ग्रामीण आणि आदिवासी स्त्रिया यांच्यासाठी काम करायचे, हे पक्के रुजले होते. पुण्याच्या पिंपरीमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात डी.जी.ओ चे प्रशिक्षण घेत असताना पुण्यातील ग्रामीण भागातील स्त्रियांचे आणखी जवळून दर्शन झाले. पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर पुण्यामध्येच राहायचे की काय, असा विचार चालू होता. तेव्हा, सकाळच्या ‘सप्तरंग’ पुरवणीमध्ये संदीप वासेलकर यांचे खूप सुंदर लेख यायचे, मी ते नियमित वाचायचे. त्यावेळी असाच एक लेख वाचनात आला की, ‘तरुणांनी आयुष्यातील काही वर्षे देशासाठी दिली पाहिजेत, सामाजिक भान ठेवून काम केले पाहिजे.’ तो लेख वाचून माझे मन ढवळले गेले, जुने सामाजिक कामाचे विचार पुन्हा वर आले. शाळेत असताना मी डॉ. अभय बंग या यांचे ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ हे पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकाने मनावर मोठा परिणाम केला होता. त्यामुळे मी ठरवले कि एक वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्यात डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या ‘सर्च’ या सामाजिक संस्थेच्या रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करायचे. तिथे काम करत असताना आदिवासी जीवनाचे जवळून दर्शन घडले. आदिवासी राहणीमान, संस्कृती, त्यांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा हे सर्व पाहायला मिळाले. ‘सर्च’मध्ये एक शिकवण मिळाली की, आदिवासींना त्यांच्या संस्कृतीवरून नाकारू नका, त्यांच्या श्रद्धांना चुकीच्या म्हणून बाद करून नका. त्यांना समजून घ्या. त्यांच्या आचार – विचारांशी सुसंगत असे उपचार, आरोग्यविषयक  सल्ला त्यांना द्या. त्यांच्याकडून शिकण्यासारखे पुष्कळ आहे. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्यामुळे मनावर अनेक सामाजिक संस्कार झाले. ती शिदोरी घेऊनच मी सर्चमधून बाहेर पडले.

त्यानंतर मी छत्तीसगडमध्ये आले, तेव्हा येथील जंगल आणि आणि येथील आदिवासी लोक पाहून भारावून गेले. येथील जंगल अजूनही घनदाट आहे, नद्यांची पात्रे प्रचंड मोठी आहेत व येथे अप्रतिम व भव्य धबधबे पाहायला मिळतात. छत्तीसगडचा दक्षिण भाग बस्तर या नावाने ओळखला जातो. कारण, या भागाची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थिती आणि तितकीच वैविध्यपूर्ण आदिवासी संस्कृती. येथे विविध आदिवासी जमाती, उदाहरणार्थ गोंड, दंडामी माडिया, मुरीया, अबुज माडिया, हलबा, डोरला, भद्रा या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीसह गुण्यागोविंदाने नांदतात. निसर्गाचे वरदान लाभलेला हा भूभाग एकीकडे नक्षलग्रस्त समस्या, तर दुसरीकडे खनिजे लुटण्यासाठी टपलेल्या कॉर्पोरेट कंपन्या, यांच्या कचाट्यात सापडला आहे. ब्रिटिशांच्या काळापासून चालू असलेल्या शोषणाने येथील आदिवासी नाडला गेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाले तरीही, बस्तर आरोग्य, शिक्षण, दळणवळण, रोजगार या मूलभूत सुविधांपासून अजूनही मोठ्या प्रमाणात वंचित आहे. मी बस्तर भागातील बिजापूर जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली, तेव्हा हळूहळू आदिवासी विश्व माझ्यासमोर उलगडत गेले. रुग्णालयाच्या ए.सी. खोलीत बसून रुग्णाला औषध लिहून देऊन माझे काम संपत नव्हते. तर, माझ्यासमोर येणारी गर्भवती स्त्री कोणकोणत्या अडचणी पार करत माझ्यापर्यंत पोहोचते, हे मला समजून घेणे महत्त्वाचे वाटायचे. आरोग्य हे फक्त औषधे आणि रुग्णालय यापुरते मर्यादित नसते, तर सामाजिक स्थिती, भौगोलिक घटक, राजकीय धोरणे, आर्थिक स्थिती इत्यादी सर्व घटकांचा व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. बस्तरमधील सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर हे जिल्हे सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहेत. येथील दूरच्या गावांमध्ये सतत काहीना काही घडामोडी होत असतात. काही गावे पूर्णपणे नक्षलींच्या ताब्यात असतात, त्यांच्या परवानगीशिवाय तिथे ये-जा करायला प्रतिबंध असतो. अनेक गावे अशी आहेत की, जिथे दिवसा आपण जाऊ शकतो, परंतु रात्री नाही. अशा गावांमध्ये आरोग्य विभागाच्या टीमला लसीकरणासाठी जायचे असते, तेव्हा आधी गावकर्‍यामार्फत नक्षली लोकांना निरोप पाठवून त्यांची परवानगी घ्यावी लागते, मगच जाता येते. येथील लोकांची रेशनकार्ड, आधारकार्ड त्यांनी जाळून टाकले असल्याने, लोकांना रेशनचे धान्य विकत घ्यावे लागते. त्यांना अनेक सरकारी सुविधांपासून वंचित राहावे लागते. अनेकदा एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा गर्भवतीला प्रसूती कळा सुरू झाल्या, तरी गावातून जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी जायला लवकर परवानगी दिली जात नाही. कारण, नक्षली लोकांना नेहमी भीती असते की, गावातील लोक त्यांची खबर पोलिसांना देतील.

बहुतांश आदिवासी लोक जंगलात छोट्या छोट्या, दूरवर वसलेल्या गावात राहातात. जी आतली गावे आहेत, तिथे अजूनही रस्ते नाहीत. त्यामुळे दवाखान्यात येण्यासाठी गर्भवती स्त्री कित्येक किलोमीटर चालून, जंगल पार करून मुख्य रस्त्यापर्यंत येते, तेथून मग तिला वाहन मिळते. कित्येक गावांमध्ये मोबाईल नेटवर्क नाही. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत किंवा प्रसूती वेदना सुरू झालेल्या स्त्रीला रुग्णालयात पोहचविण्यासाठी खाट उलटी करून तिची डोली बनवली जाते आणि त्यातून रुग्णाला खांद्यावर वाहून नेले जाते. पावसाळ्यामध्ये आणखी समस्या निर्माण होते. कारण, अनेक नद्या-नाले असलेल्या या प्रदेशात जास्त पाऊस होतो, तेव्हा रस्ते बंद होऊन जातात आणि गाव इतर गावांपासून तुटते. अनेकदा अशा परिस्थितीत रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहोचू शकत नाही आणि उशीर झाल्याने रूग्णाची स्थिती गंभीर होते. रुग्णवाहिका चालवणारे लोक अनेकदा धाडस करून नदी नाल्यांना पूर असतांना पाण्यातून गाडी चालवतात आणि रुग्णाला घेऊन येतात. एखादी अडलेली प्रसूती असेल, तर बर्‍याचदा ती गर्भवती स्त्री रुग्णालयात पोहोचेपर्यंत खूप वेळ लागल्याने तिचे गर्भाशय फुटते व तिच्या जिवाला धोका निर्माण होतो. पावसाळ्यात अशा केसेस नेहमीच येतात. अशावेळी डोके शांत ठेवून आणि सर्व कसब पणाला लावून, शस्त्रक्रिया करून, अशा स्त्रियांचा जीव आमची जिल्हा रुग्णालयाची टीम वाचवते. प्रत्येक स्त्रीची वेगळी समस्या आणि वेगळीच कहाणी. या सर्व स्त्रिया रुग्णालयात येतात, तेव्हा माझ्या लेकीच बनून जातात आणि त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवायची वेळ येते, तेव्हा मला जणूकाही त्यांना सासरी पाठवते आहे, अशी भावना मनात येते.

दर रविवारी मी बिजापूर जिल्हा रुग्णालयापासून 35 किलोमीटरवर असणार्‍या कुटरु या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण तपासणीसाठी जायला सुरुवात केली. भीतीमुळे या भागातून खूप कमी रुग्ण जिल्हा रुग्णालयात यायचे. परंतु मी तेथे जायला लागल्यापासून हळूहळू रुग्णांचा डॉक्टरांप्रति विश्वास वाढू लागला. मला शोधत शोधत गर्भवती स्त्रिया बिजापूरला येऊ लागल्या. कुटरुपासून 20 कि.मी.वर असणारे बेदरे गाव पावसाळ्यात जगापासून पूर्ण तुटून जायचे. पावसाळ्यानंतर मग तेथील स्त्रिया मला कुटरुमध्ये भेटून कोणा-कोणाची प्रसूती झाली, मुलगा झाला की मुलगी, हा वृत्तांत द्यायच्या. आदिवासी लोकांत मुलगा पाहिजेच, असा हट्ट नसतो. इथे नवजात शिशु आणि बालक मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. तसेच संतती प्रतिबंध उपायांबाबत फारशी जागरूकता नाही. त्यामुळे एकेका स्त्रीला  5-10 पर्यंत मुले झालेली पहायला मिळतात. कुटरुला गर्भवती स्त्रियांची तपासणी करत असताना, मी त्यांना कुटुंब नियोजनाच्या साधनांबद्दल माहिती द्यायचे. नसबंदी शस्त्रक्रियेबद्दलही सांगायचे. तेव्हा त्यांना विश्वास वाटायचा आणि मग त्या बिजापूर जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी यायच्या. असेच एके दिवशी मी बिजापूरला ओपीडीमध्ये रुग्ण तपासत असताना, कुटरुच्या 4 स्त्रिया मला शोधत आल्या. चारही जणींनी स्थानिक मद्य महुआ हे पिले होते आणि त्यांनी मला विनंती केली की, लगेच त्यांना मी भरती करून त्यांची शस्त्रक्रिया करावी आणि संध्याकाळी त्यांना घरी पाठवून द्यावे. शस्त्रक्रिया करताना वेदना होऊ नये म्हणून त्यांनी मद्य पिले होते. मग मला त्यांना समजवावे लागले की, आधी त्यांची रक्त तपासणी होईल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी, उपाशी पोटी, त्यांना बेशुद्ध करून, वेदनारहितपणे त्यांच्यावर शस्त्रक्रिया होईल. मग कसेतरी त्यांना पकडून मी नर्सच्या ताब्यात दिले.

अशा या आदिवासी स्त्रिया निसर्गकन्या असल्याने एक वेगळेच सौंदर्य त्यांच्या चेहर्‍यावर दिसते. मेहनत करणारी, अत्यंत सहनशील असलेली आदिवासी स्त्री म्हणजे एक अद्भुत रसायन असते. अशा स्त्रीवर उपचार करताना तिच्या सहनशीलतेने मी आश्चर्यचकित होते. या स्त्रिया आजार अनेक दिवस अंगावर काढतात. या भागात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. शरीराच्या एखाद्या भागात दुखत असेल, तर गरम वस्तूने डागण्या दिल्या जातात. अगदी नवजात बाळालाही असे डागलेले पहायला मिळते. स्त्रीला पाळीचा त्रास असेल, अंगावरून जास्त रक्त जात असेल तर कदाचित कोणीतरी काळी जादू केली आहे, असा त्यांचा समज होतो. अनेक दिवस त्रास कमी झाला नाही, तरच रुग्णालयात आणले जाते. प्रसूतीसुद्धा घरीच केली जाते, काही समस्या आली, तरच रुग्णालयात आणले जाते. कुटुंब नियोजनासाठी किंवा गर्भपातासाठी जंगली जडीबुटी वापरली जाते, त्याचा फारसा उपयोग होत नाही. कुपोषण आणि रक्तक्षय तर येथे खूपच जास्त प्रमाणात आढळतो. हिमोग्लोबिन 2 ग्राम इतके कमी असलेल्या गर्भवती स्त्रियाही नित्याची बाब आहे. त्यात मलेरियामध्ये आणखी रक्त कमी होते. या भागात मलेरिया, डेंगू, सिकलसेल, अ‍ॅनिमिया हे आजार जास्त प्रमाणात आढळतात. गर्भवती स्त्रीच्या नियमित तपासणीबद्दलही जागरूकता नसल्याने अनेकदा समस्या निर्माण झालेली गर्भवती स्त्री प्रसूती व उपचारांसाठी रुग्णालयात येते, तेव्हा तिच्याकडे कुठल्याच तपासणीचे रिपोर्ट्स नसतात. एकदाही सोनोग्राफी झालेली नसते. त्यामुळे या भागात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करणे खूप आव्हानात्मक आहे. अपुर्‍या संसाधनांमध्ये, सर्व निर्णय तुम्ही एकट्यानेच घेऊन, सर्व मेडिकल ज्ञान आठवून उपचार करावे लागतात. जे आजार मी पूर्वी पुस्तकातच वाचले होते व जे महाराष्ट्रात कधीच दिसून येत नाहीत, असे आजार येथे पाहायला मिळाले व उपचारही करावे लागले. त्यामुळे माझ्या कौशल्यांमध्ये पुष्कळ भर पडली.

माझे एम.बी.बी.एस. चे सीनियर डॉ. अय्याज तांबोळी सर आय.ए.एस.झाल्यानंतर छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात 2016 मध्ये जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. स्वतः डॉक्टर असल्याने अय्याज सरांनी जिल्हा रुग्णालय सुसज्ज बनवले, सर्व सुविधा सुरू केल्या आणि अनेक नवीन डॉक्टरांची भरती केली. मीही अय्याज सरांमुळेच छत्तीसगडला आले. अय्याज सरांनी आरोग्य सुविधांसोबतच शिक्षणक्षेत्र, रोजगार, रस्ते निर्माण या क्षेत्रातही लक्षणीय प्रगती घडवून आणली आणि बिजापूर जिल्ह्याचा खर्‍या अर्थाने विकास झाला. काम करताना कोणत्याही डॉक्टरला कधीही काही समस्या आली, तर अय्याज सरांशी चर्चा होऊन ती सोडवली जायची. मला कधीही घराची आठवण येऊन एकटे वाटले, तर सरांशी गप्पा मारून ताण कमी व्हायचा. अय्याज सरांनी बिजापूरला स्पोर्ट्स अकादमीही सुरू केली, जिथे 8 वी ते 12 पर्यंत मुला-मुलींना धनुर्विद्या, मार्शल आर्ट्स, बेसबॉल, बॅडमिंटन अशा वेगवेगळ्या 9-10 खेळांच्या प्रशिक्षणासोबत वसतिगृहाचीही सोय झाली. या अकादमीमुळे अनेक मुले-मुली विविध खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली, काहीजण आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकले. बिजापूरमधील अनुभव आणि अय्याज सरांशी झालेल्या गप्पांमधून मी साप्ताहिक ‘साधना’मध्ये नियमित लेख लिहायला सुरुवात केली आणि त्यातून माझे ‘बिजापूर डायरी’ हे पुस्तक आकारास आले.

रुग्णालयातील काम संपवून मी विविध गावांतील ‘हाट बाजार’ पहायला जायचे. इथे जिल्ह्याच्या आजूबाजूची जी गावे आहेत, तिथे आठवड्यातील एक दिवस बाजार भरतो, त्याला हाट बाजार म्हणतात. या बाजारात दैनंदिन जीवनात आवश्यक सर्व वस्तू भेटतात. म्हणजे किराणा, फळे, भाज्या, चप्पल, कपड्यांपासून शेतीत लागणारी खते, बियाणे, मातीची व धातूंची भांडी, खोटे दागिने, मासे पकडायचे जाळे इत्यादी सर्व. शिवाय, काही ठिकाणी शिवणकाम करणारा टेलरही त्याची शिलाई मशीन घेऊन बसलेला असतो. अशा बाजारात मी रमून जाते. जंगलातील विविध कंदमुळे येथे पाहायला मिळतात. तसेच, नदीत मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासेही पाहायला मिळतात. इथे ‘सुक्शी’ नावाचा प्रकार लोकांचा खूप आवडता आहे. सुक्शी म्हणजे ऊन्हामध्ये सुकवलेले मासे. रोजच्या भाजीमध्ये किंवा वरणात ही सुक्शी चव येण्यासाठी वापरली जाते. बाजाराचे एक वैशिष्ट्य म्हणजे, इथे अजूनही वस्तूविनिमय चालतो. म्हणजे आदिवासी लोक आपल्याकडचा काही माल, उदाहरणार्थ गोळा केलेली चिंच, महुआ देऊन, त्या बदल्यात दुसरा माल घेतात, बर्‍याचदा त्यांना बदल्यात मीठ दिले जाते. बाजाराचे आणखी एक आकर्षण म्हणजे, स्थानिक मद्ये. बस्तरमधील विविध मद्ये खूप लोकप्रिय व प्रसिद्ध आहेत. महुआच्या फुलांपासून बनवलेले महुआ हे मद्य, सल्फीच्या खोडातून ताज्या रसासारखी मिळणारी ‘सल्फी’, खजुराच्या झाडाचा ‘छिंदरस’, तांदळापासून बनवला जाणारा ‘लांदा’, ‘ताडी’. बाजाराच्या एका बाजूला अनेक बाया मोठ्या हंड्यांमध्ये, काही बाटल्यांमध्ये ही मद्ये घेऊन बसलेल्या दिसतात. झाडाच्या पानाच्या द्रोणामध्ये मद्य दिले जाते. आदिवासी भागात मद्यपान हे संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. लहान मुलांपासून म्हातार्‍या लोकांपर्यंत सर्व कुटुंबीय एकत्र बसून मद्याचा आस्वाद घेतात. प्रत्येक सणाला किंवा लग्न वा इतर घरगुती कार्यक्रमात घरीच ही ताजी मद्य बनवली जातात आणि दिवसभर पाहुण्यांना दिली जातात. तुम्ही जर गावात कोणाच्या घरी जेवायला गेलात, तर सुरुवातीला पाहुणचार म्हणून ‘महुआ’ किंवा ‘सल्फी’ किंवा ‘लांदा’ दिला जातो. ते न पिणे म्हणजे, त्यांना अपमान वाटतो.

येथील खानपानामध्ये आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट पहायला मिळते, ते म्हणजे ‘चापडा’ चटणी. ही लाल मुंग्यांची चटणी असते. मुले जंगलात फिरताना झाडावर चढून लाल मुंग्या शोधून भांड्यात गोळा करतात.  बाजारात सुद्धा मोठ्या पानावर असलेल्या लाल मुंग्या आणि त्यांची अंडी विकत मिळतात. लाल मुंग्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, मलेरिया बरा होतो, असा इथे समज आहे. जंगलातील प्रत्येक प्राणी, पक्षी आदिवासी भागात खाल्ला जातो. अनेकदा रस्त्याने जाताना गलोर किंवा कधी धनुष्यबाण घेऊन शिकारीसाठी निघालेले आदिवासी तरुण पहायला मिळतात. मध्ये दंतेवाडामध्ये प्रशासनाने एक आवाहन केले की, गलोर सोडून द्या आणि पक्ष्यांची, छोट्या प्राण्यांची शिकार थांबवा. इथे उंदीरसुद्धा आगीत भाजून खूप आवडीने खाल्ले जातात. एकदा माझ्या मित्राच्या शाळेच्या बाजूला एक उंदीर निघाला, तर 15-20 लोक त्याला पकडण्यासाठी काही तास प्रयत्न करत राहिले. बारसुरजवळ अबुजमाड नावाचा मोठा डोंगराळ भाग आहे. अबुज नावाचा अर्थ अनाकलनीय. हा भाग म्हणजे नक्षली लोकांचा बालेकिल्ला समजला जातो. येथे अजूनही प्रशासन पोहोचू शकले नाही. इथे जाणे धोकादायक असून, नक्षली लोकांच्या परवानगीशिवाय कोणी आत जाऊ शकत नाही की, तेथून बाहेर येऊ शकत नाही. वर्षातून महाशिवरात्रीच्या 1-2 दिवशी मात्र येथे प्रवेश करायला पूर्ण परवानगी असते. येथे आतमध्ये, बारसुरपासून 25 किमी आत घनदाट जंगलात ‘तुलार गुफा’ आहे, जेथे स्वयंभू शिवलिंग आहे. त्यामुळे हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. 2019 साली मी येथील डॉक्टरांच्या टीमसोबत तेथे गेले होते. आम्ही 15-20 लोक बाईकवरून गेलो होतो, रस्त्यात जवळजवळ 15-16 नदी नाले पार करावे लागले. काहींच्या बाईक रस्त्यात खराब होऊन बंद पडत होत्या. रस्ता अगदी निबिड. अनेक आदिवासी चालत येतात. दूरवर गूढ संगीत घुमत होते. गुहेसमोर आदिवासी पारंपरिक वेशभूषेमध्ये संगीताच्या तालावर नृत्य करत होते. या गुहेला भेट देणे म्हणजे, एकदम अश्मयुगाची आठवण करणारा थरारक अनुभव होता. हा भाग पाहिल्यावर लक्षात येते की, याचे ‘अबुजमाड’ हे नाव अगदी सार्थ आहे.

आपल्यापेक्षा भिन्न असलेले, अजूनही जुन्या चालीरीती सांभाळणारे हे आदिवासी विविध अन्यायाने, शोषणाने दबून गेले आहेत. येथील जंगलात खनिजांचे मोठाले साठे आहेत. त्यासाठी मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या यांच्या जमिनी बळकावतात आणि आदिवासींची घरे असलेली जंगले उद्ध्वस्त केली जातात. जो आदिवासी जंगलाचा राजा असतो, तो खाणीमध्ये मात्र कमी पैशावर राबणारा मजूर बनून उरतो. खाणीमध्ये काम केल्याने फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होऊन त्याचे आयुष्य कमी होते. या कंपन्यांच्या विरोधात आदिवासींचा आवाज सरकारकडून दाबला जातो. यामुळेही अनेक तरुण-तरुणी नक्षली चळवळीकडे खेचले जातात. काश्मीरनंतर सर्वात जास्त लष्कर छत्तीसगडमध्ये आहे. लष्कराने व्यापलेल्या भागात नागरिकांचे विविध प्रकारे शोषण होते, जसे की, नक्षल असल्याच्या संशयावरून अनेक निष्पाप आदिवासींना तुरुंगात डांबले जाते. केस लढवायला, वकील द्यायला यांच्याकडे पैसे नसतात. कित्येक वर्षे, कुठल्याही पुराव्याशिवाय आदिवासी केवळ संशयावरून तुरुंगात खितपत पडतात. खोटी चकमक दाखवून अनेक निर्दोष आदिवासींना मारले जाते आणि नंतर त्यांना नक्षल म्हणून घोषित केले जाते. 2012 साली जून महिन्यामध्ये बिजापूर जिल्ह्यातील सारकेगुडा या गावात आदिवासींचा सण  बीजपंडुम साजरा होत होता. रात्रीच्या वेळी गावकरी एकत्र जमून लोकल दारूचा स्वाद घेत नृत्य-गाणे चालू होते. कोणाकडेही कसलेही शस्त्र नव्हते. पोलिसांनी अचानक येऊन या निशस्त्र जमावावर अंदाधुंद गोळीबार केला. यात एकूण 17 आदिवासी, ज्यात 7 अल्पवयीन मुलेही  होती. यात दहावीमध्ये शिकणारा, शाळेत प्रथम आलेला व शासनाने पाठ थोपटलेला गुणवंत आदिवासी विद्यार्थी होता. दुसर्‍या दिवशी सर्व वृत्तपत्रात मोठ्या बातम्या आल्या की, पोलिसांनी कुख्यात नक्षलवाद्यांना मारले. आदिवासी लोकांनी पोलिसांच्या या कृत्याविरोधात न्यायालयीन लढाई चालवली. त्यात अनेक मानवी अधिकारवाल्यांनी त्यांना मदत केली. आशुतोष भारद्वाज या ‘इंडियन एक्स्प्रेसच्या’ पत्रकाराने मृत आदिवासींच्या पोस्टमार्टेमचे पुरावे गोळा केले. 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की, मारले गेलेले हे आदिवासीच होते, नक्षलवादी नव्हते. अशा खोट्या एनकाऊंटरच्या घटना इथे नेहमी घडत असतात. स्त्रियांवर, शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार होतात. अत्याचार करून कधी त्या मुलीला वा स्त्रीला मारून टाकले जाते व नंतर नक्षलवादी म्हणून घोषित केले जाते. या आदिवासींच्या बाजूने जे कोणी उभे राहील, त्या व्यक्तीला सतत पोलिसांची भीती राहते. तरीही, काही मानवाधिकार कार्यकर्ते इथे जिद्दीने आदिवासींसाठी काम करतात, ज्यात व्यवसायाने वकील असलेल्या बेला भाटिया या आदिवासींच्या केसेस लढतात.

इतक्या सार्‍या समस्यांनी ग्रस्त अशी आदिवासी स्त्री माझ्या पुढ्यात येते, तेव्हा अगदी आतून कळवळा येतो. यांच्यासाठी कितीही काम केले, तरी कमीच आहे. त्यामुळे येथे सेवा देण्यात एक वेगळ्या प्रकारचे समाधान मिळते, जे आयुष्याला अर्थपूर्ण बनवते. आदिवासींची गोंडी ही भाषा समजायला खूप अवघड आहे. त्याचप्रमाणे तेलगू, हलबी या भाषाही बोलल्या जातात. यातील हलबी भाषा मराठीशी भरपूर मिळती जुळती असल्याने लगेच समजते व बोलताही येते. गोंडी आदिवासींशी संवाद करायला मात्र ‘मितानीन’ ची मदत घ्यावी लागते. ‘मितानीन’ या गोंडी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे मैत्रीण. आपल्याकडे जशा आशा वर्कर्स असतात, तशा छत्तीसगडमध्ये गावातून काही चाणाक्ष, कामसू महिलांना निवडून आरोग्यप्रशिक्षण दिले जाते, त्यांना ‘मितानीन’ म्हटले जाते. गावातील गरोदर महिलांची माहिती गोळा करणे, मलेरिया तपासणे, छोट्या आजारांवर प्राथमिक उपचार देणे, गंभीर आजारी रुग्णाला दवाखान्यात घेऊन येणे अशी कामे या मितानीन पार पाडतात. एकटीने दवाखान्यात यायला घाबरणारी आदिवासी गरोदर स्त्री मितानीनसोबत तपासणीसाठी व प्रसूतीसाठी विश्वासाने येते. मितानीन सोबत असली की, आम्हाला रुग्णांशी संवाद करणे सहज सोपे होऊन जाते आणि चांगल्या संवादामुळे स्त्रियांना आमच्याबद्दल विश्वास वाटतो. मितानीन या छत्तीसगडच्या यशस्वी प्रयोगासारखा आणखी एक प्रयोग म्हणजे हाट बाजार क्लिनिक. बर्‍यापैकी मोठ्या असणार्‍या गावात आठवडी बाजार लागतो, तेव्हा आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावांत, जंगलात राहणारी कुटुंबे या बाजारात वस्तूंची खरेदी करायला, स्वतःकडील भाज्या, फळे, धान्य विकायला येतात. आठवड्याचा हा बाजार सर्व आदिवासींसाठी छोटेखानी सणावारासारखा असतो, सर्वजण यानिमित्ताने एकमेकांना भेटतात. सरकारच्या लक्षात ही बाब आली. मग नर्सचे एक पथक बनवून या बाजारात छोटे क्लिनिक लावले जाते, ज्यात गर्भवती स्त्रियांची नोंदणी, लसीकरण, छोट्या आजारांचे उपचार या सुविधा उपलब्ध करवल्या जातात. हा प्रयोग पूर्ण छत्तीसगडमध्ये यशस्वीरीत्या अजूनही चालू आहे. याद्वारे लसीकरणामध्ये चांगलीच वाढ झाली.

इथे काम करणे ही फक्त सेवाच नाही, तर शिकणेसुद्धा आहे. आपण आदिवासींना फक्त देत नसतो, तर त्यांच्याकडूनही भरपूर काही घेत असतो. म्हणून मी नेहमी म्हणते की, हे एकतर्फी नाहीये, ही टू वे चालणारी प्रक्रिया आहे. इथे काम करून माझ्यामध्ये मोठा बदल घडून आला. आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलत गेली. येथे मला अनेक तरुण-तरुणी भेटले, जे आदिवासींसाठी विविध क्षेत्रात काम करत आहेत. मूळचा आंध्र प्रदेशचा असलेला प्रणित सिन्हा हा तरुण 8 वर्षांपूर्वी येथे शिक्षणक्षेत्रात काम करण्यासाठी आला आणि येथेच रमला. ‘बचपन बनाओ’ या नावाने सामाजिक संस्था सुरू करून तो दंतेवाडा जिल्ह्यात आदिवासी मुलांसाठी शिक्षण कसे चांगल्या प्रकारे देता येईल, यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम पाहतो आणि एका आदिवासी गावात ‘सपनो की शाला’ या नावाने शाळाही चालवतो. महाराष्ट्रातील नाशिकचा असलेला आकाश बडवे हा चांगल्या पगाराची नोकरी सोडून दंतेवाडामध्ये आला आणि त्याने येथील आदिवासी गावांतील शेतकर्‍यांची जैविक शेती करणारी, ‘भूमगादी’ या नावाची संस्था सुरू केली. सामाजिक क्षेत्रात काम करणारी माझी मैत्रीण ऋतुगंधा व मित्र सागर हे दोघे काही महिन्यांपूर्वी आकाशच्या कामात सामील झाले आहेत. जीतसिंग आर्य हा तरुण बस्तरमध्ये पर्यटन व्यवसायाचे काम करतो. बस्तर हा भाग नक्षली कारवायांमुळे कुख्यात आहे. परंतु, या भागाला निसर्गाचे वरदानही लाभले आहे. भव्य नद्या आणि त्यावरचे भव्य धबधबे हे येथील मुख्य आकर्षण आहे. येथील आदिवासी तरुण-तरुणींना गाईड बनण्याचे प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मिती करणे, यावर जीत काम करतो. या सर्व मित्र -मैत्रिणीचे मिळून आमचा इथे चांगला ग्रुप बनला आहे. विचारांची देवाणघेवाण, एकमेकांचे काम पाहून प्रेरणा घेणे, एकमेकांना मानसिक बळ पुरवणे यासाठी या ग्रुपची खूप मदत होते.

———————————————-

(लेखिका छत्तीसगढमध्ये अनेक वर्षापासून  आदिवासी व नक्षल भागात वैद्यकीय सेवा करतात.)

9399967725

 
 
 
 https://www.maayboli.com/node/83698
Submitted by मनिम्याऊ on 11 July, 2023 - 06:54

"यावर्षी इयरएन्डला कुठे जायचं फिरायला?"
ऑक्टोबरच्या एका दुपारी आमच्या पुण्यातल्या घरात सुरु असलेला संवाद.
"हं .. !"
माझा एकाक्षरी प्रतिसाद.
तुझ्या लेकीच्या शाळेला ख्रिसमसची ८ दिवस सुट्टी आहे त्यातच अड्जस्ट झालं तर उत्तम.. !" आई म्हणाली. "रंजू मावशी कधीची बोलावते आहे रायपूरला. जायचं का?" गणपतींनंतर आई माझ्याकडे मुक्कामाला आली असता चाललेली प्लॅनिंग .
"बघू ....!"
"अगं बघू काय बघू, तुझ्याशी बोलते आहे." मला लॅपटॉप मध्ये डोकं घातलेलं बघून माँसाहेब जरा जोरातच म्हणाल्या. "जायचं का रायपूरला?" मग मात्र 'वर्क फ्रॉम होम' जरा बाजूला सारून या 'होम वर्क' मध्ये भाग घेणे गरजेचे झाले.

"रायपूर... ? मी जरा विचार करत म्हटले. "हो अगं, रंजू मावशीकडे राहूया दोन दिवस आणि काही जवळपास असेल तर करूया थोडी भटकंती." इति उत्साही आईसाहेब. वय वर्षे ६६. "ठीक आहे. बघू जमतंय का" एवढे बोलून मी पुन्हा लॅपटॉप मध्ये डोळे घातले.

हो नाही करता करता रायपूरला जाण्याचे नक्की झाले आणि मग प्रवासाची आखणी करायला घेतली. माझ्यापेक्षा जास्त उत्साही घरातले दोन मेम्बर्स होते. आई आणि माझी लेक विजयालक्ष्मी, वय वर्षे ६.
रंजूमावशीला तात्काळ फोन लावला गेला आणि "डिसेंबर मध्ये येत आहोत, प्रोग्रॅम कन्फर्म" असे शिक्कामोर्तब झाले आणि आईसाहेबांनी २ दिवसांनी नागपूरसाठी प्रस्थान ठेवले.

रायपूरपासून जवळपासची / आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे कोणती, तेथे पोचण्याची साधने काय, प्रवासाचे अंतर किती आणि कसे कापायचे यावर गूगलबाबाच्या मदतीने शोधमोहीम सुरु केली. तसेच आणखी एक नियम यावेळी आम्ही आम्हालाच घालून घेतला कि शक्य तितक्या कमी खर्चात हि ट्रिप आखली गेली पाहिजे. तरीदेखील कोणत्या प्रवासी कंपन्या अश्या टूरचे आयोजन करतात का याचा पण आढावा घेतला. म्हणजे प्रवासी कंपन्या आपल्या पॅकेजमध्ये काय काय सुविधा देतात. कोणत्या ठिकाणांचा समावेश करतात हे एकदा कळले कि आपण त्यानुसार स्वतः व्यवस्थित आखणी करू शकतो.

जगदलपूर मध्ये २ दिवस २ रात्रीचा मुक्काम करण्याचे ठरवले आणि मेक माय ट्रिप (MMT), अगोडा, GOIBIO या वेबसाइट्स वापरून मुक्कामासाठी योग्य ठिकाणे बघायला सुरवात केली.
तसेच नागपूरची एक टुरिस्ट कंपनी 'श्री गजानन ट्रॅव्हल्स' बस्तरची ६ दिवसीय ट्रिप आयोजित करते असे समजले. लगेच त्यांना संपर्क साधून माहिती पत्रके मागवलीत. त्यांने तत्परतेने माहिती तर पुरवलीच पण श्री राहुल चांदुरकर स्वतः नागपूरच्या घरी आईची भेट घ्यायला आलेत. त्यांना आम्ही केवळ माहितीसाठी संपर्क साधतो आहोत असे स्पष्टपणे सांगितले तरी देखील अत्यंत अगत्याने सर्व प्रवास आखणीसाठी मदत तर केलीच शिवाय ते स्वतः आमच्या ट्रीपच्या दिवसांतच त्यांच्या कंपनीच्या 'बस्तर-टूर' सोबत आहेत तर काही अडचण आल्यास "विनासंकोच संपर्क करा" असे सांगून लागेल ती मदत देण्याची तयारी दर्शवली.

मिळवलेल्या सगळ्या माहितीनुसार सिरपूर, जगदलपूर, कांकेर आणि तिरथगड या ठिकाणांना भेट देण्याचे निश्चित केले. रायपूरला पोचल्यावर थेट जगदलपूर, तिथून दुसऱ्या दिवशी कांकेर येथे कूटूमसर गुहा आणि तिरथगड धबधबा करून रात्री परत जगदलपूर आणि तिसऱ्या दिवशी जगदलपूर शहर आणि चित्रकोट धबधबा पाहून रायपूरसाठी प्रस्थान. चौथ्या दिवशी सिरपूर या रायपूर जवळील प्राचीन जैन मंदिर समूह आणि पुरातात्विक उत्खननाच्या स्थळाला एकदिवसीय भेट आणि सायंकाळी रायपूर शहर दर्शन व थोडीफार स्पेशल खरेदी/खादाडी करून पाचव्या दिवशी नागपूरला परत असा ढोबळ कार्यक्रम आखला गेला. आणि मित्रमंडळींसमोर ट्रिपचा डंका वाजवला ...

काही प्रतिक्रिया अपेक्षित तर काही अनपेक्षित.
"बस्तरला जातायत? त्यातही जगदलपूर? लाईफ इन्शुरन्स केलाय ना?" एक काळजी.

"अरे कशाला त्या नक्षलग्रस्त भागात जाताय? दुसरी ठिकाणे नाहीत का?" एक विचारणा

तर काहींचे म्हणणे कि "बिनधास्त जा, काही धोका नाही. अविस्मरणीय सहल होईल".

वेगवेगळी मते आणि मतांतरे.. पण 'अतिशय सुंदर प्रदेश आहे' यावर मात्र एकमताने शिक्कामोर्तब.

रायपूर मध्ये मुक्काम कुठे करावा हा प्रश्नच न्हवता. मला स्वतःला खरंतर कोणाच्या घरी जाऊन राहायला अवघड वाटतं पण इथे मावशीचं घर असल्याने व ती तेथे एकटीच रहात असल्याने तसा संकोच न्हवता. शिवाय रायपूरला पोहचल्या दिवशीच रात्री पुढे जगदलपूरला निघायचे होते.

जगदलपूर मधील २-३ हॉटेल्स निवडून प्रत्यक्ष बुकिंग करण्याआधी त्यांना फोनवर संपर्क केला. कारण तेच... वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे 'जगदलपूरमध्ये फिरणे किती सुरक्षित?' असा किडा डोक्यात वळवळायला सुरवात जी झाली होती. त्यात बरोबर दोन जेष्ठ नागरिक स्त्रिया आणि एक लहान मुलगी. नाही म्हणलं तरी जरा काळजी वाटत होतीच. पण फोनवर प्रत्येक हॉटेल व्यावसायिकाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. बऱ्याच शंकांचे निरसन झाले. शिवाय प्रत्येक हॉटेल ज्या वेगवेगळ्या सुविधा देतात त्याबद्दल पण माहिती मिळाली. सरतेशेवटी राहण्यासाठी 'हॉटेल नमन बस्तर' ची निवड केली. आणि दि. २७-१२-२०२२ रोजीचे ३ adults १ child साठी बुकिंग केले.

आता तिकीट बुकिंग चा दुसरा टप्पा... माझा आणि लेकीचा प्रवास सुरु होणार पुण्यातून. नागपूरला घरी ख्रिसमस एन्जॉय करून व दोन दिवस थांबून आईसोबत पुढच्या प्रवासासाठी नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेसचे आरक्षण केले. २६ डिसेम्बरची सकाळी ६:१५ ची रेल्वे. रायपूरला पोचणार दुपारी ११:०० वाजता. तो दिवस मग रंजू मावशी कडे घालवायचा असे ठरले. पुढे रायपूर-जगदलपूर हया ३०० कमी अंतराच्या प्रवासासाठी बस, रेल्वे आणि विमान हे तिन्ही पर्याय उपलब्ध आहेत. रायपूरहून रोज दुपारपासून दर १५ मिनिटांच्या अंतराने बसेस आहेत ज्या सर्वसाधारणपणे साडेसहा ते सात तासांत हे अंतर कापतात. तसेच दुर्ग-जगदलपूर एक्सप्रेस हि रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावते पण हि गाडी एवढे अंतर कापायला १४ तास घेते आणि पार ओडिशामधून फिरवून आणते. राहता राहिले विमान. तर दररोज एक alliance एअरलाईन्सची ५५ मिनिटांची फ्लाईट असल्याचे कळले पण त्यांचे नेटवर रिव्युज काही खास न्हवते व अनेकदा त्यांच्या फ्लाईट्स वेळेवर रद्ददेखील होतात असे हॉटेलवाल्यानी पण सांगितले. सर्वदृष्टीने वेळ आणि आर्थिक गणित यांचा विचार केल्यास बसप्रवासाचा पर्याय सर्वात सोयीचा वाटला. रात्री उशिरा आरामात बुकिंग करायला घेतलं आणि तेवढ्यात फोन वाजला ...
Ranju mavshi calling ....

बापरे...! आता यावेळी कसा काय फोन मावशीचा? काय झाले असेल? जरा साशंकतेनेच फोन उचलला तर मावशीचा पहिला प्रश्न, "आपलं बुकिंग झालं का गं?"

"हो, हॉटेलचं झालंय, अजून बसचं बाकी आहे. का गं ? काय झालं?"
"अगं, माझी एक मैत्रीण ‘ज्योती‘ पण यायचं म्हणते आहे आपल्या बरोबर. तर अजून एक मेम्बर वाढवता येईल का?" इति रंजू मावशी
ओह, आता आली की पंचाईत! हॉटेल मध्ये ३ ऍडल्टस १ चाईल्ड अशी एकच रूम बुक केली आहे. आता आणि एकजण वाढणार म्हणजे २ रूम्स कराव्या लागतील. शिवाय सुट्टीचा सीजन असल्याने त्याच हॉटेलमध्ये दुसरी रूम मिळायला हवी. किंवा मग दुसरे हॉटेल बघायला लागणार आता. आणि हे 'नमन बस्तर' वाले रिफंड किती आणि कधी करतील काय माहित? एक ना दोन,अनेक प्रश्न मनात चमकून गेलेत. तिकडून मावशी विचारतेच आहे कि "काय सांगू मैत्रिणीला?"
"म्हटलं थांब जरा. उद्या सकाळी हॉटेलशी बोलते आणि मग सांगते".
दुसऱ्या दिवशी सकाळी परत हॉटेलला फोन. एक मेम्बर वाढतोय म्हटल्यावर समोरून उत्तर आलं कि

"अजी मेडमजी, कोई बात नही जी।
अपने रूम बहुत बडे बडे हैं।
चार क्या, छह लोग भी रेह लेंगे आराम से।
आप बस पंधरासौ रुपैय्या एक्सट्रा भर दिजीए....| "

हो ना करत, घासाघिस करत जास्तीचे हजार रुपये ठरले आणि एक्सट्रा बेडसह बुकिंग स्टेटस अपडेटेड... आणि हा एक 'एक्सट्रा मेम्बर' सामील करून घेण्याचा या ट्रिप मधला सर्वोत्तम निर्णय ठरला.. उत्साहाचा झरा... न्हवे न्हवे.. 'उत्साहाचा धबधबा' म्हणूया अशा व्यक्तिमत्वाची ग्रुपमध्ये एन्ट्री झाली.. मिसेस ज्योती डोळस उर्फ ‘ज्योती मावशी’... उर्फ 'ज्योती आज्जी'. तिच्याच भाषेत सांगायचे तर सगळं चालतं मला, काहीही हाक मारा, कुणी ताई ,कुणी काकू,मावशी,कुणी आजी .सगळी नाती प्रेमाची

आता ३ सिनिअर सिटीझन, एक जुनियर सिटीझन आणि मी, अशी पाच जणांची यात्रा ठरली. त्याच सुमारास रेल्वे मंत्र्यांनी मध्य भारतासाठीच्या पहिल्या 'वंदेभारत एक्सप्रेसची' घोषणा केली.. अरे वा.. चला हा पण अनुभव घेऊन टाकूया ..! लगोलग परतीचे तिकीट (रायपूर- नागपूर) वंदेभारत एक्सप्रेसचे बुक केले. बसचे जाण्यायेण्याचे तिकीट काढून झाले, व्हॉटसॅप ग्रुप तयार झाला, त्यावर सगळे अपडेट्स, सूचना, तिकिटांच्या प्रती, सगळ्यांचे आधार कार्ड्स, इमरजंसी फोन नंबर्स, घरचे संपर्क क्रमांक अशा असंख्य गोष्टींची देवाण घेवाण सुरु झाली. आणि सर्व तयारीनिशी दिनांक २३-१२-२०२२ रोजी मी आणि लेक नागपूरसाठी रवाना झालोत.

क्रमशः

तळटीप
मी मागे एकदा इथेच मायबोलीवर म्हणाले होते कि

'भारत का दिल' म्हणजे मध्यभारत हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला प्रदेश. ब्रिटिश अमदानीत CP & Berar प्रांत. घनदाट जंगले, पशू संपदा, खनिजे, वनस्पती विविधता असलेल्या या प्रदेशाच्या सीमा उत्तरेस सागर-जबलपूर पासून दक्षिणेस हैदराबाद संस्थानापर्यंत तर पश्चिमेस बुलढाण्यापासून पुर्वेस बस्तरपर्यंत होत्या. यात आजच्या भूगोलाच्या दृष्टीने बघितल्यास पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, बालाघाट, सातपुडा पर्वतरांगा, दंडकारण्य आणि छत्तीसगढ असे विभाग पडतात. हा प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून सुधा ओळखल्या जातो.
खरतरं मध्य भारताच्या एकंदरीतच समाज जीवन आणि संस्कृतीबद्दल खूप लिहिण्यासारखं आहे. इथली घनदाट जंगले, भेडाघाट- चित्रकोट सारखे प्रचंड धबधबे, पचमढी- चिखलदरा ही पर्यटन स्थळे, चंद्रपूर-ब्रह्मपुरीतील प्राचीन मंदिरे, इटियाडोह- नवेगावबांधसारखे जलाशय यांबद्दल कितीही लिहिलं तरी कमीच.

पुढे कधीतरी या सगळ्यांवर लिहिण्याची इच्छा आहे.

तर सादर आहे मध्य भारतातल्या 'बस्तर' या नितांतसुंदर प्रदेशाची सफर. हा सध्याच्या छत्तीसगढ राज्याचा दक्षिण भाग. रामायणातील 'दक्षिण कोसल जनपद'. 'द ओरिजनल दंडकारण्य' .. नक्षलवादाचा डाग लागलेला हा प्रदेश. पण त्यामुळेच काहीसा अस्पर्श. नुसते भटकंतीचे वर्णन करण्यापेक्षा तेथे भेटलेली माणसे, बस्तरचा इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून द्यायची इच्छा आहे. त्यामुळे लिहिण्याच्या ओघात काही ऐकीव दंतकथा पण येतील ज्यांच्या source बद्दल मला खरंच काही माहिती नाही. त्यामुळे मी सगळ्याच प्रश्नाची उत्तरे नाही देऊ शकणार.

मी काही लेखिका नाही. ना vlogger. त्यामुळे माझ्या मर्यादित अनुभव विश्वाला गोड मानून घ्या. काही सूचना असतील जरूर सांगा. त्याप्रमाणे बदल करण्याचा नक्की प्रयत्न करेन. कुठे जास्तीचं पाल्हाळ लावलं असं वाटत असेल तर तसंदेखील सांगा. मात्र कडू-गोड का असेना प्रतिक्रिया येऊ द्यात. म्हणजे मला स्वपरीक्षण करता येईल.
आणि एक, हे मी आधी लिहून ठेवलेलं नाहीय. त्यामुळे ३-४ दिवसांच्या अंतराने भाग प्रकाशित करेन. (घाबरू नका ३-४ भागांमध्येच लेखमालिका आटोपती घेईन).

--मृण्मयी

 15:32

भाग १
सर्व तयारीनिशी दिनांक २३-१२-२०२२ रोजी मी आणि लेक नागपूरसाठी रवाना झालोत.... पुढे...

ख्रिसमस पार पडला. बॅग भरण्यावरून नेहमीप्रमाणेच असंख्य छोट्या मोठ्या चकमकी उडाल्यात (हि एक आमच्या घराची परंपरा आहे कारण आईसाहेबांना नेहमीच वजनाला हलक्या पण संख्येने जास्त बॅग्स घ्यायच्या असतात तर मला वजन जास्त झाले तर चालेल पण नग जास्त होता कामा नयेत. समोर आणून घातलेल्या ढिगातून गरजेपुरत्याच वस्तू निवडून बाकी पांघरायला घेतलेल्या चादरी,जास्तीचे पायमोजे/हातमोजे इ. वस्तूंवर काट मारली.
(इथला संवाद :
- "हि पांघरुणे कशाला घ्यायची ?"
- "अगं असू देत, आपल्या आपल्या चादरी असलेल्या बऱ्या"
- "अगं हॉटेल बुक केलं आहे तिथे. धर्मशाळा नाही"
- "बस मध्ये लागतील"
- "स्लीपर कोचचं बुकिंग आहे आपलं. ते देतात पांघरुणे"
- "छे छे. त्यांचं नको. कधी धुतात कि नाही कोण जाणे.. "
- "शाली घेतल्या आहे ना? त्या वापरा बस मध्ये". आणि मग बरीच धुसफूस होऊन पांघरुणे कपाटात परत गेलीत)
असो. तिघीत मिळून दोन बॅग्स आणि एक खाऊची पिशवी रात्रीच भरून ठेवली. सकाळी ५ वाजताच निघायचे होते. ओला शेड्युल करून ठेवली आणि रात्री जरा लवकरच गुडूप झालोत.

२६ तारीख उजाडली. ट्रेन स्टेटस ‘On Time’ बघून सव्वासहाची ट्रेन गाठायला पावणे सहालाच मध्य रेल्वेचे इतवारी स्टेशन गाठले आणि कानावर घोषणा.. 'प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे , गाडी क्रमांक 12856 , नागपूर- बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेच्या ५० मिनिटे उशिराने सुटेल. प्रवाशांना होत असलेल्या असुविधेबद्दल …

पहिली माशी इथेच शिंकली. ठीक आहे. आलिया भोगासी असावे सादर. १ तासच ना, बसुया स्टेशनवरच. तसे स्टेशन एकदम स्वच्छ होते त्यामुळे एक बेंच पकडून तिथे ठिय्या दिला. खाऊची पिशवी उघडल्या गेली. हळू हळू आमचे सहप्रवासी आजूबाजूला येऊन बसायला लागलेत. एक शाळेची सहल आली आणि शांत वातावरणात एकदम जिवंतपणा आल्यासारखा झाला. ७ वाजता मघाचीच घोषणा परत. पण आता ५० मिनिटांऐवजी २ तास ५० मिनिटे होती. आता वैताग यायला लागला. काही लोक इतर काही पर्याय मिळतात का ह्याची चौकशी करू लागलेत. आजूबाजूनी 'भारतीय रेल्वे'वर टीका / टिप्पणी सुरु झाली. विनोद सांगितले जाऊ लागलेत. काहींनी बसचा पर्याय निवडून रेल्वे स्टेशनवरून काढता पाय घेतला. पुन्हा एकदा तिसरी घोषणा झाली.... आपल्या निर्धारित वेळेच्या ५ तास १० मिनिटे उशिराने सुटेल..

आता मात्र आमचं धाबं दणाणलं. हे असंच चालू राहिलं तर कसं? जरी आपली जगदलपूरसाठीची बस रात्री उशिराची आहे तरी संध्याकाळच्या आत रायपूरला काहीही करून पोचायलाच हवं. बसल्या बसल्या मोबाईलवर इतर गाड्यांचे पर्याय शोधायला सुरवात केली. सगळीकडे १०० च्या पुढे WL किंवा मग सरळ REGREAT. आता कसं करायचं? yesss.. दुपारची २:३० ची वंदेभारत. AVL २०६. लगेच BOOK NOW वर क्लिक केले. इकॉनॉमी क्लासची ३ तिकिटे काढलीत. इंटरसिटीचं आरक्षण रद्द केलं. refund मिळाला तर ठीक, नाहीतर तेवढे पैसे 'भारत सरकार सेवार्थ' असं म्हणून १०:३० वाजता आमची वरात परत (खाऊच्या निम्म्या फस्त झालेल्या डब्यांसह) घरी दाखल झाली.

दुपारी १ वाजता जेवणे आटोपली. खाऊचा डब्बा नव्याने भरला. 'सुटसुटीतपणे वागवायला बरी' म्हणून एक एक्सट्रा बॅग तेवढ्या वेळात सामानात सामील झालीच. आणि यावेळेला ट्रेन स्टेटस तीन तीन वेळेला तपासून घेत परत एकदा आमच्या स्वाऱ्या स्टेशनात दाखल व्हायला रिक्षात बसल्यात. स्टेशन जवळ पोहोचलोच. एक उड्डाणपूल बाकी आहे कि आम्ही स्टेशनातच. पण.. पण.. पण..
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे हे कसे काय बरे विसरलो आम्ही? झिरो माईल चौकाजवळ रास्ता रोको आंदोलन चालू होते. रस्त्यात अनेक मोर्चे, पोलिसांचे कठडे. मामूच मामू चहूकडे- गेली आता ट्रिप कुणीकडे??? एका पोलिसाने रिक्षा अडवली.

"मामा, स्टेशनपर जाना है. यहांसे नजदिक पडेगा, जाने दो ना" त्याने आत डोकावून बघताच आम्ही आर्जव केलं.
"कहाँ जाना हैं? कौनसे गांव? कौनसी गाडी से?"
उलटतपासणी सुरू झाली. सगळ्या चौकशीला यथाशक्ती सामोरे गेल्यावर(च) मामांचे समाधान झाले आणि त्याने बदली रस्ता सांगितला. १० मिनिटे इथेच गेलीत. आता घाई करणे गरजेचे झाले होते. रिक्षावाल्या भैयांना १० वेळा "जल्दी जल्दी चलो भैया, सौ रुपये एक्सट्रा देंगे" बोलून झाले. पण रिक्षा भयानक ट्राफिक जॅम मध्ये फसली होती. एकदा विचार केला. जाऊदे उतरू इथेच. समोर तर आहे स्टेशन. जाऊया चालत चालत. पण भैय्यानी त्यांचे रिक्षा चालनाचे कसब, नागपुरातल्या गल्लीबोळांचे ज्ञान आणि तोंडाने मुक्तपणे समोर येईल त्या प्राण्याला शिव्या घालण्याइतका (अप)शब्दसंग्रह यांच्या जोरावर आम्हाला गाडीसुटण्यापूर्वी बरोब्बर १० मिनिटे नागपूर जंक्शन रेल्वे स्थानकाच्या मागील दारात म्हणजे 'संत्रा मार्केट गेट' वर नेऊन सोडले आणि एक्सट्रा १०० रुपये कमावलेत.

समोर आलेल्या पहिल्या कुलीला पकडले. “वंदे भारत. बोगी XYZ सीट नंबर XYZ” इतकेच सांगितले आणि सामान अक्षरश: त्याच्या हातात कोंबले. कुली "आओ मेरे पीछे" म्हणाला आणि (जवळ जवळ) अंतर्धान पावला. आम्ही अक्षरश: धूSSSSम पळत त्याच्या मागे निघालो. त्यात माँसाहेबांना स्वयंचलित जिन्यांचा फोबिया. आता आली पंचाईत. शेवटी मी समोरून आईचा हात धरून तिला हळूच ओढले आणि विजयालक्ष्मीने "आज्जी यू कॅन डू इट" म्हणत मागून हलकासा धक्का देत आजीला सरकत्या जिन्यावरून इच्छित डब्यासमोर आणण्याचे कठीण कार्य संपन्न केले. कुली आमच्या सीटवर वाट बघत बसला होताच. त्याचे भाडे घेऊन तो उतरताच गाडीचे दरवाजे बंद झालेत. हुश्श…

'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने' या म्हणीची पुरेपूर प्रचिती या अर्ध्या दिवसात आम्ही घेतली. आणि 'सफर'नामा या शब्दाचा अर्थ इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांप्रमाणे उमजला.

'वंदे भारत एक्सप्रेस' के क्या केहने... ! सगळीकडे नव्याची नवलाई झळकत होती. स्वयंचलित दरवाजे, इंग्रजी, हिंदी, मराठी आणि छत्तीसगढी अशा चौभाषिक घोषणा, स्पीड डिस्प्ले बोर्डस, सीटच्या पाठीला असलेले खानपानाचे टेबल्स, टिपटॉप गणवेशधारी कर्मचारी.
गाडीने वेग घेतला.. थोड्याच वेळात व्यवस्थित ट्रे मधून अल्पोपहार सर्व्ह करण्यात आले. त्यानंतर आईस्क्रीम. मज्जाच मज्जा..! विजीची पलीकडल्या सीटवरल्या अंकलशी गट्टी जमली होती. मग काय, त्यांच्या वाटणीचे आईस्क्रीम पण तिलाच.
vandeBharat1.jpeg

गोंदिया पार केले आणि गाडीने महाराष्ट्र सोडला. आता नवे राज्य. आजूबाजूचा भूप्रदेश पण थोडाफार बदलायला लागला होता. विरळ तुरळक झाडी जाऊन आता गच्च घनदाट झाडी दिसायला लागली. आता गाडी 'डोंगरगढ - धारा रिझर्व फॉरेस्ट' मधून जाते.
Dongargadhra1.jpg

साडेचार वाजता डोंगरगढ पार केले. 'बम्लेश्वरी' या मूळ आदिवासी देवतेचे ठाणे असलेले 'डोंगरगढ' हे या भागातले हे मोठे तीर्थक्षेत्र आहे. घनदाट झाडीने वेढलेल्या काळ्या खड्या कातळांवर वसलेल्या उंचावरच्या मंदिराचे गाडीमधूनच दर्शन होत होते.
या देवीला झेंडूच्या फुलांची आरास करतात. सोबतच्या अंकलनी त्याबद्द्लचे एक मजेशीर लोकगीत 'चलो चले देखणं को फुल गेंदा' अगदी तालासुरात म्हणून दाखवले.

Dongargadh.jpg

असा हसत खेळत प्रवास पार पडला आणि सायंकाळी ६ वाजता रायपूर आले. आमच्या जुन्या वेळापत्रकानुसार तब्बल ७ तास उशिराने रायपूरात पाय ठेवला. तेथे कळले कि सकाळची इंटरसिटी एक्सप्रेस अजूनही पोहोचली नाहीय..

जुन्या रायपुरातील डांगानिया भागात मावशीचे घर आहे. तिने भलेमोठे स्वागत केले. रात्रीसाठी स्वयंपाक करून ठेवलाच होता. इन मिन तीन जणी जेवायला (कच्चा-लिंबू गाडीतच खाऊन-पिऊन आता सुस्तावला होता) पण जेवण एकदम साग्रसंगीत. सुपापासून तुपापर्यंत चारीठाव जेवायला होते. "अगं एवढं कशाला करत बसलीस? आता लगेच रात्रीचा बस प्रवास आहे" तर मावशी सांगू लागली, कि "माझ्याकडे पाहुणे येणार म्हटल्यावर शेजाऱ्यांनी एक- दोन पदार्थ खास बनवून आणून दिलेत. आपके मेहमान वो हमारे मेहमान" अशी पद्धत आहे. म्हणून इतके पदार्थ झालेत". थोडे थोडके अन्न पोटात आणि बरेचसे फ्रीझ मध्ये ढकलले. थोडा वेळ आराम केला .

रात्री १०:३० वाजताची 'स्लीपरकोच' बस होती. नवे बसस्थानक जरा शहराच्या बाहेर असल्याने पावणे दहा वाजताच ज्योतीमावशी तिच्या मुलासह कार घेऊन हजर झाली व आम्ही ते भले मोठे बसस्थानक गाठले.

आजच्या दिवशीचा suffer नामा अजून संपला न्हवता हेच खरे. बस स्थानकात गेल्यावर कळले कि रायपूर पासून १० किमी अंतरावर कुठेतरी दोन ट्रक ड्रायव्हर्स मध्ये भांडण होऊन मारामाऱ्या झाल्यात आणि त्यांनी आता चक्का जाम सुरु केलाय. सगळ्या बसेस तेथे अडकल्या आहेत. 'जय हरी विठ्ठल. बसा आता इथेच भजन करत'. विजयालक्ष्मीला दिवसभराच्या दमणूकीने झोप अनावर झाली होती. मग तेथेच कारमध्ये तिला झोपवले.
अर्ध्या तासानंतर एक बस दुरून येताना दिसली. मग थोड्या थोड्या अंतराने एक एक बस येऊ लागली. "चला, विठ्ठल पावला म्हणायचं." आणि मग १०:३० च्या बस मध्ये पावणे बाराला झोपलेल्या बाळासह स्थानापन्न होऊन आम्ही जगदलापूरच्या दिशेने कूच केले.

क्रमशः

 

बस एकदम नवी, स्वच्छ आणि अतिशय आरामदायक होती.
जगदलपूर हे शहर रायपूरच्या दक्षिणेकडे असून रस्त्याने हे अंतर २९० किलोमीटर आहे. वाटेत लागणारी मोठी गावे म्हणजे कुरुंद, धमतरी, चारामा, कांकेर, केशकाल आणि कोंडागांव. कांकेर पार केल्यावर रात्री अडीच वाजता गाडी एक धाब्यावर थांबली. कोणाला चहा हवा असेल किंवा वॉशरूम वापरायची असेल तर इथेच जावे लागेल. इथून पुढे आपण संवेदनशील क्षेत्रामध्ये प्रवेश करतो. यानंतर गाडी आता थेट जगदलपूर शहरातच थांबेल अशी चालकाने सूचना दिली आणि २० मिनिटांची विश्रांती जाहीर केली.

इथून पुढे आपण दंडकारण्यात प्रवेश करतो. या घाटाचं नाव आहे 'केशकाल घाटी' ज्याला दंडकारण्याचे प्रवेशद्वार म्हणतात. शतकानुशतके या पहाडांमुळे बस्तर प्रदेश अस्पर्श राहिला होता. इथल्या दुर्गम भूभागाने बस्तरच्या नाग चालुक्य राज्यावरील अनेक हल्ले परतून लावले.
‘केशकाल’ या नावातच त्याचे वैशिष्ट्य दडलेले आहे. इथली रस्त्याची अरुंद आणि अतिशय तीव्र उताराची अशी बारा वळणे आणि खोल दऱ्या नेहमीच वाहनांसाठी काळ ठरले आहेत. काळाच्या उदरात सामावण्यासाठी फक्त केसभर अंतराचा फरक महत्वाचा आहे म्हणून हा 'केशकाल' घाट. याचेच नाव 'बारा भंवर घाट' उर्फ 'तेलिन घाटी'.
keshkal ghati sat image.jpg
.
keshkal ghati telin.jpg
(Image: google earth)

घाटात 'तेलीण' मातेचे मंदिर आहे. तेथे सलामी देऊनच पुढील प्रवासाची सुरवात झाली. रस्ता दिसत जरी नसला तरी घाटाचे प्रत्येक वळण जाणवत होते. रात्रीच्या अंधारामुळे बाहेरची हिरवाई जरी दिसत नसली तरी या घुप्प अंधारात या गच्च जंगलाचा एक वेगळाच गंध आसमंतात जाणवत होता.

सकाळी ६ वाजता बस व्यवस्थित जगदलपूर बस स्टँडला पोचली. येथून हॉटेलवर जायला इ - रिक्षा आणि मोठ्या सहा आसनी रिक्षांची सोय आहे. मात्र ओला /उबेर कॅब सर्व्हिस जगदलापुरात दिसली नाही. इतक्या सकाळी पण बस स्टॅण्डवर बरेच रिक्षेवाले दिसत होते. त्यातलाच एकाला पकडलं.
"भैया नमन बस्तर जाना है"
हां मैडमजी, छोड देंगे, बैठिये आप आटो में" असं सांगितल्यावर रिक्षात सामान चढवून आम्ही सगळ्याजणी स्थानापन्न झालो पण महाराज काही निघायचं नाव घेईना.
आम्हाला वाटले आणखी सवारींसाठी थांबला आहे कि काय? "क्या हुआ भैय्या, चलते क्यू नहीं? "जी सब लोग आ गये क्या?" त्याचा प्रश्न. "हां भैय्या, सब बैठ गये हैं आप चलिये" असं म्हणताच तो हैराण होऊन आमच्याकडे बघत, 'खाली लेडीज्य' असं पुटपुटत चालकाच्या जागी स्थानापन्न झाला. हा असा अनुभव पुढे दोन - तीन वेळेला आला. फक्त बायका बायकाच हिंडताहेत असं पाहून अनेक लोक आश्चर्यचकित व्हायचे. काही ठिकाणी 'चार अकेली लेडीज' म्हणून छोट्या मोठ्या सवलती देखील मिळाल्या.
आता हळू हळू उजाडू लागले होते. आजूबाजूचा परिसर उजळायला लागला होता. सर्वप्रथम काही जाणवले तर कमालीची हिरवाई, रस्त्याच्या दुतर्फा असलेली उंच उंच झाडे आणि अतिशय शुद्ध हवा.
road.jpg
१५ मिनिटांत 'हॉटेल नमन बस्तर' आले. रिसेप्शनच्या दाराशी आम्हाला सोडून रिक्षावाला परत गेला.

reception.jpg
चहूकडे एकदम सामसूम. रिसेप्शनमध्ये पण कोणीच नाही. दारावरची घंटा दोनदा - तीनदा वाजवल्यावर एका अर्धवट झोपेत असलेल्या माणसाने दार उघडले. त्याला बुकिंग डिटेल्स दिलेत. डायमंड डबल रूमचे बुकिंग असून देखील आमच्यासाठी 'प्लॅटिनम स्वीट' राखून ठेवण्यात आला असल्याचे शुभवर्तमान समजले. झालं असं होतं कि आदल्या दिवशी जे त्या खोलीत राहत होते त्यांनी मुक्काम वाढवल्याने मधल्यामध्ये आम्हाला हि बढती मिळाली होती (आणि ती पण चकटफू). आनंदाने किल्ल्या ताब्यात घेतल्या.

हे हॉटेल म्हणजे साडेतीन एकर शेतजमिनीवर वसविलेले मस्त रिसॉर्ट आहे. मुख्य प्रवेशदारापासूनच दोन्ही बाजूला उंच उंच झाडे असलेला हिरवागार रस्ता पुढे स्वागतकक्षापर्यंत जातो.
resortfall_wideview.jpg
स्वागतकक्षासमोरच एका भल्या मोठ्या झाडाखाली एक सिमेंटची छोटीशी टुमदार छत्री बांधली आहे आणि तिथे आपला गणपतीबाप्पा मांडला आहे.
ganesh1.jpg
रोज सकाळी या गणूबाप्पाची छोटीशी पूजा होते. तसेच इथला प्रत्येक कर्मचारी ड्युटीवर हजर झाल्यावर आधी या बाप्पाला भेट दिल्या शिवाय राहत नाही.

बाप्पा समोरून एक लांबच लांब पायवाट आत एका टेराकोटाच्या शिल्पाकडे जाते. हे एक बस्तरचे प्रतीकात्मक चिन्ह आहे.
resortfall.jpg

या इस्टेटीमधून एक नैसर्गिक ओढा पण वाहतो. त्यावरला पिटुकला कमानदार पूल परिसराच्या सौन्दर्यात भर घालतो.
pul.jpeg

पुढे राहण्याचे कॉटेजेस आहेत. प्रत्येक इमारतीसमोर अतिशय सुंदर बाग राखलेली आहे.
room.jpg
एकीकडे भोजनगृह तर मधोमध सुंदर निगा राखलेले विस्तीर्ण लॉन, त्यावर उंच झाडाला टांगलेला झोका व लहान मुलांसाठी छोटेसे पार्क आहे.
nam.jpg
.
namanbastar decoration.jpg
.
jhula.jpg

आमचा छोटीशी बाल्कनी असलेला स्वीट पण भारी होता.
suite_0.jpg

सकाळी ८ वाजताच फ्रेश होऊन हॉटेलच्या उपाहारगृहात जाऊन थोडाफार नाश्ता केला व दिवसभराच्या भटकंतीच्या नियोजनसाठी आधी ठरल्याप्रमाणे हॉटेल मॅनेजरची भेट घेतली. इथे सरकारी वाहनाने शक्यतो कोणी प्रवास करत नसल्याने सरकारी वाहतूक व्यवस्था विशेष अशी नाहीय. शिवाय प्रत्येक ठिकाणी जायला वाहनांची वारंवारता देखील कमी आहे. त्यामुळे हॉटेलची गाडी वापरण्याशिवाय पर्याय न्हवता. बरं हॉटेलच्या गाडीचे आधीपासून बुकिंग करून ठेवायला त्याने साफ मनाई केलेली होती.

इथे मात्र मनमर्जीचे दर सांगण्यात आले. आम्हाला सांगितले गेले कि
“आता एकाच इनोवा गाडी दिवसभरासाठी उपलब्ध आहे. १० वाजता हॉटेल मधनं निघून कांगेर अभयारण्य आणि तिरथगड धबधबा दाखवून सायंकाळी ६ वाजेपर्यंत परत घेऊन येऊ. तसें तर माणशी ३००० रुपये घेतो पण तुम्ही एकूण दिवसभरासाठी ११००० रुपये भरा.”
मी घासाघीस करायला लागले पण मॅनेजर मात्र अडून बसला होता. आता मात्र थोडा लबाडीचा वास यायला लागला.
"आधे घंटे में फायनल बताईये मॅडम".
समोरून अल्टिमेटम आला.
म्हटलं ठीक आहे सांगते आणि बाहेर आले. आता पुढे काय करावं ह्याबद्दल आपापसात चर्चा चालू असतानाच हॉटेलचाच एक कर्मचारी हळूच म्हणाला
"मेरे दोस्त कि गाडी है अव्हेलेबल, खुद्द ड्रायविंग करता हैं, आपको घुमा लायेगा पुरा दिन. आप कहते हो तो बात करूं क्या?"
म्हटलं दे बाबा नंबर. त्याच्या मित्राबरोबर बोलले. दिवसभराचे ४५०० रुपये ठरले. २० मिनिटांत पिकअपला येतो म्हणाला. आम्ही तयार होतोच. पाणी आणि भरपूर खाऊ सोबत घेतला. ठरल्या वेळेत श्री किरण कुमार त्यांची स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन हजर झालेत. चांगला माहितगार माणूस वाटला. इथला लोकल गाईड म्हणूनही काम करतो म्हणाला.
म्हटलं सांगा आजचा कार्यक्रम. काय काय दाखवणार?
क्रमशः

 

भारत का दिल देखो (प्रवास वर्णन) : बस्तर : भाग ४- कांगेर राष्ट्रीय उद्यान

Submitted by मनिम्याऊ on 20 July, 2023 - 17:21

भाग ३ नमन बस्तर
ठरल्या वेळेत श्री किरण कुमार त्यांची स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन हजर झालेत. चांगला माहितगार माणूस वाटला. इथला लोकल गाईड म्हणूनही काम करतो म्हणाला.
म्हटलं सांगा आजचा कार्यक्रम. काय काय दाखवणार?
पुढे....
पहिला थांबा कांगेर अभयारण्य. जगदलपूर पासून दक्षिणेकडे ३५ किमी अंतरावर कांगेर अभयारण्याचे प्रवेशद्वार आहे. हा पूर्ण रस्ताच घनदाट वनामधून जातो. किरणकुमार बरेच बोलके निघालेत. बस्तरच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचे मनापासून प्रेम आणि सार्थ अभिमान वागण्या बोलण्यात दिसून येत होता. 'रामजी' चे निस्सीम भक्त. "सीतामैय्या हमारी मैया, और लछमन हमारे बडे भैय्या. पार लगा दे सबकी नैय्या".अशी ठाम श्रद्धा. स्थानिक संस्कृतीबद्दल बरीच माहिती होती त्यांना. अर्ध्या तासात कांगेर घाटी नॅशनल पार्क च्या प्रवेशद्वारासमोर गाडी उभी केली.
kanger gate.jpg
इथे पूर्वी खाजगी गाडयांना आत जाऊ देत मात्र गेल्या काही वर्षांपासून वनविभागाच्या जिप्सी सफारींनाच प्रवेश आहे. त्याप्रमाणे सगळ्यांचे सफारीसाठी शुल्क भरले. जिप्सीचा नंबर यायला वेळ लागला तोवर किरणजी माहिती सांगू लागलेत.

सुमारे २०० वर्ग किमी क्षेत्रात पसरलेल्या कांगेर खोऱ्याचे नाव कांगेर नदीवरून पडले आहे जी छत्तीसगढ आणि ओडिशाच्या सीमेवरून वाहते. या अरण्यात अनेक उंच पहाड, खोल दऱ्या, महाकाय वृक्ष आणि विविध वन्यफुले आणि वन्यजीव आढळतात. अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती देखील येथे उगवतात. बस्तर मैना हा छत्तीसगढचा राज्यपक्षी जो हुबेहूब माणसासारखा आवाज काढू शकतो तो पण येथेच आढळतो.
mania.jpg
image source: internet
संपूर्ण बस्तर मध्ये अनेक छोटे मोठे धबधबे आहेत त्यांपैकी १० प्रमुख धबधबे कांगेर अभयारण्यात आहेत.
२ तासांच्या प्रतीक्षेनंतर जिप्सी आली. जंगल सफारी सुरु झाली. अगदी घनदाट असे जंगल. ज्याला ‘अरण्य’ हाच योग्य शब्द आहे. काही ठिकाणी झाडे आणि वेलींची तर इतकी दाटी आहे कि खरंच सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही.
forest from ji[si_0.jpg
.
long shot.jpg
आत जाण्याची वाट गर्द जंगलातून होती. वर निरभ्र निळेभोर आकाश, वाटेत कुठे एखाद्या झाडाखाली जंगली बोरांचा सडा पडलेला तर कुठे उंच उंच तपकिरी मातीची वारुळे उभी होती. मुंग्यांच्या वारुळांना ‘बांबी असे नाव आहे तर उधईच्या (वाळवी) वारुळांना इकडे 'वल्मिक' म्हणतात. या वल्मिकची एक गम्मत सांगितली गाईडने. कि हि उधईची वारुळे म्हणजे जंगलातले होकायंत्र. याची पूर्वेकडील बाजू नेहमीच सपाट गुळगुळीत असते तर पश्चिम टोकदार. या वारुळांमध्ये पावसाळ्याच्या सुरवातीला 'फुटू भाजी' उगवते. मश्रुमचा एक प्रकार असलेली हि भाजी स्थानिक आदिवासी गोळा करून आणतात व ती रायपूर आणि भुवनेश्वरच्या बाजारात १५०० ते २००० रुपये किलो भावाने विकली जाते.
varul.jpg

आजूबाजूला हिरव्या रंगाच्या अनेक छटा, नुसत्या बघण्यापेक्षा अनुभवण्यासारखा. जंगलातली निरव शांतता व मधूनच ऐकू येणारा पक्ष्यांचा चिवचिवाट, वातावरणात भरून राहिलेला एक विशिष्ट गंध कितीतरी वेळा दीर्घ श्वास घेऊन छातीत भरून घेतला. ऐन डिसेंबरमधले कोवळे उबदार ऊन आणि जिप्सीच्या वेगामुळे सपासप कापली जाणारी थंडगार हवा. ती दहा पंधरा मिनिटे सगळे शांत बसून अनुभवत होते. जरा वेळाने दुरून पाण्याचा खळखळाट ऐकू येऊ लागला.
1_0.jpg
आम्ही आता कांगेर नदी जवळ पोचलो होतो. हि नदी बारमाही वाहणारी आहे. जंगलात बऱ्याच आतमध्ये एका मोकळ्या जागी जिप्सी थांबवली. पुढे काही नैसर्गिक पायऱ्या उतरून थोडे समोर जावे लागते. नदीच्या प्रवाहात 'धारा' नावाचा एक सुंदर छोटासा तीन पायऱ्यांचा धबधबा आहे. त्याला 'कांगेर-धारा' पण म्हणतात.
kanger river.jpg
,
kanger dhara1.jpg
हिरव्यागार परिसरात काळे खडक आणि मधून वाहणारी दुधासारखी शुभ्र धारा आणि ह्या शांततेत ऐकू येणारा फक्त आणि फक्त पाण्याचा खळखळाट. इथले पाणी उथळ आणि सुरक्षित आहे.
WhatsApp Image 2023-07-20 at 1.44.56 PM.jpeg
नदीच्या दोन्ही बाजूंना विस्तीर्ण काळे खडक खाली उतरत जातात. तिथे कातळांवर बकरीची छोटी छोटी पिल्ले उड्या मारत बागडत होती. या वातावरणात ते दृश्य फार लोभसवाणे वाटत होते. तेथून पाय काही निघेना.
kd.jpg
.
kanger1.jpg
थोडे दूर भैसा दरहा नावाचे तळे आहे. दरहा/ दरा म्हणजे नदीने वळण घेताना तयार केलेला पाण्याचा तलाव. येथे मगरींचे नैसर्गिक निवासस्थान आहे तसेच कांगेर नदीला मिळणाऱ्या उपनद्या व हंगामी नाल्यांमुळे या खोऱ्यात काही भागात 'झोडी' (दलदलीसदृश्य जमीन) निर्माण झाल्या आहेत त्यामुळे पर्यटकांना प्रवेश नाही.
my.jpg
छोटा पर्यटक

हे राष्ट्रीय उद्यान तीन विलक्षण लेण्यांचे घर आहे. कुटुंबसर, कैलास आणि दंडक. स्टॅलेग्माइट्स आणि स्टॅलेक्टाइट्सच्या रचनांसाठी आणि भूमिगत चुनखडीच्या गुहांसाठी प्रसिद्ध आहे.
यांपैकी कोटमसर गुहा बघायला निघालो. ही गुहा मूळात गोपनसर गुहा (गोपन = लपलेली) म्हणून ओळखली जात होती परंतु 'कोटसर' गावाजवळ असलेल्या या गुहेला कोटमसर (कुटुमसर) असे नाव पडले.
hidden entry.jpg
Hidden entry
गुहेचे प्रवेशद्वारkutumsar entry.jpg
या गुहेची लांबी ३३० मीटर असून सुमारे ५५ मीटर खोलवर पसरली आहे आहे. गुहेचे प्रवेशद्वार अतिशय अरुंद असून १२ फूट खाली गेल्यावर एकावेळी दीडशे माणसे राहू शकतील एवढ्या विस्तीर्ण कक्षात आपण प्रवेश करतो. असे ५ मोठे कक्ष आतापर्यंत सापडले आहेत. एक लांबच लांब
मार्गिका पूढे अंतर्भागात घेऊन जाते.
WhatsApp Image 2023-07-20 at 1.29.41 PM_0.jpeg
गुहेत १० वर्षांखालील मुले तसेच ६० पेक्षा जास्त वय असलेल्या किंवा श्वसनविकार असलेल्या पर्यटकांना प्रवेश नाही. त्यामुळे आमच्यापैकी फक्त मलाच गुहेत प्रवेश करता आला. आतील हवा ओलसर दमट होती व वातावरणात एक वेगळाच शेवाळलेला कुंद वास दरवळत होता. गुहेत जागोजागी मार्गदर्शक खुणा केल्या आहेत व ठराविक वाट सोडून इतस्त: फिरण्यास सक्त बंदी आहे.
WhatsApp Image 2023-07-20 at 1.29.40 PM (1).jpeg
.
WhatsApp Image 2023-07-20 at 1.29.41 PM (2).jpeg

आतमध्ये चुनखडीपासून निर्मित लवणस्तंभ आहेत. या लवणस्तंभांमुळे आतमध्ये विविध आकृत्या तयार झाल्या सारख्या दिसतात. गुहेच्या आतमधून पाण्याचा प्रवाह वाहतो व या गुहेच्या आतील पाण्यात शंकरी नावाचे रंगीबेरंगी आंधळे मासे आढळतात.
kutumsar internal.jpg
पुढे खोल अंतर्भागात एक प्राचीन शिवलिंग असून स्थानिक आदिवासींच्या श्रद्धेनुसार श्रीराम वनवासात असताना या भागात वास्तव्य करून होते व गुहेतल्या शिवलिंगाची स्थापना प्रत्यक्ष रामाने केली आहे.
WhatsApp Image 2023-07-20 at 1.29.40 PM.jpeg
असं म्हणतात कि या गुहेतून जाणारे गुप्त भुयार थेट जगन्नाथपुरीजवळ उघडते. अलीकडेच २०११ साली या गुहेत आणखी एक कक्ष सापडला आहे. पावसाळ्यात मात्र गुहेच्या आतील प्रवाह रौद्ररूप धारण करतो. त्यामुळे जून ते ऑक्टोबर सुरक्षेच्या कारणासाठी गुहा बंद ठेवतात.
WhatsApp Image 2023-07-20 at 1.29.41 PM (1).jpeg
आतमध्ये बरीच माणसे होती व टॉर्चच्या प्रकाशात गाईड माहिती देत होता. पण गर्दीमुळे जास्त निरीक्षण करता आले नाही. शिवाय मी आत गुहेत गेल्यामुळे बाहेर लेकीने घाबरून पोंगा पसरला होता. आतमध्ये मोबाइल हि लागेना. शेवटी तिथल्याच एका माणसाकरवी निरोप पाठवून मला बाहेर बोलावून घेतले. लेक हमसून हमसून रडत होती. तिला जवळ घेऊन शांत केले. आणि जिप्सीत बसून पुढे निघालो.
क्रमशः

(तळटीप : मागे म्हटल्याप्रमाणे लेखमाला ३-४ भागांत आटोपती घेण्याचा प्रयत्न होता. पण आता इतक्या भराभर लिहिता येत नाहीय. त्यामुळे कदाचित २-३ भाग आणखी वाढू शकतात. )

 

तीरथगढ जलप्रपात

Submitted by मनिम्याऊ on 24 July, 2023 - 04:56

भाग ४ कांगेर राष्ट्रीय उद्यान

सूर्य माथ्यावर आला होता. आतापर्यंत दाट जंगलात असल्यामुळे ऊन अजिबात जाणवले न्हवते मात्र आता कांगेर राष्ट्रीय उद्यानाचा निरोप घेऊन पुढे निघाल्यावर उन्हाचा चटका जाणवायला लागला.
Way to dantewada1.jpg

राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून वायव्येकडे पुढे १५ किमी अंतरावर ‘तीरथगढ’ धबधबा आहे. वीस मिनिटांचा रस्ता. रस्त्यातच एका ठिकाणी ‘व्हू पॉईंट’ आला. तिथून लांबूनच या जलप्रपाताचे दर्शन होते. पुढे गेल्यावर एक छोटासा फलक दिसला – ‘तीरथगड जलपात कि ओर’. हा धबधब्याकडे जाण्याचा ट्रेकिंगचा मार्ग. एक छोटी वाट जंगलात गेली आहे. पण गाडीमार्ग थोडा लांबचा फेरा घेऊन जातो. दुपारचे दीड वाजून गेले होते. पार्किंगला गाडी लावली. परिसरात छोटी छोटी दुकाने, ढाबासदृश खानावळी, माळबांगड्यांची दुकाने, प्लास्टिकची खेळणी विकणारे विक्रेते, काय विचारू नका. गावाकडच्या जत्रेत आल्यासारखे वाटले. इथे खाण्या पिण्याची रेलचेल आहे. मात्र आधुनिक तऱ्हेचे पदार्थ मिळत नाहीत. कडकडून भूक लागली होती. किरणजींना म्हटले "आधी पेटपूजा करू, बाकी सगळं नंतर". किरणभैय्या एका ढाब्याकडे घेऊन गेले. गल्ल्यावरच्या माणसाबरोबर नमस्कार चमत्कार झाले. ४ व्हेज थाळींची ऑर्डर दिली. म्हटलं " किरणजी, तुम्ही पण बसा आमच्या बरोबरच". तर म्हणाले "आप शुरु किजीये, हम बादमे आते हैं". ठीक आहे. कदाचित त्यांना संकोच वाटत असावा. निवांत बसून आजूबाजूचे निरीक्षण सुरु केले.
Screenshot 2023-07-21 133247.jpg
झाडाची मोठाली पाने, टिनाचे पत्रे आणि बांबूचे खांब वापरून मांडव घातला होता. त्यालाच ढाबा म्हणायचं. धाब्याच्या दारातच एका बाजूला भली मोठी चूल पेटवली होती. त्यावर भाताचे मोठे पातेले चढवलेले दिसत होते. दुसऱ्या चुलीवर फ्लॉवर - बटाटा भाजी रटरटत होती.
मागील बाजूला भाज्यांचे वाफे केले होते. मिरच्या, पालक, टोमॅटो, कोथिंबीर लावलेली दिसत होती. एक मोठा प्लास्टिकचा ड्रम भरून पाणी आणि लोटा ठेवला होता, तिथेच हात धुवायचे.
बांबूच्या फळ्यांचा टेबल आणि बसायला बांबुचेच बाकडे. मनात विचार आला कि आपण जणू टाईम ट्रॅव्हल करून काही वर्षे मागे गेलो असून हा कोणतातरी दुसराच काळ आहे. दहा मिनिटांतच कागदी पत्रावळींवर गरम गरम भात-भाजी आणि लिंबू मिरचीचे लोणचे समोर आले. साधे तरी अतिशय चवदार अन्न. किरणभैय्या भाजलेले पापड घेऊन समोर आलेत. इतर कोणाच्या ताटात तर पापड दिसत न्हवते मग आपल्यालाच खास पाहुणचार का बुआ? तर भैय्या म्हणतात
"हमारे चाचाजी का होटल है ये, और आजके मेहमान आप हो जी"
ओह! तरीच उलगडा झाला कि आल्या आल्या किरणभैय्या बाह्या सरसावून मदतीला का गेले होते ते.
Screenshot 2023-07-21 133151.jpg
तृप्त मनाने उठलो, हात धुतले. चार थाळ्यांचे वट्ट २८० रुपये बिल झाले होते. भैय्या म्हणाले कि तुम्ही आता आपले आपले फिरून या. तिरथगढ धबधब्याच्या पायथ्याशी जायला इथून सरळ खाली ३०० पायऱ्या आहेत. मात्र ३ वाजेपर्यंत परत या.
भरल्या पोटी निघालो. काही मीटर अंतर चालल्यावर उतरण सुरु होते. काही ठिकाणी व्यवस्थित बांधलेल्या पायऱ्या आहेत, कुठे नुसताच मातीचा उतार आहे तर कुठे पायऱ्या आहेत पण भग्नावस्थेत. इथे जंगली माकडांचा भयंकर त्रास होतो. त्यामुळे खाण्यापिण्याचे पदार्थ शक्यतो नेऊच नये किंवा नेल्यास पिशवीच्या आत ठेवावेत. आमच्या समोरच एका कुटुंबाला माकडांच्या टोळीने दरोडा घालून लुटलेले बघितले. त्यामुळे पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने आम्ही जवळची केळी व बिस्किटांचे पुडे तातडीने लपवले.
WhatsApp Image 2023-07-21 at 1.14.49 PM.jpeg
पन्नासेक पायऱ्या उतरल्यावर ज्योती मावशीला चांगलाच दम लागला. तिला खरंतर सायटिकाचा त्रास आहे, पाय पण ठणकायला लागले. पण तरी उत्साह इतका प्रचंड कि हळूहळू का होईना सर्वांच्या मागोमाग ती उतरत होतीच. हि वळणांची वाट असून घाट उतरल्याप्रमाणे पुढे जावे लागते. प्रत्येक वळणावर जरा मोकळी जागा व काही ठिकाणी बसण्यासाठी बाकांची सोय केली आहे. पाऊण अंतर उतरल्यावर मात्र मावशी मंडळींनी थांबायचे ठरवले. कारण खाली उतरून तर जाऊ, पण वर चढताना मात्र पुन्हा दमछाक होईल. तिथल्याच एका बाकावर बसल्या. समोर धबधब्याचे दर्शन होत होतेच.
T1.jpg

थोडेच अंतर खाली जायचे राहिले होते. आईला म्हटलं "मी आणि विजी पटकन जाऊन येतो तू वाटलं तर थांब मावश्यांसोबत". असं म्हणून आम्ही पुढे निघालो. २५-३० पायऱ्या उतरून धबधब्याच्या अगदी पायथ्याशी पोचलो. आता समोर जाणारच तेवढ्यात पाठून आईची दमदार हाक.
"थांबा गं. खूप पुढे जाऊ नका."
वळून बघितल तर माँसाहेब आमच्या पाठोपाठ हजर. दोघीच गेल्या तर नक्कीच पाण्यात उतरतील ह्याची तिला खात्री होती. माँसाहेबांना आमच्यावर भरोसा नाय.
T2.jpg

तीरथगड हा छत्तीसगडचा सर्वात उंच (कि खोल?) धबधबा. हा बारमाही प्रपात कांगेर नदीच्या दोन उपनद्या मूंगा आणि बहार यांनी मिळून बनला आहे. एकच सलग धार नसून ३ वेगवेगळ्या पातळ्यांवरून हा खाली झेप घेतो. ज्याला कंपाऊंड फॉल म्हणतात.
t14.jpeg
लोक खडकांवर चढून धारांखाली भिजत दंगा करत होते.
t10.jpeg
उंच कड्यावरून खाली आलेल्या धारा जरा डावीकडे वळण घेतात आणि मधल्या पातळीचा धबधबा निर्माण करतात.
t5.jpg
या धारा ओलांडायला एक छोटासा कमानदार पूल बांधला आहे ज्यावरून पलीकडे असलेल्या जुन्या मंदिरसमूहापर्यंत जाता येते.
t4.jpg
लोककथेनुसार ११ व्या शतकात तिर्थराज आणि चिंगराज नावाचे दोन भाऊ होते. इथल्या निसर्गसौंदर्याने मोहित होऊन त्यांनी बस्तर प्रदेशाचा या भागात आपली राजधानी वसवली. तीरथराजांनी धबधब्याच्या खालच्या बाजूला आपला गड बनवला आणि वरच्या प्रदेशात तीरथगड गाव वसवले जिथे अजूनही वस्ती आहे. चिंगराजने तीरथगडपासून ७ किमी अंतरावर चिंगीथराई नावाचे गाव वसवले आणि एक भव्य मंदिर बांधले. त्याचे मात्र आता अवशेष उरले आहेत.
t3.jpg
.
t12.jpeg
तिसऱ्या पातळीवर एक खोलगट कुंड तयार झाले आहे. हे पवित्र कुंड मानले जाते. या कुंडात आसपासचे आदिवासी आपल्या प्रियजनांच्या रक्षेचे विसर्जन करतात. महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते. येथून पुढे मूंगा आणि बहार या दोन नद्या 'मुंगाबहार' या नावाने कांगेर नदीला भेटायला प्रस्थान करतात.
t9.jpeg

.
t7.jpg
.
t13.jpeg
विजयालक्ष्मीला पाण्यात भिजायचे होते मात्र इतका वेळ न्हवता. कारण जर का ती एकदा धारांखाली गेली तर कमीत कमी तासाभराची निश्चिती झाली असती. मग फक्त पाय बुडवण्यासाठी १ मोठ्या कॅडबरीची मांडवली झाली. थोडा वेळ तिथे घालवून वर जायला निघालो.
Screenshot 2023-07-21 153210.jpg
मावशीला मघाशीच फोन करून परत निघायला सांगितले होते त्यानुसार दोघी आधीच चढाई करत होत्या. त्या दोघींना वाटेत माथ्याजवळ गाठले. मासाहेबांच्या स्टॅमिनाची मात्र दाद द्यायला हवी. परतीच्या वाटेवर जरा माळबांगड्यांच्या दुकानापाशी थबकलो. सहज गंमत म्हणून काही कानातले, अंगठ्या घेतल्या. इनमीन ३०० रुपयांची खरेदी पण विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य खूप काही सांगून गेले.
Screenshot 2023-07-21 133429.jpg
फिरून पुन्हा चाचाजींच्या ढाब्याजवळ आलो. किरणभैय्या गरमागरम भज्यांची प्लेट घेऊन समोर आले. सोबत हिरवी चटणी आणि गारगार फ्रुटी. काय म्हणावं या पाहुणचाराला?

बरोबर सव्वातीन वाजता पुढे प्रस्थान केले. आजूबाजूचा निसर्ग आता बदलत होता. घनदाट जंगल जाऊन उंच सखल पठारासारख्या भागातून रस्ता जात होता. झाडे पण बरीच विरळ दिसत होती.
Way to dantewada.jpg
हा खरा संवेनदशील भाग. दर १० किमी अंतरावर CRPF चे कॅम्प्स दिसत होते. बाईक्सवर रायफलधारी जवान पेट्रोलिंग करताना दिसू लागले. हीच ती कुप्रसिद्ध 'झीरम घाटी'. इथेच १० वर्षांपूर्वी घडलेली घटना अजूनही अंगावर शहारे आणते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीची सुकमा येथील प्रचारसभा आटपून छत्तीसगड काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नंदकुमार पटेल इतर बऱ्याच बड्या काँग्रेस नेत्यांसह जगदलपूरला परतत होते. सोबत मोठे सुरक्षा पथक देखील होते. दुपारी चारच्या सुमारास हा ताफा झीरम खोऱ्यातून जात होता. येथे नक्षलवाद्यांनी झाडे तोडून, ओंडके टाकून रस्ता अडवला. वाहने थांबली आणि कोणाला काही समजण्यापूर्वीच झाडांच्या मागे लपलेल्या 200 हून अधिक नक्षलवाद्यांनी धडाक्याने गोळीबार सुरू केला. सर्व वाहनांना लक्ष्य केले. यात नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश यांचा जागीच मृत्यू झाला. सुमारे दीड तास गोळीबार सुरू होता.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नक्षलवादी डोंगरावरून खाली आले आणि प्रत्येक वाहनाची तपासणी करू लागले. क्रॉसफायरमध्ये मारल्या गेलेल्यांना पुन्हा गोळ्या घालण्यात आल्या. चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात 30 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अजित जोगी वगळता छत्तीसगड काँग्रेसचे त्यावेळचे बहुतांश बडे नेते आणि सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले होते. Sad
Way to dantewada2.jpg
वळणदार सुंदर रस्ता. बाजूला तपकिरी माती, हिरवीगार भात खाचरे आणि त्यात काम करणारे शेतकरी बायका-पुरुष दिसत होते. गाई बकऱ्या चरताना दिसत होत्या. नाल्यांत म्हशी डुंबत होत्या. एकामागे एक गावे झपाट्याने मागे जात होती. गाव आले कि रस्त्यात शाळकरी मुले दिसायची. घरांसमोर खाटेवर म्हातारे पुरुष निवांत ऊन खात बसलेले असत, अंगणात कोंबड्या दाणे टिपताना दिसायच्या तर बायका दारात बसून काहीबाही निवडण- टिपण करताना दिसत होत्या. एकंदरीत समाधानी चित्र दिसत होतं. पिक्चर परफेक्ट .
Screenshot 2023-07-21 153316.jpg
चेकपोस्ट आले. दोघा जवानांनी गाडी अडवून चौकशी केली. सर्वांची ओळखपत्रे आणि वाहन परवाना व इतर कागदपत्रे तपासली आणि गंमतीने म्हणाले "दिदी, इतना गेहरा ‘लाल रंग’ पेहन कर नही घूम सकते आप यहाँ" आणि हसण्याचा गडगडाट करत पुढे जायला परवानगी दिली.
क्रमशः

(यापुढे फोटो कसे टाकावे असा प्रश्न पडला आहे. माझी खाजगी जागा संपली Sad )

 

भारत का दिल देखो (प्रवास वर्णन) : बस्तर : भाग ६ : सा रम्या नगरी...

Submitted by मनिम्याऊ on 27 July, 2023 - 02:25

इथून जवळच बारसूर नावाचे छोटेसे गाव लागते. येथे प्राचीन मंदिरांचं संकुल आहे. काही विद्वानांच्या मते ७ व्या शतकातल्या गंगावंशी राजांची हि राजधानी. तर काही म्हणतात कि इथे काकतीय वंशीय राजांचे राज्य असताना हि नगरी उभारण्यात आली. तिसऱ्या मतानुसार बस्तरच्या छिंदक नागवंशीय राजांनी इथे ६०० वर्षे राज्य केले त्यांची हि राजधानी. प्राचीन काळात, हे शहर एक अतिशय समृद्ध आणि विलासी शहर होते. बारसूरच्या सुवर्णकाळात इथे १४७ मंदिरे आणि तितकेच तलाव होते. म्हणजे प्रत्येक मंदिराचा एक तलाव.

येथे पाच प्रसिद्ध मंदिरे आहेत.

त्यातील प्रमुख एक म्हणजे ११व्या शतकातील चंद्रादित्य मंदिर. या मंदिराला लागून चंद्रादित्याने चंद्रसरोवर देखील खोदले होते, ज्याला आजकाल बुध सरोवर किंवा बुढा तालाब म्हणतात. बुध तलावाच्या काठावर असलेले हे मंदिर बस्तरच्या वैभवशाली भूतकाळाची साक्ष देत अजूनही उभे आहे. मंदिराच्या मागच्या विस्तृत ३० एकर जागेवर राजा बारसूरची/ बाणासुराची गढी होती. चंद्रादित्य नावाच्या सामंताने ह्या मंदिराची निर्मिती केली. तर कोणी म्हणतात कि चंद्र आणि आदित्य नावांवरून त्याचे नाव चंद्रादित्य पडले आहे. यात शिव, विष्णू आणि महिषासुरमर्दिनीची भंगलेली प्रतिमा आहे.
chandraditya.jpeg.jpg
.
chandraditya1.jpg
थोड्याच अंतरावर दुसरे शिवमंदिर आहे. कळस नसलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ३२ खांबांचा दगडी मंडप, ज्यात चार ८ असे एकूण ओळींमध्ये 32 खांब आहेत. हे बत्तीशा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
battissa long.jpeg
चौकोनी पायावर बांधलेल्या ह्या मंदिराला दोन समान गर्भगृहे आहेत आणि समोर दोघांत मिळून एक विशाल नंदी विराजमान आहे.
battisa inter.jpeg
जुन्या दंतकथेनुसार या बत्तीस मंदिरातील कोण्या एका खांबामधून एक गुप्त द्वार आहे. या मंदिरातील दोन्ही गाभाऱ्यांमधील शिवलिंग केवळ एका बोटाने गोलगोल फिरवता येते. लोकमान्यतेनुसार हि एक किल्ली असून जर दोन्ही शिवलिंग योग्य त्या पद्धतीने फिरवले तर इथला गुप्त दरवाजा उघडतो. पण काळाबरोबर तो दरवाजा हि आता लुप्त झाला आहे आणि तो पासवर्ड जाणणारा पण कोणी उरला नाही.
rotating shivling.jpg
फिरते शिवलिन्ग

नंतर आहे इथलं प्रसिद्ध मामा - भांजा मंदिर. इतर मंदिरांच्या तुलनेनं जरा बऱ्या अवस्थेत आहे. या नावामागे पण एक आख्यायिका अशी कि हे मंदिर केवळ एका दिवसात दोन कारागिरांनी जे नात्याने मामा-भाचा होते बांधून पूर्ण केले होते. मंदिराच्या कळसावर उंचावर मामा-भाच्याचे कोरीव शिल्प देखील आहे.
mama bhanja.jpg
दुसऱ्या आख्यायिकेनुसार बारसूरमध्ये ज्या गंगावंशी राजाचे साम्राज्य होते. त्या राजाचा भाचा कलाप्रेमी होता. आपल्या मामा (राजा)ला न कळवता भाच्याने उत्कल देशातून कारागिरांना बोलावून भव्य मंदिर बांधण्यास सुरुवात केली. आपल्या नकळत भाच्याने मंदिरनिर्माण सुरु केले हे बघून राजाचा अहं दुखावला व त्याने भाच्याला युद्धासाठी ललकारले. या युद्धात भाच्याच्या तलवारीने मामाचा मृत्यू ओढावला. पश्चतापदग्ध भाच्याने मग राजा बनल्यावर या मंदिरावर मामाच्या शिराची हुबेहूब प्रतिकृती बसवली. मग भाच्याच्या मृत्यूनंतर त्याच्याही चेहऱ्याची प्रतिमा इथे स्थापन करण्यात आली. या दोन मूर्तींमुळे याला 'मामा-भांजा' मंदिर म्हणतात.
mama bhanja1.jpg
मंदिरावर चहूकडे अतिशय नाजूक कोरीवकाम केलेले दिसते.

आता बारसूर ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते बारसूर युगल-गणेश. अनेक वर्षं मोकळ्या आकाशाखाली असलेल्या, एकाच वालुकाश्माच्या दगडामधून कोरून काढलेल्या दोन गणेशप्रतिमा येथे आहेत. त्यांपैके मोठी मूर्ती साडेसात फुटाची तरी लहान मूर्ती साडेपाच फुटाची आहे.
ganesh_0.jpg
पौराणिक कथेनुसार हे मंदिर राजा बाणासुराने बांधले होते. बाणासुराची मुलगी उषा आणि त्याच्या मंत्र्याची मुलगी चित्रलेखा यांची घट्ट मैत्री होती. या दोघींसाठी म्हणून बाणासुराने युगल गणेशाच्या प्रतिमा येथे स्थापन केल्या. हे मंदिर पूर्णपणे नष्ट झाले होते. केवळ गणेशप्रतिमा शिल्लक राहिल्या होत्या. मात्र आता या मूर्तींभोवती जुन्याच पायावर नव्याने सिमेंटचे लहानसे देऊळ उभारले आहे.
ganesh temple.jpeg
संकुल परिसरात सर्वत्र दगडांचे अवशेष विखुरलेले आढळतात.
avashesh.jpeg
येथील चार मंदिरांची पुरातत्व विभाग पुनर्बांधणी करत आहे.
parisar.jpegपरंतु इथल्या परिस्थितीमुळे कामाला म्हणावा तसा वेग प्राप्त होऊ शकत नाही.
अनेक मूर्ती, शिवलिंग आणि कोरीव भग्न दगड मोकळ्या आकाशाखाली उघड्यावरच पडलेल्या आहेत.
sarsur area.jpeg
बुध तलावाच्या पलीकडील बाजूस असलेल्या एका दगड मातीच्या उध्वस्त ढिगाऱ्यात सात घोड्यांच्या रथावर आरूढ असलेली सूर्यप्रतिमा मिळाली आहे. जी गावकऱ्यांनी एक मोठ्या झाडाखाली नुसतीच ठेवलेली दिसते.
sun.jpg
बारसूर नगरीचा निरोप घेऊन निघताना जरा विषण्ण वाटत होते. कोणे एकेकाळी नांदती जागती नगरी ज्याच्या ओघात नष्ट झाली त्या
'कालाय तस्मै नमः '
क्रमश:

 

ढोलकल, दंतेवाडा

Submitted by मनिम्याऊ on 28 July, 2023 - 03:32

भाग ६ : सा रम्या नगरी...
बारसूर नगरीचा निरोप घेऊन निघताना जरा विषण्ण वाटत होते. कोणे एकेकाळी नांदती जागती नगरी ज्याच्या ओघात नष्ट झाली त्या 'कालाय तस्मै नमः '
पुढे...

बारसूर पासून दक्षिणेला ४० किमी अंतरावर एक अनोखी जागा आहे. देशातील सर्वोत्तम प्रतीच्या लोहखनिजाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या बैलाडिला पहाडांवर, ढोलकल येथे ३००० फूट उंचीवरती बाप्पा विराजमान आहेत.
Dholkal.jpeg

अस्सल ग्रॅनाईटच्या दगडातून कोरून काढलेली हि मूर्ती तज्ज्ञांच्या मते ११व्या शतकातील आहे. साडे तीन फूट उंचीचे आणि ५०० किलो पेक्ष्या जास्त वजनाचे हे बाप्पा कालांतराने लोकांच्या स्मृतीतून नाहीसे झाले होते. अनेक शतकांच्या अज्ञातवासानंतर ते १९४३ साली ब्रिटिशांनी जेव्हा बायलाडिला टेकड्यांमध्ये लोहाच्या खाणी सुरु केल्यात तेव्हा सापडले. तथापि, स्वातंत्र्यानंतर हि गणेशमूर्ती परत एकदा विस्मरणात गेली ते अगदी आत्तापर्यंत.
२०१२ साली दोन पत्रकार खाणींना भेट द्यायला आले असताना सहजच आसपासच्या जंगलात ट्रेक करत पहाडाच्या ढोलकल नामक शिखरावर चढाई केली. या मोहिमेची जणू फलश्रुती म्हणून त्यांना ढोलकल गणेशाचे दर्शन झाले. तेव्हा या पुनःशोधाने आजूबाजूच्या परिसरात बरीच खळबळ उडवून दिली होती.इतके की ढोलकल गणेश मंदिर यात्रेकरू, ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले.
d locat.jpg
पायथ्याशी वसलेल्या फरसपाल गावापासून ५ किमी अंतराचा हा जंगलट्रेक आहे. अतिशय घनदाट जंगल असल्यामुळे परिसरात एकट्याने फिरायला बंदी आहे. गावातून माहितगार माणूस बरोबर घ्यावा लागतो. तीव्र चढाव असलेला हा ट्रेक बराच कठीण आहे.
trek.jpeg

अनेक शिखरे असलेल्या या पहाडांवर इतर तीन मंदिरांचे अवशेष सापडले आहेत त्यांपैकी एक सूर्य मंदिर होते. रोज सकाळी सूर्याचे पहिले किरण इथे पडतात. सूर्यमंदिराच्या समोरच्या शिखरावर खड्या उभ्या कातळावर हा लंबोदर विराजमान आहे. समोरच्या बाजूला एका खांबावर भगवा आणि तिरंगा ध्वज फडकत असतो.
d.jpg
२०१७ साली काही असामाजिक तत्वांनी या गजाननाला शिखरावरून खाली फेकून दिले होते. मात्र छत्तीसगढ पोलीस, CRPF चे जवान आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून गणेशमूर्तीच्या तुकड्यांचा घनघोर जंगलात शोध घेऊन त्याची पुन:बांधणी केली आणि गणेशचतुर्थीच्या दिवशी हा एकदंत आपल्या मूळ स्थानी विराजमान झाला.
d1.jpeg

पुढील मोठे शहर दंतेवाडा. डंकिनी आणि शंखिणी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले हे एक शक्तिपीठ. बस्तरच्या कुलदेवीचे स्थान. प्रचंड मोठा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले हे शहर आज मात्र माओवाद्यांचे एक मोठे केंद्र बनलेले आहे. इतके कि नक्षलवाद = दंतेवाडा असे समीकरणच तयार झाले आहे.
दुपार टळायला सुरवात झाली होती. गाडीने दंतेवाडा शहरात प्रवेश केला, भारतातल्या कोणत्याही छोट्या शहरासारखेच साधे शहर. नदीवर बांधलेला पूल ओलांडून मंदिराच्या आवारात आलो.
maingate.jpeg
अगदी आताआत्तापर्यंत या मंदिरात स्त्रियांना साडी व पुरुषांना धोतर नेसूनच प्रवेश होता. लॉकडाऊन नंतर हा नियम शिथिल केला आहे. तिरंगा चौक ओलांडून गेल्यावर समोर मंदिराचे प्रवेशद्वार दिसते. प्रत्येक तीर्थक्षेत्री असतात तशी ओळीने पूजासाहित्याची, फूला-हारांची दुकाने पार केली कि पांढऱ्या व विटकरी रंगात रंगवलेले भव्य प्रवेशद्वार आहे.
entry.jpeg
बस्तरची आराध्य देवता व एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या या ठिकाणी देवी सतीचे दात पडले होते म्हणून हि दंतेश्वरी.
आता गेल्यावर विस्तीर्ण चौक आहे व मंदिराच्या मुख्य दरवाजावर भगवान विष्णू दशावतारात विराजमान आहेत. सध्याचे मंदिर १८८० मध्ये वारंगलचा राजा हिराला चितार यांनी बांधले आहे. वारंगलच्या राजांची कुलदेवी दंतेश्वरी होती आणि ते राजे विष्णूभक्तही होते. मुख्य द्वारासमोर काळ्या दगडातील कोरीवकाम असलेला गरुडस्तंभ उभा आहे.
garud.jpg
या गरुडस्तंभाला जो कोणी पाठीकडून दोन्ही हातांच्या कवेत घेऊ शकतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी समजूत असल्याने प्रत्येकाने आपापले नशीब आजमावले. Happy
garuda1.jpg
मंदिराचे चार भाग पडतात. गर्भगृह, महामंडप, मुख-मंडप आणि सभामंडप. यांपैकी गर्भगृह आणि मुख-मंडप दगडी बांधकामात असून महामंडप आणि सभामंडपाचे लाकडी बांधकाम आहे. हे मंदिर सागवानाच्या 24 खांबांवर उभे आहे ज्यावर ओडिशा शैलीत सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येते.
interior.jpeg
गर्भगृहात दंतेश्वरी देवीची सहा हात असलेली काळ्या ग्रेनाईटची मूर्ती आहे. सहा हातांमध्ये शंख, तलवार, त्रिशूल घंटा, श्लोक आणि राक्षसाचे केस धारण केलेले आहेत.
Danteshwari.jpeg
या मंदिराच्या स्थापनेमागे अनेक अनोख्या कथा आहेत. त्यांपैकी एका कथेनुसार बस्तरचा राजा अन्नमदेव जो मुळात वरंगळचा राजा होता त्याला दंतेश्वरी आईने दृष्टांत देऊन दिग्विजय करण्यास सांगितले. देवी म्हणाली कि तू समोर निघ. मी तुझ्या मागे मागे येईन. जिथपर्यंत जाशील तितकी भूमी तुझी. त्याप्रमाणे अन्नमदेव घोड्यावर बसून निघाला. देवी मागेमागे येत होती. मात्र एका ठिकाणी नदी पार करताना राजाला देवीच्या पैंजणांचा आवाज ऐकू आला नाही म्हणून त्याने मागे वळून बघितले. तर देवी नदी पार करत होती व पाण्यात पाय असल्याकारणाने पैंजणांचा आवाज येत न्हवता. राजाने वळून बघितल्यामुळे देवी तिथेच थांबली. नंतर राजाने या जागी तिचे भव्य मंदिर उभारले. नदीकाठी देवीचे चरणचिन्ह कोरलेले दिसतात. charan.jpeg
डंकिनी व शंखिनी या दोन नद्यांच्या संगमावर हे मंदिर उभे आहे. या दोन्ही इंद्रावती नदीच्या उपनद्या आहेत. डंकिनी नदीचे उगमस्थान डांगरी-डोंगरी आहे आणि शंखिनी नदी जवळच्याच बैलाडिला पहाडावर उगम पावते. डाकिनी आणि शाकिणी या दोन यक्षिणींच्या नावावरून नद्यांना नावे देण्यात आली. या दोन्ही नद्यांच्या पवित्र पाण्याने स्नान केल्यास भूतबाधा नाहीशी होते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.
हे तंत्र साधनेच मोठं केंद्र असून या मंदिरात २०० वर्षांपूर्वीपर्यंत नरबळी दिले जात असत. १८८५ साली शेवटचे १५ नरबळी दिल्याची नोंद ब्रिटिश दप्तरात आहे. मंदिराच्या आत नरबळी देण्याचा दगड अजूनही उभा आहे.
नरबळीची वेदी
narabali.jpeg
आणखी एका कथेनुसार इथल्या पुजाऱ्याच्या स्वप्नात डाकिनी आणि शाकिणी आल्या व त्याला मासे पकडण्याचा गळ घेऊन दोन्ही नद्यांमध्ये एक एक वेळा टाकायला सांगितले. तसे केल्यावर डंकिनी नदीमधून डंका सापडला तर शंखिनी मधून एक शंख गळाला लागला. मंदिरात या दोन्ही वस्तू ठेवल्या आहेत. शंखिनी नदी छत्तीसगडमधली सर्वात छोटी व नैसर्गिकरित्या सर्वाधिक प्रदूषित नदी आहे जिच्या पाण्यात अतिशय जास्त प्रमाणात लोह मिसळले गेले असल्याने पाण्याचा रंग लाल झाला आहे. नदीत जलचर नसल्याने व पाणी पिण्यायोग्य नसल्याने व या नदीला मृत नदी असेही म्हणतात.shankhini.jpeg
मंदिरात विशेष गर्दी न्हवती. छान दर्शन झाले. देवीला साडी अर्पण केली. मंदिराच्या आत आजूबाजूच्या परिसरात सापडलेल्या देवतांच्या प्राचीन मूर्ती ठिकठिकाणी ठेवलेल्या आढळतात. काही चांगल्या अवस्थेत आहेत तर काही भग्न.
coll.jpg
बाजूलाच भुनेश्वरी देवीचे मंदिर आहे.
2.jpeg.jpg
आवारात फिरत असतानाच फोन वाजला. माझ्या नवऱ्याचा फोन होता. खरंतर त्याच्याशी सकाळीच बोलणे झाले होते. “जंगलात जात आहोत त्यामुळे एकदम रात्रीच बोलू” असे ठरले असताना अचानक मध्येच कसा काय फोन केला असेल बरं असा विचार करून फोन उचलला तर पलीकडून नवरा पॅनिक झालेला.

"आत्ता कुठे आहात तुम्ही? सुरक्षित आहात ना?" त्याचा काळजीने भरलेला प्रश्न. म्हटलं "काय झालं रे?" नंतर लक्षात आले कि नागपूरहून निघताना त्याला गुगल लाईव्ह लोकेशन शेअर केलेले त्यात आमचे 'दंतेवाडा' हे कुप्रसिद्ध लोकेशन बघून त्याला तिकडे टेन्शन आलेलं. "म्हटलं सगळं ठीक आहे थांब व्हिडीओ कॉल करते." व्हिडीओ कॉलवर मग त्याला पण देवीचं दर्शन करवलंन. विजयालक्ष्मीने तिच्या बाबाला पूर्ण मंदिर परिसर फिरून दाखवला. आणि पुण्यातला जीव भांड्यात पडल्याचा आवाज दंतेवाड्यापर्यंत पोचला.
ghat.jpg
मंदिर परिसरातून डंकिनी नदीच्या किनाऱ्यापर्यंत जायला पायऱ्यांचा घाट बांधला आहे. तिथे जरा रेंगाळलो.आता संध्याकाळ झाली होती. मावळतीच्या किरणांत नदीचे पाणी लाल सोनेरी रंगांत चमकत होते. काही स्थानिक तरुणी घाटावर आलेल्या दिसल्या. त्यातल्या एकीची विजयालक्ष्मीसोबत गट्टी जमली. त्या ताईने विजीच्या हातातील फुले नदीत प्रवाहित करून दिली. मुलींना टाटा करून परतीचा प्रवास सुरु केला.

परत एकदा पूल ओलांडून मुख्य रस्त्याला लागलो. जवळजवळ ९० किमी अंतर पार करायचे होते. 'लाल-सावलीच्या' या प्रदेशातून खूप रात्र होण्यापूर्वी बाहेर पडणे भाग असते. त्यामुळे गीदम शहर येईपर्यंत कुठेही थांबता आले नाही. बाहेरून रातकिड्यांचा आवाज येत होता. अतिशय व्यस्त दिवस घालवल्यानंतर आता सगळे गाडीत शांत बसून होते.
रात्रीच्या अंधारामुळे म्हणा किंवा मनातल्या भीतीमुळे म्हणा पण आजूबाजूच्या परिसराची जरा जरा भीती वाटायला लागली होती.
गीदम पार केल्यावर आपण कोअर नक्षलवादी भागातून बाहेर पडल्याचे किरणभैय्यांनी जाहीर केले व रस्त्याच्या कडेला एका लहानशा टपरीसमोर गाडी थांबवली. तेथे चहा घेऊन पुढे जगदलपूरच्या दिशेने निघालो. भैय्यांबरोबर दुसऱ्या दिवशीचे नियोजन करून सकाळीच ८ वाजता रिसॉर्टवर भेटायचे पक्के करून गाडी नमन बस्तरच्या दारात उभी केली.

रिसॉर्ट वर पोचल्यावर फ्रेश होऊन जरा आराम केला. लॉन वर जागोजागी शेकोट्या लावलेल्या होत्या. त्याचा आस्वाद घेत दिवसभराच्या क्षणांना उजाळा देत एका सुंदर दिवसाची सांगता झाली.
shekoti.jpg
क्रमशः

(टीप :
१. वेळेच्या अभावी आम्हाला ढोलकल गणेशाचे दर्शन घेणे शक्य न्हवते मात्र 'गजानन ट्रॅव्हल्स' च्या सौजन्याने काही फोटो मिळाले तेच येथे दिले आहेत)
२. काही दिवस पावसाळी भटकंती करायला मध्यप्रदेशातील पंचमढी येथे जात आहे. त्यामुळे पुढील भाग जरा उशिराने येतील)

 :09

भाग ७ : ढोलकल, दंतेवाडा
दुसऱ्या दिवशी दि. २८-१२-२०२२ रोजी सकाळीच ७ वाजता तयार होऊन रूम बाहेर पडलो. हवा एकदम स्वच्छ होती. कोवळे ऊन अंगावर घेत थोडावेळ रिसॉर्टच्या आवारात हिंडत फिरत वेळ घालवला. थोडी फोटोग्राफी केली. तिघी जेष्ठ महिला गवतावर निवांत बसून गप्पांचा आस्वाद घेत होत्या तर मी आणि लेकीने झाडाला टांगलेल्या झुल्यावर बसून झोके घेतले. भोजनगृहात जाऊन नाश्ता आटोपला. ठरल्यावेळेवर किरणभैया हजर झाले.
आजच्या दिवसाचे खास आकर्षण म्हणजे चित्रकोट धबधब्याला भेट द्यायची होती. शिवाय जगदलपूर शहरात काही विशेष असेल तर ते देखील बघायचं होतं. छत्तीसगढची सांस्कृतिक राजधानी असलेल्या जगदलपूर शहरदर्शनाने आजच्या भटकंतीची सुरवात झाली.

काकतीय वंशातील १३वा राजा दलपत देवाने १७७० मध्ये आपली राजधानी मधोता येथून इंद्रावतीच्या दक्षिण तटावर हलवली आणि त्याचे नाव जगदलपूर ठेवले. राजधानीचे स्थलांतर आणि शहराच्या नामकरणाच्या इतिहासाच्या मनोरंजक कथा विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यानुसार एके दिवशी राजा दलपत देव आपल्या साथीदारांसह इंद्रावतीच्या या बाजूला शिकारीसाठी आला होता. तेव्हा एका सशाच्या भीतीने त्याचे पाळीव कुत्रे पुढे सरकले नाहीत. हे त्याने आपल्या साथीदारांना सांगितल्यावर या जागेला वीरभूमी मानून राजधानी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या काळात मराठ्यांच्या आक्रमणाची भीतीही होती आणि हे देखील राजधानीच्या बदलाचे एक कारण मानले जाते.

१७७० मध्ये जेव्हा काकतियांची राजधानी येथे हलवण्यात आली तेव्हा ही एक ‘महारा’ समाजाची ५० झोपड्यांची छोटीशी वस्ती होती आणि त्याचे प्रमुख जगतु महारा यांच्या नावाने 'जगतुगुडा' म्हणून ओळखले जात असे. जगतूच्या नावातले 'जग' आणि आणि दलपतदेववरून 'दल' हे नाव घेऊन त्याचे नाव ‘जगदलपूर’ पडले. आपल्या कुलदेवीची परवानगी घेऊन महारा समाजाने काकतीय राजांना या ठिकाणी स्थायिक होण्याची परवानगी दिल्याचा उल्लेख आहे. राजा दलपतदेवने शेतीच्या सिंचनासाठी म्हणून इंद्रावतीच्या वळणावर दलपत सागर नावाचा तलाव खोदला जे आज छत्तीसगड मधील सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर आहे.
dalpat.jpg
पुढील शंभर वर्षांत येथे ४०० झोपड्या आणि एक 'राजमहाल' असल्याचा उल्लेख आढळतो. हा राजमहाल म्हणजे आकाराच्या दृष्टीने इतरांपेक्षा जरा मोठी, माती - विटांच्या भिंती आणि गवताचे छप्पर असलेली झोपडी. पुढे इंग्रजांची मदत घेऊन इथल्या संस्थानिकांनी लंडनच्या धर्तीवर या शहराचा विकास करण्याची योजना केली होती. ब्रिटीश प्रशासक कर्नल जेम्स यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले. रस्त्यांचे रुंदीकरण करून दोन्ही बाजूंनी ड्रेनेजसाठी पुरेशी जागा सोडण्यात आली. अरुंद गल्ल्या हटवून विस्थापितांना मोकळ्या जागेत स्थायिक करण्यात आले. त्या काळात जातीनुसार मोहल्ले ('पारा-टोला') वसवले. जगदलपूरला 'चौक-चौराहों का शहर' हे विशेषण याच काळात प्राप्त झाले.

आज उभा असलेला राजमहाल मात्र महाराजा भैरमदेव यांनी बांधला. उत्तरेला सिंहद्वारावर दंतेश्वरी मंदिर, राम, कृष्ण, लक्ष्मीनारायण, शीतला आणि कर्णकोटीन मंदिरे, दक्षिणेला मावळीमाता, राम आणि जगन्नाथ मंदिरे, पूर्वेला बालाजी मंदिर आणि पश्चिमेला काली कंकालीन मंदिर बांधले गेले व १८९१ मध्ये रुद्रप्रतापदेव सिंहासनावर आरूढ झाले.
palace.jpeg.jpg
इथले शस्त्रागार आणि येथे संग्रहित केलेली स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळातली जुनी छायाचित्रे आणि हा इथला एक महत्त्वाचा वारसा आहे. त्यामुळे राजमहल हा बस्तरमधील काकतीय राजांच्या ७०० वर्षांच्या इतिहासाचा मूक साक्षीदारही मानला जातो. thorne.jpeg.jpg

१८९१ साली राजा भैरम देवाच्या मृत्यूनंतर त्यांचा सात वर्षीय मुलगा रुद्रप्रताप देव बस्तरच्या गादीवर बसला त्यावेळी इंग्रजी राजवट चरम शिखरावर होती. रुद्र प्रताप त्याच्या काकाच्या, कालिंदर सिंहच्या देखरेखीत राज्यकारभार बघू लागला. कालांतराने रुद्र प्रताप उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेला असता कालिंदर सिंहने आदिवासी प्रजेला आपल्याकडे वळवून रुद्र प्रतापच्या विरोधात उभे केले.
पुढे रुद्रप्रताप देवच्या निधनानंतर त्याच्या एकुलत्या एक मुलीला, प्रफुल कुमारीला बस्तरची कार्यवाही महाराणी घोषित करून तिच्या अल्पवयीन मुलाचा प्रवीरचंद्र भंजदेव याचा राज्याभिषेक केला. प्रफुलकुमारी अतिशय लोकप्रिय महाराणी होती. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीची पोस्ट - ग्रॅज्युएट असलेल्या या महाराणीने बस्तरच्या आधुनिक विकासात फार महत्वाचे योगदान दिले आहे. अनेक दवाखाने, शाळा तिने स्थापन केल्या. पुढे अपेंडिसाइटिसच्या उपचारांसाठी तिला लंडन येथे हलवले असता चुकीच्या उपचारामुळे महाराणीच्या मृत्यू ओढवला (काही तज्ज्ञांच्या मते तिला मुद्दाम चुकीची ट्रीटमेंट देण्याचे इंग्रज सरकारचे आदेश होते).
kings.jpg
महाराणीच्या मुलगा प्रवीरचंद्र भंजदेव हा बस्तरच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय शासक ठरला. १९४८ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने बस्तर संस्थानाचे विलीनीकरण झाले. त्या काळात बस्तरचे महाराज प्रवीरचंद्र भांजदेव आदिवासींमध्ये खूप लोकप्रिय होते. महाराज प्रवीरचंद्रांनी बस्तरच्या आदिवासींसाठी केलेलं कार्य इतकं मोठं आहे कि आजही त्यांना आदिवासींचा देव म्हटले जाते. आदिवासींचा आवाज लोकशाही मार्गाने सरकारपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र 'आदिवासी विकास पार्टी'ची स्थापना केली. त्यांच्या पार्टीने विधानसभेत १० पैकी ९ जागांवर दणदणीत यश मिळवलं होतं. हि पार्टी बस्तरच्या जन, जल आणि जंगल यांच्या कल्याणासाठी कार्यरत होती. पुढे १९६१ भारत सरकारशी झालेल्या मतभेदामुळे मध्ये त्यांनी स्वत:ला भारताच्या राजवटीतून मुक्त करून बस्तरमध्ये स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला ज्यामुळे त्यांना सरकारने काही दिवस कारावासात टाकले होते. २५ मार्च १९६६ रोजी राजाजींची पोलिसांकरवी गोळीबार करवून हत्या करण्यात आली. या हत्याकांडात राजवाड्यातील बरेच लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर भयंकर दंगली उसळल्या. बस्तरच्या जनतेत सरकारबद्दल तीव्र संताप निर्माण झाला. सरकारविरोधी द्वेषभावना पराकोटीला पोहोचली आणि याच द्वेषाला आधार बनवत छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी चंचुप्रवेश केला. आणि आज हीच भारताची सर्वात मोठी अंतर्गत समस्या बनली आहे.

सध्या राजमहालात काकतीय घराण्यातील २३वे राजा कमलचंद्र भांजदेव आपल्या कुटुंबासहित राहतात.
Danteshwari_JP.JPG

जगदलपूर राजमहलच्या आवारातच दंतेश्वरी मंदिर आहे. हिला 'छोटी माँ' म्हणतात. दंतेवाडा येथील दंतेश्वरी देवी 'बडी माँ'. मंदिरात दंतेश्वरी समवेत महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकालीची पूजा-अर्चना होते. मूळ मंदिराप्रमाणेच येथेही (इच्छापूर्ती करणारा) गरुडस्तंभ आहेच. त्याच्याकडे "काल फ्रुटी प्यायल्याने बसलेला घसा लवकर बरा व्हावा" अशी लेकीने इच्छा व्यक्त केली. बाजूलाच दंतेश्वरीची छोटी बहीण मानलेल्या हिंगलाज देवीचे प्राचीन मंदिर पण आहे.

मंदिराच्या महाद्वाराबाहेर चौकात एक लाकडी रथ उभा दिसतो. 'बस्तर दशहरा' या इथल्या प्रसिद्ध दसऱ्याच्या उत्सवात वापरल्या जाणाऱ्या या रथाची कहाणी मोठी रोचक असून ती इथे सांगणे म्हणजे फार अवांतर होईल. (त्यासाठी 'बस्तर दशहरा' वर स्वतंत्र लेख लिहिण्याचा विचार आहे).
rath.jpg
दंतेश्वरीच्या खालोखाल बस्तरचे आराध्य दैवत म्हणजे जगन्नाथ. राजमहाल परिसरात दुसरे प्रमुख मंदिर श्री जगन्नाथाचे आहे. १५व्या शतकात बस्तरचे महाराज पुरुषोत्तम देव हे स्वतः जगन्नाथपुरीला पायी चालत जाऊन प्रभूंच्या मूर्ती घेऊन आले. ज्यांची स्थापना जगदलपूरच्या जगन्नाथ मंदिरात झाली. जगन्नाथपुरीच्या धर्तीवर येथे देखील ऐतिहासिक गोंचा उत्सव साजरा होतो ज्यात बलभद्र-सुभद्रेसहित भगवानांची रथयात्रा निघते.
jagannath1.JPG
सध्याचे राजा कमलचंद भांजदेव हे ‘इथल्या भूमीचे पुजारी’ या नात्याने चांदीच्या झाडूने 'छेरा पोरा' विधी करतात. जगन्नाथपुरीत सोन्याच्या झाडूने हा विधी केल्यानंतरच बस्तरमध्ये हा विधी केला जातो.
jagannath.jpg
मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंनी देवड्या असून येथे पहारेकरी राहत असत. आत गेल्यावर एखाद्या जुन्या वाड्याप्रमाणे चारी बाजूंनी अनेक खांबांच्या ओसऱ्या आणि मध्ये विस्तीर्ण चौक आहे. jagannath2.JPG
एका बाजूच्या प्रशस्त दालनात भगवान जगन्नाथाच्या चौदा प्रकारच्या वेशभूषेतील शृंगार केलेल्या प्रतिमा मांडून ठेवल्या आहेत. 12vesh.jpg
समोरच्या सिरसार चौकात बस्तरच्या पुरातात्विक संग्रहालय आहे. थोडं पुढे गेल्यावर दलपत तलावाच्या काठी वेंकटेश्वर बालाजी मंदिर आहे. २० वर्षांपूर्वी नूतनीकरण केलेले हे मंदिर आज जगदलपूरातील एक प्रमुख धार्मिक स्थळ बनले आहे. दक्षिण भारतीय शैलीत बांधलेल्या या मंदिराचा आकार एखाद्या रथाप्रमाणे आहे.
balaji outer.jpg
परिसरात विष्णूच्या दशावतारातल्या प्रतिमा जागोजागी स्थापन केलेल्या आढळतात. 1234.jpg
आतमध्ये बालाजीसमोर काही गायक वादक संगीतसेवा देत होते. गरमगरम शिऱ्याचे प्रसाद वाटप चालू होते.
music.jpg
थोडावेळ तेथेच मंडपात बसलो. परिसराचे फोटो काढले आणि पुढच्या प्रवासाला निघालो.

क्रमशः

:13

भाग ८: चौक - चौराहों का शहर - जगदलपूर

जगदलपूर शहरातून पश्चिमेकडच्या रस्त्याला गाडी लागली.एकही खड्डा नसलेली काळीभोर डांबरी सडक. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कडुलिंब, साल, काटेसावरीचे उंच उंच वृक्ष होते. हि सगळी श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. रस्त्याचे नाव 'राम वन गमन पथ' असे आहे.
ram van.jpg
आजचा निसर्ग कालच्या पेक्षा वेगळा. काल घनदाट अरण्य बघितले तर आज पठारी माळरान. दूरवर नजर जाईल तिथवर लालसर तपकिरी माती. मातीखाली दबलेले पण अर्धवट डोकं वर काढणारे कठीण खडक. आज अधून मधून जरा ढगाळ हवामान होते पण त्यामुळे उन्हाचा चटका जाणवत नव्हता.
road_0.jpg
जागोजागी शिंदीची झाडे दिसत होती. शिंदीच्या झाडाला इकडे छिंद म्हणतात. गाव लागले कि दूरवर पसरलेली हिरवीगार भात-खाचरे दिसत. त्या हिरवाईत लाल लाल कौलारू घरे. वाटेत एक 'छिंदगाव' नावाचे गाव लागले. इथले मुख्य उत्पन्नाचं साधन म्हणजे म्हणजे शिंदीच्या झाडाचा रस ज्याला 'सल्फी' म्हणतात. हे छत्तीसगढचे खास पेय. नीरेसारखाच झाडाला चिरा देऊन त्यात पाझरणारा रस गोळा करतात. सकाळी घेतलं तर फार पौष्टिक. सूर्य डोक्यावर आला कि मग त्याची ताडी बनते. जागोजागी झाडांना रस काढण्यासाठी मडकी लावून ठेवलेली दिसत होती. काही ठिकाणी सल्फी काढण्याचे काम चालू होते.
sindi.jpg
गाडीने मुख्य रस्ता सोडून डावीकडे वळण घेतलं. आता लालसर कच्च्या मातीची सडक सुरु झाली. या रस्त्याचे नाव 'विनता घाटी'. बरेच ठिकाणी रस्त्याने लोक खांद्यांवर मोठमोठी भांडीकुंडी घेऊन जाताना दिसत होते. मग कळले आज इथला 'जरू तिहार' नावाचा स्थानिक सण आहे. आपल्या नागपंचमीसारखं आज माती खोदत नाहीत किंवा शेतीची कोणतीही कामे करत नाही. पूर्ण दिवस आपल्या कुटुंबियांसह घालवतात.jaru.JPG

मटनार टेकड्यांमधेच शहरापासून साधारण ५० किमीच्या अंतरावर तामडा घुमर नावाचा बारमाही धबधबा आहे. तामडा नावाच्या नाल्यावर आहे म्हणून तामडा घुमर. या धबधब्याची विशेषता म्हणजे हा silent fall आहे. अगदी जवळ जाईपर्यंत याची उपस्थिती लक्षात येत नाही. अतिशय कमी आवाज करत कोसळणारा धबधबा आम्ही पहिल्यांदाच पहिला. १०० फुटांवरून खाली झेप घेत तामडा नाला चार किमी अंतर कापून पुढे इंद्रावतीला मिळतो.
Tamada ghumar front.jpeg.jpg
(image credit : गजानन ट्रॅव्हल्स)
गाडी पार्किंगला लावून १०० मीटर चालत गेलं कि आपण थेट धबधब्याच्या माथ्यालाच जाऊन पोचतो. इथे सुरक्षाकुंपण वगैरे काही नाही. त्यामुळे फार काळजी घ्यावी लागते. "घसरला तो पसरला आणि थेट शंभर फूट खाली कोसळला".
tam.jpg
नाल्याचं पाणी अतिशय नितळ स्वच्छ त्यामुळे त्याला "नाला का म्हणावं" हा प्रश्न आमच्या शहरी मनाला पडला. लहानशी नदीचं कि हि. इथे बाराही महिने मोरांचे वास्तव्य असते म्हणून याचे दुसरे नाव 'मयूर घुमर'

tamda long.JPG
नदीच्या काठाकाठाने जरा झाडी आहे. छोटासा trail म्हणा. तिथे पलीकडे काही स्थानिक गावकरी कुटुंबे दिसत होती. बायका चुल मांडून स्वयंपाक करत होत्या. पुरुष नदीतून पाणी आणून देत होते तर लहान मुले पाण्यात खेळत होती. त्यांच्या गायी तिथे बाजूलाच चरत होत्या.
tamlon.jpg
म्हटलं “चला, आपण हि तिकडे जाऊया”. झुडपांतून वाट काढत निघालो. मी पुढे, माझ्या मागे विजी, तिच्यामागे आई आणि दोघी मावश्या येत होत्या. अवघड जागा असेल तर मी झुडूप हाताने बाजूला सारून धरायचे आणि मग या साऱ्याजणी तेवढी जागा पार करायच्या असं चाललं होतं. वाट संपता संपता एका अवघड जागी मी झुडूप हलवले आणि दगडावर पाय ठेवणार इतक्यात अगदी जवळून झपकन काहीतरी विजेच्या वेगाने आडवे गेले. बघते तर तपकिरी काळा साप. क्षणार्धात बाजूच्या झाडीत दिसेनासा झाला.
या अनपेक्षित प्रकाराने अंगावर सरसरून काटा आला. रस्ता संपलाच होता. तसेच समोर जाऊन झाडीतून बाहेर पडले. बाकीच्यांना हात देऊन मोकळ्यावर घेतले आणि नंतर नागदेवतेनी दिलेल्या या अकल्पित दर्शनाबद्दल सांगितले.

समोर नदी वाहत होती. पात्र अगदीच उथळ आहे. पाण्यात लहान मोठे दगड आहेत तिथे बराच वेळ खेळलो. पाणी छान उबदार होते. पाय सोडून निवांत बसलो.
fun.JPG
आमच्या सारखेच अजून काही पर्यटक तिथे आले होते. त्यातील काही लोकांचा धबधब्याच्या अगदी कड्यावर जाऊन पाण्यात उभे राहून सेल्फी घेण्याचा कार्यक्रम सुरु झाला. स्थानिक स्वयंपाकवाल्यांनी त्यांना तसे न करण्याबद्दल हटकले असता जरा तू तू मैं मैं करून त्या लोकांनी काढता पाय घेतला.
waterfall high.jpg

पुढचा थांबा मेन्द्री घुमर नावाचा मोसमी धबधबा. खरंतर हा एक 'व्यू पॉईंट' आहे. पठाराच्या अगदी कड्यावर जाऊन खाली दरीचे सुंदर दृश्य पाहता येते. इथूनच लांबवर मटनार नाल्यावर स्थित मेन्द्री धबधब्याचे दर्शन होते. पावसाळा नसल्याने अगदी दिसेल न दिसेलशी बारीक धार कड्यावरून कोसळत होती.
mendri.jpeg.jpg
मात्र मान्सून मध्ये जेव्हा हा प्रपात आपल्या पूर्ण दिमाखात असतो त्यावेळी त्याला ‘घाटी की धुंध’ असा किताब बहाल केल्या जातो. अलीकडे मोकळे पठार आहे. कड्याजवळचा खडक अगदी कच्चा आहे. सतत खाली दरीत ढासळत असतो म्हणून कड्याच्या थोडे अलीकडे तारेचे कुंपण घातलेले आहे. मघाचेच महाभाग आता कुंपणापलीकडे जाऊन सेल्फी घेताना दिसत होते. Sad
mendri view.jpg
अनवट अस्पर्श निसर्ग. पायाखाली तपकिरी माती आणि लहान मोठे दगड विखुरलेले होते. सहज चाळा म्हणून एक दगड उचलला तर तो आकाराच्या मानाने जरा जड वाटला. इथले सगळेच दगड अंमळ वजनदार लागत होते. मग लक्षात आले कि हे साधे दगड नसून नक्कीच कोणतीतरी खनिजे आहेत. कदाचित लोह किंवा मँगनीज. भूविज्ञानाच्या अभ्यास करत असतानाचे दिवस आठवले. भारताच्या नकाशातील खाणींचे विभाग आणि खनिज संपत्तीचे वितरण. Ph.D करत असताना केलेली सर्वेक्षणे डोळ्यासमोरून तरळून गेली. छान वाटले. nostalgia. अशा शांत जागी बसून एकटीनेच स्मरणरंजन करण्यातही मजा आली. इथून पाय निघत न्हवता. जरा वेळाने निघालो. गाडीत येऊन बसलो पण मन त्या पठारावरच अडकले होते.
mendari rock.jpg
रस्त्यात एका ठिकाणी थांबून जेवणे उरकलीत. मेनू तोच. भात, भाजी व लोणचे. नॉनव्हेजचे मात्र बरेच प्रकार होते. देसी भूना मुर्ग आणि चापड़ा चटनी (लाल मुंग्यांची चटणी) हि इथली वैशिष्ट्ये. झाडांवर घरटे करून राहणाऱ्या या मुंग्यांना मीठमिरीबरोबर वाटले कि झाली बेसिक चटणी तयार.

आता दुपार टळायला सुरवात झाली होती. अजून आजचे खास आकर्षण बाकी होते. किंबहुना मुद्दामच चित्रकोट भेट सर्वात शेवटी ठेवली होती. भारतातील प्रमुख धबधब्यांपैकी एक आणि सर्वात रुंद व मध्य भारतातील सर्वात मोठा जलप्रपात असलेल्या चित्रकोटच्या रस्त्याला लागलो. हा धबधबा जगदलपूरपासून ४० कि.मी आणि रायपूर पासून 273 कि.मी. अंतरावर आहे. ३० मीटर उंचीचा हा फॉल सुमारे ३०० मीटर रुंद आहे. इंद्रावती नदीवर असलेल्या या प्रपाताला घोड्याच्या नालेसमान आकारामुळे भारताचा नायगारा देखील म्हटले जाते.
drone.jpg
(image credit : गजानन ट्रॅव्हल्स)
इंद्रावती नदी ओडिशातील कालाहांडी येथे उगम पावून महाराष्ट्र - छत्तीसगढ - तेलंगणा सीमेवर गोदावरीला मिळते. इंद्रावती नदीच्या निर्मितीमागे एक पौराणिक कथा आहे. एकेकाळी ही जागा चंपा आणि चंदनाच्या झाडांनी भरलेली होती, ज्यामुळे संपूर्ण जंगल सुगंधित होत असे. या सुंदर ठिकाणीं एकदा इंद्र आणि इंद्राणी काही काळासाठी राहायला आले. निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत जंगलात फिरत असताना इंद्र एका उदंती नावाच्या वनकन्येवर भाळला. दोघे सोबत राहू लागले. इकडे इंद्राणीला या बाबत आदिवासींकडून कळले असता तिने चिडून दोघांना वेगळे होण्याचा शाप दिला आणि स्वतः स्वर्गलोकी परत न जाता तिथेच जन कल्याणासाठी राहण्याचा निश्यय केला आणि स्वतःला नदीच्या रूपात प्रवाहित केले. हीच इंद्रावती नदी. एकाच पहाडावर उगम पावलेल्या इंद्रावती, इंद्रा आणि उदंती या तीन नद्या कुठेही एकमेकांना न भेटता वाहतात.

चित्रकोट आल्याची खबर लांबवरून येणाऱ्या खळाळत्या पाण्याच्या आवाजाने मिळाली. पार्किंगला गाडी लावून चालत निघालो. रस्त्याच्या दुतर्फा सोव्हिनर्स, स्थानिक चीजवस्तू विकणारी दुकाने होती पण येताना बघू म्हणत पाय भराभरा उचलत धबधब्यापाशी पोचलो. आणि … निशब्द...
निसर्गाचा विराट आविष्कार..
प्रथम तुज पाहता ... समर्थांचे सुप्रसिद्ध काव्य आठवले.

।। गिरीचे मस्तकी गंगा, तेथुनी चालली बळे,
धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे।।
CK.JPG
पांढऱ्या शुभ्र जलधारा प्रचंड वेगाने कड्यावरून खाली कोसळत होत्या. पर्यटकांची बरीच गर्दी होती. पण जागोजागी कुंपणे आणि रक्षक गस्त घालत असल्याने व्यवस्थित सुरक्षा होती.
CK_Long.jpg
किती बघू आणि काय बघू असे होत होते. बरेच फोटो काढले तरी समाधान होईना. खाली जायला पायऱ्यांची वाट बांधली आहे. त्यावरून खाली जायला निघालो. अर्ध्या वाटेवर एक फाटा 'चित्रकोट नेचर ट्रेल' कडे जातो.
trail1.jpg
१० मिनिटात खाली नदीकाठी पोचलो. धबधब्याच्या पायथ्यापर्यंत जायला नावा उपलब्ध आहेत. एका वेळेला दहा जणांना वल्हीच्या नावेत बसून जात येतं. तसेच सिंगल मोटारबोटीची सोयदेखील आहे. लाइफ जॅकेट चढवून नावेत स्वार झालो.
CKboat.jpg
दोन नावाडी चप्पू चालवत होते. त्यांनी अर्धवर्तुळाकार मार्गाने नेत धबधब्याच्या अगदी जवळ नेले. कोसळणाऱ्या प्रपाताचा भयंकर आवाज येत होता.

।। गर्जता मेघ तो सिंधू ध्वनी कल्होळ उठिला,
कड्याशी आदळे धारा, वात आवर्त होत असे ।।
near.jpg
पाण्याशी तुषार उडून पांढरे धुके तयार झाले होते. अंगावर थंडगार तुषारांचा वर्षाव झाला. कपडे, चष्मा, केस, कॅमेरा, मोबाईल सगळ्यांवर पाण्याचे बारीक बारीक थेंब चमकायला लागले.
।। तुषार उठती रेणू दुसरे रज मातले वात,
मिश्रित ते रेणू सीत मिश्रित धुकटे ।।

कड्याच्या पायथ्याशी, धारांच्या मागे, घळ तयार झाली आहे. घळीमध्ये दुर्गादेवीच्या प्राचीन मूर्ती आणि अनेक शिवलिंग आहेत. कोसळत्या जलधारांनी त्यांच्या अखंड अभिषेक चालू असतो. खूपच अद्भुत दृश्य होते.
।। कर्दमु निवडे नातो मानसी साकडे पडे
विशाळ लोटती धारा ती खाले रम्य विवरे ।।
behind1.jpeg.jpgbehind2.jpg
नावेने वळण घेतले, धबधब्यापासून थोडं दूर निघालो आणि सूर्यनारायणाने कृपा केली. ढग बाजूला होऊन उन्हाची एक तिरीप थेट धारांवर आणि ... कमानदार इंद्रधनुष्य अनपेक्षितरित्या साकार झाले. एक विलक्षण सुंदर अनुभव घेतला.
rainbow (2).JPG
परत काठावर आलो. आज्जीमंडळी परतीच्या वाटेला लागल्या. आम्ही दोघी मायलेकी मात्र बराच वेळ नदीकाठावरच रेंगाळलो. दगडावर बसून खूप गप्पा केल्या,
selfie.JPG
एक छोटी मैत्रीण भेटली. इंद्रावतीतले छोटे छोटे खडे गोळा केले.
friend.jpg
इथेच तो "इंद्रधनुष्यात पिंक रंग का नाही?" हा प्रश्न आम्हाला पडला. एक सुंदर संध्याकाळ.. आम्हा दोघींचीच.. मनात आलं कि “विजी लवकरच मोठी होईल, तिच्या विश्वात रमेल, पण हे सुंदर क्षण कायम आठवणीत राहतील. आम्हा दोघींच्याच.”
wide.jpg

संध्याकाळ झाली होती. परतीच्या वाटेवर एक शिव मंदिर आहे. तिथे सगळ्या आमची वाट बघत बसल्या होत्या. जाताना बस्तर आर्टची बरीच दुकाने आहेत. कास्ट आयर्न चे हत्ती घोडे, लाकडी खेळणी, विंड चाइम्स असे बरेच काही विकायला होते. थोडीफार खरेदी केली. रिसॉर्टवर आलो. गाडीचा हिशोब चुकता केला.

आज रायपूरसाठी निघायचे होते. रात्री उशिराची बस होती. दहा वाजता चेकआऊट करून जगदलपूर मेन बस स्टॅन्ड गाठला. परतीच्या प्रवासाला सुरवात झाली. इंद्रावतीचा पूल पार करून गाडीने वळण घेतले. शहराचे दिवे दूर जाताना दिसत होते आणि आम्हाला एका वेगळ्याच अनुभवाने समृद्ध करणाऱ्या जगदलपूरचा निरोप घेतला.
night.jpeg.jpg

क्रमशः

बस्तर आर्ट व रायपूर (अंतिम)

शहराचे दिवे दूर जाताना दिसत होते. आम्हाला एका वेगळ्याच अनुभवाने समृद्ध करणाऱ्या जगदलपूरचा निरोप घेतला.
पुढे…
भल्या पहाटे रायपूरच्या बस स्टॅन्डवर गाडी पोचली. कोणताही प्रवास असो, मला शक्यतो वाहनात झोप लागत नाही त्यामुळे घरी जाऊन छोटीशी झोप काढली. उठून ताजेतवाने होते तो मावशीच्या हातचा गरमागरम नाश्ता समोर हजर. त्यावर ताव मारत आजच्या दिवसाचे प्लॅनिंग सुरु होते. सिरपूरला जैन मंदिरांच्या पुरातात्विक स्थळाला भेट द्यायची होती पण ते ठिकाण काही कारणामुळे तात्पुरते बंद आहे असे समजले. मग मावशी म्हणाली कि चला आपण 'पुरखौती मुक्तांगणा'ला भेट देऊया.
gate.jpg
रायपूर पासून २० किमी अंतरावर मोकळ्या प्रांगणात वसलेले हे ‘बस्तर आर्ट’ चे मोठे केंद्र आहे. ज्यामध्ये छत्त्तीसगडमधील समृद्ध आदिवासी संस्कृती, लोककला, ग्रामजीवन, प्रमुख पर्यटन स्थळे इत्यादी प्रदर्शित करण्यात आले आहे.
BA3.jpg
२०० एकर जागेवर पसरलेल्या या मुक्तांगणात प्रामुख्याने बस्तर आर्ट या कलाप्रकाराला विशेष महत्व असून यात भांडी, हस्तकला, शिल्पकला इत्यादी बघावयास मिळतात.
बस्तरच्या आदिवासी समुदायात पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंतु प्रसिद्धीच्या अभावी ती स्थानिक हाट आणि बाजारांपुरती मर्यादित असलेली हि कला आता जगभरात ‘बस्तर आर्ट’ या नावाने ओळखली जाते. आधुनिक यंत्रांचा वापर न करता पारंपरिक साधनांनी केलेल्या लाकूडकाम, बांबूकाम, मातीकाम (टेराकोटा) आणि धातूकला यांचा समावेश होतो. यातही बस्तर संस्कृती, सण, देवी-देवतांच्या मूर्ती व प्राणी बनवण्यासाठी लाकडी कलाकृती; घराच्या सजावटीसाठी बांबूच्या चादरी, खुर्च्या, दिवाणखाना, टेबल, टोपल्या, चटई, इ वस्तू; टेराकोटाच्या देवांच्या मूर्ती, सजावटीची भांडी, फुलदाणी, भांडी आणि घरगुती सामान बनवले जाते. मेटल आर्ट्समध्ये तांबे आणि कथील मिश्रित धातूच्या कलाकृती बनविल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी संस्कृतीच्या शोभेच्या मूर्ती आणि गृहसजावटीचे सामान तयार केली जाते.
BASTAR ART.jpg
मुक्तांगणात या सगळ्यांचे प्रदर्शन मांडले आहे. स्थानिक आदिवासी घरांच्या प्रतिकृती, व्यवसायानुरूप घरांच्या वेगवेगळ्या रचना, प्रसिद्ध स्थानांच्या मूळ आकारातील प्रतिकृती बघायला मिळतात.
muktangan.jpg
इथले सर्वात मोठे आकर्षण म्हणजे घोटुल. घोटुल इथल्या आदिवासींच्या परंपरेचा भाग आहे. घोटुल म्हणजे एकप्रकारचे यूथ होस्टेल. अविवाहित मुले मुली गावाबाहेरच्या एका मोठ्या घरात काही दिवस एकत्र राहून आपापल्या जीवनासाथीची निवड करतात. हे घोटुलची पूर्ण व्यवस्था मुले मुली मिळूनच बघतात. स्वयंपाकापासून तर रंगरंगोटी, डागडुजी व इतर सर्व कामे. सायंकाळी त्या समाजाशी संबंधित नृत्य-संगीत, कला आणि कथाही घोटुलमध्ये सांगितल्या जातात. इथे विवाहितांना प्रवेश नाही.
muktangan2.jpg
मुक्तांगणात बराच वेळ घालवून परत आलो. दुपारी ज्योती मावशीकडे चहाचे आमंत्रण होते.

सायंकाळी रायपूर पासून १७ किमी अंतरावर असलेल्या 'चंदखुरी' येथील कौसल्या मंदिराला भेट द्यायचे ठरले. रामायणातील दक्षिण कोसल म्हणजे आजचे बस्तर. राणी कौसल्येचे माहेर.
temple.jpg
मूळचे 'चंद्रपुरी' असे नाव असलेले हे गाव कोसला जनपदाची राजधानी होती. कौशलचा राजा भानुमंताची कन्या कौशल्या हिचा विवाह अयोध्येचा राजा दशरथ याच्याशी झाला होता.राजा भानुमंतने कौसल्येला लग्नात दहा हजार गावे भेट म्हणून दिली होती. त्यात तिचे जन्मस्थान चंद्रपुरीचाही समावेश होता. मंदिरात माता कौशल्याची व बालरूपातील श्रीरामाची मूर्ती स्थापन केलेली आहे.
ram.jpg
प्रभू राम वनवासातून आल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तिघी चांदखुरी येथे येऊन राहिल्याची कथा या भागात प्रचलित आहे. इथल्या प्राचीन चंद्रसेन तलावाच्या मधोमध ७व्या शतकात हे श्रीराम आणि कौसल्येचे मंदिर निर्माण केले. गमतीची गोष्ट म्हणजे विस्मरणात गेलेल्या या मंदिराचा शोध एका म्हशीमुळे लागला. चंद्रसेन तलावाच्या मधोमध असलेल्या एका बेटावर हि म्हैस पोचली आणि परत येता येईना म्हणून तिची सुटका करण्यासाठी गावकरी तेथे गेले आणि त्यांना हे मंदिर भग्नावस्थेत सापडले. २०२१ साली मंदिरा मूळ आराखडा कायम ठेऊन परिसराचे नूतनीकरण व तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले.
1_1.jpg
जुन्या मूर्तीच्या बरोबरीने एक आधुनिक पद्धतीची अतिशय देखणी प्रतिमा पण येथे स्थापन केली आहे. देवासमोर हात जोडून उभे असता विजयलक्ष्मीने उत्स्फूर्तपणे गाण्याच्या क्लास मध्ये शिकलेले 'कौशल्या दशरथ के नंदन" हे भजन म्हणायला सुरवात केली. खड्या आवाजात तालासुरात भजन म्हणता असताना आजूबाजूला बराच श्रोतृवर्ग गोळा झाला. शेवटच्या 'राम सिया राम' या ओळींना तर सर्वानी एकसुरात साथ दिली. गाणं संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि विजी अचानक सेलेब्रिटी बनली.
kousalya.jpg
या गावाचे आणखी एक प्रचलित नाव म्हणजे ‘वैध चांदखुरी’. एका कथेनुसार राम रावण युद्धात लक्ष्मणावर उपचार करणाऱ्या सुषेण वैद्यांचा इथे आश्रम होता. वाली पत्नी ताराचे वडील असलेल्या वानरश्रेष्ठ सुषेण वैद्यांचे दंडकारण्य हे मूळ निवासस्थान होते. राज्याभिषेकानंतर श्रीरामाने वैद्यराजांना आपल्या आजोळी चंद्रपूरीला येऊन राहण्याची विनंती केली व इथे आयुर्वेदिक प्रयोगशाळा व उपचारकेंद्र स्थापन करून दिले. वैद्यकशात्रावरील काही प्राचीन भूर्जपत्रे आजूबाजूंच्या गावात सापडली आहेत. इथेच सुषेण वैद्यांची समाधी आहे.
sushen.jpg

अतिशय रमणीय परिसरात वसलेल्या या मंदिराची भेट घेऊन रायपूर शहरात रात्रीचा फेरफटका मारला.
clock.jpg
मोतीबाग परिसरातील एका लोकप्रिय रेस्टॉरंट मध्ये जाऊन चवदार भोजनाचा आस्वाद घेतला. ज्योती मावशीचा निरोप घेऊन घरी आलो. रात्री उशीर झाला तरी गप्पा काही संपेना. रंजू मावशी आणि माझी आई या दोघी मावस बहिणी. कितीतरी वर्षांनी निवांत भेट झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना मावशी म्हणाली "४० वर्ष झालेत माझ्या लग्नाला, पण इतक्या वर्षांत माहेरचे कोणी पहिल्यांदाच असे निवांत येऊन राहिले आहे. खूप छान वाटलं".

पुन्हा एकदा 'वंदे भारत एक्सप्रेस' नी नागपूरला परतलो. घरी आलो तर विजयालक्ष्मीचा बाबा सरप्राईज भेट द्यायला हजर होता. दिवसभर विजयालक्ष्मीची बाबाच्या गळ्यात पडून ट्रिपच्या गमती सांगत उजळणी सुरु होती. आपण सर्वांनी जायचं परत एकदा रंजू आज्जीकडे जायचं असा निश्चय करून एक सुंदर ट्रिप ची सांगता झाली.

उपसंहार :
भारत का दिल देखो मालिकेतील बस्तर प्रदेशाची सफर आज संपली. खरंतर सुरवात करताना वाटले नव्हते कि मी १० भागांची मालिका लिहू शकेन. पण तुम्हा सगळ्यांच्या प्रोत्साहनाने व कौतुकाच्या शब्दांनी हे काम मी करू शकले. भारताच्या हृदयात डोकावून बघण्याचा हा छोटासा प्रयत्न.

इथली भटकंती ठरवताना नाही म्हणलं तरी मनात थोडी भीती होतीच. अतिशय बदनाम असा हा प्रदेश.
कधी वाटायचं कि एखादे वहिवाटीचे, सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ निवडावे आणि करावी मस्त ट्रिप. आपण तिथे गेलो आणि काही झालं तर? त्यात तीन जेष्ठ महिला आणि एक लहान मूल बरोबर आहे. काही अघटित घडलं किंवा कोणती मेडिकल emergancy आली तर कसं? मग विचार केला कि “अघटित घडायचेच असेल तर ते कुठेही घडू शकेल मग आता का विचार बदला? जो होगा सो देखा जायेगा”.
"बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको". अनंतफंदीं पहिल्याच फटक्यात सांगून गेले आहे. पण बिकट वाटच आवडली असेल तर? सतत जाऊन जाऊनच ती वहिवाटीची होईल ना...! आणि खरं सांगते या आडवाटा विलक्षण सुंदर ठरल्या. वाटेवर भेटलेल्या जागा सुंदर, इथली माणसे त्याहून सुंदर.
भटकंती करताना कुठेही धोका जाणवला नाही. सामान्य जनतेसाठी, पर्यटकांसाठी एकदम सुरक्षित जागा आहे ही. आपण काळजी मात्र घ्यायची. सरकारी वाहनाने शक्यतो प्रवास करू नये. आपण सरकारी नोकर असल्यास, मोठ्या हुद्द्यावर असल्यास ती ओळख सर्वांना सांगत बसू नये. आणि सरकारी धोरणाबद्दल कुठलीही चांगली वाईट चर्चा करू नये. संभाषणात नरेंद्र मोदी, राहुल गांधी, भाजप, काँग्रेस असे विषय न येऊ देण्याची खबरदारी घ्यायची.

आधी ठरवल्याप्रमाणे बरीचशी ठिकाणे बघता आली. काही हुकली तर काही अनपेक्षितरित्या गवसली. खर्चाच्या दृष्टीने बघितलं तरी एकदम परवडणारी सहल झाली. रायपूर - जगदलपूर - रायपूर या एकंदरीत प्रवासखर्च (यात बसचं तिकीट, एका रात्रीचा हॉटेल स्टे, फिरण्याची गाडी, जेवण, छोटेमोठे पार्किंग फी वगैरे सगळं धरून) देखील दरडोई रुपये ७५५२ फक्त.
आमच्या भटकंतीचा नकाशा खाली देते आहे. कोणाला जायचं असल्यास कामी येईल. ट्रिपबद्दल काही विचारायच असल्यास तुमचे स्वागत आहे.
Bastar Map.jpg
जगदलपूर शहर
Jagadalpur Map.jpg
जगदलपूरला कसे जाल

जवळचे मोठे शहर :
रस्ता मार्गे
रायपूर अंतर ३०२ किमी. via NH ३०
विशाखापट्टणम : ३०० किमी via NH ३०/ NH ६३

रेल्वे मार्गे
रायपूर - विशाखापट्टणम रेल्वे मार्गाने जोडलेले आहे

हवाई मार्गे
विमानतळ : जगदलपूर विमानतळ
रायपूर - जगदलपूर विमानसेवा आहे.

हि लेखमाला प्रकाशित करू दिल्याबद्दल मायबोलीचे आभार. तसाच वाचकांच्या प्रतिक्रियांमुळे हुरूप वाढला. या सुंदर प्रदेशाबद्दल सामान्यांच्या मनात असलेली भीती या लिखाणाने जरा फिकट झाली तर लेखनाचे सार्थक झाले असे समजेन.

'भारत का दिल' बहुत बडा है जी...

 

बस्तरची शान नारायणपाल विष्णुमंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

बस्तर. छत्तीसगढ राज्याचा एक मोठा भाग. केरळ राज्यापेक्षाही आकाराने मोठा असलेला हा भाग. बस्तर म्हटले की आपल्या नजरेसमोर येते तिथले घनदाट जंगल, त्यात राहणारे आदिवासी, तिथले निखळ निसर्गसौंदर्य आणि या साऱ्याला गालबोट लावणारी नृशंस नक्षलवादी हिंसा. पण याच बस्तरमध्ये अनेक सुंदर, प्राचीन मंदिरे आहेत हे किती जणांना ठाऊक आहे?

बस्तर हे १९४७ पूर्वी एक संस्थान होते. बस्तरचे प्राचीन नाव चक्रकोट. इथल्या सध्याच्या राजघराण्याचा मूळ पुरुष आनमदेव हा वारंगलच्या काकतीय राजघराण्यातला धाकटा राजपुत्र मानला जातो. जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने चौदाव्या शतकात दक्षिण भारतावर स्वारी केली तेव्हा त्याने वारंगल लुटले व तिथल्या मंदिरांचा विध्वंस केला. तिथला राजा रुद्रप्रताप देव लढाईत मारला गेला पण त्यापूर्वी त्याने आपल्या धाकट्या भावाला, म्हणजे अनामदेवाला त्याचा जीव वाचवण्यासाठी काही विश्वासू सहकाऱ्यांसोबत आपल्या राज्याच्या सीमेवरच्या जंगलात पाठवले होते. या अनामदेवाने देवी दंतेश्र्वरीच्या कृपेने बस्तर येथे आपली सत्ता प्रस्थापित केली व आपले स्वतंत्र राज्य उभे केले अशी बस्तर भागात श्रद्धा आहे.

त्याआधी बस्तरवर नागवंशी राजे राज्य करीत असत. या राजांनी बस्तरमध्ये अनेक मंदिरे बांधली. त्यातली काही प्राचीन मंदिरे हजार वर्षांनंतरही बस्तरमध्ये उभी आहेत. इंद्रावती आणि नारंगी ह्या दोन नद्यांच्या संगमावर बांधलेले नारायणपालचे नऊशे वर्षे जुने विष्णू मंदिर हे त्यातले एक प्रमुख मंदिर.

हे मंदिर बस्तरमधील छिंदक नागवंशी राजांच्या गतवैभवाचे एक गौरवशाली स्मारक आहे. नागर स्थापत्य शैलीत बांधलेले हे मंदिर म्हणजे नागवंशी राजांच्या काळात प्रगत झालेल्या वास्तुकलेचा उत्तम पुरावा आहे.

मंदिरात असलेल्या प्राचीन शिलालेखावरून स्पष्ट होते की मंदिर जरी राजघराण्यातील राणीने बांधायला घेतले होते तरी बस्तर राज्यातले सामान्य नागरिक उदार हस्ते विविध स्वरूपाचे दान देऊन मंदिराच्या बांधकामात सढळ हाताने सहकार्य करत होते. संपूर्ण बस्तर भागातील हे एकमेव विष्णू मंदिर, कारण इथले आदिवासी पूजा करतात ती शिवाची आणि देवीची.

नारायणपाल मंदिर बस्तरच्या प्रमुख शहरापासून म्हणजे जगदलपूरहून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर आहे. भारतातला एक सर्वात रुंद धबधबा, चित्रकोट, इथून जवळच आहे. मंदिराचे बांधकाम नागर शैलीत झालेले असून मंदिर लाल वालुकाश्मात बांधलेले आहे. मंदिराचे शिखर सुमारे ७० फूट उंच आहे. इथे सापडलेल्या शिलालेखानुसार हे मंदिर नागवंशी राजा जगदेव भूषण याच्या विष्णू भक्त राणीने म्हणजे गुंडमहादेवीने तिच्या वयाच्या शंभराव्या वर्षी तिचा शूर पुत्र राजा सोमेश्वर देव याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ बांधायला घेतले.

१०६९ मध्ये चक्रकोटवर राजा राजभूषण सोमेश्वर देव याचे राज्य होते. सोमेश्वर देव यांचे राज्य म्हणजे चक्रकोटचा सुवर्णकाळ होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने हे मंदिर बांधायला घेतले. ते पुढे तिच्या मृत्यूनंतर तिचा नातू आणि सोमेश्वर देवाचा पुत्र राजा कन्हारदेव याच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. त्याच वेळी, मंदिराच्या जवळ नारायणपूर नावाचे एक गाव देखील स्थापित केले गेले, जे आज नारायणपाल म्हणून ओळखले जाते. शिलालेखात नमूद केलेल्या तारखेनुसार इसवीसनाच्या ११११ वर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हे मंदिर आणि जवळचे नवीन वसवलेले गांव श्रीविष्णूला समर्पित करण्यात आले होते.

नारायणपाल मंदिराच्या आतच तो सुमारे आठ फूट उंचीचा काळ्या पाषाणात कोरलेला शिलालेख ठेवलेला आहे, ज्यात शिवलिंग, सूर्य-चंद्र आणि गाय-वासराच्या आकृती कोरलेल्या आहेत. सध्या हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत येते पण म्हणावी तशी निगा राखली जात नाहीये.

मंदिराची वास्तुकला खजुराहोच्या नागर मंदिरांच्या धर्तीवर आहे. गर्भगृह, अर्धमंडप आणि मंडपामध्ये मंदिर विभागलेले आहे. उंच जगतीवर उभारलेल्या या मंदिराचे शिखर ७० फूट उंच आहे. पुढचा मंडप अष्टकोनी आहे. गर्भगृहात भगवान विष्णूची भग्न झालेली मूर्ती आहे. हे मंदिर कित्येक वर्षे भग्नावस्थेत होते. मंदिराचा पुढचा मंडप पाडण्यात आला होता. अशी आख्यायिका आहे की बस्तरच्या एका राजाने पुढे गुप्तधनाच्या लोभात मंदिराचा मंडप पाडला होता. या मंदिराचा जीर्णोद्धार भारतीय पुरातत्व विभागाने केला आहे. आज हे मंदिर काही प्रमाणात त्याच्या मूळ स्वरूपात परत उभे राहिले आहे.

आकाराने छोटे असले तरी अतिशय प्रमाणबद्ध असे हे मंदिर आहे. मंदिराचे विमान सप्तरथ पद्धतीचे आहे, म्हणजे त्याचे उभे सात भाग पाडलेले आहेत. अष्टकोनी सभामंडपाचे छत फंसणा पद्धतीचे आहे. दुर्दैवाने मंदिराच्या भिंतीवरची सर्व देवकोष्ठे रिकामी आहेत. फक्त एकामध्ये श्री गणेशाची सुंदर उभी मूर्ती आहे. शिखर अत्यंत सुंदर आणि सुबक अशा नाजूक नक्षीने नटलेले आहे, वर आमलक आहे. गर्भगृहात जी श्रीविष्णूची मूर्ती आहे तिच्या हातात सुदर्शन चक्राबरोबरच नागवंशी राजवंशाचे प्रतीक म्हणून एक नागही दाखवलेला आहे. सभामंडपाचे छत आतून लहान लहान होत जाणाऱ्या दगडी वर्तुळांनी सुशोभित केलेले आहे. मुळात बस्तरला फार कमी पर्यटक भेट देतात, त्यातही या मंदिरात त्याहूनही कमी लोक जातात, त्यामुळे इथला परिसर अत्यंत स्वच्छ, रमणीय आणि शांत आहे. लोकांच्या वर्दळीपासून दूर असलेले हे हजार वर्षे जुने मंदिर आपल्याला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. आजकाल जगदलपूरला विमानतळ झाल्यामुळे या मंदिराला आणि बस्तरला भेट देणे पूर्वी होते तितके कठीण राहिलेले नाही. मुद्दाम भेट द्यावे असे हे आगळे वेगळे विष्णू मंदिर म्हणजे बस्तरची शान आहे.

(सदराच्या लेखिका मंदिर स्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

लाल विटांचं सिरपूरचं लक्ष्मणमंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

छत्तीसगड म्हटलं की आपल्या नजरेसमोर येते ती तिथली आदिवासी संस्कृती, निसर्ग सौंदर्य आणि घनदाट जंगले. पण आपल्यापैकी किती जणांना हे माहिती आहे की भारतातले सर्वांत जुने विटांनी घडलेले मंदिर छत्तीसगड राज्यात सिरपूर येथे आहे? रायपूर जवळील महासमुंद जिल्ह्यात महानदीच्या तीरावर सिरपूर हे आजचे छोटे गांव प्राचीन काळी श्रीपूर म्हणून ओळखले जात असे. महाकोसल राज्याची वैभवसंपन्न राजधानी होती श्रीपूर. श्रीपूरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आजही तिथल्या प्राचीन इतिहासाच्या खुणा पदोपदी सापडतात. यातील एक प्रमुख ठिकाण म्हणजे सिरपूरचे लक्ष्मण मंदिर.

हे मंदिर देशात सापडलेले सर्वांत जुने लाल विटांनी बांधलेले मंदिर आहे असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. दीड हजार वर्षांहूनही जास्त जुने असलेले हे मंदिर भूकंप, पूर, विध्वंसक इस्लामी आक्रमणे आदी अनेक विनाशकारी आपत्तींना तोंड देऊनही भक्कम उभे आहे.

प्रख्यात कला इतिहासकार आनंद कुमारस्वामी यांच्या मतानुसार सिरपूरचे लक्ष्मण मंदिर इसवीसन ५२५ ते ५४० च्या दरम्यान बांधले गेले. श्रीपूर येथे एकेकाळी महाकोसलवर राज्य करणाऱ्या सोमवंशी राजांचे राज्य होते. हे राजे शैव होते. या शैव राजांपैकी एक राजा होता सोमवंशी हर्षगुप्त. पण त्याची पत्नी राणी वस्तादेवी ही मगध राजा सूर्यवर्मा यांची मुलगी परम विष्णुभक्त होती. राजा हर्षगुप्ताच्या मृत्यूनंतर राणीने आपल्या पतीच्या आठवणीसाठी हे मंदिर बांधले. ती सती गेली नाही की विधवा म्हणून रडतही बसली नाही. आपल्या मुलाच्या नावाने तिने काही वर्षे राज्यकारभार चालवला आणि हे भव्य, सुंदर मंदिर बांधवून घेतले. तेही दीड हजार वर्षांपूर्वी. हिंदू स्त्रीला पती निधनानंतर समाजात काहीच अधिकार नव्हते म्हणणाऱ्या लोकांना दुर्दैवाने अशा गोष्टी दिसत नाहीत!

उत्तरभारतात प्रचलित असलेल्या नागर शैलीत बांधलेले हे मंदिर भारतातील पहिले लाल विटांनी बांधलेले मंदिर मानले जाते. लक्ष्मण मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात विटांवर कोरून नाजूक कलाकृती बनवल्या गेल्या आहेत, ज्या अतिशय सुंदर आहेत. सामान्यतः अशी सुंदर कोरीवकामे दगडावरच केली जातात कारण दगड हे एक कठीण आणि टिकाऊ असे माध्यम असते. भाजलेली वीट मऊ आणि ठिसूळ असते. कोरीव काम करताना सहज तुटू शकते. पण सिरपूरच्या लक्ष्मण मंदिरावरचे कोरीव काम अत्यंत सुंदर आणि रेखीव आहे.

सामान्यतः नागर मंदिरात असतात तसे गर्भगृह, अंतराळ आणि सभा मंडप हे लक्ष्मण मंदिराच्या रचनेचे मुख्य भाग होते. दुर्दैवाने आता सभामंडप उध्वस्त झालेला आहे. अंतराळ आणि गर्भगृह शाबूत आहेत. विशेष म्हणजे मंदिर लाल विटांचे असले तरी खालचा चौथरा हा वोल्कॅनिक बॅसाल्ट म्हणजे जांभ्या दगडात उभारलेला आहे. हा दगड ह्या भागात मिळत नाही. तो ओडिशातून महानदी मार्गे गलबतांमधून आणला गेला असावा असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे मत आहे.

या मंदिराच्या गर्भगृहाची पूर्ण दगडी द्वारशाखा हे ह्या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य आहे. द्वारशाखेवरच्या ललाटपट्टावर शेषशायी भगवान विष्णुची अप्रतिम मूर्ती कोरलेली आहे. ब्रह्मा मूर्तीच्या नाभीतून निघालेल्या कमळावर विराजमान आहे. देवी लक्ष्मी भगवान विष्णुच्या चरणी बसलेली आहे. या ललाटपट्टावरून असे वाटते की आज जरी या मंदिराला लक्ष्मण मंदिर म्हणून ओळखत असले तरी हे एकेकाळी श्रीविष्णुचे मंदिर असावे. येथे उत्खननात सापडलेली श्रीविष्णुची एक भग्नावस्थेतीतली एक अत्यंत सुंदर मूर्ती शेजारच्याच म्युझियममध्ये ठेवलेली आहे. ती मूर्ती एकेकाळी या गर्भगृहात असली पाहिजे असे तज्ज्ञांचे मत आहे. द्वारशाखेवर एका बाजूला भगवान विष्णुचे दशावतार चित्रित केले गेले आहेत. सध्या गर्भगृहामध्ये जी मूर्ती आहे ती लक्ष्मणाची मानली जाते. ही मूर्ती पाच मस्तके असलेल्या शेषनागावर विराजमान आहे.

सिरपूरचे लक्ष्मण मंदिर पारौली आणि भितरगावच्या गुप्त मंदिरांच्या परंपरेतील मानले जाते. १९५४ आणि १९७७ च्या उत्खननात, नंतरच्या गुप्त काळातील मंदिरांचे अवशेषही सिरपूर येथे सापडले आहेत. सिरपूरचे वर्णन करणारा उल्लेख ताम्रपट्ट जवळच्याच राजीम येथे उत्खननात सापडला आहे. ऐतिहासिक माहितीनुसार, पुढे बाराव्या शतकात सिरपूरमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने तत्कालीन श्रीपूरचे संपूर्ण वैभव हिरावून घेतले. या भूकंपात संपूर्ण श्रीपूर नष्ट झाले पण हे लक्ष्मण मंदिर होते तसेच राहिले. पण त्यानंतर तेराव्या शतकाच्या दरम्यान, महानदीच्या भयंकर पूराने सिरपूरमध्ये हाहाकार केला.

पुढे चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला हे शहर वारंगलच्या काकतीय राज्याच्या हद्दीत वसले होते. पण १३१० मध्ये, जेव्हा अलाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूर याने आपल्या सैन्यासह दक्षिणेवर स्वारी करून तिथल्या देवस्थानांचा विध्वंस केला तेव्हा सिरपूरवरही हल्ला करून तिथली मंदिरे आणि बौद्धविहार त्याने उध्वस्त केले असे अमीर खुसराऊ याने आपल्या बखरीत नमूद केले आहे. या सर्व विनाशकारी आपत्तींमुळे सिरपूरची अनेक मंदिरे आणि देवस्थाने तोडली गेली आणि पुढे अनेकदा महानदीला आलेल्या पुरात त्यांचे अवशेष मातीत बुडून गेले, आणि सिरपूर हळूहळू लोकांच्या विस्मृतीत गेले. १९७७ मध्ये झालेल्या उत्खननात छत्तीसगडचे नावाजलेले पुरातत्व शास्त्रज्ञ अरुण कुमार शर्मा ह्यांनी इथली बरीच नवी मंदिरे शोधून काढली. आज सिरपूर मध्ये पाहण्यासारखे खूप आहे. सिरपूर रायपूर विमानतळापासून पंचाहत्तर किमी अंतरावर आहे. पूर्ण दिवस इथली विविध मंदिरे, बौद्ध विहार आणि इतर पुरातन अवशेष बघताना कसा जातो तेच कळत नाही.

(सदराच्या लेखिका मंदिर स्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत. )

शिवरीनारायण मंदिर : निरपेक्ष भक्तीचं प्रतीक

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

shivrinarayan templesakal

छत्तीसगड राज्यातील प्रसिद्धीच्या प्रकाशझोताबाहेर असलेली मंदिरे गेले दोन आठवडे आपण बघत आहोत. ह्या शृंखलंतलं शेवटचे मंदिर म्हणजे छत्तीसगडची राजधानी रायपूरहून फक्त १२० किलोमीटरवर असलेले शिवरीनारायण मंदिर. महानदी, शिवनाथ आणि जोंक ह्या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर असलेले शिवरीनारायण हे छोटेसं शहर छत्तीसगडचे प्रयाग म्हणून ओळखले जाते. दरवर्षी माघ महिन्यात इथं मोठी जत्रा भरते आणि पार ओडिशापासून हजारो भाविक हिंदू येथे श्री नारायणाचे दर्शन घ्यायला येतात. स्कंद पुराणात ह्या क्षेत्राला श्री पुरुषोत्तम क्षेत्र असेही म्हटलेले आहे. विटांनी बांधून वर शुभ्र चुन्याचा लेप दिलेले इथले शिवरीनारायण मंदिर निरभ्र निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर खूप खुलून दिसते.

त्रिवेणी संगमावर एकेकाळी मातंग ऋषींचा आश्रम होता असे मानले जाते. भक्त माता शबरी त्यांची शिष्या. ती या प्रदेशाचा आदिवासी राजा शबर ह्याची मुलगी होती आणि लहानपणापासूनच विष्णू भक्त होती. राजा शबरला शबरीचे लग्न करायचे होते. पण शबरीला लग्न करायचे नव्हते. एक दिवस ती राजवाडा सोडून मातंग ऋषींच्या आश्रमात गेली. आपला देह ठेवताना मातंग ऋषीनी शबरीला सांगितले की श्री विष्णूंचा अवतार श्रीराम अयोध्येत जन्मणार आहे आणि तो एक दिवस या आश्रमात येईल. त्या आशेवर शबरी आपले जीवन कंठीत राहिली. वर्षे उलटत गेली. इतर शिष्य आश्रम सोडून गेले. शबरी वृद्ध झाली पण कधीतरी श्रीरामांचे सावळे चरण आपल्या आश्रमाला लागतील ह्या आशेवर शबरी तिथे एकटीच राहिली. शेवटी भगवान राम, माता सीतेच्या शोधात जंगलातून भटकत असताना माता शबरीच्या कुटीत आले. भुकेल्या रामलक्ष्मणांना शबरीनें वडाच्या पानांच्या द्रोणातून बोरं खायला दिली, पण बोरात कीड असेल ह्या भीतीने प्रत्येक बोर चाखून तिने चांगली तीच बोरे श्रीरामाला दिली आणि भक्तीने ओथंबलेली शबरीची उष्टी बोरे खाऊन श्रीराम तृप्त झाले ही रामायणातील कथा आपण सर्वांनीच ऐकलेली आहे. तो प्रसंग जिथे घडला ते हे ठिकाण. अगदी आजही मंदिराच्या बाहेर वडाचे एक असे झाड आहे ज्याची पाने निसर्गतःच द्रोणासारखी आहेत! लोक मोठ्या आदराने या झाडाची पूजा करतात आणि त्याची पाने प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात. या झाडाला कृष्णवट आणि माखन कटोरी वृक्ष असेही संबोधले जाते.

आज शिवरीनारायणाचे जे मंदिर आपल्याला दिसते ते अनेक जीर्णोध्दार झाल्यानंतरचे स्वरूप आहे. १७२ फूट उंचीचे नागर पद्धतीचे शिखर असलेले हे मंदिर कलचुरी कालीन स्थापत्य कलेचा नमुना मानले जाते. मंदिराच्या सभामंडपात डाव्या हाताला आठव्या शतकातील गरुडारूढ लक्ष्मी-नारायणाची काळ्या पाषाणातली एक अत्यंत सुंदर, भव्य मूर्ती भिंतीत बसवलेली आहे. गरुडाच्या चेहेऱ्यावरचा कृतार्थ भक्तीचा भाव साकारण्यात शिल्पकार कमालीचा यशस्वी झालेला आहे. मंदिराच्या गर्भगृहाबाहेरची द्वारशाखा म्हणजे कलचुरी कालीन मंदिर स्थापत्याचा एक उत्तम नमुना आहे. द्वारशाखेवर नागमंडळे कोरलेली आहेत तसेच गंगा-यमुना आणि श्री विष्णूचे आयुधपुरुष म्हणजे शंख पुरुष व चक्र पुरुष ह्यांच्या पूर्णाकृती मूर्ती आहेत. गर्भगृहात दोन मूर्ती आहेत, काही लोक ह्या मूर्ती राम आणि लक्ष्मण ह्यांच्या आहेत असे मानतात तर काही लोक नर आणि नारायण यांच्या. मूर्तीच्या पायाखाली निर्मळ, गोड पाण्याचे एक कुंड आहे जे अक्षय्य आहे. त्याला रोहिणी कुंड असे नाव आहे.

मुख्य मंदिराच्या परिसरातच केशव नारायणाचे छोटे मंदिर आहे ज्याची द्वारशाखाही आठव्या-नवव्या शतकातली असून अत्यंत देखणी आहे. द्वारशाखेवर श्रीविष्णूंच्या चोवीस अवस्थिती जसे केशव , माधव, नारायण इत्यादी कोरलेले आहेत. आकाराने छोट्या पण अत्यंत सुरेख अशा गंगा यमुनाही द्वारशाखेवर आहेत. ललाटबिंबावर मात्र शिव आहेत. जवळच कलचुरी कालीन शिलालेख आहे. काळाच्या ओघात अनेकदा जीर्णोद्धार झाल्यामुळे मुख्य मंदिर आता बऱ्यापैकी आधुनिक झाले आहे, पण इथल्या आठव्या शतकातल्या द्वारशाखा आणि लक्ष्मी नारायणाची सुंदर गरूढारूढ मूर्ती मुद्दाम जाऊन बघण्यासारखी आहे.

शिवरीनारायण मंदिर आणि ओडिशामधल्या जगन्नाथपुरीचे जगन्नाथ मंदिर ह्यांचा खूप जवळचा संबंध मानला जातो. असे म्हणतात की नीलमाधव हा मूळचा इथल्या शबरांचा देव. पुढे त्याची स्थापना पुरीमध्ये केली गेली. चौदाव्या शतकातील ओडिया कवी श्री सरलादास यांनी आपल्या जगन्नाथावरच्या काव्यात असा उल्लेख केलेला आहे की श्री जगन्नाथाची मूर्ती शबरीनारायण इथून महानदीमार्गे ओडिशा इथे नेण्यात आली. आजही बरेच भाविक असे मानतात की रथयात्रेच्या काळात जेव्हा पुरीचे जगन्नाथ मंदिर दर्शनासाठी बंद असते तेव्हा त्यांचा निवास शिवरीनारायण येथे गुप्त स्वरूपात असतो.

(सदराच्या लेखिका मंदिर स्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...