Sunday, November 13, 2022

जगन्नाथ पुरी

 जगन्नाथ पुरी हे हिंदू धर्माचे प्रार्थना स्थळ आहे. जगन्नाथ पुरी याचं वर्णन पृथ्वीवरील स्वर्ग असा केला जातो. इथे भगवान विष्णूंनी पुरुषोत्तम नीलमाधव या रूपात अवतार घेतला होता. हे स्थळ हिंदू धर्मियांसाठी श्रद्धेच आणि भावनेचं स्थळ आहे. ह्या स्थळाला ऐतिहासिक वारसा लाभला असल्यामुळें भारतातील प्राचीन परंपरा आणि संस्कृती मध्ये हे स्थळ खूप महत्त्वाचे आहे.जगन्नाथ मंदिर हे भारतातील प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर अतिशय पवित्र मानले जाते. शिवाय हिंदू धर्माच्या चार धामांपैकी हे एक धाम आहे. भगवान विष्णूची मनोभावे येथे पूजा केली जाते.  हिंदु धर्मातील समजुतीनुसार चारधामापैकी पहिल्या बदरीनाथला भगवान विष्णु सर्वप्रथम गेले आणि तिथे स्नान केले, त्यानंतर ते गुजरातमध्ये द्वारकेला गेले आणि तिथे कपडे बदलले. यानंतर ओडीशातील पुरीला जाउन तिथे त्यांनी भोजन केले आणि शेवटी तामिळनाडुतील रामेश्वरला जाउन विश्रांती घेतली.
जगन्नाथ पुरीचा इतिहास :-
    जगन्नाथ पुरीला हिंदु पुराणानुसार शाक क्षेत्र, शंखक्षेत्र, श्रीक्षेत्र, पुरुषोत्तम क्षेत्र, नीलांचल आणि नीलगिरी अशी नावे आहेत.प्राचीन काळी हा भुभाग उत्कल म्हणुन ओळखला जात होता. इथे महत्वाचे बंदर होते आणि इथून जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, थायलँड आणि इतर देशांशी व्यापार होत होता. हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या या जगन्नाथ पुरीला पुराणात श्रीक्षेत्र वा पुरुषोत्तम क्षेत्र असेही म्हटल्या गेले आहे. हे मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचा आकार शंखासारखा आहे म्हणून या ठिकाणाला शंख क्षेत्र असेही म्हटले जाते. प्राचीन काळापासून देवता भगवान नीलमाधव यांची पुजा करित होते.नीलांचल पर्वत भुमीमध्ये समाविष्ट झाल्यावर भगवान नीलमाधव यांची मुर्ती या पर्वतावर आणली व इथे स्थापन करुन त्याची पुजा करु लागले. त्यामुळे या ठिकाणाला नीलांचल पर्वत नाव मिळाले. 
      हि कथा स्कंद पुराणात येते. नीलमाधव शबर लोकांचे प्रमुख दैवत बनले. यामुळेच भगवान जगन्नाथांचे रुप असे आदिवासी दैवतांसारखे आहे असे मानले जाते.शबर लोक आपल्या दैवतांच्या मुर्ती लाकडापासून बनवत. जगन्नाथांची नित्य पुजा करण्यासाठी ब्राम्हणांबरोबर शबर लोकही आहेत. जेष्ठ पौर्णिमा ते आषाढ पौर्णिमा या काळात शबर लोकच भगवान जगन्नाथांचे सर्व पुजाविधी करतात. पुराणातील समजुती प्रमाणे निलीगिरी स्थित मुर्ती पुरुषोत्तमाची असून ते स्वतः भगवान रामाचे रुप आहेत.या पुरुषोत्तम क्षेत्राची देवी विमला असून तीचीहि इथे पुजा होते. उत्तर रामायणानुसार भगवान रामांनी बिभिषणाला इक्ष्वाकु वंशाचे कुलदैवत भगवान जगन्नांथाची आराधना करण्यास सांगितले. यामुळे आज देखील पुरीच्या जगन्नाथ मंदीरात बिभीषणांसाठी पुजा केली जाते. महाभारतातील वनपर्वात या मंदीराचा उल्लेख मिळतो. शबर जातीचा राजा विश्ववसु याने भगवान जगन्नाथांची सर्वप्रथम पुजा केली असा समज आहे. या मंदिरात पुजा करणार्या शबर लोकांना दैतापती असे म्हणतात. विशेष म्हणजे कोणत्याही वैष्णव मंदीरात अशी परंपरा नाही. 
     तसेच या क्षेत्राचा उल्लेख कुर्म पुराण, नारद पुराण, पद्म पुराण यात देखील आला आहे. हे मंदीर वैष्णव पंथाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. या पंथाचे संस्थापक चैतन्यप्रभु भगवान जगन्नाथाच्या भक्तित तल्लीन झाले आणि इथे पुरीत अनेक वर्ष राहिले. आदि शंकराचार्यांनी आपल्या भारत यात्रेत पुरीत प्रदीर्घ काळ घालवला. त्यांनी आपल्या तीक्ष्ण बुद्धीने इथल्या बौध्द मठाच्या महंताचा पराभव केला आणि सनातन धर्माचा प्रसार केला. शंकराचार्यांनी इथे गोवर्धन पीठाची स्थापना केली. या पीठाचे प्रमुख म्हणून शंकराचार्यांनी आपलया चार प्रमुख शिष्यांपैकी एक पद्मपदाचार्य यांना पुरी पिठाचे शंकराचार्य म्हणून नेमले. शंकराचार्यांनी गीतेतील पुरुषोत्तम रुप म्हणजे जगन्नाथ अशी मान्यता दिल्यामुळे शंकर किंवा पदमपाद यांच्या मुर्ती जगन्नाथाच्या रत्नसिंहासनात स्थापित केल्या आहेत. मात्र मंदीरात असलेल्या शिलालेखाप्रमाणे राजा दिव्यसिंहदेव द्वितीय ( इ.स. १७६३-१७६८) या काळात त्या दोन मुर्तींना काढून टाकले गेले. पुढे १२ व्या शतकात पुरीमध्ये रामानुजाचार्य यांचे आगमन झाले.त्यांच्या विद्वत्तेच्या प्रभावाने ६०० वर्ष महेश्वर असलेल्या राजा चोलगंगा देव यान वैष्णव धर्म स्विकारला.   
lord 1 im
         श्रीकृष्ण हा अनेक भक्तांचा लाडका देव. श्रीविष्णुचा अवतार आणि भागवत संप्रदायाची आराध्यदेवता. श्रीकृष्णाची पूजा अनेक स्वरूपात भारतात ठिकठिकाणी केली जाते. गोव्यात माशेल गावात तो देवकीचा कृष्ण असतो, तर कर्नाटकातल्या उडूपीला गोकुळातला रांगता बाळकृष्ण. उत्तरप्रदेशातल्या वृंदावनात तो राधेचा सखा असतो तर आपल्या राज्यात अर्थात पंढरपूरला रुक्मिणीचा पती. उज्जैनला सांदिपनी आश्रमात श्रीकृष्ण आपल्याला दिसतो तो सुदाम्यासमवेत, गुरुकुलातला एक विद्यार्थी म्हणून. तामिळनाडूमधल्या ट्रीपलीकेनच्या मंदिरात अर्जुनाचा मित्र, सखा आणि सारथी असा पार्थसारथी असतो तर गुजरातमधल्या द्वारकेला तो असतो द्वारकेचा स्वामी, द्वारकाधीश. जणू आपल्या आयुष्यामधल्या सगळ्या नात्यांमध्ये आपण भारतीय श्रीकृष्णाचेच प्रतिबिंब पहात असतो.
   या सर्व नात्यांमधले एक अनोखे नाते म्हणजे श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा ह्या बहीण-भावंडांचे. पुरीच्या मंदिरातला जगन्नाथ आपल्याला दिसतो तो बलरामाचा धाकटा भाऊ आणि सुभद्रेचा थोरला भाऊ. जगन्नाथपुरीचे हे मंदिर म्हणजे कलिंग मंदिरस्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. हे मंदिर आत्तापर्यंत १८ वेळा लुटलं गेलं आहे. इतकं लुटून सुद्धा आजही ह्याच्या खजिन्यामध्ये जवळपास १२० किलोग्राम सोनं तर २२० किलोग्रॅमपेक्षा जास्त चांदी आहे. ज्याची किंमत कित्येक कोटी रुपयांमध्ये आहे. ह्याशिवाय अनेक अमूल्य रत्ने ही त्याच्या खजिन्याचा भाग आहेत.
jagannath temple information in marathi
प्रवेशासाठी वेळ: फक्त हिंदूंना प्रवेश: पहाटे ०५.३० ते १५.०० आणि १६.०० ते २२.०० जाण्यासाठी सुयोग्य वेळ आहे सकाळी ०६.०० ते ०७.००
कॅमेरा, मोबाईल, टोप्या, कमरपट्टा, चामड्याची कोणतीही वस्तु निषिद्ध आहे.
अहिंदूंसाठी बाजूच्या इमारतीतील रघुनंदन ग्रंथालयाच्या गच्चीतून सोय केली जाते.
दूरध्वनी: ०६७५२-२२२००१-०२

मुख्य द्वाराचे नाव स्वर्गद्वार असे अर्थपूर्ण आहे. गर्दी होऊं नये म्हणून सावधगिरी म्हणून भक्तांना पटापट दर्शन देऊन ढकलून दूर केले जाते.
मंदिराचा इतिहास:
  सध्याचे मंदिर हे जरी सातव्या शतकात बांधले गेले असले तरी हे मंदिर इ.स.पू. दुसर्‍या शतकामध्येच बांधले गेले होते. तसेच येथे असलेल्या मंदिराची तीन वेळा मोडतोड झाली आहे .असे मानले जाते की, जगन्नाथ पुरी येथील मंदिर बाराव्या शतकात कलिंगचा राजा अनंतवर्मन चोडगंगा आणि अनंग भीमदेव यांनी बांधले.अनंतवर्मन चोडगंगाच्या कारकिर्दीत (१०७८ ते ११४८) मंदिराचे जगमोहन आणि विमान भाग बांधले गेले. त्यानंतर ११९७ मध्ये ओडिसा शासक अनंगा भिमा देव यांनी या मंदिराला सध्याचे स्वरूप दिले.या मंदिरात भगवान जगन्नाथ म्हणजेच भगवान श्रीकृष्ण त्याचे भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या लाकडी मुर्त्या आहेत. या मुर्तींना फक्त डोळे,नाक, आणि तोंड एवढेच अवयव आहेत. दर बारा वर्षांनी या मुर्त्या नवीन तयार केल्या जातात.  राजा आनंग भीम देव याला मंदीराची उभारणी करायला १४ वर्षाचा कालावधी लागला. पुढे १८६३,१९५०,१९६६, आणि १९७७ मध्ये बलभद्र जगन्नाथ आणि सुभद्रा यांच्या काषठ मुर्तींची पुन्रस्थापना केली गेली.
जगन्नाथ अर्चना मंदिरात १५५८ पर्यंत सुरू राहिली. याच वर्षी बंगालचा सेनापती काला पाहाडने ओडिशा वर हल्ला केला आणि मूर्ती आणि मंदिराचे काही भाग नष्ट केले. पूजा बंद केली आणि चिलिका तलावातील एका बेटावर देवतांना गुप्तपणे ठेवण्यात आले. नंतर रामचंद्र देब यांनी खुजडा येथे स्वतंत्र राज्य स्थापन केल्यानंतर मंदिर व त्यातील मूर्ती पुनर्स्थापित केल्या.
शीख महाराजा रणजीत सिंहानी या मंदीराला मोठ्या प्रमाणात सुवर्ण दान दिले होते. असे मानले जाते कि हे सुवर्नदान त्यांनी अमृतसरला दान दिलेल्या सोन्यापेक्षा अधिक होते.महाराजा रणजित्सिंहानी त्यांच्या मृत्युपत्रात कोहिनुर हिरा या मंदीराला दान दिला होता. परंतु तोपर्यंत ब्रिटीशांनी पुर्ण पंजाबवर अंमल बसविल्यामुळे महाराजा रणजितंसिंहांची संपत्ती जप्त केली, त्यामुळे कोहीनुर हिरा भगवान जगन्नाथांच्या मुकुटात विराजीत होउ शकला नाही. काही इतिहासकारांच्या मते इथे बौद्ध स्तुप होता आणि त्यामध्ये भगवान बुध्दांचा दात होता. पण सध्या हा दात कँडी, श्रीलंका येथे आहे. सातव्या शतकात बुध्द धर्मातील वज्रयान परंपरेची सुरवात इंद्रभुतीने जगन्नाथ पुरीमधूनच केली असे मानले जाते. यामुळे पुरी पुर्व भारतातील वज्रयान परंपरेचे मोठे केंद्र बनला. 
 
 जगन्नाथ पुरी आणि मराठे :-
        अनेक वर्षे इथे मुघलांनी राज्य केले. इथून मिळणाऱ्या यात्रा कराच्या उत्पन्नामुळे त्यांनी जगन्नाथ पुरीकडे वक्रदृष्टी फिरवली नाही. पण कट्टर धर्मवेडा औरंगजेब जेव्हा सत्तेत आला तेव्हा त्याने हिंदूधर्म स्थळांची विटंबना करण्यास सुरवात केली. त्याने आपल्या ओरिसामधल्या अधिकाऱ्यांना जगन्नाथाच मंदिर फोडायचा फर्मान काढला होता. पण कसंबसं तिथल्या पुजाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना लाच देऊन मंदिर वाचवलं.याच काळात औरंगजेब बादशाह दक्षिणेत मराठ्यांशी युद्धाच्या धामधुमीत गुंतला होता त्यामुळे त्याच त्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष झालं. यामुळे अप्रत्यक्षरित्या मराठ्यांमुळे जगन्नाथ पुरीचं रक्षण झालं.पण औरंगजेबाच्या मृत्यू पर्यंत हे मंदिर बंदच राहिलं.
            पुढे शंभूपुत्र शाहू महाराज छत्रपती बनले आणि मराठा राजसत्तेला स्थैर्य आलं. पेशव्यांनी महाराष्ट्रात कारभाराला घडी बसवली. याच स्थैर्यामुळे बाजीराव पेशव्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राबाहेर मराठी घोडे दौडू लागले.होळकर शिंदे अशा पराक्रमी सरदारांच्या मुळे संपूर्ण भारतभरात मराठ्यांचा वचक निर्माण झाला. रघुनाथराव पेशव्याने तर अटकेपार झेंडा लावला.नागपूरच्या बेरार प्रांतात रघुजी भोसलेंचा उदय झाला होता. याच काळात शेजारच्या बंगाल प्रांतामध्ये मात्र परिस्थिती गोंधळाची होती. तिथला नवाब अलीवर्दी खान याच्यावर त्याचे सरदार नाखूष होते. अशाच एका नाखूष सरदाराने मीर हबिबने नागपूरच्या भोसल्यांना अवतान धाडले. सुरवातीला रघुजी भोसल्यांनी भास्कर पंडितच्या नेतृत्वाखाली सैन्य देऊन बंगाल प्रांतात पाठवलं. भास्कर पंडित आणि त्याच्या सैन्याने तिथल्या मुघल व्यापाऱ्यांची लूट आणली. तेव्हा ओरिसा बंगाल प्रांताचाच भाग होता.जवळपास १० वर्षे मराठ्यांच्या धाडी बंगाल आणि ओरिसा मध्ये सुरू असायच्या.मराठा सैनिकांची दहशत एवढी मोठी होती की तिथल्या आया आपल्या मुलांना झोप नाही तर मराठा येतील या कथा सांगायच्या.
        रघुजी भोसलेंनी बंगालच्या नवबाला एवढे जेरीस आणले की अखेर त्याने मराठ्यांशी तह केला आणि ओरिसाचा हिस्सा त्यांच्या कडे सोपवला. हे वर्ष होत १७५१. जवळपास दीडशे वर्षांनी ओरिसामधली परकीय राजवट संपुष्टात आली होती.मराठ्यांच्या हातात सत्ता आल्यावर अनेक बदल घडवून आणले. अनिल धीर या अभ्यासकांच्या मते मराठ्यांनी ओरिसाच्या राजकारभाराची घडी बसवली. बऱ्याच काळानंतर या भागात स्थैर्य व शांतता लाभली होती. रघुजी भोसलेंनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. जगन्नाथपुरी मंदिराकडे विशेष लक्ष दिले. या मंदिराला दानधर्म केला. इथल्या पूजेसाठी जमिनी दान दिल्या. रघुजी भोसले यांची आई चिमाबाई हिने देवाला मोहनभोग चढवण्याच्या परंपरेला सुरवात केली.मराठ्यांनी ब्रजदेव गोस्वामीना इथला मठ प्रमुख बनवलं. एका मराठी गोसावीने सोन्या चांदीच्या मूर्ती दान दिल्या.
पुरीचे जगन्नाथ मंदिर हे वैष्णव परंपरेचे मुख्य देवस्थान आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी कृष्णा सोबतच  त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा देखील  पूजा करतात. मंदिराच्या गर्भगृहात भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती लाकडापासून बनवलेल्या आहेत, ज्या दर 12 वर्षांनी बदलल्या जातात.
रघुजी भोसलेंनी जगन्नाथपुरीची रथयात्रा धुमधडाक्यात साजरी करण्यास सुरवात केली. या यात्रेसाठी मोठा निधी दिला जाऊ लागला. यात्राकरातून येणारा पैसाही मंदिराच्या विकासासाठी वापरला जात होता.
       रघुजी भोसलेंच्या नंतर आलेल्या मराठा सुभेदारांनी देखील जगन्नाथ मंदिराची व्यवस्था चोख ठेवली. इतर अनेक जमीनदारांना राजा महाराजांना जगन्नाथाला जमिनी दान देण्यास भाग पाडलं. मराठ्यांनी कोणार्क मधून अरुण स्तंभ उखडून जगन्नाथ पुरीच्या मंदिरात उभारला. अस म्हणतात की, जगन्नाथ मंदिरातील दुसरी महत्वाची झुलना ही यात्रा मराठ्यांनी सुरू केली. या यात्रांना भारतभरातून भाविक गर्दी लागले याच प्रमुख कारण म्हणजे इथे असलेल मराठ्यांच राज्य.त्यांच्या पराक्रमाने आपल्या धार्मिक कार्याला संरक्षण आहे ही समजूत दृढ झाली.मराठ्यांमुळे कोणत्याही धर्मांध राजसत्तेला जगन्नाथ मंदिराकडे पाहण्याची टाप नव्हती. फक्त मंदिरच नाही तर मराठ्यांनी संपूर्ण ओरिसाचा विकास घडवून आणला. पुरीला बंगालशी जोडणाऱ्या जगन्नाथ सडकची निर्मिती केली.राजाराम पंडित आणि सदाशिवराव पंडित अशा अनेक सुभेदारांनी अनेक ठिकाणी रस्ते, धर्मशाळा,विहिरी उभारल्या. यात्रेकरूंना सोईसुविधा बनवल्या. करांमध्ये सुधारणा केली, शेतीवर विशेष लक्ष पुरवले. जमिनीचे रेकॉर्ड बनवले.मराठ्यांनी बनवलेल्या सैनिकांच्या बराकी आजही ओरिसामध्ये उभ्या असलेल्या पाहायला मिळतात.
       आज अनेकदा बंगाली इतिहासकार मराठ्यांच लुटारू म्हणून चित्र रंगवतात पण याच मराठी राजसत्तेने ओरिसाला आपल्या पायावर उभे केले होते हा इतिहास त्यांच्या नजरेत येत नाही.पुढे दुसऱ्या रघुजी भोसलेंनी इंग्रजांशी करार करून या प्रांतावरील हक्क गमावला. मराठ्यांचे राज्य संपुष्टात येताच सर्व प्रथम इंग्रजांनी जगन्नाथाच्या मंदिरावर हल्ला करून तिथला खजिना लुटला.
 
 विसाव्या शतकाच्या पुर्वाधात काढलेले जगन्नाथांचे पट्टचित्र
 
  १८८० - १९१० चे बलराम, सुभद्रा तसेच जगन्नाथ, चित्र
 
जगन्नाथ मंदिर रहस्या कथा:
      चारण परंपरेमध्ये असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णांनी आपल्या देहाचा त्याग केल्यावर, त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.त्यावेळी शरीराचा काही भाग सोडून उरलेला भाग पंचतत्वात विलीन झाला. तसेच त्यांचे ह्र्दय जिवंतच होते. भगवान द्वारकाधीश यांचे जळलेले मृतदेह पुरीच्या समुद्र किनार्‍यावर आले होते. अग्नि दिल्यावर समुद्राला तुफान आलं आणि त्यामुळे तिन्ही देह अर्ध जळलेल्या स्वरूपात किनार्‍यावर आले त्याच्यानंतर पुरीच्या राजाने ह्या देहांना वेगवेगळा रथामध्ये ठेवलं (कारण जर ते जिवंत असते‌ तर एकाच रथामध्ये ठेवण्यात आला असत) त्यानंतर संपूर्ण शहरातील लोकांनी रथाला खेचायला सुरवात केली आणि शेवटी मृतदेहा सोबत वाहत आलेल्या लाकडाची एक पेटी बनवली आणि ती पृथ्वीला समर्पित केली.
कथा काय आहे ?
जगन्नाथ पुरीसंदर्भात काही कथा सांगितल्या जातात. त्याचा आपण आढावा घेउ.
   सत्य युगात इंद्रद्युम्न नावाचा एक राजा होता. हा राजा भगवान विष्णूंचा परम भक्त होता. आपल्या आराध्य दैवताचं एक मंदिर बांधावं अशी त्याची इच्छा होती.भगवान विष्णूंच्या मूर्तीचा आकार कसा असावा? याचं ज्ञान राजाकडे नव्हतं. हे ज्ञान मिळवण्यासाठी त्याने ब्रह्माची उपासना केली. काही काळ भक्ताची परीक्षा घेऊन देव प्रसन्न झाले. पण, त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. ब्रह्माजींनी इंद्रद्युम्न राजाला भगवान विष्णूंची उपासना करून त्यांच्याकडूनच मंदिरासाठी अपेक्षित असलेल्या मूर्तीची माहिती घेण्याचा सल्ला दिला. इंद्रद्युम्न राजाने भगवान विष्णूंची आराधना केली. कालांतराने भगवान विष्णू हे इंद्रद्युम्न राजाच्या स्वप्नात आले आणि त्यांनी राजाला सांगितलं की, “तू बंकामूहाना नावाच्या जागेला भेट दे आणि तिथून कडुनिंबाच्या झाडाच्या लाकडाचा ओंडका शोधून आण आणि त्यापासून माझी मूर्ती तयार कर.”
vishnu 1 im
       इंद्रद्युम्न राजाला झालेल्या दृष्टांता नंतर तो बंकामूहाना या जागेवर गेला आणि तो लाकडाचा ओंडका घेऊन आला. पण, त्या लाकडापासून मूर्ती कोण साकारणार ? हा राजासमोर मोठा प्रश्नच होता. त्याने कित्येक कारागिरांवर ही कामगिरी सोपवली, पण कोणालाच ते काम जमत नव्हतं.मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न करत असतांना काही कारागिरांची अवजारं तुटली. भगवान विष्णूंची मनासारखी मुर्ती तयार होत नसल्याने इंद्रद्युम्न राजा नाराज झाला होता. हे बघून देवांचे ‘आर्किटेक्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेले भगवान ‘विश्वकर्मा’ तिथे प्रसन्न झाले आणि त्यांनी या कामासाठी राजासमोर ‘अनंत महाराणा’ या कारागिराला हजर केलं.भगवान विश्वकर्मा स्वतः या कामावर लक्ष ठेवून होते. त्यांनी मंदिराची रचना करून दिली. पण, मुर्ती तयार करत असतांना त्यांनी इंद्रद्युम्न राजासमोर ही अट ठेवली होती की, “आम्ही मुर्त्या तयार करून देऊ. पण, आमचं काम होईपर्यंत माझ्या परवानगी शिवाय मंदिराचं दार कोणीही उघडायचं नाही. आणि तसं झालं तर आम्ही त्या क्षणी जितकं काम झालं आहे ते सोडून अदृश्य होऊ.”
      काही दिवस हे काम सुरू होतं. काम संपत नव्हतं. भगवान विश्वकर्मा यांनी या कामासाठी कोणतीच कालमर्यादा निश्चित केली नव्हती. राजा आपल्या लाडक्या देवाची मुर्ती बघण्यासाठी अधीर झाला होता. एक दिवस न राहून त्याने त्या मंदिराचं दार उघडलं. दार उघडताच राजाला जगन्नाथ, बलभद्र आणि सौभद्र यांच्या तीन अर्धाकृती मुर्ती दिसल्या. इंद्रद्युम्न राजाला भगवान विश्वकर्मा यांची अट न पाळण्याचा पश्चात्ताप झाला. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
        इंद्रद्युम्न राजाने परत एकदा ब्रह्नदेवाची उपासना केली आणि त्यांच्याकडे भगवान विश्वकर्मा यांची तक्रार केली. ब्रह्माजींनी तयार झालेल्या मूर्त्यांची माहिती भगवान विष्णूला दिली.भगवान विष्णूला त्या तयार झालेल्या मुर्ती आवडल्या त्यांनी ब्रह्माजींना याच मूर्त्यांची आपण स्वहस्ते प्रतिष्ठापना करावी असे आदेश दिले. ब्रह्मदेवांनी ही माहिती इंद्रद्युम्न राजाला दिली आणि ते मंदिराच्या पूजेच्या, लोकार्पणाच्या दिवशी स्वतः हजर राहिले.इंद्रद्युम्न राजाच्या मनात स्वप्नात दिसलेलं मंदिर पूर्ण झाल्याची भावना आली आणि तो धन्य झाला. आपण इच्छा व्यक्त केलेलं हे मंदिर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने तयार झालं आहे याचं राजाला समाधान वाटलं.
        ब्रह्मदेवाने इंद्रद्युम्न राजाला आश्वस्त केलं की, भगवान विष्णूंचे मोठे डोळे असलेल्या या मूर्ती जगभरात लोकांना आवडतील.अर्धवट किंवा भंगलेल्या मुर्त्यांची पूजा करणं हे हिंदू धर्मात जरी अशुभ मानलं जात असलं तरीही या मुर्ती साक्षात भगवान विष्णूंना आवडलेल्या असल्याने त्यांची पूजा करावी असं हिंदू ग्रंथांमध्ये लिहिण्यात आलं आहे. हिंदू धर्मात मान्यता असलेल्या चार धामांपैकी जगन्नाथ पुरी हे सर्वात महत्वाचं धाम म्हणून मानलं जातं.
 आणखी एका कथेनुसार असे सांगितले जाते कि,राजा इंद्रद्युम्न हा माळव्याचा राजा होता, त्याच्या वडिलांचे नाव भरत आणि आईचे नाव सुमती होते. इंद्रद्युम्न राजाला स्वप्नात जगन्नाथाचे दर्शन झाले व त्यानंतर राजाने अनेक मोठे यज्ञ केले आणि तलाव बांधला. एका रात्री भगवान विष्णूंनी त्यांना स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले, की निलांचल पर्वतातील एका गुहेत माझी एक मूर्ती आहे, तिचे नाव नीलमाधव आहे. तुम्ही मंदिर बांधा आणि त्यात माझी ही मूर्ती बसवा. राजाने आपल्या नोकरांना नीलांचल पर्वताच्या शोधात पाठवले. त्यापैकी एक ब्राह्मण विद्यापती होता. विद्यापतीने ऐकले होते, की सबर कुळातील लोक नीलमाधवची पूजा करतात आणि त्यांनी ही मूर्ती निलांचल पर्वताच्या गुहेत लपवून ठेवली होती. सबर कुळाचा प्रमुख हा नीलमाधवाचा उपासक आहे आणि त्याने ही मूर्ती गुहेत लपवून ठेवली होती हेही त्याला माहीत होते. हुशार विद्यापतीने सरदाराच्या मुलीशी लग्न केले व शेवटी पत्नीच्या माध्यमातून तो नीलमाधवच्या गुहेत पोहोचू शकला. अत्यंत शिताफीने त्याने मूर्ती चोरून राजाकडे आणली.
      आपल्या प्रिय देवतेची मूर्ती चोरीला गेल्याने विश्ववसुला खूप दुःख झाले. आपल्या भक्ताच्या दुःखाने भगवानही दुःखी झाले. भगवान गुहेत परतले, परंतु त्याच वेळी राज इंद्रद्युम्नाला वचन दिले, की तो एक दिवस त्याच्याकडे परत येईल, जर तो त्याच्यासाठी एक मोठे मंदिर बांधेल. राजाने मंदिर बांधले आणि भगवान विष्णूंना मंदिरात बसण्यास सांगितले. देव म्हणाले, की माझी मूर्ती बनवण्यासाठी समुद्रात तरंगणाऱ्या झाडाचा एक मोठा तुकडा आण, जो समुद्रात पोहत द्वारकेहून पुरीला येत आहे. राजाच्या सेवकांना त्या झाडाचा तुकडा सापडला, पण सर्व लोक मिळून ते झाड उचलू शकले नाहीत. तेव्हा राजाला समजले, की नीलमाधवचा अनन्य भक्त, सबर कुळाचा प्रमुख विश्ववसुची मदत घ्यावी लागेल. म्हणून त्याने त्याची मदत घेतली आणि विश्ववसूने अगदी सहजरित्या जड लाकूड उचलून मंदिरात आणले. हे पाहून तिथे जमलेले सगळेच आश्चर्यचकित झाले.
      आता देवाची मूर्ती लाकडापासून बनवण्याची पाळी होती. राजाच्या कारागिरांनी खूप प्रयत्न केले पण कोणीही लाकडात छिन्नीने तासु शकले नाही. तेव्हा तिन्ही लोकांचे कुशल कारागीर भगवान विश्वकर्मा वृद्धाच्या वेशात आले. त्याने राजाला सांगितले, की आपण नीलमाधवची मूर्ती बनवू शकतो. परंतू २१ दिवसात मी ही मूर्ती एकटाच बनवणार अशी अटही त्यांनी घातली तसेच त्यांना मूर्ती बनवताना कोणीही पाहणार नाही. या सर्व अटी मान्य करण्यात आल्या व मूर्ती बनवण्याच्या कामाला सुरूवात झाली. लोकांना करवतीचे, छिन्नीचे, हातोड्याचे आवाज ऐकू येत होते. परंतू थोड्या दिवसांनी हे सगळे आवाज बंद झाले. त्यामुळे राजा इंद्रद्युम्नची राणी गुंडीचा स्वतःला रोखू शकली नाही. ती दाराजवळ गेली. तिथे गेल्यावर तिला कोणताच आवाज आला नाही. ती घाबरली. तिला वाटले म्हातारा कारागीर मेला. तिने राजाला याची माहिती दिली. आतून आवाज येत नव्हता त्यामुळे राजालाही तसेच वाटले. सर्व परिस्थिती आणि इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून राजाने खोलीचा दरवाजा उघडण्याचा आदेश दिला.
     खोली उघडली असता म्हातारा बेपत्ता होता आणि त्यामध्ये तीन अपूर्ण मूर्ती पडलेल्या आढळल्या. त्यामध्ये भगवान नीलमाधव आणि त्यांच्या भावाचे हात लहान होते, परंतु त्यांचे पाय नव्हते, तर सुभद्राचे हात आणि पाय अजिबात बनलेले नव्हते. देवाची इच्छा मानून राजाने या अपूर्ण मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत तिन्ही भावंडे या रूपात अस्तित्वात आहेत आणि अशाप्रकारे जगन्नाथ मंदिर स्थापन झाले.

jagannath puri mandir story and history in hindi

 मंदिर आणि पुरीचा समुद्र :-
एका पुराणकथेनुसार असं म्हटलं जातं जेव्हा जगन्नाथ मंदिराची स्थापना झाली तेव्हा‌ प्रत्येक भक्तांची देवाचं दर्शन घेण्याची इच्छा‌ होती. असाचं समुद्र देखील एक भगवान जगन्नाथ यांचा भक्त होता. त्यामुळे समुद्राने जगन्नाथ मंदिराला तीन चार वेळा भेट दिली आणि त्यामुळे मंदिराचा नुकसान व्हायचं. म्हणूनच एकदा भगवान जगन्नाथ यांनी भक्त हनुमान यांना समुद्रावर लक्ष ठेवायला पाठवलं.
        तेव्हा हनुमान यांनी समुद्राला बेडींनी बांधून ठेवलं तेव्हा समुद्राने हनुमानाला विचारलं तुम्ही पण तर त्यांचे भक्त आहात तुम्हाला नाही होत का इच्छा त्यांनच दर्शन करण्याची. तेव्हा हनुमान यांनी भगवान जगन्नाथ यांना भेट देण्याचं ठरवलं तेव्हा हनुमान यांच्या सोबत समुद्र देखील भेट देण्यासाठी आले. हे दोघं बेडीने बांधले असल्यामुळे हनुमान‌ जेव्हा जेव्हा भगवान जगन्नाथ यांनाच दर्शनासाठी यायचे तेव्हा तेव्हा समुद्र‌ सुद्धा त्यांच्या सोबत जायचा.‌ यामुळे मंदिराचे नेहमीच नुकसान व्हायचं त्याचमुळे भगवान जगन्नाथ यांनी हनुमान आणि समुद्र‌ दोघांना स्वर्ण बेडीने बांधून ठेवलं आणि हेच कारण आहे ज्यामुळे जगन्नाथ पुरी येथील समुद्र नेहमी शांत असतो.
    
मंदिर वास्तुकला:
पुरीचे हे मंदिर अगदी समुद्रकिनाऱ्यालगतच्या नीलाचल पर्वत नामक टेकडीवर स्थित असून मंदिराच्या महाद्वारापुढे आठ मीटर उंचीचा काळ्या पाषाणाचा अरुणस्तंभ आहे. तिथल्या एका पुजार्‍याने सांगितलेल्या माहितीवरून हा स्तंभ आधी कोनार्कच्या सुर्यमंदीरापाशी होता. अठराव्या शतकात मराठ्यांनी आपल्या एका ओरीसास्वारी दरम्यान हा क्लोराईटने बनलेला अरुणस्तंभ कोनार्कहून आणून पुरीला जगन्नाथाच्या दारात उभा केला म्हणे. असे म्हणतात की या स्तंभावरील अरुणाची मुर्ती अगदी श्री जगन्नाथाच्या मंदीरातील मुळ मुर्तीच्या पातळीत येते. ...
 मंदिराचे चार लाख चौरस फुटांचे प्रचंड क्षेत्रफळ चारी बाजुंनी सहा मीटर उंचीच्या दगडी तटबंदीने वेढलेले आहे. पूर्वेकडील तटबंदी १९५ मी. तर दक्षिणेकडील तटबंदी ८० मी. लांब आहे. या तटबंदीच्या आतील भागात आणखी एक तटबंदी आहे आणि त्यानंतर आत मुख्य मंदिर आहे.हे मंदिर एकुण ४००००० चौरस फुट आहे.या मंदिराची उंची २१४ फुट आहे.म़दिरा सभोवती चौकार भिंती आहेत. हे मंदिर भारताच भव्य स्मारकांपैकी एक आहे. कलिंग शैलीतील मंदिराच्या आर्किटेक्चर आणि हस्तकला यांचा आश्चर्यकारक वापर करून हे मंदिर उभारले गेले आहे. मुख्य मंदिर वक्र रेखीय आहे ज्याचा शीर्षस्थानी विष्णूंचे श्री सुदर्शन चक्र सुशोभित केलेले आहेत. त्याला नीलचक्र असेही म्हणतात. हे अष्टधातुने बनवलेले आहेत,आणि अतीशय पवित्र मानले जातात. मंदिराची मुख्य रचना २१४ फूट म्हणजेच ६५ मीटर उंच दगडी व्यासपीठावर बांधली गेली आहे.तटाला चारी दिशांनी चार प्रवेशद्वारे आहेत. त्यातले पूर्वेकडील प्रवेशद्वार सिंहद्वार म्हणून ओळखले जाते. हेच ते महाद्वार. ह्यातून प्रवेश करून अनेक पायऱ्या चढून गेलो की दुसरी एक तटबंदी लागते. या तटबंदीच्या आत मुख्य मंदिर समूह आहे. देवालयाच्या आवारात जगन्नाथाशिवाय अनेक देवतांची मिळून १२० मंदिरे आहेत. त्यांत तेरा शिवमंदिरे असून एक सूर्यमंदिरही आहे.मुख्य प्रवेशद्वार समोरुन एक भव्य सोळा बाजू असलेला अखंड स्तंभ उभा आहे. ह्या प्रवेशद्वाराच रक्षण दोन सिंहांनी केले आहे. 
ओडिशा (Odisha) की प्रसिद्ध जगन्नाथपुरी की रथ यात्रा (Rath Yatra) 1 जुलाई को निकलेगी. यात्रा के लिए तैयारियों जोरों पर है.भगवान जगन्नाथ (Lord Jagannath), भाई बलभद्र और बहन सुभद्रा के रथ को अंतिम रूप दिया जा रहा है. रथ यात्रा के मौके पर देश-दुनिया के लोग यहां पहुंचते हैं और इसमें शामिल होते हैं. दुनियाभर में जगन्‍नाथ मंदिर जितना प्रसिद्ध है, उतने ही चर्चे इसके उन रहस्‍यों के भी होते हैं, जिनका जवाब विज्ञान भी नहीं ढूंढ पाया है. जानिए इस मंदिर से जुड़े 5 दिलचस्‍प रहस्‍य…
 
   कलिंग स्थापत्य शैलीच्या संकेतांनुसार मंदिराचे चार स्वतंत्र भाग आहेत. ते म्हणजे सर्वांत बाहेरचा भोगमंडप, त्यानंतरचा नृत्यमंडप, त्या नंतरचा जगमोहन किंवा भव्य सभामंडप आणि देऊळ म्हणजे गर्भगृह. गर्भगृहाच्या भिंतीवर ६१ मीटर उंचीचे खास ओडिसी शैलीचे उंच निमुळते शिखर असून त्यावर आमलक आहे. आमलकावर गरुडध्वज व सुदर्शनचक्र बसवलेले आहे. शिखरावर व मंदिराच्या भिंतीवरील देवकोष्ठातून विविध प्रकारच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यांत काही कामशिल्पेही आहेत. मंदिर अत्यंत सुरेख आहे पण आत कायम गर्दी असल्यामुळे शिल्पे नीट निरखून बघता येत नाहीत. विशेष म्हणजे ऐन समुद्रकिनाऱ्यावर मंदिर असूनदेखील मंदिराच्या आवारात कुठेही समुद्राची गाज ऐकू येत नाही.मुख्य दैवतांची मूर्ती आतमध्ये गर्भगृहात स्थापित केल्या गेल्या आहेत. आजूबाजूच्या इतर भागांपेक्षा हा भाग अधिक प्रभावी आहे. मंदिरांची पिरामिड आकार छप्पर आणि त्यालगतचे मंडप अटा्लीकारुपी असून उंच आहेत. मुख्य इमारत २० फूट उंचीची आहे. तर दुसरी इमारत मंदिराला जोडलेली आहे.
 
  जगन्नाथ मंदीराचा १८९० मधील फोटो
 

 
  भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याकडे असलेले १८९० च्या दशकातील पूर्णो चंद्र मुखर्जी यांनी घेतलेले पुरी के जगन्नाथ मंदिराचे छायाचित्र
  कोणार्क मंदिराला दर्यावर्दी लोक ब्लॅक पॅगोडा म्हणत तर पुरीच्या मंदिराला म्हणत व्हाईट पॅगोडा. म्हणजे दोन्ही मंदिरे समुद्रातून आता दिसतात की नाही ठाऊक नाही. नसल्यास शेदोनशे वर्षापूर्वी निदान शिखरे तरी दिसत असावीत आणि परिसरातल्या दर्यावर्दींना त्यांचा दिशादर्शनासाठी उपयोग होत असावा. अगदी अलीकडच्या काळापर्यंत संपूर्ण देवालय पांढर्‍या चुन्याने आच्छादित होते. युरोपियन दर्यावर्दी जसे कोणार्कला ब्लॅक पॅगोडा म्हणत तसे पुरीच्या देवालयाला व्हाईट पॅगोडा म्हणत. पवित्रातील पवित्र अशा या देवालयाला कोठलेच कोरीव काम वा चित्रे नसल्यामुळे उदिशातील कोरीवकामाच्या समृद्ध परंपरेचा स्पर्शही न झालेला साधा पृष्ठभाग पाहून दीर्घकाळपर्यंत संशोधक कोड्यात पडत असत. अखेर हे कोडे १९७५ मध्ये सुटले. जेव्हा पुराणवस्तु शास्त्रज्ञांनी पृष्ठभागावरचा पांढरा चुना काढून टाकायला सुरुवात केली तसतसे त्यांना उदिशातील कोरीवकामाच्या समृद्ध परंपरेतील सर्वोत्कृष्ट शिल्पकलेच्या मंदीरस्थापत्याला आव्हान देणारे कोरीवकाम केलेली कलाकृती दिसून आली.

जगन्नाथपुरी मंदीर

जगन्नाथपुरी मंदीर

  १८व्या शतकातील शासकानीं असे चुनालेपन करण्यामागे तर्काला अनुसरून एकच कारण दिसते ते म्हणजे समुद्राच्या खार्‍या हवेपासून मंदिराच्या कोरीवकामाचे रक्षण करणे. त्यानंतरच्या शासकांनी तीच प्रथा चालू ठेवली असावी. जुना चुन्याचा लेप काढण्याचे काम चालू असतांनाच पुराणवस्तूशास्त्रज्ञ बांधकामातील गंजलेल्या लोखंडी सळया देखील बदलत आहेत आणि तुटकेफुटके दगडी भागही बदलत आहेत. शेवटी हे मंदीर यानंतर शतकानुशतके टिकावे यासाठी एक पातळ पारदर्शक थर चढवण्यात येत आहे.
 दर बारा वर्षानी नवीन मुर्ती घडवल्या जातात :-
          ज्यावर्षी अधिक आषाढ महिना येतो, त्यावर्षी जुन्या मूर्तींच्या जागी नवीन मूर्ती घडवल्या जातात. मूर्तींना ’ कलेवर’ असा शब्द वापरतात. नवीन मूर्ती म्हणजे नवकलेवर ( नबकलेबर). अधिक आषाढ दर आठ, बारा किंवा अठरा वर्षांनी येतो. नवीन मूर्ती बनवण्याचाही एक ठरलेला विधी आहे. विशिष्ट लक्षणं असलेलं ( रंग, फांद्यांची संख्या, खोडावरची चिन्हं इत्यादी) कडुनिंबाचं झाड त्या त्या मूर्तीसाठी निवडलं जातं. त्या लाकडाला ’ दारु ब्रह्म’ म्हणतात. दारु म्हणजे लाकूड. ते झाड प्रथम सोन्याच्या, नंतर चांदीच्या आणि शेवटी लोखंडी कुर्हाडीने तोडतात. वाजतगाजत ही लाकडं मंदिराच्या परिसरात आणतात. त्यांच्या मूर्ती घडवतात. जुन्या मूर्तींसमोर या नव्या मूर्ती ठेवतात आणि त्यांना रंगरंगोटी केली जाते. हा विधी ’ अनवसर’ म्हणून ओळखला जातो. नवीन मूर्तींमधे जुन्या मूर्तींमधला प्राण काढून घालण्याचा विधी डोळे बांधून केला जातो असं म्हणतात. जुनी मुर्ती बदलून नवीन मुर्ती स्थापित करताना एक गोष्ट मात्र तशीच असते, ते म्हणजे ब्रम्ह पदार्थ ! मुर्ती बदलताना या ब्रम्हपदार्थाला जुन्या मुर्तीतून काढून नवीन मुर्तीत स्थापित केले जाते. हे करणार्‍या पुजार्‍यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा डोळे बंद करुन हा ब्रम्ह पदार्थ नवीन मुर्तीत घातला जातो, तेव्हा काहीतरी जिवंत वस्तु असावी असा आभास होतो. हा ब्रम्ह पदार्थ म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचे अस्तित्व मानले जाते. अर्थातच हा ब्रम्ह पदार्थ आजअखेर कोणीही पाहिला नाही.
 
 जुन्या मूर्तींना ’ कैवल्य वैकुंठात' नेतात, म्हणजेच स्मशानात. तिथे त्यांना एका कूपात ठेवून वरून माती घातली जाते. ’ वासांसि जीर्णानि यथा विहाय...’
   इरावती कर्व्यांनी परिपूर्तीमधल्या ’ नवकलेवर’ या कथेत/ लेखात हा सगळा विधी वर्णन केला आहे. कलेवर हा शब्द, प्राण काढून नवीन कलेवरात घालण्याची पद्धत, जुन्या मूर्तींना पाण्यात विसर्जित न करता मातीखाली पाठवणं हे सगळं गूढ वाटतं. शिवाय काही अंधश्रद्धाही या सर्वाशी निगडित आहेत. त्याही पुढे जाऊन त्यांनी जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे होणार्या हस्तांतरणाशी याचा संबंध जोडला आहे. जगात रोज हा नवकलेवराचा उत्सव चालू असतो. कीटकांमधे जुन्या आणि नव्या कलेवरांची भेटच होत नाही. अंडी घालून पतंगाची मादी मरून जाते. उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यांवरच्या प्राण्यांमध्ये मात्र हा ’ अनवसर’ काळ बराच मोठा असतो. कारण आचार-विचारांचा, संस्कृतीचा आत्मा नवीन कलेवरांमध्ये ओतायचा असतो. हे काम झालं की मात्र सन्मानाने निवृत्त होणंच श्रेयस्कर असतं. तसे जे निवृत्त होत नाहीत, घरात काय, बाहेर काय, सत्तेला चिकटून राहतात, त्यांना शेवटी अपमान, अवहेलना सहन करावी लागते. असा हा एवढा व्यापक विचार सांगणारी ही कथा मनावर वेगळाच परिणाम करून जाते. 
 मंदिर की रसोई से जुड़ा एक रहस्‍य है. रसोई में भगवान का प्रसाद बनाने के लिए मिट्टी के बर्तनों का प्रयोग किया जाता है. ये बर्तन एक के ऊपर एक रखे जाते हैं. चौंकाने वाली बात यह है कि सबसे ऊपर रखे बर्तन में मौजूद पकवान सबसे पहले पक जाता है. मंदिर में कितने भी भक्‍त आए प्रसान न तो कम पड़ता और न ही खत्‍म होता है. आज भी प्रसाद के पकने की गुत्‍थी को समझा नहीं जा सका है.
 
 भगवान जगन्नाथजींची मूर्ती आणि त्यांच्या मंदिरावर फडकणारा ध्वज यांसारख्या प्रसादासाठी तयार केलेले स्वयंपाकघर ही आश्चर्यकारक आहे. या पवित्र स्वयंपाकघरात भगवान जगन्नाथजींचा सर्व प्रसाद मातीच्या भांड्यांमध्ये तयार केला जातो, ज्यासाठी सात भांडी एकमेकांच्या वर ठेवली जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रसादाचे सर्वात वरचे भांडे आधी शिजते आणि खालचे भांडे सर्वात शेवटी शिजवले जाते.
जगन्नाथ पुरी किचन
जगन्नाथ मंदिरात पंचामृताभिषेक, अग्निपूजा, महापूजा, महानैवेद्य, वस्त्रालंकारादी राजभोग इ. कार्यक्रम अहोरात्र चालू असतात.  मंदिरात बनवला जाणारा प्रसाद, म्हणजेच ’ भोग’ हा एक स्वतंत्रच विषय आहे. मातीच्या भांड्यांमधून भात आणि कडधान्याचा हा प्रसाद प्रचंड प्रमाणात रोज शिजवला जातो. पुरीला रोज सरासरी चार हजार भाविक भेट देतात.  जगन्नाथ मंदिराचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे येथील प्रचंड स्वयंपाकघर. या विशाल स्वयंपाकघरात ५०० स्वयंपाकी आणि त्यांचे ३०० सहाय्यक श्री जगन्नाथ आणि इतर देवतांना रोज अर्पण करण्यात येणारा महाभोग तयार करण्याचे काम करतात.हे स्वयंपाकघर भारतातील सर्वात मोठं स्वयंपाकघर म्हणून देखील ओळखल जात.हिंदू पौराणिक कथांमध्ये अन्न वाया घालवणे हे एक वाईट लक्षण मानले जाते. मंदिराच्या स्वयंपाकघरात प्रसाद शिजवण्यासाठी सात भांडी एकमेकांच्या वर ठेवल्या जातात आणि हा प्रसाद मातीच्या भांड्यात लाकडावर शिजविला ​​जातो. अशाप्रकारे वैज्ञानिकदृष्ट्या सर्वात खालच्या भांड्याचे अन्न प्रथम शिजवले पाहिजे, तर जगन्नाथ पुरीमध्ये, सर्वात वरच्या भागाचे अन्न, उलट, आधी शिजवले जाते.
जगन्नाथ पुरी रथयात्रा :
           जगन्नाथपुरीला एक अस्पष्ट गूढतेचं वलय आहे. मंदिरात जगन्नाथ ( श्रीकृष्ण), बलभद्र ( बलराम) आणि सुभद्रा या तीन देवतांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती दगडी किंवा धातूच्या नसून लाकडी असतात. दरवर्षी आषाढात प्रचंड मोठ्या लाकडी रथांतून त्यांची यात्रा निघते.  जगन्नाथ पुरी हे ओडिसा मधील एक श्रीकृष्णाच मंदिर आहे. त्याच्यामध्ये श्री कृष्णाच जगन्नाथ ह्या अवताराची पूजा केली जाते. या मंदिरामध्ये भरणारी रथयात्रा भाविकांना आकर्षित करते.सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णू यांच्या एका अवतारात त्यांनी जगन्नाथ यांचं रूप धारण केलं होतं, तेव्हा त्यांना बलभद्र नावाचा भाऊ आणि सुभद्रा नावाची बहीण होती. जगन्नाथ पुरीची यात्रा ही तीन भावांची असते. देव जगन्नाथ म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचं प्रतीक आहे हे अशी देखील मान्यता आहे.जगन्नाथाची रथयात्रा ही जगप्रसिध्दआहे.  ही रथयात्रा आषाढ शु. दितीयेला सुरु होते.भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा या तिघांच्याही रथांची यात्रा निघते. लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी या यात्रेकरिता या ठिकाणी येतात. भाविकांची अशी श्रध्दा आहे की या रथाखाली सापडून मृत्यु आल्यास मोक्ष प्राप्त होतो. परंपरेनुसार कोणत्याही कारणाने जर एखाद्या वर्षी रथयात्रा स्थगित झाली तर पुढील बारा वर्षे रथयात्रा करता येत शकत नाही. जगन्नाथाचा जड रथ हजारो लोक ओढून नेतात, यावरून पुष्कळ लोकांच्या श्रमांमुळेच पूर्ण होऊ शकणाऱ्या कामाविषयी ‘जगन्नाथाचा रथ’ असा वाक्‍प्रचार रूढ झाला.
पुरीच्या या पवित्र मंदिराशी संबंधित सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यावरून ना विमान उडत आहे ना पक्षी. देशाशी जोडलेल्या सर्व मंदिरांमध्ये हे कुठेच दिसत नाही. मंदिराच्या शिखरावर असलेल्या चाकाला सुदर्शन चक्र म्हणतात. या पवित्र वर्तुळाकडे कोणत्याही कोपऱ्यातून पाहिल्यास ते आपल्याच बाजूने फिरत असल्याचे दिसते.

Puri Jagannath Temple २०२१
lord im

jagannath puri mandir story and history in hindi
     फाल्गुन शुद्ध द्वादशीला गोविंद द्वादशी म्हणतात व तो जगन्नाथाचा जन्मदिवस मानतात. या तिथीला पुष्य नक्षत्र असल्यास पुरीला समुद्रस्नानासाठी मोठी यात्रा जमते. मार्कंडेय सरोवर, कृष्णवट, बलराम समुद्र, इंद्रद्युम्न कुंड ही येथील मुख्य तीर्थस्थाने होत.
    पुरी रथयात्रा उत्सव हा ओडिशा राज्यातील पुरी येथे होणारा वार्षिक उत्सव आहे. रथयात्रेचा संबंध विश्वाचा देव जगन्नाथ यांच्याशी आहे. असे मानले जाते की भगवान जगन्नाथ (सुभद्रा) च्या बहिणीने पुरी (ओडिशाचे राज्य) येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा हा उत्सव सुरू झाला. सुभद्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र आणि सुभद्रा यांच्यासह रथात बसून पुरीला रवाना झाले. तेव्हापासून हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी जगन्नाथ उत्सव साजरा केला जातो.
     जगन्नाथ उत्सवावर, भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा त्यांच्या रथात बसून गुंडीचा मंदिराला भेट देण्यासाठी निघतात. ते गुंडीचा मंदिरात आठ दिवस मुक्काम करतात.आठव्या दिवसानंतर, देवता (भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा) गुंडीचा मंदिरातून निघतात आणि या कालावधीला बहुदा यात्रा म्हणतात.
असे मानले जाते की भगवान जगन्नाथ दरवर्षी त्यांच्या जन्मस्थानाला भेट देतात. या उत्सवाशी विविध कथा निगडीत आहेत त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.
    भगवान कृष्णाचे मामा कंस यांनी बलराम आहि श्रीकृष्ण त्यांना मारण्यासाठी मथुरेला बोलावले. कंसाने अक्रूरला रथासह गोकुळात पाठवले. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम रथावर बसून मथुरेला निघाले. प्रस्थानाचा हा दिवस भाविक रथयात्रा म्हणून साजरा करतात.
    दुसरी कथा सांगते की द्वारकेतील रथयात्रा उत्सव भगवान कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्याशी संबंधित आहे. एके काळी, भगवान श्रीकृष्णाच्या आठ पत्नींना आई रोहिणीकडून कृष्ण आणि गोपी यांच्याशी संबंधित काही दैवी कथा ऐकायच्या होत्या. पण आई गोष्ट सांगायला तयार नव्हती. बराच वेळ विनंती केल्यानंतर, तिने मान्य केले परंतु सुभद्रा दारावर पहारा ठेवेल जेणेकरून कोणीही ऐकू नये. रोहिणी माता कथा सांगत असताना सुभद्रा एवढ्या मोहात पडल्या की, तितक्यात भगवान कृष्ण आणि बलराम दारात आले आणि सुभद्राने त्यांच्यामध्ये हात पसरून उभे राहून त्यांना थांबवले. त्या वेळी नारद ऋषी आले आणि त्यांनी तीन भावंडांना एकत्र पाहिले आणि त्यांनी या तिघांना कायमचा आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्ण ने नारदांची इच्छा पूर्ण केली आणि म्हणून द्वारकामध्ये, भक्तांनी तो दिवस साजरा केला जेव्हा भगवान कृष्ण, बलरामांसह, सुभद्राला, शहराचे सौंदर्य दर्शविण्यासाठी रथावर स्वार करण्यासाठी घेऊन गेले.
rath-yatra_072320051024.jpg

jagannath-puri-yatra-new_072320051244.jpg

     संपूर्ण रथयात्रेसाठी बलराम, श्रीकृष्ण आणि देवी सुभद्रा यांचे तीन वेगळे रथ बनवले जातात. रथयात्रेत बलरामाचा रथ अग्रभागी असतो, त्यानंतर मध्यभागी देवी सुभद्राचा रथ आणि मागच्या बाजूला भगवान जगन्नाथ श्रीकृष्णाचा रथ असतो. हे त्यांच्या रंग आणि उंचीवरून ओळखले जाते.भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत वापरले जाणारे रथ भव्य आहेत. हे रथ संपूर्ण लाकडी आहेत. या रथांमध्ये कोणताही धातु वापरल्या जात नाही. जेव्हा रथयात्रा निघते तेव्हा बलराम हे वडिल बंधू असल्याने त्यांचा रथ सर्वात समोर असतो. या रथाला तालध्वज असे नाव आहे. हा रथ ४५ फुट उंच असतो. त्यानंतर सुभद्रेचा रथ असतो. त्याला पद्मरथ किंवा दर्पदलन म्हटले जाते. हा रथ ४३ फुट उंच असतो. नंतर सर्वात शेवटी भगवान जगन्नाथाचा रथ असतो. या रथाला नंदीघोष  किंवा गरुड ध्वज म्हणतात. जगन्नाथ यांचा रथ सोळा चाकी असलेल्या लाकडी रथ आहे. हा रथ ३५ फूट लांब, ३५ फूट रुंद आणि ४५ फूट उंचीचा आहे. बाकीचे दोन रथ तसे आकारमानाने थोडे लहान आहेत.
     असे म्हणतात या यात्रेमध्ये सहभागी होणार्‍या भाविकांना मोक्षप्राप्ती मिळते. हे तिन्ही अवजड रथ दरवर्षी हजारो लोक जाड दोरखंडाने ओढून नेतात. यावरूनच पुष्कळ लोकांच्या श्रमांमुळेच पूर्ण होऊ शकणाऱ्या कामाला ‘जगन्नाथाचा रथ’ असे नाव पडले. इंग्रजीमधला ‘जुगरनॉट’ हा शब्दही इथूनच आला. श्री जगन्नाथाचे आणि त्याच्या भावंडांचे हे अनोखे मंदिर हिंदू धर्मात सर्वांत पवित्र मानल्या गेलेल्या चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी एक असून जगन्नाथपुरीचे हे देखणे मंदिर सर्वांनी भेट दिलेच पाहिजे असे सुंदर आहे.
जगन्नाथ पुरीचे मंदीर आणि इथली रहस्य :-
भारतातील अनेक मंदिरांना खूप मोठा इतिहास आहे. काही मंदिरांचा इतिहास तर त्यांच्या निर्मितीच्याही आधीचा आहे. मंदिर कुठे उभारायचं ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना अनेक बाबींचा सखोल विचार आणि अभ्यास केला गेला.
     ज्या ठिकाणी मंदिर बांधायचं तिथलं वातावरण, तिथल्या नैसर्गिक गोष्टी तसेच पुढे येणाऱ्या अनेक ज्ञात अज्ञात गोष्टींचा अभ्यास केला गेल्यावर ज्या ठिकाणी ह्या गोष्टी जुळून येतील अशा ठिकाणी भव्य दिव्य मंदिरांची निर्मिती केली गेली.ही निर्मिती करताना कळलेल्या तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड देऊन अशा ठिकाणांचं महत्त्व धार्मिक दृष्टीने वाढवलं गेलं. खंत एकच की ह्यातलं तंत्रज्ञान ह्या श्रद्धेमुळे येणाऱ्या पुढच्या काळात लुप्त झालं आणि परकीय आक्रमणांनी भारताच्या अनेक पिढ्यांच्या तंत्रज्ञानातील समृद्धीची वाट लावली.
श्रीकृष्णाला आणि त्याच्या भावंडांना वाहिलेलं एक मंदिर भारतात गेल्या ९०० वर्षाहून जास्ती काळ उभं आहे. जगन्नाथ, बलराम, सुभद्रा ह्या तीन देवतांना समर्पित असलेलं पुरी, ओरिसा इथलं जगन्नाथ मंदिर!
आपल्या रथयात्रेसाठी जगभर प्रसिद्ध असणारं हे मंदिर अनेक रहस्यमय गोष्टींनी वेढलेलं आहे. 
       भारतातल्या मंदिरांची शिखरं ही वर निमुळती होतं जाणारी आणि साधारण चपटी असलेली बांधली जातात.पण जगन्नाथ मंदिर ह्याला अपवाद आहे. हे मंदिराचं शिखर थोडफार गोलाकार स्वरूपात बनवलं गेलं आहे.भारताच्या ज्या भागात पुरी मधलं जगन्नाथ मंदिर आहे तो भाग शंखाच्या आकाराच्या आहे.शंख आणि चक्र ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी विष्णूच्या मूर्तीत आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. म्हणूनच ह्या भागाला शंख क्षेत्र म्हटलं जातं.  येथील काही रंजक गोष्टी आहेत; ज्‍या माहिती झाल्‍यानंतर आश्चर्य वाटेल.
मंदिर के शीर्ष पर लगा चक्र और झंडा भी कई रहस्‍य समेटे हुए है. जैसे- मंदिर का झंडा कभी उस दिशा में नहीं उड़ता, जिस दिशा में हवा चलती है. यह हमेशा विपरीत दिशा में उड़ता है. कई बार इस रहस्‍य को समझने की कोशिश की गई, लेकिन जवाब नहीं मिल पाया. इसलिए आज भी यह बात रहस्‍य बनी हुई है.

ध्वज फडकतो उलट दिशेने

जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर ध्वज नेहमीच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो. जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर असणारा ध्वज या नियमाला सणसणीत अपवाद आहे. हा विशिष्ट ध्वज वार्याच्या उलट दिशेने उडतो. आजपर्यंत त्याचे वैज्ञानिक कारण शोधले गेले नाही; परंतु हे आश्चर्य निश्चितच आहे. ह्या जागेची निवड करताना इथल्या काही नैसर्गिक गोष्टींवर खूप अभ्यास केला गेला आहे. जगात कुठेही दिवसा हवा समुद्रावरून जमिनीच्या दिशेने वाहते तर रात्री ह्याविरुद्ध म्हणजे जमिनीवरून समुद्राकडे वहाते.पण ज्या ठिकाणी हे मंदिर आहे तिकडे नेमकं उलट घडतं. जगन्नाथ मंदिराच्या इथे दिवसा हवा जमिनीवरून समुद्राकडे वहाते तर रात्री उलट्या दिशेने म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे वहाते. 
        देवळाच्या शिखरावर फडकणारा झेंडा उलट दिशेला फडकण्यामागे ह्या मंदिराचा आकार कारणीभूत आहे. ह्या मंदिराच्या आकारामुळे इथे ‘कर्मन व्हॉरटेक्स्ट इफेक्ट’ बघायला मिळतो.एकसंध वाहणाऱ्या एखाद्या गोष्टीच्या प्रवाहात जर आपण टोकेरी नसलेली साधारण गोलाकार एखादी गोष्ट आणली तर त्याच्या प्रवाहात त्या वस्तूमुळे बदल होतो आणि हा बदल अगदी विरुद्ध दिशेने असतो. त्यामुळे हवा वाहताना मंदिराच्या साधारण गोलाकार असणाऱ्या शिखराला आदळून ‘कर्मन व्हॉर्टेक्स्ट इफेक्ट’ तयार करते. ज्यामुळे काही भागात हवा उलट्या दिशेचा प्रवाह निर्माण करते. हाच विरुद्ध दिशेचा प्रवाह झेंड्याला हवेच्या अगदी विरुद्ध दिशेला फडकवतो.
      A Kármán vortex street (or a vonKármán vortex street) is a repeating pattern of swirling vortices, caused by a process known as vortex shedding, which is responsible for the unsteady separation of flow of a fluid around blunt bodies. Vortex shedding happens when the wind hits a structure, causing alternating vortices to form at a certain frequency. This, in turn, causes the system to excite and produce a vibrational load.

Wikipedia
असे मानले जाते विश्वकर्माने राजा इंद्रद्युम्नच्या काळात हे मंदिर बांधले होते. विश्वकर्माने . देवाची मूर्ती बनवण्यासाठी त्यांनी राजा इंद्रद्युम्न यांच्यासमोर एक अट ठेवली होती की ती बंद खोलीत बनवावी आणि त्या खोलीत कोणीही प्रवेश करणार नाही. त्यात कोणी शिरले तर ते मूर्ती घडवणे बंद करतील. असे म्हणतात की एके दिवशी राजा इंद्रद्युम्नला त्या खोलीतून आवाज आला तेव्हा त्याने त्या खोलीचे दार उघडले. राजाने असे करताच भगवान विश्वकर्मा अपूर्ण मूर्ती तिथेच टाकून निघून गेले. तेव्हापासून आजतागायत भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती अपूर्ण आहेत.

ध्वज दररोज बदलतो
 या मंदिरावरचा कापडी ध्वज रोज संध्याकाळी बदलतात. एका विशिष्ट कुटुंबातील माणसेच पिढ्यानपिढ्या हे काम करत आलेली आहेत. दररोज एक याजक मंदिराच्या घुमटाच्या वरचा ध्वज बदलण्यासाठी ४५ मजल्यांच्या इमारतीच्या उंचीसह मंदिराच्या भिंतींवर चढतो. खरं तर हे जरा कठीणच आहे, परंतु मंदिर बांधल्यापासून हा विधी सतत चालू आहे. या प्रक्रियेस कोणत्याही संरक्षणात्मक साधनाचा वापर न करता याची दररोज पुनरावृत्ती केली जाते. असा विश्वास आहे की जर दिनदर्शिकेतील एका दिवसासाठीही हा विधी वगळण्यात आला, तर मंदिर १८ वर्षांसाठी बंद राहील. इतक्या उंचावर त्या माणसाला चढून जाताना आणि ध्वज बदलताना बघून जरा भीतीच वाटते, पण त्यांच्यासाठी तो सवयीचा भाग असणार. मंदिर में 20 फीट ऊंचाई पर लगा चक्र (Sudarshan Chakra) का वजन एक टन से भी ज्‍यादा है. यह चक्र बेहतरीन इंजीनियरिंग का नमूना है. इसकी खासियत है कि इस चक्र को किसी भी तरफ से देखेंगे तो यह आपकी तरफ ही घूमा हुआ दिखाई देगा.

सुदर्शन चक्रांचे रहस्य
मंदिराच्या शिखरावर सुदर्शन चक्रच्या रूपात दोन रहस्ये आहेत. पहिली विषमता त्या शतकाच्या मानवी ताकदीसह कोणतीही यंत्रसामग्री न घेता, कठोर धातूचे वजन सुमारे एक टन कसे होते या सिद्धांताभोवती फिरते. एक चक्र ज्याला नील चक्र असंही बोललं जातं ते बसवलेलं आहे. हे नील चक्र अष्टधातूंनी बनवलेलं आहे.११ मीटर चा घेर आणि ३.५ मीटरची उंची असलेलं हे चक्र जवळपास वजनाने १००० किलोग्रॅमपेक्षा जास्त आहे. हे चक्र ९०० वर्षापूर्वी ६५ मीटर उंचीवर कसं नेलं गेलं असेल हे अजूनही एक रहस्य आहे.  दुसरा एक चक्र संबंधित वास्तु तंत्राचा आहे. आपण प्रत्येक दिशेने पाहता, चक्र त्याच स्वरूपासह दिसतो. जणू प्रत्येक दिशेने एकसारखे दिसण्यासाठी डिझाइन केलेले आहे. आपण ज्या दिशेने हे चक्र पहाण्याचा प्रयत्न कराल, आपण आपल्यासमोर तो दिसेल.ह्याच्या शिखरावर आधी म्हटलं त्याप्रमाणे मंदिराची जागा निवडताना अनेक गोष्टींचा अभ्यास त्या काळी केला गेला होता. ह्या मंदिराच्या शिखरावर जे नील चक्र आहे ते पूर्ण पुरी मधून बघताना कुठूनही तुम्हाला ते समोरून बघत आहात असंच दिसून येते. ह्या मागे कारण आहे ते पुरी शहराची रचना आणि त्याला अनुसरून मंदिराचं केलेलं बांधकाम. ज्या भागातून ह्या चक्राचा बाजूचा भाग दिसण्याची शक्यता आहे. त्या सर्व भागात एकतर तुरळक वस्ती आहे किंवा मंदिराच्या आसपास असणाऱ्या इतर इमारतींमुळे मंदिराचं शिखर दिसत नाही. त्यामुळेच जिथे लोकवस्ती अथवा जिथून मंदिराच्या शिखराचं दर्शन होतं त्या सर्व भागातून चक्र आपण समोर बघत आहोत असा भास होतो. नील चक्र जे मंदिराच्या शिखरावर बसवलं गेलं आहे, ते अष्टधातूंच्या संयुगातून बनवलं गेलं आहे. त्यामुळे आज ९०० वर्षानंतर ही समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या हवेला मात देत टिकून आहे.

भगवान जगन्नाथाच्या मंदिराशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचे उत्तर आजपर्यंत विज्ञानालाही सापडलेले नाही. मंदिरावर फडकणार्‍या ध्वजाप्रमाणे, जो आजही नेहमी वार्‍यावर फडकताना दिसतो. जगन्नाथ मंदिराच्या ध्वजाशी संबंधित विशेष गोष्ट म्हणजे दररोज एक पुजारी चढून तो बदलतो. वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आजही थांबलेली नाही.पुरीतील भगवान जगन्नाथाचे भव्य मंदिर कलिंग शैलीत बांधलेले आहे. या अतिशय सुंदर मंदिराची खास गोष्ट म्हणजे या मंदिरावर दिवसा कधीही सावली पडत नाही. काही लोक याला भगवान जगन्नाथाचा चमत्कार मानतात तर काही लोक याला सर्वोत्तम बांधकाम शैली मानतात.

पक्षी उडत नाहीत
 आपण पक्षी आपल्या डोक्यावर नेहमी विश्रांती घेत आणि उडताना पाहतो. परंतु, या विशिष्ट क्षेत्राला पक्षी उडत नाहीत. मंदिराच्या घुमटाच्या वर एकही पक्षी नाही, अगदी विमानदेखील मंदिराच्या भोवती फिरत नाही. ह्या मंदिरामुळे निर्माण होणाऱ्या कर्मन व्हॉर्टेक्स्ट इफेक्टमुळे कदाचित पक्षी सुद्धा उडण्यास कचरत असावेत असा एक अंदाज आहे. कारण प्रत्येक पक्षी हा हवेच्या प्रवाहाच्या बदलांबाबत अतिशय ज्ञानी असतो. कदाचित ह्या शिखराच्या आजूबाजूला हवेत होणाऱ्या बदलांमुळे उडण्याची क्रिया करण्यासाठी त्यांना अडचण येतं असावी. त्यामुळेच ह्या शिखराच्या आसपास पक्षी उडताना दिसत नाहीत.

भगवान जगन्नाथजींचे हे भव्य मंदिर पुरीच्या समुद्राच्या बाजूला आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सिंहद्वार आहे. असे मानले जाते की जोपर्यंत तुम्ही तुमची पावले गाभाऱ्यात ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला बाहेरून समुद्राचा आवाज ऐकू येतो, पण तुम्ही तुमची पावले टाकून गर्भगृहात प्रवेश करताच समुद्राचा आवाज बंद होतो.

शांत पाणी
 मंदिराच्या सिंघ दारातून प्रवेश करताच कानावर आदळणारा लाटांचा आवाज अचानक नाहीसा होतो. जेव्हा आपण पुन्हा बाहेर पडू तेव्हा लाटांचा आवाज आपल्या कानावर पडतो. असं होण्यामागे मंदिराच्या निर्माणात वापर केलेल्या दगडी तंत्रज्ञानांचा समावेश आहे. इकडे दगड असे वापरले गेले आहेत की ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या ध्वनीलहरी आतमध्ये शिरत नाहीत. त्यामुळे मंदिराच्या सिंहाच्या प्रवेशद्वारापासून आत शिरताच आपल्याला अचानक आवाज नाहीसा झाल्याचा अनुभव येतो. मंदिर सोडल्यावर आवाज परत येतो. स्थानिक आख्यायिकेनुसार मंदिरातील प्रवेशद्वारांत शांती मिळावी अशी दोन राजांची बहीण सुभद्रा मेची इच्छा होती. म्हणूनच त्याची इच्छा पूर्ण झाली जी आजही अबाधित आहे.

jagannath puri mandir story and history in hindi
    कर्मन व्हॉरटेक्स्ट इफेक्ट असो वा पुरी च्या कोणत्याही भागातून दर्शनी दिसणार नील चक्र असो. ह्या मंदिराची निर्मिती करताना त्याच्या बांधकामाची सावली ही त्याच्या बांधकामावर पडते. त्यामुळे जमिनीवर सावली दिसणार नाही अश्या पद्धतीने केलेलं बांधकाम. प्रत्येक गोष्टीची निवड ही पूर्ण विचारांती मंदिर निर्माण करताना केली गेली आहे. 
     ह्या गोष्टींना जगन्नाथाच्या शक्तीचं रूप दिलं असलं तरी मंदिर उभारताना वापरलेले गेलेल्या उच्च तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालेलं आहे. जागेची निवड ते मंदिराचा आकार आणि ते उभारताना वापरल्या गेलेल्या विज्ञानामुळे आजही इतके वर्षानंतर हे मंदिर आपल्या सोबत अनेक रहस्य घेऊन दिमाखात उभं आहे. रथयात्रेसारखी जवळपास १८०० वर्षाची परंपरा असलेली यात्रा जितकी जगभरात जगन्नाथ पुरी ची शान आहे तितकंच ह्या मंदिराच्या निर्मिती मागचं विज्ञान आणि तंत्रज्ञान!!!
jagannath puri
जगन्नाथ मंदीरात दर्शन घेताना घ्यायची काळजी :-
      मंदिरात खूप गर्दी असते. फोन, कॅमेरा, चप्पल, कुठलीही चामडी वस्तू (पाकीट, पट्टा वगैरे) देवळात नेऊ देत नाहीत. बाहेर पैसे घेऊन या वस्तू सांभाळणारे दुकानदार अर्थातच आहेत, पण हे सगळं गाडीतच ठेवून अनवाणीच गेलेले योग्य ठरते. गाड्याही मंदिरापासून लांब पार्क कराव्या लागतात. चालत जाता येतं, किंवा सायकलरिक्षाही असतात. वस्तू गाडीत ठेवण्याचा निर्णय शहाणपणाचा ठरतो, कारण त्या वस्तू ठेवायला आणि परत घ्यायलाही प्रचंड गर्दी होती आणि नेमकी जागा सापडणेही कठीण होते. तिथले पंड्ये त्रास देतात, पाठीशी लागतात, पैसे उकळतात असे अनुभव येउ शकतात. ज्या प्रमाणात गर्दी तिथे रोजच्या रोज असते, त्या मानाने स्वच्छता मात्र खरंच चांगली दिसते. मंदीरात, आत कॅमेरा नेण्याची परवानगी नसल्याने बाहेर आल्यावर बाहेरूनच मंदीराचे काही फोटो काढणे शक्य होते. 
   मंदिराचे पावित्र्य राखण्य़ासाठी तसेच पवित्र परंपरा जपण्यासाठी अहिंदूंना मंदिरात प्रवेश नाही. मंदीर आणि आवार नीट पाहाता यावे म्हणून इतर पर्यटकांसाठी रस्त्यासमोरील रघुनंदन ग्रंथालयाच्या छपरावरून पाहाण्याची सोय केलेली आहे.
     मदिराभोवतालच्या बाजार विभागातील शेकडो दुकानातून जगन्नाथाचा बंधू बलभद्र म्हणजे बलराम आणि भगिनी सुभद्रा यांच्या समवेत जगन्नाथ असलेल्या त्रिमूर्ती विकत मिळतात. वैशिष्ट्यपूर्ण ओदिशी शैलीतले टप्पोरे डोळे असलेल्या त्रिमूर्ती. जगन्नाथ संप्रदायाचे प्राबल्य ओदिशातील इतर भागातून पर्यटन करतांना देखील जाणवते. पाहावे तिथे जगन्नाथाची मूर्ती दिसते. मोहक आकार आणि दृष्टी खिळवणारे सामर्थ्य यांच्या संयोगामुळे असेल कदाचित पण अगदी धार्मिक नसणार्‍या नजरेला देखील जगन्नाथाची मूर्ती आकर्षक वाटते.
     अगदी हिंदू नसणार्‍या पर्यटकाला देखील या अलोट गर्दीच्या यात्रास्थानाचे सामर्थ्य जाणवते. मंदिराभोवतालची दुकाने गर्दीने फुलून गेलेली असतात. पण या अलोट गर्दीतही जाणवते ते सौजन्य आणि पावित्र्य. दिवेलागण होताहोताच बाजारात एक फेरफटका मारा. घाबरू नका, तुमच्या टॅक्सीच्या किंवा रिक्षाच्या चालकाची नजर तुमच्यावर असेल आणि तुम्ही निघतांना तो जादू केल्यासारखा बरोब्बर अवतीर्ण होईल. विष्णुदेवतेचा ध्वज वार्‍यावर फडकत असलेल्या भव्य आणि सुंदर कळसाकडे एक नजर टाका. मंदिरात प्रवेश करणार्‍या आणि मंदिरातून बाहेर येणार्‍या भाविकांचे चेहरे जरा न्याहाळून पाहा. तळल्या जाणार्‍या खाऊचा, मिठाईचा, अगरबत्त्यांचा, फुलांचा आणि धुपाचा संमिश्र गंध श्वासात भरून घ्या आणि पावले वळतील तिथे जा. अगदी निधर्मी व्यक्तीला पण वाटेल की आपण वैशिष्ट्यपूर्ण अशा एकमेवाद्वितीय यात्रास्थानी आलेलो आहोत.
         पुरीच्या वाटेवर अपण काही काळजी घेणे अपेक्षित आहे.
१. कोणत्याही पुजार्‍याला जवळ येऊ देऊ नका. काही पुजारी देखील चोर आणि खिसेकापू आहेत तर काही चोर - खिसेकापू पुजार्‍यांच्या वेषात उपस्थित असतात. फक्त मंदीर-अधिकृत पुजार्‍यांशी व्यवहार करा. आपल्या वस्तूंची चोरीपासून काळजी घ्या.
२. कॅमेरे,भ्रमणध्वनी आत न्यायला परवानगी नाही. तेव्हा ते बरोबर घेऊ नका.
३. फक्त हिंदूंना प्रवेश. इतर धर्मीयांना बाजूच्या इमारतीतून अवलोकन करायची सोय आहे.
४. दोन तासात बसमध्ये परत या.
५. पुरीच्या मंदिरातील कोरीवकाम निवांतपणे पाहणे अशक्यच आहे. 
६) जगन्नाथ मंदीरात देवाला अर्पण करण्यासाठी प्रसाद खरेदी (सुरूवात २५१ पासून होते ती चार-पाच हजारापर्यंत पर्याय उपलब्ध असतात) करुन मंदिरात गेल्यावर जगन्नाथाच्या पायापर्यंत प्रशाद पोहोचवण्यापुर्वीच मंदिरातील पंडे ’भोग’च्या बॊक्समध्ये काहीतरी खुशी थेवायची विनंती करतात शिवाय आतपर्यंत प्रवेश मिळवून दिल्याबद्दल वेगळे पैसे मागतात. जगन्नाथच्या मंदिरामधे जे पंडे उभे असतात त्याच्या हातात एक वेताची छडी असते. त्याने ते सपासप लोकावर मारत असतात आणि लोक भक्तिभावाने "जगन्नाथजी का प्रशाद" म्हणून तो मार खात असतात. अर्थात छडी जास्त जोरात लागत नाही.
पुरीची पंचतीर्थे
 रोहिणी कुंड हे मंदिराच्या आवारातच आहे. पंचतीर्थांपैकी हे एक तीर्थ आहे. बनारसप्रमाणे पुरीला देखील पंचतीर्थे आहेत. रोहिणी कुंड हे मंदिराच्या आवारातच विमला मंदिरासमोर आहे. पुरीच्या पंचतीर्थांपैकी हे एक तीर्थ आहे. श्वेतगंगा, नरेंद्र सरोवर, इंद्रद्युम्न सरोवर, मार्कंडेय सरोवर आणि तीर्थराज महानदी म्हणजे पुरीचा समुद्रकिनारा यापैकी इतर चार तीर्थे आहेत. या पंचतीर्थांत स्नान केल्यामुळे पापक्षालन होते असे भाविक मानतात. साहाजिकच इथे येण्यापूर्वी मनसोक्त पापे करण्यास हरकत नाही.
रोहिणी कुंडातील जल हे करण जल म्हणजे पापक्षालन करून आपल्याला पावन करणारे आहे असे मानतात.
पवित्र अशा शंख क्षेत्रात हे कुंड वसलेले आहे. या पवित्र अशा रोहिणी कुंडात एकदा एक देवदाराचा लाकडी ओंडका तरंगतांना मिळाला. या ओंडक्यातूनच मूळची जगन्नाथाची मूर्ती कोरून तिची प्रतिष्ठापना पुरीच्या मुख्य मंदिरात केली होती. त्या मूळ मूर्तीबरहुकूमच सध्याची मूर्ती कोरली आहे.
 विमला, कमला सर्वमंगला आणि उत्तराई अशा चार देवींनी प्रणितोदक कुंड, दोन वृक्ष स्थळे गरुड आणि निलगिरी पर्वताचे शिखर या ठिकाणांबरोबरच रोहिणी कुंडापाशी वास्तव्य केले.

नरेंद्र सरोवर

नरेंद्र सरोवर.

मूळचे रोहिणी कुंड विमलादेवी मंदिराच्या प्रवेशापाशी आहे. त्या कुंडात निर्माणजल आहे असे म्हणतात. कैक वर्षापूर्वी ते कुंड जराजर्जर झाले. परंतु सन २००७ मध्ये दीन बंधु दास या श्री प्रभुपादस्वामींच्या शिष्याने एक लेख सन या नियतकालिकामध्ये लिहिला आणि कुंडाच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.
   सध्या जगन्नाथ मंदिरात रोहिणी कुंड म्हणून एका छोट्याशा पात्रात पवित्र जल ठेवलेले आहे. पात्राच्या तळाशी भुशुंडी काक याची मूर्ती ठेवलेली आहे. एका पुराणकथेनुसार एक कावळा रोहिणी कुंडात पडला आणि अचानक त्याचे रूपांतर विष्णूनारायणाच्या शंखचक्रगदापद्मधारी अशा चतुर्भुज भक्तात झाले. तो हा भुशुंडी काक = कावळा.
     स्कंदपुराणात देखील ‘भुशुंडी काक’ची कथा सांगितली आहे. मोमस ऋषींनी भुशुंडीला एक शाप दिला. मरणासन्न अवस्थेत उडत उडत तो कावळा शंखक्षेत्री पोहोचला. रोहिणी कुंडातील पवित्र जलाने स्नान करून तो जगन्नाथाचे दर्शन घ्यायला मंदिराजवळ आला. योगायोगाने तो एका कल्पवटवृक्षाच्या शाखेवर बसला. आपल्याला ठाऊकच आहे की कल्पवृक्षाखाली मनांत धरलेली इच्छा पूर्ण होते. त्या कावळ्याच्या मनांत शापमुक्त व्हावे अशी इच्छा सतत तेवत होतीच. अचानक कावळ्याच्या रूपातील भुशुंडी मरून रोहिणी कुंडात पडला आणि त्याचे रूपांतर चतुर्भुज अशा दिव्य रूपात झाले. तेव्हापासून त्याची वटनारायण म्हणून पूजा करतात.
     रोहिणीकुंडाच्या जरा पुढे गेले की सुदर्शनक्राच्या आकाराचे नाभिचक्र आहे. त्याच्या बाजूला चार फूट उंचीची कावळ्याची मूर्ती आहे. हा कावळा इंद्रद्युम्नाच्या काळी अस्तित्वात होता. जगन्नाथाचे मंदीर बांधून पूर्ण झाल्यावर त्याला त्याच्या पवित्र अशा गतकाळाचे फळ मिळाले. राजा गलमाधवाने दावा केला की मंदीर त्याचे आहे. मग ब्रह्माने तिथे येऊन तोडगा काढला. राजा इंद्रद्युम्नाशेजारी कावळा आणि चक्र हे साक्षीला ठेवले. गलमाधवाचा आत्मा अजूनही रोहिणी कुंडात वास्तव्य करतो आणि रोज जगन्नाथाची प्रार्थना करतो असे मानतात.
  मूळ रोहिणी कुंड विशाल जलाशय होता. त्याच्या किनार्‍यावरून पाण्यात उतरायला स्फटिकाच्या पायर्‍या होत्या असा वेदांत उल्लेख आहे. स्कंदपुराणात विद्यापति नीलशैलहून परत आल्यानंतरचे संभाषण आहे. त्यात तो इंद्रद्युम्नाला म्हणतो,
       नीलगिरीच्या शिखरावर एक सदाहरित असा वटवृक्ष आहे. त्या वृक्षाच्या पश्चिमेला रोहिणी कुंड आहे आणि कुंडाभोवती स्फटिक मणिमाला आहे. शंखचक्रगदापद्मधारी, नीलवर्णी इंद्रनीलमणिमाया, नीलमाधव हे वटवृक्षाच्या शीतल छायेखाली या वेदीवरील सोनेरी कमलावर आसनस्थ आहेत, नीलमाधव वेणुवादन करताहेत आणि अनंतनागाने त्यांच्या मागून आपल्या शरीराने छत्र धरले आहे. समोर सुदर्शन दृश्यमान आहे आणि त्यांच्या समोर गरूड हात जोडून बसलेला आहे.
      नीलमाधव आणि इंद्रद्युम्न यांना या पवित्र जागी आलेले विद्यापतीने पाहिल्यानंतरच्या काळात नीलमाधवाची आणि रोहिणी कुंडाची ही प्रतिमा एका भयंकर अशा वादळात वाळूमध्ये आता नष्ट झाल्याचे मानतात. तथापि श्री नरसिंहाने एका अगुरू वृक्षाखाली या पवित्र स्थळी नीलशैलाचे मंदीर उभारले. नीलमाधव अंतर्धान पावल्यानंतर आता एवढेच राहिले आहे.
  रोहिणीकुंडाच्या पूर्वेला आपल्याला थोर ऋषी मार्कंड यांच्या पावलाचे ठसे दिसतात. त्यावरून दुसर्‍या पंचतीर्थाचे नाव ठेवले, मार्कंडेय सरोवर.

 जगन्नाथ पुरीतील मुख्य मंदीराची माहिती घेतल्यावर परिसरातील बाकीच्या मंदीरांची माहिती घेउया.
श्री विमलांबा शक्तिपीठ :-
या मंदीराची स्थापना गोवर्धन मठाच्या शंकराचार्यांनी केली असे मानले जाते. सतीच्या मृत्युनंतर तीच्या शरीराचे पन्नास भाग विखरुन पडले, त्यातील नाभी स्थान इथे आहे, असे मानले जाते.

साखी गोपाल मंदीर :-
   हे ओडीशातील एक महत्वाचे मंदीर आहे. इथल्या भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीची वैशिष्ट्य म्हणजे हि मुर्ती अत्यंत दुर्मिळ अश्या वज्र दगडापासून बनलेली आहे.

बाट मंगला मंदीर :-
पुरीच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या या मंदीरात मंगला देवीची मुर्ती आहे.

श्री गुंडीचा मंदीर :-
दरवर्षी भगवान जगन्नाथांची यात्रा भरते, तेव्हा जगन्नाथांचा रथ या मंदीरापाशी आला कि यात्रा पार पडली असे मानले जाते. जगन्नाथ मंदीरापासून हे मंदीर तीन कि.मी. वर आहे.

इंद्रध्युम्न सरोवर तीर्थ :-
गुंडीचा मंदिरापासून अर्ध्या कि.मी.वर हे सरोवर आहे.या सरोवराभोवती चार-पाच मंदीरे आहेत.

मौसी माँ मंदीर
या मंदीरामध्ये देवी अर्धासिनी देवीची मुर्ती आहे, त्यामुळे मंदीराला अर्धासिनी मंदीर म्हणतात. भगवान शिव आणि देवी अर्धासिनी हे जगन्नाथ पुरीचे रक्षण करतात अशी भाविकांची श्रध्दा आहे.
 
श्री राधानयनमणी मंदीर :-
भक्ति सिध्दांत सरस्वरी प्रभुपाद यांच्या जन्मस्थानावर चैतन्यप्रभु यांनी या मंदीराची निर्मिती केली. भगवान श्रीकृष्णाचे विचार आणि महती याचा प्रसार व्हावा या उद्देशाने या मंदीराची निर्मिती करण्यात आली.

सिध्द महावीर मंदीर, पुरी :-
रमभक्त हनुमानाचे हे मंदीर गुंडीचा मंदीरापासून साधारण एक कि.मी. अंतरावर आहे.

रामचंडी हनुमान मंदीर :-
सीतामाईच्या शोधात लंकेला जाताना हनुमान या ठिकाणी माता रामचंडी देवी यांच्या सानिध्यात काही काळ थांबले होते अशी समजुत आहे. इथे हनुमानाची पंचमुखी मुर्ती आहे.
इस्कॉन मंदीर :-
जगभर पसरलेल्या अनेक इस्कॉन मंदीरापैकी एक म्हणजे हे जगन्नाथ पुरीमधील इस्कॉन मंदीर. इथे भगवान श्रीकृष्णाबरोबरच भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या मुर्ती आहेत. 

जगन्नाथ पुरीचा समुद्रकिनारा :-
पुरीचा सोनेरी समुद्रकिनारा अर्थात गोल्डन बीच. भल्यामोठ्या फेसाळणार्‍या लाटांनी वातावरण जिवंत केलेले.किनारा तसा बर्‍यापैकी प्रशस्त रुंद. पण तुलना केली तर तसा अनाकर्षकच. असे दिसते की समुद्र जमिनीत घुसून किनारा चंद्राकृती झाला की दोन्ही बाजूंना जमिनीची माडांची भरगच्च गर्दी असलेली टोके आत घुसलेली असली, थोडेफार खडक समुद्रात दिसत असले तरच तो सुंदर दिसत असावा.  कोकण, गोवा, केरळ वगैरे किनार्‍यापुढे हा अगदीच फिका वाटतो. विक्रेत्यांची गर्दी, कोलाहल अजिबात नसल्यामुळे निवांत वाटते.
पुरी गोल्डन बीच


पुरी गोल्डन बीच

किनारा 
 
jagannath puri mandir story and history in hindi
जावे कसे ?
विमानमार्गे :-
   पुरीमध्ये विमानतळ नाही.सगळ्यात जवळचा विमानतळ भुवनेश्वरला आहे.पुरीपासून हे अंतर ५३ कि.मी. आहे. दुसरा जवळचा विमानतळ विशाखापट्टणला आहे जो इथून ३७२ कि.मी. लांब आहे.
रेल्वेमार्गे :-
   मंदिरापासून रेल्वे स्टेशन फक्त सहा कि.मी. अंतरावर आहे, त्यामुळे रेल्वेने पुरीला जाणे सोयीचे आहे.
रस्त्याने :-
   पुरी शहर रस्याने बहुतेक सर्व महत्वाच्या शहराशी जोडले गेले आहे.
 कलाकारांचे गाव – रघुराजपूर
     कलाकाराचं गाव रघुराजपूर. जगन्नाथपुरी या सुप्रसिद्ध ठिकाणापासून अवघ्या १० कि.मी.वर असलेले हे अत्यंत सुंदर ठिकाण. ओडिशा सरकारने या गावाला ऐतिहासिक वारसा गाव असा दर्जा दिलेला आहे. सुप्रसिद्ध नर्तक केलुचरण महापात्र यांचे हे जन्मगाव. या गावात १२० घरं आहेत आणि सगळी मंडळी कलाकार. गावाच्या मधोमध मंदिरांची एक रांग आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला घरांच्या रांगा. शिल्पकार, चित्रकार, लाकडावर काम करणारे, रंगकाम करणारे आणि पट्टचित्र हे खास ओडिशाचे वैशिष्टय़ असलेली कला जोपासणारे असे सगळे लोक आहेत. इथे सगळ्या घरांवर बाहेरून सुंदर सुंदर चित्रकला केलेली. घराबाहेर मूर्ती करून ठेवलेल्या असे हे अगदी मनमोहक असे गाव आहे. पाहताक्षणी प्रेमात पडावे असे हे गाव. इथे बरेच परदेशी कलाकार शिकायला येतात त्यांची सोय गावाच्या एका टोकाला बांधलेल्या टुमदार बंगलीमध्ये केलेली असते.  जगन्नाथ मंदिराच्या इतिहासाशी निगडित आणि तेवढीच पुरातन अशी ही कला आहे. उंदराच्या केसांचा ब्रश इथे अगदी बारीक चित्रे काढण्यासाठी मुद्दाम वापरला जातो. काही चित्रे मात्र अगदी हुबेहूब आपल्या वारली चित्रांसारखी दिसतात. साबुदाणा भिजवून त्याचा डिंक कापडाला लावून त्यावर कृष्णलीला, रामायण, महाभारत आणि जगन्नाथाची चित्रं अशी अनेक चित्रं इथे काढली जातात. चित्रांमधले रंग सगळे नसíगक असतात. हिंगूळ जातीचा दगड आणून त्याची पावडर करतात. त्याचा लाल रंग होतो तो या चित्रांमध्ये वापरला जातो. खरंतर या गावात राहायलाच यायला हवे. धावती भेट देऊन काही समाधान होत नाही. खास करून कलाकार मंडळींनी तर तिथे गेलेच पाहिजे. आपल्याकडे दशावतार असतात तसाच इथे गोट्टीपो नावाचा प्रकार आहे. गुरू मागुणीदास यांनी हा प्रकार इथे रूढ केला. केलुचरण महापात्रांचे घर मात्र अगदी दयनीय अवस्थेमध्ये आहे. पद्मविभूषणसारख्या पुरस्काराने गौरवलेल्या या व्यक्तीचे घर इतक्या वाईट स्थितीमध्ये आहे. त्यांचा शिष्यसंप्रदाय पण मोठा आहे. ना त्यांचे लक्ष ना सरकारचे लक्ष. तेवढे एक गालबोट मात्र या गावाला लागले आहे.  





ओडिशाचे शनििशगणापूर –

   ओडिशामध्ये पण एक गाव आहे जिथे घरांना दारे नाहीत. भुवनेश्वरपासून १३० किमी अंतरावर केंद्रपाडा या जिल्ह्यातील राजकणिका या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त ५ कि.मी. वर सिआलिया या गावात एक आश्चर्य दडलेले आहे. या गावात जवळ जवळ ८० घरे असून त्या कोणत्याही घराला दरवाजा नाही. अगदी आपल्या शनििशगणापूरसारखे. गावची देवता खोखराई ठकुरानी हिच्यावर गावकऱ्यांची प्रचंड श्रद्धा. ही देवीच घराच्या उंबरठय़ावर बसली आहे, त्यामुळे घराला दार कसे लावणार आणि त्यामुळे कुठल्याही घराला दरवाजा नाही. या गावात चोरी होत नाही. पूर्वी कोणी चोरी केली होती तर तो त्या घरातच अडकून पडला. गावच्या एका बाजूला देवीचे मंदिर आहे. मंदिर म्हणजे मूर्ती उघडय़ावरच आहे. परंतु चारही बाजूंनी भिंत बांधली आहे. इथे देवीला नवस बोलताना लाकडाचा किंवा मातीचा घोडा वाहायची पद्धत आहे. मंदिराच्या परिसरात या घोडय़ांच्या असंख्य मूर्ती पाहायला मिळतात. घराला दरवाजे नसण्याची ही पद्धत देशाच्या एका कोपऱ्यातसुद्धा तेवढीच श्रद्धेने पाळली जाते हे खरेच नवल म्हणायला लागेल. शरदचंद्रपती पंडित हे या देवीचे पुजारी आहेत. काíतकी पौर्णिमेला इथे मोठा उत्सव होतो, पण नवरात्रात मात्र काहीच नसते, हे पण एक अजबच आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी गावात कोणत्याही घरी मांसाहार करत नाहीत. तसेच देवीलासुद्धा मांसाचा नवेद्य कधीही दाखवत नाहीत. अत्यंत जागृत देवस्थान म्हणून हे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. इथेपण घराच्या भिंतींवर चित्रकला केलेली दिसते. अगदी वेगळे आणि मस्त ठिकाण बघीतल्याचे समाधान मिळते. 



चिल्का सरोवर

ओदिशा म्हटलं की आपसूकच चिल्का सरोवर नजरेसमोर येतं. जैववैविध्याने नटलेल्या या सरोवरात बोटसफर आणि बेटभ्रमंती करता येते. बेटावरच्या पक्षी अभयारण्याला भेट देऊन पक्षी निरिक्षणाने पर्यटनाचा आनंद द्विगुणित होतो.ओदिशाला जायचे म्हणजे चिल्का सरोवर खास आकर्षण असते. ओदिशाच्या किनारपट्टीला लागून हे सरोवर आहे. पलीकडे बंगालचा उपसागर आहे. ओरिसा राज्यातील उथळ, सर्वांत मोठे आणि प्रसिद्ध सरोवर, चिल्का सरोवर हे एक निमखार्‍या पाण्याचे brackish water - प्रचंड सरोवर आहे. दया नदीच्या मुखाशी समुद्रकिनार्‍याला लागूनच पुरी, खुर्दा आणि गंजम अशा तीन जिल्ह्यात याचा विस्तार आहे. भारतातील हे पहिल्या क्रमांकाचे आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे असे समुद्रकिनारी सरोवर आहे.   खाऱ्या पाण्याचा हा अथांग जलाशय सरोवर वाटतच नाही. तो एक शांत समुद्रच वाटतो. त्याचा पलीकडचा काठ दिसत नाही. या जलाशयामध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर डॉल्फिन मासे पाहता येतात.




ल्काच्या पश्चिम किनार्‍यावरील भुवनेश्वरपासून १२० किमीवरील रंभा, भुवनेश्वरहून ९७ किमी वरील बरकूल ही भुवनेश्वरपासून सोयीची आहेत. भुवनेश्वरहून ११० किमीवरील सतपाडा मात्र चिल्काच्या पूर्व किनार्‍यावर असून पुरीहून जवळ म्हणजे ६२ किमी आहे. तिथून जलपर्यटनाची सोय आहे तसेच तिथे राहण्यासाठी देखणे यात्री निवास देखील आहे. त्यामुळे पुरीवरूनच सतपाडाला जावे.हे कलकत्ता-मद्रास लोहमार्गावर भुवनेश्वरपासून सु. ८९ किमी. वर आहे.

भरभरून देणार्‍या चिल्का सरोवरातील संपन्न निसर्ग आणि मासेमारीचा प्रचंड स्रोत सरोवरातील आणि सरोवरतीरावरील कोळ्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा देतो. उन्हाळ्यात जवळजवळ ९०० चौरस किमी एवढे अवाढव्य असलेले चिल्काचे पाणक्षेत्र पावसाळ्यात जवळजवळ ११६५ चौरस किमी पर्यंत वाढते. सरोवरातून निघालेला ३२ किमी लांबीचा एक लांबलचक पण अरुंद कालवा मोटो या गावी बंगालच्या उपसमुद्राला मिळतो.या सरोवराची जास्तीतजास्त खोली ही ४.२ मीटर एवढी आहे. म्हणजेच हे सरोवर बरेच उथळ असल्याचे आपल्या लक्षात येईल. अलीकडेच सीडीए ने सरोवरातून बंगालच्या उपसागराला मिळणारा आणखी एक कालवा निर्माण केला आहे आणि चिल्काच्या बर्‍याच मोठ्या विभागाला संजीवनी दिली. हे पुरी आणि गंजाम जिल्हांत पसरले आहे. याची खोली फक्त एक ते दीड मी. असते. बंगालच्या उपसागराच्या एका आखाताच्या तोंडाशी वाळूचा बांध साठून हे निर्माण झाले आहे.हा बांध काही ठिकाणी २०० मी. पेक्षा अधिक रूंद आहे. चिल्काच्या दक्षिणेस व पश्चिमेस सुंदर टेकड्या असून उत्तरेकडील सपाट भागातून भार्गवी व दया या नद्या यास येऊन मिळतात. बांधाच्या खिंडारांतून पुराचे पाणी समुद्रात जाते. चिल्काचे पाणी पावसाळ्यात गोडे व उन्हाळ्यात खारे असते. या सरोवरात पारिकूड आणि मालूड अशी दोन सुंदर बेटे आहेत. त्यांवर भातशेती होऊ शकते. तसेच सोलारी, भालेरी व जतिया या लहान टेकड्याही आहेत.

येथील वनश्री प्रेक्षणीय असून हे मासेमारीसाठी व पाणपक्ष्यांच्या शिकारीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच सागरी जीवविज्ञान व मत्स्यसंवर्धन यांच्या अभ्यासाची केंद्रे आणि विश्रामगृहेही येथे उघडण्यात आली आहेत. देशातील व परदेशातील अनेक हौशी प्रवासी या रम्य स्थळास भेट देण्यास येतात.१०००० वर्षांपूर्वी हे सरोवर बंगालच्या उपसागराचाच एक भाग होता असे म्हणतात. १९८१ साली झालेल्या जागतिक रामसर कराराप्रमाणे जगातील दलदलीचा प्रदेश म्हणून या सरोवराला मान्यता मिळाली आहे. फार पूर्वीचे काळी कलिंग राज्याच्या कालखंडात हे जागतिक बाजारासाठी एक महत्वाचे बंदर असल्याचे पुरावे पुढे आले आहेत. इथे उत्खनन करतांना अनेक जाहजांची नांगरे सापडली आहेत. या सरोवरात असंख्य बेटे आहेत. १३२ गावातील दीड लाखांचे वर मच्छिमारांचा रोजगार या सरोवरावर अवलंबून आहे.

  जैववैविध्याने नटलेल्या या समृद्ध सरोवरात अनेक निर्जन बेटे आहेत. काही बेटांवर लोकवस्ती आढळते. एका बेटावर पक्षी अभयारण्यही आहे. इथे खास परवानगी घेऊन जावे लागते. सरोवरात बऱ्याच ठिकाणी मासेमारी चालते. पण मासेमारीमुळे तिथल्या पर्यावरणावर होणारा परिणाम चिंतेचा विषय आहे.

कालिजाई देवी या सरोवराची देवी. स्थानिक लोक तिच्या विविध आख्यायिका सांगतात. हे सरोवर तसे उथळ आहे. साधारण दोन मीटर इतकेच खोल आहे. त्यामुळे इथे बुडून दुर्घटना होण्याची शक्यता धूसर असते. कालिजाई देवी लोकांचे रक्षण करते, असे लोक मानतात. कालिजाईचे देऊळ सरोवरातील एका बेटावर आहे.

ओदिशातील जगन्नाथ पुरी, कोणार्क, भुवनेश्वर, कटक आणि सातपाडय़ाच्या बाजूचे चिल्का सरोवर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. भुवनेश्वरपासून पुरी साधारण साठ किलोमीटर आहे. पुरीच्या एका दिशेला ५० किलोमीटरवर सातपाडय़ाचे चिल्का सरोवर आहे. पुरीच्या दुसऱ्या बाजूला ३५ किलोमीटरवर कोणार्क आहे. ओडिशामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय स्वस्त आहे. गर्दीच्या वेळा नसतील, तर ती एक चांगली सोय आहे. टॅक्सी बुक करून जाल, तर पुरीमध्ये मुक्काम, चिल्का अगदी बोटीच्या सफरीसकट आणि उलटय़ा दिशेला कोणार्क असे सगळेच एका दिवसात फिरवून आणून रात्री पुरीमध्ये सोडण्याचा दावा केला जातो. पण हा पर्याय शक्यतो निवडू नये. कारण, त्यात कोणार्क सूर्यमंदिर नीट पाहता येत नाही. पुरी-कोणार्क आणि पुरी- सातपाडा चिल्का रस्त्यावर इतरदेखील अनेक आकर्षणे आहेत.

चिल्का सरोवर नीट बघायचे असेल तर पूर्ण दिवस हवा. आदल्या रात्री मुक्काम करून कालिजाई देवीपर्यंत जायचे असेल, तर सकाळीच सहा-सात वाजता लवकर सरोवरावर जायला हवे. चिल्का पाच- सहा ठिकाणांहून नीट बघता येते. कारण हे सरोवर सत्तर किलोमीटर लांब आणि तीस किलोमीटर रुंद इतके मोठे आहे. बोट बुक करून इथे जाता येते. या पाच-सहा ठिकाणांपकी नेहमीचे म्हणजे गोपालपूरजवळील रंभा, गोपालपूर मार्गावरीलच बालुगाव आणि पुरीकडून जवळ असणारे सातपाडा. बालुगावकडून कालिजाई मंदिर जवळ आहे. तिथे बोट सेवा आहे. मंदिर परिसरात अर्धा तास फिरल्यानंतर तीन तासांत सरोवर बोटीतून पाहता येते. सातपाडय़ाकडून सरोवरातले कालिजाई मंदिर दूर पडते. जाऊन -येऊन दहा-बारा तास हवेत. सातपाडय़ाला बोटींचे बुकिंग होते. टुरिस्ट ऑपरेटर पाच ते सहा पर्यटनस्थळे दाखवणार असल्याचे सांगतात. त्यात लाल खेकडे आणि मोती पाहण्याचे एक ठिकाण, सरोवरातील पक्षी अभयारण्य, डॉल्फिन दर्शन, एक निर्जन बेट असे सगळे असते.

नयनरम्य चिल्का

सातपाडय़ाकडून अगदी कालिजाईपर्यंत जाणार नसाल तरी तीन-चार तासांची सफर बोटीतून करता येते. इथली चार-पाच ठिकाणे पाहता येतात. पण बोटीच्या डिझेल इंजिनाचा कर्कश्श आवाज, रणरणते ऊन, आतवर कुठेही खाण्यापिण्याची व्यवस्था नसणे, लाकडी फळीवर कुशन टाकून बसण्याची व्यवस्था आदी समस्या आहेत. तरीही वेळ असेल, आवड असेल, तर ही बोट सफर फार मजेदार आहे. बोटीचे भाडे माणशी ५० रुपये किंवा सगळ्या बोटीचे ८०० रुपये असे आहे. अथांग सरोवरात केलेला हा प्रवास खूप रमणीय असतो. बेटावरील देवीचे मंदिर छोटेसे पण आकर्षक आहे. खाण्या-पिण्याची आणि विविध वस्तूंच्या विक्रीची दुकाने तिथे मांडलेली आहेत. साधारण तीन तास या सगळ्या प्रवासासाठी पुरतात. भुवनेश्वर-विजयवाडा या राष्ट्रीय महामार्गावरून होणारा आपला प्रवास फार सुंदर होतो. अध्र्या दिवसात हा कार्यक्रम उरकता येतो. तिथे ४ तासांची पण बोट राईड आहे, पण ती मात्र कंटाळवाणी असते. बाळूगाव नावाच्या गावी गेल्यावर इथून आपल्याला सरोवरात फेरफटका मारण्यासाठी यांत्रिक बोटी मिळतात.

सतपाडा

सतपाडाचा धक्का

सतपाडाचा धक्का

या धक्क्यावरुन आपल्याला राईडला नेले जाते.

चिल्कातली होडी

 फायबरच्या होड्या तशा जुनाटच दिसतात. निष्काळजीपणे कसातरी रंग फासून नूतनीकरण केलेल्या. इतक्या बेढब, कुरूप होड्या सहसा कुठेच दिसत नाहीत. पर्यटक का म्हणून पुन्हा इथे येतील? हेच रंगकाम थोड्याफार कलात्मकतेने आणि सफाईने करून होड्या तेवढ्याच खर्चात सुंदर बनवता आल्या असत्या. इथे कौशल्य, कसब नाहीतर किमान सौंदर्यदृष्टी, कलासक्ती नक्कीच कमी पडलेले आढळले. मंदिरे बांधतांनाचे सगळे पारंपारिक कुशल, कसबी कामगार कुठे नाहीसे झाले बरे? परकीय आक्रमकांनी सगळे लुटून नेल्यावर आणखी काय होणार? कलावंत कामाच्या भाकरीच्या शोधात विस्थापित झाले असावेत. उरलेल्यात व्यावसायिकतेचा अभाव असावा.

होडी कशी चालते


इथल्या होड्यांची चालन व्यवस्था - मोटरायझेशन वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुकाणूच्या फूट दोनफूट वर एक इंजिन बसवलेले असते. याच्या खालच्या टोकाला लांब दांडी असते. वर खाली करता येण्याजोगी. वर केली की दांडीचे खालचे टोक पाण्याबाहेर. या पाण्यात बुडू शकणार्‍या टोकाला पंखा. दांडी खाली करून पाण्यात बुडवला की तो होडीला पुढे ढकलतो. वळवला की बोट वळते. आणखी वेगळे सुकाणू काही दिसत नाही. उसाच्या चरकाचे इंजिन जसे हाताने थोडेसे फिरवून - क्रॅंकिंग करून - सुरू करतात तस्सेच हे देखील सुरू करतात.

चिल्काचा निसर्ग

वाटेत डॉल्फीन दर्शन ठिकाण दिसतात चिल्का सरोवर महाप्रचंडच आहे. वाटेत काही बेटे लागली. एका बेटावर शिडाची होडी उलटी करून तंबू तयार केला होता.
उलट्या होडीचा तंबू

एका मोठ्या बेटावर होडी उभी केली जाते. उतरल्याबरोबर  मोतीविके गराडा घालतात. हे लोक शिंपले टोपलीतून काढून फोडून दाखवतात. दर दोनचार शिंपल्यामागे एकाद्यात मोती निघतोच. भरपूर बघून घ्या. घेऊ मात्र काहीच नका. सुरवातिला आव्वाच्या सव्वा दर सांगितला जातो.मात्र घासाघीस केली तर तीनशेचा पांढरा मोती सत्तर ऐशीवर येतो. नंतर दर पाचसात मोत्यामागे एखादा काळा मोती दाखवतात. काळे मोती दुर्मिळ असतात. नशिबानेच मिळतात वगैरे आख्यान बंगाली वळणाच्या उडियामिश्रित गोल हिंदीत सुरू होते.  हे मोती आठवण म्हणून घेतले तरी नंतर अर्थातच ते प्लॅस्टीकचे असल्याचे आढळते.नर मादी असे शिंपले असतात, मादी शिंपल्यात मोती असतात असे सांगतात. काही शिंपल्यात चपटा मोती तर काही शिंपल्यात गुलाबीसर मोती,  एकात चक्र, तर एकात काळा मोती काढून दाखवतात. नंतर छोटे खडक सारखे दगड फोडून, त्यातून गुरुचा खडा, माणिक, पाचू, पोवळे, इ. काढून दाखवले जातात. ते इतके चकचकीत व पैलू पाडलेले कसे? हा प्रश्न नक्कीच मनात येतो.




एक सुरेख बेट

परतीच्या वाटेत एक सुरेख बेट लागते.इथले यात्री निवास आकर्षक सुरेख आहे. 

यात्री निवास

त्यांचा दूरध्वनी क्रमांक प्रकाशचित्रात दिसतो आहेच.
यात्री निवास

नयनरम्य असे सरोवर, अतिशय निसर्गरम्य अशी सृष्टी, शांत, आल्हाददायक वातावरण, पक्षीनिरीक्षणासाठी भरपूर संधि, यामुळे पर्यटनासाठी सुरेख ठिकाण. मंद वार्‍यावर मधुर ध्वनि करणारी इथली सतपाडा, नलबन, कालीजल, सोमोलो, हनीमून आयलंड वगैरे जमतील तेवढी वेळूची बेटे जरूर पाहावीत. सतपाडा हे तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले नयनरम्य पक्षी अभयारण्य आहे.रे. सतपाडाला तर वर म्हटलेल्या इरावदी डॉल्फीन या दुर्मिळ जातीच्या डॉल्फीनचे दर्शन देखील घडते. कंथापंथा, कृष्णप्रसादराह (जुने नाव परीकुडा), नवापारा आणि सनाकुडा ही चिल्कामधील इतर बेटे आहेत. एखादा दिवस राहून नौकाविहार करावा, पक्षीनिरीक्षण करावे, आवडत असल्यास ताज्या मासळीचा आस्वाद घ्यावा आणि ताजेतवाने होऊन परतावे.

स्थलांतरित पक्षांना बघण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन चिल्का सरोवर!

स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांचे हे सरोवर म्हणजे भारतीय उपखंडातील सर्वात मोठे असे हिवाळी आश्रयस्थान आहे. पक्ष्यांच्या तसेच वनस्पतींच्या अनेक दुर्मिळ तसेच धोक्यात आलेल्या प्रजाती इथे आढळतात. मासे देणारा हा एक प्रचंड असा स्रोत आहे. सरोवराकाठच्या तसेच सरोवरातील बेटांवरच्या १३२ गावात दीड लाखापेक्षा जास्त कोळी आपला उदरनिर्वाह फक्त या सरोवरातील मासेमारीवर करतात.

   स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांच्या १६० पेक्षा जास्त प्रजाती इथे हंगामात स्थलांतर करतात. कॅस्पियन समुद्र, बैकल सरोवर, अरल समुद्र, तसेच रशिया, किरगिजस्तानमधील गवताळ प्रदेश, मध्य आणि आग्नेय आशिया, लडाख आणि हिमालयासारख्या अतिदूरच्या आणि दुर्गम प्रदेशातील पक्षी इथे आश्रय घेतात. स्थलांतर करणारे पक्षी सर्वात जवळचा असा सरळ रेषेतील मार्ग न निवडता जरा दूरच्या मार्गाने येतात याचा विचार केला तर असे लक्षात येते की ते जवळजवळ १२,००० किमी.चा प्रवास करून चिल्का सरोवरात येतात.

Chilka lake bird sanctuary in Odisha | स्थलांतरित पक्षांना बघण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन चिल्का सरोवर!

साधारण ११ हजार स्क्वेअर किमी परिसरात पसरलेला चिल्का सरोवर जगातलं सर्वात मोठं समुद्री सरोवर आहे. ओडीशातील पुरी जिल्ह्यात हे सरोवर आहे. या सरोवरात अनेक छोटे छोटे सुंदर व्दीप आहेत. हिवाळ्यात इथे कॅस्पियन सागर, इराण, रशिया आणि सायबेरियामधून आलेले स्थलांतरित पक्षी बघायला मिळतात. त्यासोबत या सरोवरामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आणि जीव-जंतू आढळतात. जर तुम्हालाही पक्षांना बघण्याची आवड असेल तर चिल्का सरोवर हे बेस्ट डेस्टिनेशन ठरु शकतं. 

सरोवराची खासियत

चिल्का सरोवरात १६० पेक्षा जास्त प्रकारचे मासे आहेत. बोटिंगसोबतच इथे फिशिंग करण्याची सुविधाही आहे. त्यासोबतच सी इगल, ग्रेलॅन गीज, पर्पल मोरहेन, फ्लेमिंगो जकाना यांच्याही प्रजाती बघायला मिळतात. पक्षांसोबतच इथे जंगली जनावरे जसे की, ब्लॅकबग, गोल्डेन जॅकाल, स्पॉटेड हरिण आणि हायना सुद्धा आहेत. 

डॉल्फिन आहे या सरोवराचं आकर्षण

चिल्का सरोवर २७ फेब्रुवारी २०१८ ला आंतरराष्ट्रीय स्तरावर इरावदी डॉल्फिनचं सर्वात मोठं ठिकाण घोषित करण्यात आलं आहे. इथे १५५ इरावदी डॉल्फिन आढळले आहेत. यांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे. हिवाळ्यात इथे सर्वात जास्त पक्षी बघायला मिळतात. स्थलांतरित पक्षांसोबतच इतरही पक्षी इथे बघायला मिळतात. 

   १९८१ मध्ये चिल्का सरोवराची आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे पहिले भारतीय जलस्थान म्हणून रमसर परिषदेत निवड झाली. एका पाहणीनुसार ४५ टक्के पक्षी हे जमिनीवर राहाणारे, ३२ टक्के पक्षी पाण्यात राहाणारे आणि २३ टक्के पक्षी हे बगळ्यासारखे लांब पायांचे, पाणथळ जागी राहाणारे असतात. चिल्का सरोवर १४ जातींच्या शिकारी पक्ष्यांचे निवासस्थान आहे. १३५ दुर्मिळ आणि धोक्यात आलेल्या इरावद्दी प्रजातीचे डॉल्फीन इथे आढळले आहेत. त्याशिवाय इथे सरपटणार्‍या प्राण्यांच्या आणि उभयचरांच्या ३७ प्रजाती आढळतात. सूक्ष्मशैवाल, समुद्री लव्हाळी, समुद्री गवत, मासे, खेकडे चिल्काच्या निमखार्‍या पाण्यात फोफावतात. त्यामुळे चिल्काला पर्यावरणाच्या दृष्टीने असामान्य महत्त्व प्राप्त झाले आहे. चिल्का हे पक्षी अभयारण्य म्हणूनही घोषित केले गेले आहे.

या सरोवराच्या विकासासाठी १९९२ साली चिलका डेव्हेलपमेंट अथॉरिटी नावाची संस्था स्थापन करण्यात येवून तिच्याकडे या सरोवराच्या विकासाची जबाबदारी या संस्थेवर सोपविली गेली आहे. इंडीयन सोसायटी रजिस्ट्रेशन ACT या कायद्याखाली या संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे. संस्थेचे उद्देश पुढीलप्रमाणेः (१) सरोवराच्या पारिस्थितीकीचे संरक्षण करणे (२) समाजाच्या हिताच्या दृष्टीने उपलब्ध साधनसामग्रीचा एकात्मिक विकास साधणे (३) जगातील व देशातील इतर संस्थांच्या मदतीने बहुआयामी विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणे (४) जगातील व देशातील या संबंधात कार्य करणार्‍या संस्थांशी संपर्क साधून भविष्यातील विकासाची दिशा ठरविणे.

या संस्थेने एक अतिशय उपयुक्त अशी भागीदारी प्रस्थिापित केली आहे. या भागीदारीत राज्य सरकारची १७ कार्यालये, ३३ स्वयंसेवी संस्था, ४ देशाची मंत्रालये, ६ राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय संस्था, १२ संशोधन संस्था व ५ कमियुनिटी ग्रूप्स यांचा समावेश करण्यात आला आहे. १९९२ साली सुरवातीला या सर्वांना घेवून एक कृती आराखडा तयार करण्यात आला पण योग्य तांत्रिक ज्ञानाअभावी तो मूर्त स्वरुपात ये़वू शकला नाही. म्हणून १९९७ साली आधीच्या आराखड्याची पुनर्रचना करुन त्यातील दोष दूर केले व नवीन कार्यक्रम आखण्यात आला आहे. या संस्थेला केलेल्या कामाबद्दल अनेक पुरस्कारही प्राप्‍त झाले आहेत.

PHOTO : ओडिशाचा विलोभनीय चिल्का सरोवर, निसर्गप्रेमींचं नंदनवन

भारतात आणि जगात अनेक ठिकाणी सरोवरे आहेत. यातीलच ओडिशा राज्यात चिल्का हे अतिशय मोठे सरोवर आहे. चिल्का हे भारतातील सर्वात मोठे तर जगातील दुसरे मोठे समुद्री सरोवर आहे.

PHOTO : ओडिशाचा विलोभनीय चिल्का सरोवर, निसर्गप्रेमींचं नंदनवन

या सरोवराचे खास आकर्षण म्हणजे या सरोवराचे पाणी पावसाळ्यात गोडे आणि उन्हाळ्यात खारे असते. जगभरातील पर्यटक हा सरोवर पाहण्यासाठी येत असतात.

PHOTO : ओडिशाचा विलोभनीय चिल्का सरोवर, निसर्गप्रेमींचं नंदनवन

चिल्का सरोवर कोलकाता आणि मद्रास लोहमार्गावर भुवनेश्वरपासून 89 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. येथील वनसंपदा प्रेक्षणीय असून मासेमारीसाठी आणि पाणपक्ष्यांच्या शिकारीसाठी हे सरोवर प्रसिद्ध आहे.

PHOTO : ओडिशाचा विलोभनीय चिल्का सरोवर, निसर्गप्रेमींचं नंदनवन

या सरोवरात पारिकूड आणि मालूड अशी दोन सुंदर बेटे आहेत. या दोन बेटांशिवाय येथे अनेक निर्जन बेटे देखील आहेत.

PHOTO : ओडिशाचा विलोभनीय चिल्का सरोवर, निसर्गप्रेमींचं नंदनवन

या सुंदर बेटांवर भातशेती होते. यातील काही बेटांवर लोकवस्ती देखील आहे. तसेच सोलारी, भालेरी आणि जतिया या लहान टेकड्या देखील आहेत. या ठिकाणी येण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. चिल्का सरोवरात खूप ठिकाणी मासेमारी चालते.

PHOTO : ओडिशाचा विलोभनीय चिल्का सरोवर, निसर्गप्रेमींचं नंदनवन

चिल्का हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. भारतीय उपखंडात स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांसाठी देखील चिल्हा सरोवर प्रसिद्ध आहे.

PHOTO : ओडिशाचा विलोभनीय चिल्का सरोवर, निसर्गप्रेमींचं नंदनवन

चिल्का या सरोवरात विविध प्रकारच्या वनस्पती असून अनेक प्रजातींची जनावरे देखील येथे आहेत. जैववैविध्याने नटलेल्या या सरोवरात बोटसफर आणि बेटभ्रमंतीला पर्यटक खास पसंती देतात. चिल्का सरोवरात दोन प्रकारचे डॉल्फीन आहेत. चिल्का सरोवरातील पर्यटनाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सरोवरातील बेटं आहेत.

PHOTO : ओडिशाचा विलोभनीय चिल्का सरोवर, निसर्गप्रेमींचं नंदनवन

हे सरोवर सत्तर किलोमीटर लांब आणि तीस किलोमीटर रुंद आहे. तर 16 ते 32 किमी रूंद आहे. याची खोली फक्त एक ते दीड मीटर असते. यामुळे येथे बुडून होणाऱ्या दुर्घटना घडत नाहीत.

PHOTO : ओडिशाचा विलोभनीय चिल्का सरोवर, निसर्गप्रेमींचं नंदनवन

बंगालच्या उपसागराच्या एका आखाताच्या तोंडाशी वाळूचा बांध साठून हे निर्माण झाले आहे.

PHOTO : ओडिशाचा विलोभनीय चिल्का सरोवर, निसर्गप्रेमींचं नंदनवन

चिल्का हे ओडिशामधील पुरी आणि गंजाम या दोन जिल्हांमध्ये पसरले असून याचा विस्तार पावसाळ्यात 1,165 चौ. किमी आणि उन्हाळ्यात 891 चौ. किमी. असतो.

कालीजाई द्वीप

हे आयलंड देवी कालीच्या मंदिरासाठी आणि आजूबाजूच्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे. जानेवारीमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी इथे भाविकांची मोठी गर्दी असते. 

सतपाड़ा

हे ठिकाणा डॉल्फिन पॉईंटच्या जवळ आहे. इथे इरावदी आणि बॉटल नोस डॉल्फिन सहजपणे बघता येतील.

कधी जावे?

तसं तर इथलं वातावरण वर्षभर चांगलं असतं त्यामुळे इथे तुम्ही कधीही जाऊ शकता. पण जास्तीत जास्त पक्षी बघण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च दरम्यानचा काळ चांगला असतो. 

कसे पोहोचाल?

विमान मार्गे - भुवनेश्वर येथील जवळील एअरपोर्ट आहे. सरोवरापासून हे जवळपास १२० किमी अंतरावर आहे. सरोवरापर्यंत पोहोचण्यासाठी येथून टॅक्सी किंवा बसेस मिळतात.

रेल्वे मार्ग - बालूगांव हे येथील जवळचं रेल्वे स्टेशन आहे. बालूंगावमधून सरोवराला पोहोचण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. 

रस्ते मार्ग - NH5 पासून चिल्का सरोवराचा एक भाग सहजपणे पाहिला जाऊ शकतो. त्यासोबतच भुवनेश्वर आणि कटकपासून ते बालूगांवपर्यंत सतत बसेस सुरु असतात.

 कोणार्क :-

कोणार्क हे ओदिशातील पुरी जिल्ह्यातले एक लहानसे शहर. कोन्यातील म्हणजे कोपर्‍यातील सूर्य (अर्क = सूर्य) असा कोणार्क याचा अर्थ आहे. १३व्या शतकात इथले सूर्यमंदीर बांधलेले आहे. यालाच ब्लॅक पॅगोडा असेही म्हणतात. पूर्व किनार्‍यावरील अनंतवर्मन चोडगंगदेव याने आपल्या गंग वंशाची सत्ता भारताच्या या पूर्व किनार्‍यावर स्थापन केली. या गंग वंशाच्या नरसिंहदेव (इ.स. १२३६ ते १२६४) या राजाने हे वालुकाश्मातले मंदीर बांधले. जालावर काही ठिकाणी याला लंगूल नरसिंह देव असे देखील म्हटलेले आहे. असो. जगातील सर्वांत आश्चर्यकारक अशा धार्मिक पुराणवास्तूंपैकी एक असलेले हे मंदीर हा ओदिशामधील मंदीरस्थापत्यातील शिरपेच आहे.  
   ऋग्वेदकालापासून सूर्य ही भारतीयांची लोकप्रिय देवता आहे. कोणार्क इथे धर्म आणि विज्ञान यांची अप्रतिम सांगड शिल्पकलेशी घातलेली आहे आणि त्यामुळे ही एक अजोड अशी शिल्पवास्तू ठरली आहे. किंवा असं देखील म्हणता येईल की विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी हिंदु धर्मातील अप्रतिम अशी लोकप्रिय प्रतीके इथे शिल्पाकृतीतून वापरलेली आहेत. सूर्याची ही प्रतिमा आर्यांबरोबर भारतात आली. प्राचीन बाबिलोनियन आणि इराणी संस्कृतीतून ही सूर्यप्रतिमा भारतीय संस्कृतीत रुजली असे बहुतेक इतिहासकारांचे मत आहे. परंतु रथाच्या आकाराचे मंदीर बांधण्याची विलक्षण कल्पना मात्र पूर्णपणे अभिनव आणि अलौकिक सृजनाचा स्पर्श असलेली अशी आहे. आणि म्हणूनच हा जागतिक सांस्कृतिक ठेवा आहे असे युनेस्कोने जाहीर केलेले आहे. त्याचबरोबर मंदीरस्थापत्य हा देखील एक मनोरंजक आणि आनंददायी विषय आहे.
नारदाच्या खोडकर, कळी लावण्याच्या स्वभावामुळे एकदा श्रीकृष्णपुत्र सांब याला आपल्या पित्याचे कोपभाजन व्हावे लागले. सांबाने आपल्या स्वभावानुसार एकदा नारदाची खोडी काढली. त्याला धडा शिकवण्यासाठी म्हणून नारदमुनी त्याला एका ठिकाणी घेवून गेले. नेमके ती जागा श्रीकृष्णाच्या बायकांची स्नान करण्याची जागा होती. सांबाला तिथे सोडून नारद त्याच्या नकळत कृष्णाला तिथे घेवून आले. आपल्या बायकांच्या स्नानाच्या ठिकाणी सांबाला पाहून संतप्त झालेल्या कृष्णाने त्यास कुष्ठरोग होइल असा शाप दिला. नंतर सांबाने आपले निर्दोषत्व सिद्ध केले पण एकदा दिलेला शाप परत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे श्रीकृष्णांनी त्यास सुर्यदेवांची आराधना करण्यास सुचवले. त्यानुसार बारा वर्षे सुर्याची आराधना केल्यावर सांबास आपले आरोग्य आणि सौंदर्य पुनश्च प्राप्त झाले.

   यानंतर सांब आणि त्याची माता जांबुवती यांचा संवाद असा आहे.
"पुत्रा, गुन्हाच तसा घडला होता तुझ्याकडून. भलेही नारदमुनींनी मुद्दाम कळ लावून हे घडवून आणलय. पण चुकून का होइना तू श्रीकृष्णमहाराजांचा गुन्हा केलास आणि त्यांच्या तोंडून शापवाणी निघाली. आणि तूला कुष्ठरोग झाला."
"अगदी योग्य बोललीस माते, पण माझं निर्दोष असणं सिद्ध झाल्यावर तातांनीच त्यावर उ:शाप म्हणून सुर्यपुजेचा उपाय सांगितला. सुर्यदेव जे सर्व त्वचाविकारांचे नाशक मानले जातात त्यांची साधना."
"आणि गेल्या बारा वर्षाच्या अथक साधनेनंतर आज तू त्या महाभयंकर व्याधीतून मुक्त झालास. आता पुढे काय करायचे ठरवले आहेत. सुर्यपुजा अशीच चालू ठेवणार?"
"माते, गेली बारा वर्षे चंद्रभागेच्या तीरी मित्रवनातील या पवित्र जागी सुर्यदेवांची उपासना करत आलोय. त्यांच्या कृपेने या व्याधीतून मुक्त झालोय. त्या सुर्यदेवांचं भव्य मंदीर या ठिकाणी उभे करायची माझी इच्छा आहे."
"अगदी माझ्या मनातले बोललास पुत्रा, पण आधी या आनंदाच्या क्षणी श्रीकृष्ण महाराजांचे दर्शन घेवून त्यांचे आशीर्वाद घेवूया. या मंदीर उभारणीबद्दलही त्यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यकच आहे, नाही?"
"चल माते, आधी तातांचे आशीर्वाद घेवून त्यांच्यासमोर ही मनीषा व्यक्त करू."
आणि श्रीकृष्णपुत्र सांब आपली माता जांबुवंतीसह पित्याच्या महालाकडे, त्या सर्व शक्तिमान, पुर्ण पुरूषाच्या, देवोत्तमाच्या, श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी निघाला.......!
   सांबाने कोणार्कला येऊन सुर्याची आराधना केली आणि त्याचा त्वचारोग बरा झाला. म्हणून त्याने येथे सूर्याचे मंदिर बांधले. पुढे नरसिंगदेव या कलिंगाच्या राजाने इ. स. तेराव्या शतकात सध्याचं सूर्यमंदिर बांधलं.
        सांबपुराणानुसार श्रीकृष्णपुत्र सांबाने आपल्या कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून त्याकाळी चंद्रभागेच्या तीरी (सद्ध्याची चिनाब त्याकाळी चंद्रभागा या नामे ओळखली जात असे म्हणे) पुढे सांबाच्या नंतर मुळ-सांबपुर म्हणुन ओळखल्या गेलेल्या नगरी (सद्ध्याचे पाकिस्तानमधील मुलतान) एक विशाल सुर्यमंदीर बांधले. साधारण सातव्या शतकात भारताला भेट दिलेल्या चिनी प्रवासी ह्यु-एन त्संग याच्या लिखाणात मुलतानच्या या पुरातन सुर्यमंदीराचे उल्लेख येतात. नंतर हे मंदीर जिथे सांबाने प्रत्यक्ष सुर्याची आराधना केली होती तिथे हलवण्यात आले. यामागे देखील एक दंतकथा आपल्या पुराणात तसेच कपिल संहितेत आढळते. उडीया भाषेतील मदला पंजी या स्थानिक ग्रंथातदेखील अशाच प्रकारची दंतकथा सापडते.
     आपली तपश्चर्या पुर्ण केल्यावर सांबाने चंद्रभागेत ( हे चंद्रभागा म्हणजे एक छोटेसे सरोवर आहे कोणार्कपासुन काही किमी अंतरावर) स्नान करण्यासाठी म्हणून एक डुबकी मारली, तेव्हा त्याला पाण्यात एक मुर्ती सापडली. जी विश्वकर्म्याने घडवलेली सुर्याची मुर्ती होती. त्या मुर्तीची सांबाने तिथुन जवळच असलेल्या मित्रवनात एक छोटेसे मंदीर बांधून तिथे प्रतिष्ठापना केली. बहुदा आताचे कोणार्क आणि त्यावेळचे मित्रवन या जागा एकच असाव्यात, म्हणूनच सांबाने सांबपूरात बांधलेले भव्य सुर्यमंदीर पुन्हा इथे स्थलांतरीत करण्यात आले.
(दंतकथा संदर्भ : श्री सांब पुराण)
      दुसर्‍या एका दंतकथेनुसार पुढे कधीतरी केसरी राजवंशाच्या पुरंदरकेसरी नामक राजाने कोनार्क देवाचे एक मंदीर उभे केले. कोनार्क हा शब्द बहुदा कोना  भारताच्या एका कोपर्‍यातच ओरिसातील हे जगदविख्यात सुर्यमंदीर वसलेले आहे) आणि अर्क (सुर्य) यांच्या संधीतून निर्माण झाला असावा. त्याला त्याकाळी कोनादित्य या नावाने संबोधले जात असे. त्यानंतर तिथे गंगा राजवंशाच्या राजवटीत राजा नरसिंहदेव (१२३८-६४) याने या मंदीरासमोरच दुसरे एक भव्य मंदीर उभे केले. राजा नरसिंहदेवाचा पिता राजा अनंगभिम याने पुरीच्या जगन्नाथासमोर या मंदीराचे एका भव्य मंदीरात रुपांतर करण्याचे कबुल केले होते. हे मंदीर एका रथाच्या आकाराचे होते. मध्यभागी अतिषय देखणे असे भव्य मंदीर (रथ) ज्याला सात अश्व आणि चक्रांच्या (चाकांच्या) १२ जोड्या म्हणजे रथाला अतिशय सुक्ष्म आणि सुंदर कोरीवकाम केलेली एकुण २४ चाके आहेत.
  काळाच्या ओघात कोणार्क, तिथली मंदिरे आणि पवित्र स्थाने यांभोवती असलेले कीर्ती आणि समृद्धीचे वलय लोपले. या वास्तूची समृद्धी आणि हे वलय किती काळ होते आणि नक्की केव्हा ते लयाला गेले याबद्दल नक्की काहीही सांगता येत नाही. मंदिराची अशी दुर्दशा कशी काय झाली याला १०० टक्के विश्वासार्ह असा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. याबाबत इतिहास मूक आहे. काळाच्या गडद धुक्यात हे गूढ दडलेले आहे. परतु या अप्रतिम मंदिराच्या पतनाबद्दल इतिहासकारांनी विविध तर्काधिष्ठित मते मांडलेली आहेत. सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह वाटेल अशी दंतकथा आहे धर्मपादाची.

     गंग वंशाचा राजा नरसिंह देव - १ याने आपल्या राजवंशाच्या राजकीय सर्वश्रेष्ठतेचे प्रतीक म्हणून हे मंदीर बांधायला आदेश दिला. बाराशे स्थापत्यशास्त्रज्ञ आणि कुशल कारागीर यांनी आपल्या आयुष्यभराची प्रतिभा, आपले अविश्रांत श्रम आणि पूर्ण कसब तब्बल बारा वर्षे पणाला लावले. तेवढाच काल राजाने जमा झालेली करसंपत्ती खर्च केली. तरीही पूर्णत्वाचे चिन्हही कुठे दिसेना. मग ठरलेल्या दिवशी काम पूर्ण झालेच पाहिजे, अन्यथा सर्व शिल्पकारांना देहदंड होईल असा अंतिम आदेश त्याने काढला. सिबेई सामंतराय या प्रमुख सूत्रधाराने म्हणजे स्थापत्यकाराने असमर्थता दर्शवली. तेव्हां बिशू महाराणा या स्थापत्यशास्त्रज्ञाने ते पूर्ण केले. परंतु मर्मशिला आणि कळस बसवायचे काम मात्र अजून जमले नव्हते. सगळ्या स्थापत्यचमूने आता हात टेकले होते. ही मर्मशिला योग्य रीतीने बसवली की वास्तूच्या वरील भागाचा भार पेलणार्‍या खांब, तुळया वगैरे घटकांवर पडणारा भार योग्य दिशेने, भारपेलक घटकांना पेलता येईल अशा योग्य प्रमाणात विभागला जातो आणि मगच वास्तू दीर्घकाल टिकू शकते. नाहीतर ती कोसळण्याचा धोका वाढतो.
     बिशू महाराणाचा बारा वर्षांचा मुलगा धर्मपाद हा तिथे सहज मंदीर बांधायचे काम कसे काय चालते ते बघायला आला. स्थापत्यशास्त्रज्ञांना भेडसावणारी चिंता त्याला जाणवली. मंदीर बांधण्याचा तसा त्याला अनुभव नव्हता. तरीही मंदीर बांधण्याच्या स्थापत्यशास्त्राचे सखोल ज्ञान मात्र त्याला होते. मंदिराच्या शिरोभागी स्थापन करायची मर्मशिला बसवायचे कठीण असे गणिती सूत्र सोडवायचे आव्हान त्याने स्वीकारले आणि ते काम स्वतःच करून त्याने सर्वांना चकित केले. कळसाचा शेवटचा दगड त्याने स्वतःच्या हाताने बसवला, आणि कळस पुर्ण झाला. पण हा शेवटचा दगड काही वेगळ्याच प्रकारचा होता. तो नक्की दगडच होता की......?परंतु ही कामगिरी केल्यानंतर थोड्या दिवसातच त्या बालबृहस्पतीचे कलेवर समुद्रकिनारी मंदिरापाशीच आढळून आले. (तेव्हा समुद्रकिनारा मंदिराला लागूनच होता. आता तो २ किमी दूरवर गेला आहे.) आत्महत्त्या किंवा खून! बारा वर्षाच्या धर्मपादाने आपल्या वास्तु रचनाकार समाजासाठी स्वतःचे प्राण वेचले असेच ही दंतकथा सांगते. धर्मपदाने आपल्या योगशक्तीच्या जोरावर आपल्या शरीरातील सर्व उर्जा त्या दगडात ओतून त्याचे एका महा - शक्तिशाली चुंबकात रुपांतर केले होते. त्यामुळे काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. पण त्याची पुर्ण ज्ञाती त्याच्या या त्यागामुळे राजाच्या कोपाला बळी जाण्यापासून वाचली..एकापेक्षा एक असे श्रेष्ठ स्थापत्यशास्त्रज्ञ असतांना एक बारा वशांचा मुलगा हे काम करून दाखवतो हे त्या ढुढ्ढाचार्‍यांना सहन झाले नसावे. त्यामुळे त्यांनी कामात त्रुटी ठेवली असावी आणि नंतर धर्मपादाचाही काटा काढला. याच त्रुटीमुळे नंतर मंदीर पडले. हे सत्य जर मानले तरी याला स्वीकारार्ह असा ऐतिहासिक पुरावा मात्र नाही. सत्य आणि कल्पिताची एकजिनसी सरमिसळ, दुसरे काय?
     दुसर्‍या एका मतानुसार धर्मांध मुस्लिम सेनापती काळापहाड याने इतर अनेक मंदिरांबरोबरच हे कोणार्कचे मंदीर देखील पाडले. भुवनेश्वरमध्ये त्याने पाडलेल्या अनेक मंदिरांचे भग्नावशेष अजूनही आहेत. वैतल मंदिराच्या प्रकाशचित्रात असे एक शिखराचा काही भाग उडवलेले मंदीर आहे. हिंदु इतिहासात व्यक्ती किंवा मंदीर बाटवले जाणे हा एक प्रकार आहे. मंदीर बाटल्यामुळे अपवित्र झाले म्हणून देखील सोडून दिले असू शकते. आणि सोडून दिल्यामुळे नंतर ओसाड होऊन पडझड झाली असावी. ऐतिहासिक पुरावा नसला तरी यात मात्र विश्वास न ठेवण्यासारखे काही दिसत नाही.



 मूळ मंदिराची रचना, पिवळ्या रंगात चिन्हांकित केलेले क्षेत्र आजही शिल्लक आहे [२००४, गेराल्ड अनफोसी / सीसी बाय-एसए ( http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/ ) ] 

   
   ताडपत्रीवर काढलेले कोणार्कच्या सुर्यमंदीराचे हे एकमेव उपलब्ध चित्र. सन १६१० मध्ये, खुर्दा राजवंशातील राजा पुरुषोत्तम देवाने (१६०७-१६२१) मंदिरांचे तपशीलवार वर्णन आणि रेखाचित्रे असलेला एक सर्वेक्षण अहवाल तयार केला, जो जुन्या ओडियातील करणी लिपीमध्ये तेवीस पानां लिहिलेला आहे.
    हे एकमेव दस्तऐवज आहे ज्यात संपूर्ण मंदिर कसे दिसते याचे संपूर्ण चित्र बघायला मिळते. हे चित्र 17 व्या शतकाच्या सुरुवातीला मंदिराचे कसे होते याचे संपूर्ण रेखाटन दाखवते. मधोमध असलेला खांब अरुणास्तंभ आहे, जो नंतर अवशेषांमधून परत मिळवला गेला आणि पुरीच्या जगनाथ मंदिरात स्थलांतरित झाला.
   यातील उंच शिखराचा (बुरुज) चक्काचूर झाला आहे आणि हा कधी आणि कसा झाला याबद्दल परस्परविरोधी मतप्रवाह आहेत. मंदिराचे शिखर थोड्या प्रमाणात उभे होते, 1847 मध्ये जेम्स फर्ग्युसन यांचे रेखाटले आहे.मात्र तोपर्यंत मंदिराचा हा भाग डागडुजी करण्याजोगा राहिला नाही.

 

 जेम्स फर्ग्युसन लिखित "कोणार्कचे मंदिर",या १८४७ साली छापलेल्या पुस्तकात जगमोहनाच्या मागे दिसणारे शिखराचे अवशेष दिसून येतात

 

  जगमोहनाचे सुरुवातीचे छायाचित्र, सुमारे १९०० 
 
आज जीर्णोद्धार केलेले मंदिर

     ही सर्व मीमांसा पं. सदाशिव राथशर्मा यांच्या ‘सन टेंपल ऑफ कोणार्क’ या ग्रंथात केलेली आहे. त्यामुळे त्यांना पद्मश्री - बहुधा ओदिशामधील पहिलीच - तर मिळालीच परंतु कोणार्कवरील संशोधनाला पुढे चालना मिळाली. यानंतरचे कोणार्क मंदिरावरील सर्व ग्रंथ या ग्रंथातील विवेचनावरच आधारित आहेत आणि त्यानंतर (कोणार्कच्या र्‍हासाची) कोणतीही नवीन कारणमीमांसा पुढे आलेली नाही. तरीही पुरीच्या मदाल पानजीचा लिखित इतिहास विश्वासार्ह आहे किंवा नाही, नसल्यास का नाही याबद्दलचे एखाद्या इतिहासकाराचे ठोस मत कोठे आढळले नाही. इतिहासकार बहुधा एकाच पुराव्यावर अवलंबून राहात नसावेत. या निष्कर्षाप्रत नेणार्‍या अशाच आणखी एका ठोस पुराव्याची त्यांना गरज वाटत असावी. ...तसेच, कोणार्कच्या मंदिराचे सर्वात जास्त वेगळे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर बांधल्यापासून तेथे कधीही पूजा झालेली नाही. दंतकथा सांगते की, मंदिराचे बांधकाम करणारा मुख्य पुजार्‍याचा मुलगा या मंदिराच्या कळसावरून खाली पडला त्यामुळे मंदिर अपवित्र झाले व येथे पूजा झाली नाही.
       पुराणातील अनेक दंतकथा, किवंदंतीने सजलेले तत्कालीन शिल्पकलेचा विलक्षण नमुना असलेले हे सुर्यमंदीर केवळ अद्वितीयच आहे. 
  कोनार्कचे हे सुर्यमंदीर तत्कालीन ओरीसा वास्तु शैलीचे एक अतिषय सुंदर उदाहरण आहे. उडीया शैलीप्रमाणे मुळ मंदीराच्या रचनेत देऊळ (गर्भगृह), जगमोहन (सभामंडप किंवा महामंडप) , अंतराळ आणि भोग मंडप अशा वास्तु अंतर्भूत आहेत. भोग मंडपाची वास्तू मुळ मंदीराच्या वास्तुपासून थोडी बाजुला असली तरी तो संपुर्ण योजनेचाच एक मुलभुत घटक आहे हे नक्की. अन्य उडीया मंदीरे आणि कोनार्कचे सुर्यमंदीर यात एकच मुलभुत फ़रक दिसून येतो तो म्हणजे हे मंदीर एका योग्य आणि सुस्थीत चौथर्‍यावर बांधण्यात आलेले आहे. एक भक्कम चौथर्यावर बांधून त्यावर मंदीर बांधण्यात आलेले आहे.
    वक्रीय शिखरासहीत असलेले गर्भगृह हे उडीया शैलीच्या 'रेखा देउळ' या पद्धतीने बांधण्यात आलेले आहे. तर जगमोहन किंवा सभामंडपाचे बांधकाम हा "उडीया शैलीच्या "पिढा देउळ" या प्रकाराचा उत्कृष्ट अविष्कार आहे. दोन्ही वास्तू म्हणजे रेखा देऊळ आणि पिढा देऊळ मे मुळ प्लानप्रमाणे आतुन आयताकृती असून बाहेरून मात्र उडीया वास्तू शैलीच्या पंचरथ शैलीचे अतिषय योग्य आणि लक्षणीय उदाहरण आहे. (सर्वसाधारण आराखडा : मुख्य मंदीर + जगमोहन मंदीर)
मुख्यमंदीरालाच लागून असलेल्या या भव्य मंदीरालाच (सभामंडप) जगमोहन म्हणूनच संबोधले जात असावे. कारण तिथले गाईडलोक त्याचा उल्लेख जगमोहन असाच करीत होते. साधारण ३० चौरस मिटर आकारमान आणि तेवढीच उंची लाभलेल्या जगमोहन नामक या वास्तुला लागुनच मुख्य सुर्यमंदीर कळासासहीत उभे आहे (साधारण ६८ मिटर उंच). पुढच्या काळात कधीतरी शिखराचा भाग ढासळला गेला... (त्याची कारणे आजही अज्ञात आहेत)
   यासंदर्भात इथे गाईडकडून एक विलक्षण दंतकथा ऐकायला मिळाते. त्यानुसार त्यावेळी जगमोहनाचे शिखर बांधताना त्यात एक विलक्षण शक्तीशाली असा चुंबक बसवण्यात आला होता. तो चुंबक सर्व वास्तुचा (कळस) भार सावरून धरत असे. परंतू मध्ये काही शतकांपुर्वी मंदीरावर वीज कोसळली आणि त्यावेळी तो चुंबक निखळून पडला आणि त्या नंतर मंदीराचे शिखर ढासळायला सुरूवात झाली. ही कथा जर खरी असेल तर त्यावेळचे आपले वास्तुशास्त्र किती प्रगत असेल याची कल्पनाच केलेली बरी. नंतर शिखर कोसळायला सुरूवात झाल्यावर मंदीरात आत, गाभार्‍यात भर घालून लोकांना जाण्यास मनाई करण्यात आली. तिन्ही बाजुला असलेली दारे आता सुरक्षेच्या कारणास्तव काँक्रीटने बंद करण्यात आलेली आहेत. त्यापुर्वी वर सांगितल्याप्रमाणे आतली जगमोहनाची मुर्ती काढून बाहेरील नटमंदीरात स्थापीत करण्यात आली. जगमोहनाचे छत तीन विभीन्न स्तरात विभाजीत करण्यात आले आहे. या तिन्ही स्तरांवर अतिशय सुंदर आणि सुक्ष्म नक्षीकाम केलेली विविध शिल्पे कोरण्यात आलेली आहेत.
(सर्वसाधारण आराखडा : मुख्य मंदीर + जगमोहन मंदीर)

         जगमोहन हे त्यावेळी एकप्रकारचे सभास्थान किंवा देवाचा दरबार भरण्याची जागा. तत्कालीन उडीया मंदीरांप्रमाणे हे देखील पंचरथ पद्धतीचे बांधकाम आहे. एका विस्तृत प्लॅटफॉर्म किंवा पिठावर उभारलेल्या जगमोहनाचा आराखडा पाच आडव्या विभागांमध्ये (स्तर) विभागला गेलेला आहे. सगळ्यात खालचा भाग 'पभगा', त्यानंतर त्यावरील स्तर 'जंघा', 'बंधना' 'उर्ध्वजंघा' आणि त्यानंतरचा भाग म्हणजे 'वरंडा'. हा प्रत्येक स्तर पुन्हा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये विभागला गेलेला आहे. त्यावर मुर्ती कोरण्यासाठी किंवा नक्षीकाम करण्यासाठी छोटी छोटी खिडकीवजा आकार कोरण्यात आले आहेत. त्याला पिढा मुंडी, खाखर मुंडी आणि वज्र मुंडी अशी नावे आहेत. यापैकी पिढा मुंडीच्या रचनांमध्ये मुख्यतः यक्ष, किन्नर, फुले, नागदेवता कोरलेल्या आहेत. बाडा उर्फ जगमोहनाच्या सगळ्यात वरच्या स्तरात आठ मुक्तपणे उभ्या असलेल्या दिपकला अर्थात अष्टदिशांच्या देवतांच्या मुर्ती उभ्या केलेल्या होत्या. उदा. इंद्र (पुर्व), अग्नि (आग्नेय), यम (दक्षीण), नैरुत्य (नैऋत्य), वरुण (पश्चिम), वायू (वायव्य), कुबेर (उत्तर) आणि इशान (इशान्य) इ. यापैकी बर्‍याचशा मुर्ती चोरून परदेशी स्मगल करण्यात आल्या. यापैकी एक मुर्ती परत मिळवण्यात ओरिसा सरकारला यश आले. ती मुर्ती सध्या कोणार्क येथील वस्तु संग्रहालयाची शोभा वाढवते आहे.
          पिढा मुंडीच्या नंतर जरा वर सरकले की क्रमांक लागतो तो खाखरमुंडी रचनांचा. हे आकार बहुतांशी रिकामे आहेत किंवा बहुतेकांमध्ये काही विचित्र आकाराचे प्राणी आणि बहुतांशी अगदी लाईफ साईझ म्हणता येतील अशी कामशास्त्राशी संबंधीत शिल्पे कोरण्यात आलेली आहेत्.पुर्ण वास्तू बहुदा लोखंडी बिम्सच्या आधारावर उभी आहे. आणि मधला भिंतीचा भाग , तसेच दरवाजे बहुदा क्लोराईट किंवा तत्सम पाषाणापासुन कोरण्यात, बनवण्यात आलेले आहेत. या दरवाज्यांवर किंवा चौकटींवर म्हणु हवेतर देखील अतिषय सुक्ष्म आणि सुंदर असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. (आराखड्याच्या फोटोत डावीकडील उभे तीन आकार हे पिढा मुंडी, खाखर मुंडी आणि वज्र मुंडीचे आहेत)
       जगमोहनाला लागूनच मुख्य सुर्यमंदीर आहे. इथे बाहेरच्या बाजुने, चौकटीमधून तीन सुर्यप्रतिमा स्थापीत करण्यात आलेल्या आहेत. जे काही समोर होते ते विलक्षण भारावून टाकणारे आहे. या तिन्ही सुर्यप्रतिमा शैशव, तारुण्य आणि वार्धक्य या मानवी जीवनाच्या तीन कालावधीनुसार बसवलेल्या आहेत. काळ्या पत्थरात (क्लोराईट) कोरलेल्या या सुर्यप्रतिमा अतिषय देखण्या आणि भव्य आहेत. आपल्याकडे वैदिक काळापासून सुर्यपुजेची पद्धत आहे. पण सुर्य हा आपला देव नाही. सुर्य हा आर्यांचा देव. शेकडो युगांपूर्वी आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी आपल्या बरोबर आपले देवही आणले. त्यात सुर्य हा प्रमुख देव होता. त्यामुळेच आपल्या इतर देवांपेक्षा वेगळी एक गोष्ट सुर्याच्या प्रतिमेत आढळते ती म्हणजे सुर्यदेवाच्या पायात घोट्याच्याही वर येणारे बुट आहेत.कारण सूर्य हा इराणी (झरतुष्ट्राच्या अगोदरचे) देव आहे त्यामुळे "खरी सूर्यप्रतिमा" ओळखायची खूण ही असते.
  कोणार्कचे गाईड बर्‍याचदा भारत का इकलौता सूर्यमंदिर अशी ओळख करून देतात, मात्र कोकण किनारपट्टीवर बरीच सूर्यमंदिरे आहेत व ती अजून पूजनीय अवस्थेमधे आहेत हे त्यानाच काय कित्येक मराठी लोकाना ठाऊक नाही कशेळीची सूर्यमंदिर, अर्थात ही मंदिरे कोणार्क इतकी भव्य नाहीत हेही खरे
कोणार्क मंदिरातील सिंहासनाविषयीही अनेक मिथ्यके आहेत. कळसात असलेल्या चुंबकांमुळे ते सिंहासन हवेत तरंगायचे म्हणे! कोरलेल्या प्राण्यांमध्ये जिराफही आढळतो! [ आफ्रिकेशी व्यापार?]
सुर्यमंदीराचे दर्शन :-
         सुर्यमंदीराचा आणि कोणार्कचा इतिहास जाणून घेतल्यावर आपण या परिसराची प्रत्यक्ष फिरुन माहिती करुन घेउया. मुळ मंदीराकडे वळण्याआधी आजुबाजुचा परिसरात नजर टाकली तर आपल्या पुराण वस्तु संशोधन खात्याने (त्यांच्याकडून अपेक्षा नसतानाही) सुर्यमंदीराच्या आजुबाजुच्या निसर्गाची व्यवस्थीत निगा राखलेली आहे असे दिसते. चारही बाजुला बागा व्यवस्थित राखल्या आहेत. सगळीकडे हिरवेगार असल्याने परिसर कसा प्रसन्न वाटतो. सुर्यमंदीर आणि तेथील पुराण वस्तु खात्याचे वस्तु संग्रहालय यांचे कॉमन तिकीट एकाच ठिकाणी मिळते. २० रुपये मोजून तिकीट घेता येईल. मंदीरदर्शनाची फी १० रुपये आणि संग्रहालयाची १० रुपये. तिकीट घ्यायचे, तिथे असलेल्या गार्डकडुन तिकीट पंच करुन घेतले कि आत शिरायच आणि मंदीराकडे निघायचे.पुराण वस्तु खात्याच्या संग्रहालयाला  मंदीरातून तुटून पडलेली काही शिल्पे इथे जतन करून ठेवली आहेत.
सूर्यमंदिर पाहून आपण अवाक होतो. त्याची भव्यता चकित करून टाकते. 
      या भव्य वास्तुच्या प्रांगणात आपले स्वागत होते.... ते भोग मंडपाच्या दर्शनाने. आता भोग मंडपाचे फक्त अतिषय सुंदर कोरीव काम असलेले उभे खांब आणि पाया शिल्लक आहेत, पण जे काही आहे, तेही वेड लावायला पुरेसे आहे. 

 

भोगा मंडपाच्या दक्षिणेला एक लॅटराइट प्लॅटफॉर्म आहे ज्यात खांबांच्या काही रांगा आहेत.


 

परमेश्वराच्या भोजनासाठी म्हणुन हा भोग मंडप (भोग : नैवेद्य) उभारण्यात आला होता. अतिशय सुंदर, आणि बारीक कलाकुसर असलेला भोग मंडप त्यावेळी आपल्या परमोच्च अवस्थेत असलेल्या ओरीसाच्या अत्युच्च शिल्पकलेची साक्ष देत आजही उभा आहे. पुर्णपणे अतिषय बारीक नक्षीकाम केलेल्या एका विस्तीर्ण चौथर्‍यावर सोळा संपुर्णपणे अतिषय सुरेख नक्षीकाम केलेल्या खांबाच्या आधाराने भोग मंडपाचे हे शिल्प उभे आहे. आता फक्त चौथरा आणि खांबच शिल्लक आहेत. पण जे काही आहे ते निर्विवादपणे भव्य आणि सुंदर आहे.
भोग मंडपातून बाहेर पडले की समोर येतो तो सुर्यमंदीराचा दर्शनी भाग दिसतो. मुख्य मंदिर जरी कोसळलेलं असलं तरी ’ ढासळलेले बुरुज सांगतात, मूळचा गड किती बुलंद होता ते’ ! मंदिरासमोर दोन्ही बाजूला सिंह, त्याखाली हत्ती आणि त्याहीखाली माणूस, अशी शिल्पं आहेत. सिंह हे संपत्तीचं आणि हत्ती हे सत्तेचं प्रतीक आहे. सत्ता आणि संपत्ती माणसाला चिरडते असं दाखवणारी ही शिल्पं आहेत.
सुर्यमंदीराच्या उजव्या बाजुला एक पुरातन वटवृक्ष आपल्या स्वागताला हजर असतो..
मंदीराच्या प्रदक्षिणेला सुरूवात करायची. रविंद्रनाथ टागोर म्हणतात, "इथे पाषाणांच्या भाषेने मानवी भाषांना मागे टाकले आहे." सूर्यमंदीर पाहतांना संवेदनाशील मनाला आलेला विस्मित करणारा अनुभव शब्दांकित करणे सर्वसामान्यांना तरी कठीणच आहे.
  विज्ञानाच्या दृष्टीतून मात्र हे मंदीर हे सूर्याच्या सार्वभौम अशा वैश्विक साम्राज्याचे पर्यायाने सूर्यकेंद्री विश्वाचेच प्रतीक आहे तसेच हे आठ प्रहर, बारा महिने वगैरे कालमापनाचे देखील प्रतीक आहे. म्हणजे गॅलीलिओच्याही पूर्वी तेराव्या शतकात पाश्चिमात्य जगतात जेव्हा चर्चच्या प्रभावाखाली पृथ्वीकेंद्री खगोलशास्त्राचा पगडा होता तेव्हा भारतात मात्र आर्यभट, भास्कराचार्य यांच्यासारख्या प्रतिभावंत वैज्ञानिकांनी, गणितज्ञांनी मांडलेली सूर्यकेंद्री विश्वाची संकल्पना प्रागतिक विचारांच्या हिंदू राजांनी स्वीकारली होती. कोणार्कखेरीज जयपूरमधील आणि दिल्लीतील जंतरमंतर हे याचे आणखी पुरावे आहेत. जयपूरमधील जंतरमंतर हे प्रथम रजपूत राजे जयसिंह-२ यांनी नमुना म्हणून जयपूरला बांधले आणि त्यानंतर त्याचीच प्रतिकृती असलेले दिल्लीतील हे जंतरमंतर त्यांनीच नंतर मोहम्मद शाह यांच्या कालात इ.स. १७२७ ते १७३४ या काळात उभारले. प्रतिगामी धर्ममार्तंडानी विज्ञानात ढवळाढवळ केली नाही तर अशा अद्वितीय कलाकृती उभ्या राहतात. नाहीतर मागे राहाते वैज्ञानिकांच्या छळाच्या इतिहासाची भुतावळ.

कोणार्क सागरतीर

कोणार्क सागरतीर


कोणार्क सागरतीर

कोणार्कचा समुद्रकिनारा लोकप्रिय आहे असे महाजालावर म्हटलेले आहे. आज हा किनारा मंदिरापासून २ किमी. दूरवर गेला आहे. परंतु त्या काळी समुद्र मंदिराच्या पायापाशी होता. समुद्रकिनार्‍यावर जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा दमट वाळूत उगवलेली तिवरसदृश झाडे आहेत. मुंबईच्या किनार्‍यावर दलदलीत वाढणारी झाडे आहेत तशी. यावरून अंदाज बांधता येतो की कधीकाळी इथे नक्कीच समुद्रकिनारा होता असणार. खार पाणथळीत झाडामध्ये वाळू आणि गाळ साचून इथे जमीन तयार झाली असावी आणि त्यामुळे समुद्र मागे हटला असावा. इथल्या समुद्राची शांतता मात्र फसवी आहे. तरी मुख्य आकर्षण मात्र कोणार्क मंदीरच आहे.काही पर्यटनस्थळे अतिशय आकर्षक आणि चकाचक राखलेली असतात. आजूबाजूच्या सर्वसाधारण परिसरात एखादे दिव्य बेट उगवावे अशी वाटतात. काळाचा एक तुकडा चुकून मागे राहिल्यासारखी. पर्यटकांच्या उत्साहाने तिथले वातावरणच भारले जाते आणि तो परिसर उत्फुल्ल, जादुई होऊन जातो. काळ थबकून ते दिव्य, आनंददायी क्षण संपूच नयेत असे वाटते. तस्सेच हे ठिकाण आहे.
 प्रखर राष्ट्राभिमानाचे हे भव्य असे प्रतीक आहे. गोलाकार कळसांनी युक्त अशा कलिंग स्थापत्यशैलीतले हे मंदीर आहे. मुख्य कळस, रेखा देऊळ वगैरे आता जरी नाहीसे झाले असले तरी ते लिंगराज आणि जगन्नाथ मंदिरांच्या कळसांशी, रेखा देवळांसारखेच होते. कळसाची जमिनीपासूनची उंची मात्र या दोन्ही मंदिरांवर मात करणारी अशी २२९ फुटांची होती. अस्तित्वात नसलेल्या कळसाची उंची जालावर कशी आली कळत नाही. गणिताने काढली असावी आणि क्लिष्टता टाळण्यासाठी दिली नसावी. पण विश्वास न ठेवण्यासारखे त्यात मला तरी काही दिसत नाही. तुलनेसाठी देतो, पुरीचे जगन्नाथमंदीर आहे २१४ फूट तर भुवनेश्वरचे लिंगराजमंदीर १८० फूट. गाभार्‍यातील मूळ देवतेची मूर्ती नाहीशी झालेली आहे. सभागृह मात्र सुरक्षित आहे. आवार ८५७ फूट X ६१३ फूट आहे. सभागृह १२८ फूट उंच आहे. पूर्वमुखी मंदीर पूर्वपश्चिम आहे. सुरू आणि वालुकामय जमिनीत वाढणार्‍या इतर अनेक वृक्षांच्या छायेने इथला नैसर्गिक परिसर व्यापलेला आहे. बहुतांशी निसर्ग अजून तरी अबाधित आहे. मदिराचे दगड सांधायला कोणताही चुना किंवा सिमेंट वापरलेले नाही. या मंदिराचे दगड स्वतःच्या वजनानेच एकमेकांना नुसतेच घट्ट चिकटून आहेत. हे इथले प्रमुख वैशिष्ट्य मानावे लागेल. आवश्यक तिथे दगडांना छिद्रे पाडून लोखंडी पिनांनी सांधे पक्के केलेले आहेत. काही ठिकाणी पाषाणाची उन्हावार्‍याने झीज झाल्यामुळे उघड्या पडून दमट हवेमुळे गंजलेल्या लोखंडी पिना आजही स्पष्ट दिसतात.


मंदीराच्या डाव्या बाजुला एक छोटेसे सद्ध्या भग्नावस्थेत असलेले शिल्प आहे. याला नटमंदीर या नावाने ओळखले जाते. उपलब्ध माहितीनुसार या मंदीरात नर्तकी (देवदासी ? ) देवासमोर नृत्य करायच्या. भग्नावस्थेत असलेले हे छोटेसेच नटमंदीरदेखील अंगा खांद्यावर आपल्या तत्कालीन वैभवाच्या अनेक समृद्ध खुणा बाळगून होते.
पुर्वी केसरी वंशातील श्री पुरंदरकेसरी याने बांधलेल्या शिल्पात एक श्रीकृष्णाचे (जगमोहन) मंदीरही होते. बहुदा सुर्यमंदीराची अजस्त्र वास्तू ढासळायला (कळस) सुरूवात झाल्यावर ते बंद करण्यात आले असावे. पण त्या मंदीरातील 'जगमोहना'चे देखणे शिल्प मात्र आजही नटमंदीरात प्रतिष्ठापीत करून जतन करून ठेवले आहे.

IMG_3251.JPG




मंदिराच्या प्रवेशद्वाराशी दोन सिंह पहारा देतात. दोन्ही सिंह युद्धातील एकेका हत्तीचा संहार करतांना दाखवले आहेत. सिंह हे हिंदु धर्माचे तर हत्ती हे बौद्ध धर्माचे प्रतीक आहे. म्हणजे हिंदु धर्माने बौद्ध धर्मावर विजय मिळवला. हे दोन्ही हत्ती योद्ध्यांच्या एकेका शरीरावर उभे आहेत. सिंह हे शौर्याचे तर हत्ती हे संपत्तीचे देखील प्रतीक आहे. गजांत लक्ष्मी हा शब्दप्रयोग आपण ऐकलेला, वाचलेला आहे. म्हणजे संपत्तीने अगोदर मानवता धुळीला मिळवली नंतर शौर्याने संपत्तीवर विजय मिळवला असा देखील यातून अर्थ काढता येतो.

राजा नरसिंह देव याला खगोलशास्त्रावर अतीव स्वारस्य होते. सात घोडे हे आठवड्याच्या सात दिवसांचे प्रतीक आणि बारा चाके हे बारा महिन्यांचे प्रतीक समजले जाते. चाके अप्रतिम कोरीव कामाने नटलेली आहेत. प्रत्येक चाकाला आठ अर्‍या आहेत. दिवसाला आठ प्रहर असतात म्हणजे आठ अर्‍या हे आठ प्रहरांचे प्रतीक आहे.
आठ अर्‍यांचे चाक

मंदिरासमोर दोन्ही बाजूला सिंह, त्याखाली हत्ती आणि त्याहीखाली माणूस, अशी शिल्पं आहेत. सिंह हे संपत्तीचं आणि हत्ती हे सत्तेचं प्रतीक आहे. सत्ता आणि संपत्ती माणसाला चिरडते असं दाखवणारी ही शिल्पं आहेत.

(जगमोहन)
  वर म्हटलेले पहारा देणारे, हत्तीवरचे सिंह नटमंदिराच्या दरवाजाबाहेर आहेत. सूर्याच्या उपासनेचा एक भाग म्हणून नर्तक इथे नृत्य करीत असत. त्याच रेषेत मुख्य मंदिराला जोडून ३० फूट चौरस आणि ३० फूट उंच असे जगमोहन म्हणतात ते सभागृह आहे. ओदिशात तशी इतरही अनेक मंदिरे आहेत. परंतु हे मंदीर ओदिशातील इतर मंदिरांच्या तुलनेत जास्त स्थापत्यसंतुलित वाटते असे स्थापत्यकारांचे मत महाजालावर नोंदलेले आढळले.
 नटमंदिरामागे मंदिराची रथाकार वास्तू आहे. ओदिशाचा विजयी राजा नरसिंह देव याने युद्धरथाच्या स्वरूपात विजयाचे प्रतीक उभारले. मंदिरांचे नगर असलेल्या पुरीपासून जवळच्या ठिकाणी बांधलेले हे एक सूर्यमंदीर आहे. या स्थानाला त्याने कोणार्क असे नाव दिले. वास्तू जरी त्याच्या मुस्लीमांवरील विजयाचे प्रतीक असले तरी मंदिराचे नाव मात्र खगोलशास्त्राचेच प्रतीक आहे. खगोलशास्त्राची त्या राजाला अतीव ओढ होती. मंदिराचा प्रचंड आकार सूर्यदेवाच्या रथाचा आहे. रथ सात स्वर्गीय घोड्यांनी ओढलेला आहे आणि रथाला चाकांच्या बारा जोड्या आहेत. यापैकी आता दोनच घोडे शिल्लक आहेत.  तेही भग्नावस्थेत.
सूर्यदेवाच्या रथाचे घोडे आणि एक चाक.
डाव्या बाजुला दर्शनी बाजूला सात अश्वांपैकी आता फक्त दोन शिल्लक आहेत, भारावल्यासारखा आपण मंदीराच्या चारीबाजुनी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली कि नृत्यकला, यक्ष किन्नर यांच्याबरोबरच कामशास्त्रातील विविध श्रुंगारीक आसने अशा विभीन्न प्रकारांनी नटलेली ती नितांत सुंदर शिल्पे बघताना डोळे एका जागेवर ठरत नाहीत. हे एवढं भव्य, विशाल आणि तरीही इतकं सुक्ष्म नक्षीकाम केलेलं महाशिल्प उभे करायला किती वेळ लागला असेल्..किती जण त्यासाठी राबले असतील? त्या पुरंदरकेसरी ने किंवा नरसिंहदेवाने त्यांच्या प्रजेसाठी काय केले माहीत नाही, पण हे अद्वितीय मंदीर उभारून अखंड भारताला मात्र एक खुप मोठा सन्मान प्राप्त करून दिला आहे एवढे नक्की.

(प्रदक्षिणा मार्ग )
कोणार्क मंदिर जर का गोर्‍या साहेबाने बंद करून ठेवले नसते तर ते एव्हाना पडून पण गेले असते. मुख्य मंदिर आतमधून पूर्णपणे रेबिटने भरलेले आहे. आणि त्यामुळेच वरचा ढाचा अजून उभा आहे.

  इथे बाहेरच्या बाजुने, चार दिशांना, चार सुर्यप्रतिमा स्थापीत करण्यात आलेल्या आहेत. ( मात्र फक्त तीनच पाहता आल्या, कारण सुर्यमंदीराच्या बर्‍याचशा भागात सुरक्षेच्या कारणास्तव सामान्य पर्यटकांना प्रवेश नाही.)आपल्याला गाईड जी माहिती देतात त्यानुसार बाहेरच्या बाजूस तीन सूर्यप्रतिमा आहेत आणि त्या बालक(सकाळ) , तरूण (दुपार) आणि वृद्ध (संध्याकाळ) अशा ठेवल्या होत्या व त्या त्या वेळेप्रमाणे त्यावरती सूर्याची किरणे पडतात. सध्या या मूर्ती पुराणतत्त्व खात्याने या तीन कमानीमधे बसवल्या आहेत.
कोणार्कच्या मंदिरातील मूळ पूजेची मूर्ती नक्की कुठे हे माहित नाही. मात्र, जगन्नाथ पुरीच्या मंदिराच्या आवारामधे एक सूर्याची मूर्ती आहे तीच कोणार्कमधली असे पुजारी व गाईड सांगतात, इतिहासतज्ञ त्याला दुजोरा देत नाहीत.
कोणार्कचे नटमंदीर
गाभार्‍यावरचे आणि नटमंदिरावरचे छत पडलेले आहे.


 

 

 

 

 

 

 

"गाभार्‍याला तीन बाजूंनी पुढे आलेल्या सूर्यदेवाच्या तीन सुंदर मूर्तींमुळे शोभा आली आहे. पूर्वाभिमुख मंदिरात सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे थेट या मूर्तीपर्यंत पोहोचतात. दररोज या तीन सूर्यमूर्तींपैकी किमान एका तरी सूर्यमूर्तीवर सकाळची कोवळी सूर्यकिरणे पडावीत अशी योजना स्थापत्यकारांनी केलेली आहे." असे वर्णन महाजालावर मिळते. परंतु या सूर्यमूर्ती आता गायब आहेत असे वाचले होते.गाभारा आणि जगमोहन एकाच चौथर्‍यावर आहेत. मुख्य मंदिरावर सर्व बाजूंनी नक्षीदार वेलबुट्ट्या आणि भौमितिक आकृत्या कोरलेल्या आहेत तसेच नर्तकांच्या, यक्षांच्या तसेच देवदेवतांचा भावविभोर नृत्याकृती आहेत.
वेलबुट्ट्या आणि नृत्याकृती







कामुक शिल्पाकृती

 

 

 

 

 

 

 कोणार्कबद्दल आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इथे असलेल्या कामुक कोरीव शिल्पांची संख्या, काहींच्या अंदाजानुसार कोणार्कच्या सर्व नक्षीकामांपैकी 40% कामुशिल्प किंवा काम दृश्ये आहेत. अशा गोष्टींसाठी सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे अर्थातच खजुराहो हे आहे , मात्र कोणार्क येथे अशा कलेचे प्रमाण अधिक प्रचलित असून येथील  कोरीव काम थोडे चांगले जतन केले गेले आहे. काही नृत्याकृतीत कामसूत्रातून घेतलेली कामुक हावभाव करणारी जोडपी आहेत. कालौघात वातावरणामुळे शिल्पे झिजली आहेत परंतु मूळ शिल्पातल्या कोरीवकामाचे सौंदर्य लपत नाही.

येथील आकृतिबंध प्रचंड वैविध्यपूर्ण आहेत; कामुक जोडपे, विविध पोझ, नाग, व्याला, सैनिक, हत्ती, दरबारातील देखावे, पण दैनंदिन जीवनातील प्रथा आणि विधी यांचे चित्रण करणार्‍या शिल्पांमध्ये एका तरुणीचे शिल्प थक्क करणारे आहे. एक स्त्री अग्नीवर पाय ठेवत असल्याचे दिसते, याचा अर्थ तज्ज्ञांच्या मते बाळंतपणानंतर योनीतून बरे होण्याची प्रक्रिया दर्शवते. ओडिशातील बोंडा जमात आजही ही प्रथा आहे.

इतिहासात मानवाने मह्त्वाच्या विविध घटनांची नोंद करणे, भविष्यातील लोकांसाठी संदेश देणे, आपल्या भावना, आपले तत्वज्ञान याची नोंद करणे यासाठी वाङ्मयातून, दस्तावेजामधून आणि चित्रे, शिल्पे आदि कलाकृतीमधून जागोजाग प्रतीकांचा वापर केलेला आहे. रामायण, महाभारत, ओडिसी इलियड इ. प्राचीन महाकाव्यापासून आधुनिक काळातील साहित्यिकांपर्यंत कित्येकांनी नी आपापल्या साहित्यात विविध प्रतीकांचा अप्रतिम असा सौंदर्यपूर्ण वापर केलेला आहे तर काही अभिनव प्रतीके स्वतःच निर्मिलेली आहेत. विविध वास्तूत, शिल्पात देखील अशाच विविध प्रतीकांचा वापर केलेला आहे.



सूर्यमंदिराची रचना रथाच्या आकारात केलेली आहे. दोन्ही बाजूंना बारा-बारा चाकं आणि पुढे रथ ओढणारे ७ घोडे. कोणार्कच्या सूर्यमंदिराची ’ ओळख’ म्हणता येईल असं शिल्प म्हणजे हीच सुप्रसिद्ध चाकं. जुन्या वीसच्या नोटेवर आणि नवीन दहाच्या नोटेवर याच चाकाचं चित्र आहे.

3.jpg4.jpg

रथाचे घोडे मात्र आता भंगून गेलेले आहेत. चाकंही काही सगळी सुस्थितीत नाहीतच. ही चाकं पूर्वपश्चिम दिशेने आहेत आणि रोचक बाब म्हणजे ही चाकं वापरून आपल्याला दिवसाची वेळ सांगता येते. एखादी सरळ काठी चाकाच्या मध्यबिंदूकडे रोखून धरली, की तिची सावली कुठे पडते यावरून अचूकपणे वेळ कळते. कोणार्कमधे सर्वात जास्त बघन्यालायक काय असेल तर ते रथाची चोवीस चक्रे. प्रत्येक चक्रावर वेगळ्या मूर्ती. वेगळी थीम. आणि त्या चक्रावर पडणार्‍या सावलीवरून अचूक वेळदेखील सांगता येते.

रथाच्या चाकात आर्या (स्पोकस ) मधे जे गोल आहेत . त्यात नायिकेची पूर्ण दिनचर्या दाखविणार्‍या मुद्रा आहेत.चित्र मोठे करून पाहिल्यास थोडी कल्पना येते. 

 उत्तरायणात उत्तर बाजूच्या चाकांवर सूर्यप्रकाश पडतो, दक्षिणायनात दक्षिण बाजूच्या चाकांवर. प्रत्येक चाकावर सुरेख नक्षीकाम आहे. मंदिराला पूर्वेच्या बाजूला तीन दरवाजे आहेत. सूर्य जेव्हा मकरवृत्तावर जातो (उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस), तेव्हा सकाळी सूर्य उगवल्यावर त्याचे किरण मुख्य दरवाज्याच्या दक्षिणेकडे असलेल्या दरवाजातून आत शिरतात. याउलट जेव्हा सूर्य कर्कवृत्तापर्यंत जातो, (उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस) तेव्हा मुख्य दरवाज्याच्या उत्तरेकडे असलेल्या दरवाजातून सूर्यकिरण आत शिरतात. जेव्हा दिवस-रात्र समसमान असते, म्हणजेच ज्या दिवशी सूर्य बरोबर विषुववृत्तावर असतो, तेव्हा सकाळी पहिले सूर्यकिरण मधल्या मुख्य दरवाजातून आत शिरतात. इ. स. तेराव्या शतकात हे मंदिर बांधलेलं आहे. पुरीचं जगन्नाथ मंदिर आणि भुवनेश्वरचं लिंगराज मंदिरही याच सुमारास बांधलं गेलेलं आहे.
सूर्यमंदिरावरची शिल्पकला अतिशय सुंदर आहे. अनेक कथा, प्रसंग त्या दगडी शिल्पांमधून जिवंत केलेले आहेत. मंदिराच्या पाठीमागे उषा आणि छाया (सूर्यदेवाची मंदिरे) आहेत. 

10.jpg
यात समुद्रमंथनाचा देखावा आहे.

5.jpg
यात श्रावणबाळाची कथा आहे.

9.jpg

हे अजून एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे. यात कलिंगाचा राजा हत्तीवर बसलेला दाखवला आहे आणि त्याला भेट म्हणून एक जिराफ नजर केलेला दाखवला आहे. जिराफ या आफ्रिकन प्राण्याचा जुन्या भारतीय शिल्पकलेतला हा एकमेव उल्लेख आहे. अरबी व्यापार्यांनी आफ्रिकेतून हा जिराफ आणून कलिंगाच्या राजाला नजर केला असावा.

 

 जगमोहन प्रवेशद्वार (हा फोटो आहे - 1890,)

तर हा फोटो आहे २०२० चा

2.jpg

हे मंदिर दगडी असलं तरी दगड एकत्र ठेवण्यासाठी आत लोखंडी कांबींचा वापर केलेला आहे.

6.jpg

जगमोहनाचे जतन आणि स्थिरीकरण करण्याच्या प्रयत्नात, हॉलचा आतील भाग खूप पूर्वी विटांनी बांधला गेला आणि वाळूने भरला गेला, जी छतावरून छिद्र करून पोकळीत ओतली गेली. प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी असलेल्या एका मोठ्या दगडावर असे शब्द कोरलेले आहेत:

जुन्या भारतीय वास्तुकलेचा हा उत्कृष्ट नमुना जतन करण्यासाठी 1903 मध्ये बंगालचे आयएसओ लेफ्टनंट गव्हर्नर माननीय जेए बोर्डिलॉन यांच्या आदेशाने आतील भाग भरण्यात आला होता '

कोसळलेल्या मंदिरातली काही शिल्पं कोणार्कमधल्याच संग्रहालयात ठेवलेली आहेत.  

8.jpg

काही मोठे दगडी भाग मंदिराच्या आवारात ठेवलेले आहेत. प्रचंड अवजड अशा लोखंडी कांबीही आहेत.

 

 

 

 

 

 

पिरॅमिडच्या आकाराच्या मंदीराच्या शिखराच्या बाहेरच्या बाजुला वरच्या स्तरावर वादन करणार्या स्त्रीयांची आणखी शिल्पे आहेत, ती इतकी उंचावर आहेत की उघड्या डोळ्यांनी तपशील समजणे जवळजवळ अशक्य आहे. एकतर आपल्या जवळ टेलीफोटो लेन्स पाहिजे किंवा दुर्बिण तरी.पण त्यातून या कलाकृतींचा अस्वाद घेतला कि थक्क व्हायला होते.
 
 
 
 
 
छतावरचे नक्षीकामाचे बारकावे थक्क करणारे आहेत.

कोणार्क सूर्य मंदिर दररोज सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत खुले असते. सकाळी लवकर मंदिराला भेट देणे हे सोयीचे.

कोणार्कला जायचे कसे?

ट्रेन अथवा विमानाने भुवनेश्वर आणि तिथून मग बस (खाजगी बसेस सुटतात भुवनेश्वरहून). पुरी, कोनार्क एका दिवसात सहज होण्यासारखे आहे. भुवनेश्वर आणि पुरी इथे चांगली होवू शकेल. कोनार्कमध्ये काही विशेष हॉटेल्स नाहीत. भुवनेश्वरला राहणे उत्तम.
 कोणार्कवरून पुरीला जाणारा रस्ता मात्र खूप सुंदर आहे. पूर्ण समुद्रकिनार्‍याच्या बाजूने हा रस्ता जातो. इथे वाटेमधे एका देवीच्या देउळ लागते. देवळाच्या आवारामधे एक डोल्फिनचा सांगाडा ठेवलाय. उग्र अशी कालीची मूर्ती आहे.हि कोळ्याची देवी आहे. त्यामुळे इथे देवीला प्रसाद म्हणून तळलेले मासे दाखवले जातात.

 

    कोणार्क डान्स फेस्टीवल : -
 दरवर्षी डिसेंबरमध्ये इथे अभिजात भारतीय शास्त्रीय नृत्याचा समारोह होतो. यात ओडिसी शैलीचीही नृत्ये असतात. कोणार्क इथला नृत्य महोत्सवसुद्धा पाच दिवसात भरवला जातो. नृत्य महोत्सव आणि त्याच्याच बरोबर होणारा हा सॅण्ड आर्ट फेस्टिव्हल या दोन्ही उत्सवांची जगभरात नोंद घेतली जाते. भारतीयांसोबतच परदेशी पर्यटकसुद्धा याकाळात इथे आवर्जून उपस्थित राहतात. नृत्य महोत्सव बघायला आलेल्या रसिकांना तिथून दोनच किलोमीटरवर असलेला सॅण्ड आर्ट फेस्टिवलसुद्धा बघता येतो. दुपारपासून वाळूशिल्पे करण्याचे काम सुरु होते आणि ते जवळजवळ सूर्यास्तापर्यंत पूर्ण होते. या कलाकारांची कला मनसोक्त अनुभवून आपण तिथेच २ कि. मी. वर असलेल्या डान्स फेस्टिवलला जाऊ शकतो, नव्हे जायचेच असते. हे दोन्ही उत्सव हाच तर ओडीशाच्या कलेचा मोठा खजिना आहे. नृत्य महोत्सव हा संध्याकाळी ६ वाजता सुरु होतो. कोणार्कच्या सूर्यमंदिराच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव केला जातो. मोठ्या हिरवळीवर रंगमंच उभारलेला असतो आणि त्याच्यासमोर स्टेडीयम सारखी बसण्याची व्यवस्था केलेली असते. देशभरातून कलाकार या उत्सवात आपली नृत्यकला सदर करण्यासाठी येत असतात. शिवाय खास ओडिसी नृत्याचा कार्यक्रम तर ठरलेला असतोच. या कार्यक्रमासाठी तिकीट आहे. ही तिकिटे अनेक हॉटेल्समध्येही मिळतात नाहीतर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध असतातच. संपूर्ण अंधार आणि दिव्यांच्या रचनेमुळे उजळत जाणारे सूर्यमंदिर आणि त्याच्यासमोर होत असलेला हा नृत्य महोत्सव पाहून डोळ्याचे पारणे फिटते. ड्रोनद्वारे त्याचे होणारे चित्रीकरण आणि बाजूलाच असलेल्या दोन मोठ्या पडद्यावर दिसणारे त्याचे चित्रण फारच देखणे असते.

कोणार्क सँड आर्ट फेस्टीव्हल :-
         समुद्रावर वाळूत किल्ला करणे किंवा घर बांधणे हा प्रत्येकाचा अगदी आवडीचा खेळ असतो. केव्हा ना केव्हा आपण हा सुंदर खेळ वाळूत खेळलेला असेलही. पण याच खेळाचे शास्त्रोक्त आणि भव्य स्वरूप आपल्याला ओडिशा इथे या सँड आर्ट फेस्टिवल मध्ये बघायला मिळते. वाळूशिल्प ही कला त्यानिमित्ताने जागतिक पातळीवर गेलेली दिसते. ओडिशा सरकारच्या या उपक्रमामुळे कलाकारांना प्रोत्साहन आणि उत्तेजन दिले जाते. त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात रोज एक संकल्पना घेऊन वाळूचे शिल्प करायचे असते. गेल्या वर्षी भुवनेश्वरमध्ये विश्वचषक हॉकीचे सामने खेळले गेले. त्यामुळे तिथे वारसा, महिला सक्षमीकरण, प्लास्टिकचा भस्मासुर यासोबत हॉकी ही सुद्धा संकल्पना ठेवलेली होती. प्रत्येक कलाकाराने या संकल्पनेनुसार शिल्प करायचे असते. त्यांना त्याच्यासाठी पाच तासांचा वेळ दिला जातो. वाळूशिल्पे करताना ती भुसभुशीत होऊ नयेत म्हणून मधून मधून त्याच्यावरती पाणी शिंपडले जाते. याकामी अनेक स्वयंसेवक कलाकारांना मदत करत असतात. पर्यटकांना सुद्धा वाळूशिल्पे कशी तयार केली जातात याचे प्रात्यक्षिक तिथे पाहता येते.




   
   कोणार्कच्या चंद्रभागा बीचवर एका सलग रांगेत उभी असलेली ही वाळूशिल्पे पाहताना तिथून पाय हलत नाहीत. प्रत्येक वाळूशिल्पावर रंगीत छत्रीचे आच्छादन असते. समोर समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, त्यावर डोलणाऱ्या नौका आणि त्या पार्श्वभूमीवर इथे वाळूत साकारलेली हे अत्यंत देखणी वाळूशिल्पे. सगळा परिसर कलेच्या या अलौकिक आविष्काराने भारावलेला असतो. निसर्गाने आधीच नटलेल्या ओडिशाचे सौन्दर्य, या उत्सवांमुळे आणि तो पाहायला आलेल्या पर्यटकांमुळे अजूनच खुलून दिसते.
       सॅण्ड आर्ट म्हणजे वाळू शिल्पकला हळूहळू भारताच्या विविध प्रांतात आता प्रसिद्ध होऊ लागली आहे. दरवर्षी इथल्या उत्सवामध्ये गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ इथल्या कलाकारांचा सहभाग असतो. त्याचसोबत श्रीलंका, जपान, इटली, जर्मनी, स्पेन, नॉर्वे या देशातील कलाकार सुद्धा इथे हजेरी लावतात आणि आपली वाळूशिल्प कला सादर करतात. त्याचसोबत महाराष्ट्रातील काही कलाकार सुद्धा इथे आपली वाळूशिल्प कला सादर करण्यासाठी आवर्जून येतात. आपल्याकडे कोकण पर्यटनात वेंगुर्ला, देवगड, विजयदुर्ग, कुणकेश्वर इथल्या समुद्र किनाऱ्यावरसुद्धा वाळूशिल्पे साकारली जाऊ शकतात. मात्र आपल्याकडे सर्वथरात असलेली कमालीची उदासीनता याच्या मुळावर आलेली दिसते. ओडिशा सारखे छोटेसे राज्य आपल्याकडे असलेल्या वारशाचे इतके सुंदर मार्केटिंग करत असताना आपले राज्य मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसते.
आणखी एक महत्त्वाचे म्हणजे एका खग्रास सूर्यग्रहणाचा मार्ग कोणार्कवरून गेला होता.

 मायादेवी मंदिर

मुख्य मंदिराच्या पश्चिमेस सूर्याच्या एका पत्नीच्या नावावर असलेल्या एका लहान मंदिराचे अवशेष आहेत, जरी असे मानले जाते की ते सूर्यासाठी बांधले गेले होते.

 

 

 

 

 

 

 आज जे अवशेष दिसतात ते जवळजवळ पूर्णपणे वाळूने गाडले गेले होते आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला उत्खनन करण्यात आले.. हे मंदिर, जे मुख्य मंदिरापूर्वी बांधले आहे असे मानले जाते, इथे बंदिस्त आवार आणि थोडी झाडी दिसते.

 

 

 

 

स्थानिक आख्यायिका सांगते की या मंदिरातील एक मुर्ती (रामचंडी) मुस्लिम आक्रमकांनी जेव्हा मंदिर परिसरावर कब्जा केला तेव्हा काढून टाकली होती आणि ती आता कोणार्कपासून ८ किमी अंतरावर असलेल्या मंदिरा असून तिथे पूजा केली जाते.

 

 

मंदिराच्या गर्भगृहाला पुजेनंतर पाणी जाण्यासाठी जो मार्ग असतो, त्याला तोंडात मासे असलेले मगरीचे डोके दिसते.

 

 

 प्रचंड पुतळे  
     
मंदिराच्या परिसराच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील चौथर्यावर उत्तर बाजुला दोन हत्तीची शिल्प आणि दक्षिण बाजुला दोन युद्धसज्ज योध्दे होते जे आता त्यांच्या मूळ स्थानावरून हलवण्यात आले आहेत.
    हे ओडियाच्या शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने आहेत आणि यांच्यावर एकेकाळी प्लॅस्टर केलेले होते तसेच या पुतळ्यांना गडद लाल रंगात रंगवलेले होते असे मानले जाते.

विष्णू मंदिर

विष्णु मंदिर मुख्य सुर्य मंदीराच्या परिसराच्या दक्षिण-पश्चिम कोपर्यात आहे.हे छोटे मंदिर 1956 मध्येच सापडले.  मंदिरात भगवान विष्णूची मुर्ती आहे, ज्यामुळे हे सिद्ध होते की कोणार्क येथे केवळ सूर्याचीच पूजा केली जात नव्हती. आज या मंदिराचे थोडे अवशेष दिसतात. 

नवग्रह मंदिर (नऊ ग्रह मंदिर)

 कोणार्क मंदिराच्या आवारातच हे एक नवग्रह मंदिर आहे. इथे अजून पूजा चालते. मात्र इथे जर गेलं तर खास ओरिसाच्या पंड्याचा अनुभव येतो. आठवड्यातून कधीही जा..आज अमुक वार है, अमुक ग्रहका वार. पूजा कराईये बस्स पाचसो रूपयेमे, आप दान धरम करेंगे तो गरीब ब्राह्मण भोजन करेगा.. "  असे सांगून पैसे उलळले जातात. ओरिसामधे फिरताना या पंड्यापासून फार जपून फिरावे लागते. हातोहात लुटत जातात ते.
 

 

         नवग्रह मंदिर ६ मीटर लांब, १.२ मीटर उंच आणि २ मीटर आकाराचे असून येथे एक प्रचंड दगडी शिळा ठेवण्यासाठी हे बांधले गेले. काळ्या क्लोराईट दगडात नऊ ग्रहांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत; सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतू. नवग्रहदेवता कोरलेल्या एका प्रचंड आडव्या तुळईसारख्या शिळेला नवग्रहशिळा म्हणतात. ही नवग्रहशिळा मंदिराचे रक्षण करते असे मध्ययुगीन स्थापत्यात मानले जात होते ओदिशातील बहुतेक मंदिरात प्रवेशद्वारापाशीच अशी नवग्रहशिळा दिसून येते. मुख्यशाळेच्या म्हणजेच जगमोहनच्या समोरील दरवाज्यावर सुमारे १८ फुटांवर एक सजलेली नवग्रहशिळा बसवलेली होती. क्लोराईटची ही शिळा १९ फूट १० इंच लांब, ४ फूट ९ इंच रुंद आणि ३ फूट ९ इंच उंच आहे आणि हिचे मूळ वजन २६.२७ टन होते. इ. स. १६२८ मध्ये खुर्दाच्या तत्कालीन मांडलिक राजाने (याचे नाव देखील नरसिंह देव असे होते) ती दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला होता.
"नवग्रहशिळेवरील प्रतिमा कोरण्याचे काम मात्र नीट केलेलं नाही. बर्‍याच प्रतिमा समूहाने एकाच आकारात बनवलेल्या वाटतात. बहुतेक मूर्तींच्या हातात जपमाळ आणि कमंडलू असून उंच टोकदार मुकुट घालून कमळावर बसलेल्या दिसतात. पुराणात याचे स्पष्टीकरण सापडते.

 

  कठोर काळाच्या फेर्‍यातून मात्र नवग्रहशिळा देखील काही सुटली नाही आणि फार काळ ती आपल्या जागी स्थिर राहू शकली नाही. १९व्या शतकाच्या शेवटी बंगाल एशियाटिक सोसायटीच्या सभेच्या वेळी समुद्रतीरापर्यंत ट्रामगाडीची सेवा सुरू करताना बंगाल सरकारने शिळा कलकत्त्याला नेण्याचा प्रयत्न केला. परंतु जेमतेम २०० फूट ती वाहून नेल्यावर त्यांच्याकडील निधी संपून गेला. नंतर पुन्हा काही वर्षांनी तसाच प्रयत्न झाला. वाहून नेणे सोपे जावे म्हणून शिळेचे दोन भाग करण्यात आले. तरीही प्रचंड वजनामुळे आणि वालुकामय मार्गामुळे ती काही हालवता आली नाही. शेवटी दोन फर्लांगावर ती सोडावी लागली. इथे ती साठ वर्षांपेक्षा जास्त काळ पडून होती. अगदी अलीकडे भारत सरकारने कोणार्क मंदिराच्या आवाराजवळच एका मंडपात तिची स्थापना केली. सध्या शिळेचा मोठा भाग आवाराबाहेर आग्नेय दिशेला आहे. आतां दर शनिवारी तसेच मकरसंक्रातीला अनेक लोक या शिळेची म्हणजे नवग्रहांची होमहवनादी पूजा करून नैवेद्य अर्पण करायला कोणार्कला जमतात. " अशी माहिती मिळते .
  कोणार्कला भेट देणार्‍यांपैकी ९९% लोक नवग्रह मंदिर हे मंदिर भेट देत नाहीत.सुर्य मंदीर संकुलाच्या अगदी उत्तरेला हे मंदीर आहे.मुख्य आवारातून बाहेर पडल्यानंतर लगेच डावीकडे वळून इथे पोहोचू शकता.

 चंद्रभागा मंदीर :-
कोणार्कच्या समुद्रतटावर हे मंदीर आहे. जवळ असलेल्या पण आता कोरड्या पडलेल्या चंद्रभागा नदीवरुन या मंदीराचे नामकरण झाले आहे. या मंदीरात भगवान सुर्याची मुर्ती आहे. 
 माँ रामचंडी मंदीर :-
कुशभद्रा नदीच्या किनार्यावर हे रामचंडी मंदिर आहे. या मंदीरात रामचंडी देवीची मुर्ती असून ती कोणार्क क्षेत्राची रक्षक देवता मानली जाते.
 

 नृसिंहनाथ  :-

ओडीशाच्या सहलीत ओडीशा राज्यात असलेले पण छत्तीसगडची राजधानी रायपुरपासून जवळ असलेल्या नृसिंहनाथ ( स्थानिक उच्चार नरसिंगनाथ ) आणि हरिशंकर या दोन मंदीराना भेट देता येईल. रायपुरला मुक्काम करुन बसने किंवा टॅक्सीने चार तासाचा प्रवास करुन नृसिंहनाथला जाता येते. राहायला इथे ओरिसा पर्यटन खात्याचे यात्री निवास आहे. मात्र फारसे स्वच्छ नाही. मंदिराचे अतिथी निवास मात्र बरे आहे. खोलीचे भाडे नाममात्र आहे. मंदिराला देणगी पण द्या म्हणाला. जेवणाला हॉटेले नाहीतच. फक्त टपर्‍या. त्याही ग्रामीण. पण अगदीच गलिच्छ. स्वच्छतेचे तसे वावडेच. त्यापेक्षा मंदिरातच ‘भोग’ चे जेवण मिळते ते जेवणे सोयीचे. जेवणाची वेळ दुपारी १२.०० आणि रात्री ८.००. मंदिरातल्या आवारात फलकावरही ही वेळ लिहिलेली आहे.
   पवित्र अशा गंधमादन पर्वतराजीत वसलेले हे मदीर आहे आहे. इथे गंधमर्दन असे म्हणतात. इ.स. १३१३ साली पाटण्याचा गर्ग राजा बैजल सिंह देव याने या ऐतिहासिक मंदिराचा पाया घातला.
      आता नृसिंहमंदीरमहात्म्य. सुमारे सहाशे वर्षांपूर्वी जमुना कंधुनी नावाच्या एका साध्वीने ‘नृसिंह चरित्र’ नावाचे स्तोत्र रचले. या स्तोत्रात मार्जार केसरीची थोरवी वर्णिली आहे. मूषकासूर नावाचा एक दैत्य फार मातला होता आणि तो जनतेचा फार छळ करीत असे. विष्णूने मग मार्जार केसरी म्हणजे नृसिंहावतार घेतला आणि तो मूषकाला खायला धावला. परंतु बिळात शिरलेला मूषकासूर काही बाहेर येईना. बिळाची आणि बिळाबाहेर वाट पाहाणार्‍या मार्जारकेसरीच्या प्रतिमा आजही दिसतात. या पुराणकथेसाठी हे मंदीर ख्यातकीर्त झालेले आहे.
       या भूमीत गाडल्या गेलेल्या परंतु त्या काळापासून दुष्ट शक्तीपासून जनतेचे रक्षण करणार्‍या नृसिंहाचे प्रतीक म्हणून हे मंदीर आहे. मंदिराबद्दल इतरही अनेक आख्यायिका ज्ञात आहेत.
     सुमारे ४५ फूट उंच असलेले हे मंदीर दोन भागात विभागलेले आहे. सिंहद्वारातून आपण मंदिराच्या आवारात शिरतो.
सिंहद्वार
खाली स्वच्छ लाद्या. आत गेले की समोर मार्गिका. मार्गिकेच्या सुरुवातीलाच उजव्या हाताला जगमोहन म्हणजे सभामंडप. डाव्या हाताला एनॅमलने रंगवलेली शिल्पे, एक झाड त्याभोवती पार, पारालाही लाद्या बसवलेल्या.
दुसरे आतले प्रवेशद्वार
इथे आपण सिंहद्वाराकडे आत प्रवेश केलेला असतो. मार्गिकेमधून सरळ गेल्यावर पुढे आणखी एक प्रवेशद्वार दिसते
सिंहद्वाराकडे आतून पाहतांना
दुसरे आतले प्रवेशद्वार

तर डाव्या बाजूला उतरायला घाटाच्या पायर्‍या. खाली उतरणार्‍या घाटाच्या पायर्‍या आपल्याला नेतात. दोन गोमुखातून येणार्‍या सुंदर झर्‍याच्या काठी. असे हे निसर्गसुंदर स्थान आहे.
गोमुखातून येणारा झरा
गोमुखातून येणारा झरा

सुरेख छोटेखानी मंदिरे आणि शिल्पे
झर्‍याच्या किनारी काही छोटेखानी मंदिरे आणि शिल्पे
सुरेख छोटेखानी मंदिरे आणि शिल्पे
मंदिराचे भग्नावशेष
आणि काही पुरातन मंदिराचे जीर्ण भग्नावशेष.
मंदिराचे भग्नावशेष

डोंगर उतारावर असल्यामुळे मंदिरात आपोआप मजले निर्माण झालेले. एवढी सुंदर मंदिरे का बरे सोडून द्यावी लागली असावीत? असा प्रश्न पडतो. सोडून दिल्यामुळे पडली असावीत की पडझड झाल्यामुळे सोडली असावीत? की लुटल्यावर बाटवल्यामुळे अगोदर सोडली आणि मग पडझड झाली? की आक्रमकांनी फोडली? या सर्व प्रश्नाची उत्तर द्यायला मार्गदर्शक उपलब्ध नाहीत. इतिहासाच्या मौनामुळे खिन्न वाटते.
पायर्‍या चढून मार्गिकेमधून पुढे येऊन पुढील प्रवेशद्वारातून सरळ समोर पाहिले तर मंदिराच्या डाव्या बाजूने पुढे सरळ गेल्यावर डोंगराच्या कडेकडेने चढत चढत वळण घेत बर्‍याच पायर्‍या वरवर जातात.
डोंगरावर जाणार्‍या पायर्‍या
डोंगरावर जाणार्‍या पायर्‍या

डावीकडे लहानसा धबधबा. या धबधब्यातलेच पाणी झर्‍याच्या रूपाने खाली गोमुखातून जात होते. डोळ्यांचे पारणे फिटावे असे दृश्य. प्राचीनत्त्वाचे व्यक्तिमत्त्व ल्यालेला, काहीसा राकट पण अस्सल रांगडा निसर्ग.
छोटा धबधबा
छोटा धबधबा

तर मार्गिकेच्या उजव्या बाजूला गोलाकार पायर्‍या वर गेलेल्या. वर गर्भगृहावरचे वैशिष्ट्यपूर्ण रेखा देऊळ.
वर जाणार्‍या पायर्‍या
वर जाणार्‍या पायर्‍या
रेखा देऊळ
रेखा देऊळ

रेखा देऊळ पाहून सार्थक होते.  रेखा देऊळच्या बाजूला डोंगरातल्या दगडात खोदलेली काही शिल्पे. पण काही खास नव्हती. शिल्पांच्या बाजूने पण काही पायर्‍या वर गेलेल्या दिसतात.

या स्थळाचा  मिळालेली माहिती, महिमा खालीलप्रमाणे:
१. मंदिराच्या परिसरात कावळा दृष्टीला पडत नाही.
२. नृसिंहाच्या जन्मदिनी नृसिंह चतुर्दशीला जमुना कंधुनीने अर्पिलेल्या कंदाचा नैवेद्य दाखवतात.
३. दुर्मिळ अशा आयुर्वेदिक दिव्यौषधी इथे बारमास मिळतात. खरेच इथे ज्येष्ठमध, अश्वगंध, ब्राह्मी, जटामांसी, शिकेकाई, पिंपळी, वगैरे आणि फार माहिती नसलेल्या अनेक औषधी वनस्पती रस्त्यावर विकायला उपलब्ध दिसतात.
४. दररोज तसेच यात्रांच्या दिवशी इथे दुर्मिळ वनौषधींचा बाजार भरतो.
५. इथून हरिशंकर पहाडावर ट्रेकिंग करीत जाता येते.
६. सुंदर गुलाब असलेली बाग इथे आहे.
७. मंदिराच्या उत्पन्नाचा ५ टक्के हिस्सा हा खून झालेल्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी वापरला जातो. ही प्रथा तेव्हांचे सहाय्यक आयुक्त श्री प्रमोद कुमार राऊतराय यांनी सुरू केली.
८. गोवध, मांजर मारणे वा सर्पहत्या अशा पापांबद्दल प्रायश्चित्त देऊन पापक्षालन केले जाते.
९. पिंडदान इ. कार्यासाठी या पवित्र ठिकाणाला छत्तीसगडची गंगा असे म्हणतात.
१०. दुर्मिळ अशी लालतोंडी माकडे इथे आढळतात.
११. इथे अष्टभुज गणेश आहे.
१२. अप्रतिम निसर्गसौंदर्य.
१३. अकरा जिवंत झरे आहेत.
१४. औषधी वनस्पतींच्या लागवडीचे केंद्र इथे आहे.
१५. थंडगार छाया असलेले विस्तीर्ण आवार आहे.
प्रेक्षणीय स्थळांची अंतरे खालीलप्रमाणे:
१. पैकमल ते नृसिंहनाथ ४ किमी.
२. सिंहद्वार ते मंदिर ० किमी.
३. मंदीर ते चलधार धबधबा ४०० मी.
४. मंदीर ते भीमधार ४२५ मी.
५. मंदीर ते सीताकुंड ५०० मी.
६. मंदीर ते मन्हुपांडव १.५ किमी.
७. मंदीर ते कपिलधार ४ किमी.
८. मंदीर ते सप्तधार ७ किमी.
९. मंदीर ते सत्यांब ९ किमी.
१०. मंदीर ते भीममध्व ११ किमी.
११. मंदीर ते सुखस्थळ (हॅपी पॉईंट) घाटमाथा १२ किमी.
१२. मंदीर ते शिकारस्थळ हंटिंग प्लेस. १३ किमी.
१३ मंदीर ते हरीशंकर १८ किमी.

     रामायणातील कथेनुसार युद्धात मूर्छित झालेल्या लक्ष्मणावर उपचार करण्यासाठी आवश्यक ती औषधी वनस्पती हनुमानाला ओळखता न आल्यामुळे हनुमानाने अख्खा गंधमादन पर्वतच आपल्या खांद्यावर उचलून आणला अशी कथा बहुतेक सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे या स्थानाला महत्त्व आलेले आहे. हे अतिशय निसर्गरम्य असे ठिकाण आहे आणि जरी दुर्गम असले तरी इथे येतांनाचा प्रवास हा नयनरम्य आहे.
  सध्याचे देवालय हे पापहारिणी या ओढ्याच्या उगमापाशी आहे. अतिशय प्राचीन अशा स्थळी हे मंदीर १४व्या शतकात बांधले. जगमोहनचे चार खांब साक्ष देतात की पूर्वीचे मंदीर ९व्या शतकात बांधले होते. तर प्रवेशद्वाराच्या सुरेख चौकटी ११व्या शतकातील आहेत.
   समोर डोंगरात वर जाणार्‍या पायर्‍या चढून पुन्हा परत जातांना उतरायला एक तास लागतो. पवित्र अशा या यात्रास्थळी पादत्राणे घालायची परवानगी नसल्यामुळे नाजुक पावले असलेल्यांनी पावलांना इजा होऊं नये म्हणून पायात जाड मोजे घालावेत. दोनअडीचशे तरी पायर्‍या आहेत. वर डोंगरमाथ्याजवळ दोनचार छोटीशी मंदिरे होती.
  डोंगराच्या पलीकडच्या टोकाच्या उतारावर हरीशंकर मंदीर वसले आहे. दोन मंदिरांच्या मध्ये १६ किमी लांबीचे पठार आहे. पठार बौद्ध भग्नावशेषांमुळे भकास झालेले आहे. संशोधकांच्या मते हे भग्नावशेष हे परिमलगिरी या प्राचीन बौद्ध विद्यापीठाचे आहेत. चिनी प्रवासी युआन श्वांग किंवा ह्युएन त्सॅंग याने या विद्यापीठाचा पोलोमोलोकिली असा या विद्यापीठाचा उल्लेख केलेला आहे. या पठारावरचा प्रवास तसा दीर्घच आहे परंतु इतिहासाच्या अभ्यासकांसाठी अविस्मरणीय असा आहे.  
  हरिशंकर :-
     हरिशंकरला जायला रिक्षा, सहा आसनी रिक्षा नाहीतर खाजगी गाडी पद्मपूरवरूनच मिळतात. आठव्या शतकात शैव आणि वैष्णव यांच्यात वितुष्ट आले होते. प्रबळ परधर्मीय आक्रमकांनाविरुद्ध या दोन पंथांना एकत्र आणण्यासाठी हरि = विष्णूचा एक अवतार आणि शंकर मिळून हरिशंकर या देवतेची निर्मिती झाली आणि दोन्ही पंथ एकत्र आले. हरिशंकर मंदीर नृसिंहनाथ मंदिराएवढेच सुंदर, काकणभर सरसच आहे.
हरीशंकर सिंहद्वार
हरीशंकर सिंहद्वार

नृसिंहनाथमध्ये जमिनीवर फरशी आणि कोबा आहे तर इथे खाली फरशी तर वर मुख्य मंदिराकडे काळा स्वच्छ ग्रॅनाईट. ठिकाण नृसिंहनाथसारखेच डोंगरावरचे आणि निसर्गरम्य, मन प्रसन्न, टवटवीत करणारे.
हरिशंकर
हरिशंकर
हरिशंकर मंदिरातला हनुमान
हरिशंकर मंदिरातला हनुमान
हरीशंकरचा धबधबा आणि झरा
हरीशंकरचा धबधबा आणि झरा
सुरेख पूल
एक सुंदर पूल देखील
देखणी शिल्पे
आणि देखणी शिल्पे

मंदिराबाहेर मिठाई, चिकी, खेळणी, सरबते, खाद्यपदार्थ वगैरेंच्या टपर्‍यांच्या ओळीत छोटी संत्री, आवळे, बोरे, भाजी, वनौऔषधी वगैरे गावरान मेवा विकायला असलेला दिसतो. संबळपूरच्या रस्त्याला लागूनच एक अभयारण्य लागते.
हरीशंकरजवळची हरणे
हरीशंकरजवळची हरणे

     संबलपूर :-

 संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेली संबलपूर हे ओरिसामधील सर्वात महत्वाचे पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पश्चिम ओरिसाचे प्रवेशद्वार, या भूमीला निसर्गाच्या काही सर्वोत्कृष्ट देणग्या म्हणजे हिरवीगार जंगले आणि नयनरम्य धबधबे. संबळपुरच्या हवामानाचा विचार केला तर इथे उन्हाळा कडक, तीव्र हिवाळा आणि धुंवाधार पाउस असतो. संबळपुर शहर रेल्वे आणि रस्ताने जोडले गेले आहे. 
 
   ताज इ माह हिरा

हिरा सापडणारे क्षेत्र
 
     संबलपुर खुप प्राचीन काळापासून हिर्याच्या व्यापार्यासाठी प्रसिध्द आहे. महानदीच्या पात्रातून आणि परिसरातून मिळणारे हिरे पारदर्शकतेचा विचार केला तर उत्तम मानले जातात. या परिसरात सापडणार्या हिर्याच्या शुध्द्तेचे उत्तम उदाहरण म्हणजे इथे सापडलेला आणि विख्यात असलेला हिरा, अर्थात ताज -इ-माह ( याचा अर्थ चंद्राचा मुकुट ) हा शुभ्र हिरा, हा १४६ कॅरेटचा आहे. 
 

याशिवाय इथल्या संबळपुरी साड्या प्रसिध्द आहेत. या साड्यांचे भरजरी आणि किचकट नक्षीकाम देखणे असते. मात्र ओरिसी रेशमी साड्या सर्वात महाग असतातयाशिवाय इथे बांधणीचे कापड, सलवार कुर्ती, अगदी टॉवेल सुध्दा तयार होतात.
  संबळपुरच्या परिसरात पर्यटन स्थळ म्हणजे महानदी आणि तीच्यावरील हिराकुड धरण, सामलेश्वरी मंदीर, हुमा येथील झुकलेल्या शिखराचे मंदीर, चिपलिमा जलविद्युत प्रकल्प, घंटेश्वरी मंदीर अशी बरीच आहेत. इथून जवळ देवीगड अभयारण्य आहे.या पानगळीच्या जंगलात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय अन्य पर्यटन स्थळात मवेशी द्वीप, उषा कोठी, कंधरा, हाथी बाडी आणि विक्रम खोल ही ठिकाणे आहेत. समलेश्वरी देवीचे मंदीर  फार सुंदर आहे. या देवीवरूनच शहराला संबळपूर हे नाव पडले.
  संबळपुर परिसराची भटकंती करण्यासाठी आपण हिराकुड धरणाकडे निघूया. संबळपूरच्या रस्त्यावर संबळपूरनजीक बुर्ला नावाचे एक छोटेसे शहर लागते. हिराकूड धरणाचे दुसरे टोक बुर्लाला आहे. म्हणजे नदीच्या एका किनार्‍याला हिराकूड तर दुसर्‍या तीरावर बुर्ला. बुर्ला अगदी छोटेसे शहर आहे. इथे फार सुविधा नाहीत. संबळपूर तिथून दहापंधरा किमी.वर आहे. पद्मपूरपासून संबळपुर १७४ मी. किमी. अंतर आहे.
        कटक/भुवनेश्वरला जाणार्‍या बसेस मुख्य शहरातून मिळतात. ते या महामार्गापासून साडेतीनचार किमी. आहे. तिथे लक्ष्मी टॉकीज या भागातून कटक/भुवनेश्वरला आणि इतर ठिकाणी जायला बसेस सुटतात. तिथे टेंपोने जावे लागते. एकेका शहराची परिभाषा वैशिष्ट्यपूर्ण असते. टेंपो म्हणजे किंचित मोठी ऑटोरिक्षा. पुण्यात सहा आसनी असते तेवढी नाही. पण किंचित मोठीच. तिथे जायला भाडे रु. ४०.०० आणि रात्री आठनंतर दीडपट म्हणजे रु. ६०.००. पण संबळपूर कटक अंतर जवळजवळ २५० किमी. पेक्षा जास्त असल्यामुळे शक्यतो बसनेच जा. मात्र बसेस रात्रीच असतात. संबळपूरहून कटक/भुवनेश्वरला जायला रेल्वे सुध्दा आहे. 

झुकलेले शिवमंदीर

  संबळपुरपासून हुमा इथे हे झुकलेले शिवमंदीर ३२ कि.मी  तर भुवनेश्वरपासून सुमारे ३१४ किमी. तर संबळपूरपासून हिराकुड धरण १७ कि.मी. आहे. इटलीतील पिसाचा मनोरा एवढा जगप्रसिद्ध आहे तर हे ओडीशातील हे  मंदीर का होऊ नये असा प्रश्न पडतो. सहाजिकच हुमा येथील झुकलेले मंदीर पहाण्याची खूप उत्सुकता असते. महानदीच्या काठावर हे निसर्गरम्य गाव वसलेले आहे. संबळपूरचा पाचवा राजा बलियारसिंग याने ते बांधले. इथे एक दूधवाला (स्थानिक भाषेत गौडा) होता. रोज महानदी पार करून तो पलीकडच्या तीरावरील खडकावर नेऊन ठेवीत असे. रोज तो रतीब घालत असे आणि खडक ते दूध त्वरित पिऊन टाकत असे. या चमत्काराची कीर्ती चौफेर पसरली आणि त्याची परिणती तिथें मंदीर बांधण्यात झाली. हे यात्रास्थान असले तरी इथे विविध जातीचे मासे पाहाण्यास पर्यटक येतात. दरवर्षी शिवरात्रीला इथे डोंगराच्या पायथ्याशी बिमलेश्वराची मोठी यात्रा भरते.

हुमाचे शिवमंदीर
हुमा येथील झुकलेले मंदीर.


    येथील खास जातीचे मासे आहेत कुडो मासे. कुडो मासे हे शिवाच्या मालकीचे समजले जातात म्हणून कोणी खात नाहीत. हे मासे खूपच माणसाळलेले आहेत. मंदीराजवळ स्नान करणार्‍या यात्रिकांच्या हातून खाऊ देखील घेतात. पवित्र दिवशी कांही माशांची नावे घेऊन त्यांना बोलावून प्रसाद दिला जातो.

हुमाचे शिवमंदीर

खडकाळ पात्र


झाडांचा पुंजका

महानदीचे पात्र

      आता मुख्य आकर्षणाबद्दल. झुकलेले मंदीर. ओरिसा पर्यटन खात्याने केलेल्या संशोधनानुसार मंदीर झुकण्याबाबतच्या त्यांच्या प्रश्नांना कोणीही समाधानकारक उत्तर देऊं शलेले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्य मंदीर एका बाजूला झुकले आहे तर इतर उपमंदिरे विरूद्ध बाजूला. मंदिराच्या आवारातील प्रत्येक वास्तू झुकलेली आहे. गेल्या ४०-५० वर्षात झुकण्याचा कोन बदललेला निदान नुसत्या डोळ्यांना तरी दिसत नाही असे म्हणतात. गावकर्‍यांकडून तसेच पुजार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार खरे तर इटलीतील पिसाला आहे तशी अचूक कोन मोजण्याची यंत्रणाच इथे नाही. त्यामुळे कोन नक्की बदलला की नाही हे कळत नाही. परंतु याला काही तरी भूगर्भीय कारण असणारच. भूस्तर वेडावाकडा असू शकेल. ही सगळी होती मिळवलेली माहिती. कदाचित चमत्काराच्या प्रसिद्धीसाठी मंदीर मुद्दामच ओळंब्याशी कोन करून बांधले असेल.
मत्स्यकन्येचे शिल्प
 मत्स्यकन्येचे किंवा मत्स्यदेवतेचे एक शिल्प मात्र सुंदर आहे. या शिल्पाबद्दल माहिती देऊ शकली नाही. पण त्यामागे एखादी आकर्षक दंतकथा नक्कीच असणार.

पण मंदीर पाहिले आणि विरस होतो. भव्यता अजिबात नाही. जेमतेम चारपाच मजली इमारतीएवढी उंची. परिसर तसा उजाड, अनाकर्षक आणि थोडाफार बकालच. मंदिराचे रचनासौंदर्य कुठे जाणवले नाही. हिंदू धार्मिक यात्रास्थानी पूर्वी हमखास आढळणारा गचाळपणा अजूनही इथे आहे. आकर्षक रंगरंगोटी सोडा, साधी स्वच्छता देखील समाधानकारक नाही. पर्यटक इथे का आणि कशाला पुन्हा येतील? फक्त बोटावर मोजण्याइतके स्थानिक दर्शनेच्छु दिसतात. एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून तशी निराशाच पदरी पडते.
 

समलेश्वरी मंदीर
  जवळच असलेले समलेश्वरी मंदीर मात्र स्वच्छ आणि सुरेख आहे.
 समलेश्वरी मंदीर


हिंदूंचा बौद्धांवरचा विजय
या शिल्पात हत्तीच्या पाठीवर सिंह दिसतो आहे. हत्ती म्हणजे बौद्ध धर्मावर सिंहाने म्हणजे हिंदु धर्माने विजय मिळवला आहे असा या प्रतीकाचा अर्थ आहे. आद्य शंकराचार्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी भारतातून बौद्ध धर्माचे जवळजवळ उच्चाटन केल्यानंतरचे हे प्रतीक आहे. हे प्रतीक ओरिसात जागोजाग दिसते.
 

  हिराकूड धरण

  हिराकुड धरण प्रकल्प हा स्वतंत्र भारतातील पहिला नदी खोरे प्रकल्प आहे.हे धरण हे जगातील सर्वात लांब धरण आहे जे सुमारे 26 किमी पसरलेले आहे जे स्वतंत्र भारताच्या अजोड,अजेय तांत्रिक कामगिरीचे उदाहरण म्हणून अभिमानाने उभे आहे.हे धरण ज्या महानदीवर आहे ती अंदाजे ८५८ किमी लांबीची एक मोठी नदी आहे जी छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांतून वाहते आणि मध्य प्रदेश थोडे अंतर वाहते. या महानदीमुळे ओडिशात पूर वारंवार येतात, त्यामुळे महानदीला “ओडिशाचे दु:ख” असे कुप्रसिद्ध नाव आहे. विशेषत: मुसळधार पावसाच्या वेळी नदीच्या पाण्याचा प्रवाह साधारणपणे गंगेच्या प्रवाहासारखा असतो तेव्हा नदीच्या विनाशकारी महापूरांवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक होते. त्यामुळे हिराकुड धरण प्रकल्पाचा प्रस्ताव सर एम विश्वेश्वरय्या यांनी मांडला आणि १९४८ मध्ये बांधकामाला सुरुवात झाली आणि धरणाचे उद्घाटन १९५३ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. धरणाच्या ओलित क्षेत्रात ७५००० चौ.कि.मी. जमीन येते. त्यात पूराचे पाणी सोडण्यासाठी ९८ फ्लड गेट्स, ६४ स्लाइडिंग गेट्स आणि ३४ क्रेस्ट गेट्स आहेत, यामुळे ते जगातील सर्वात लांब धरण बनले आहे.  हिराकुड धरण हा १000 दशलक्ष रुपये खर्चाचा प्रकल्प आहे ज्याची आजच्या तारखेला किंमत सुमारे 500 अब्ज रुपयांचा असेल. 



 
हिराकूड धरण
धरणाअलीकडे आणि पलीकडे असलेल्या पाण्याच्या पातळीत केवढा हा फरक.

    ओडिशा ही सुपीक जमीन असली तरी चांगल्या हवामानाव्यतिरिक्त जमिनींना पिकांच्या सिंचनासाठी भरपुर पाण्याची आवश्यकता असते.  खरीप आणि रब्बी पिकांच्या लागवडीसाठी १,०९४,९५३ एकर जमिनीला सिंचन देण्याचा अंदाज असला तरी, सध्या हिराकुड धरण २६७,८५२ एकर रब्बी पिकांना आणि ३८४,५८२ एकर बरगढ, बोलंगीर, संबलपूर आणि सुबर्णपूर जिल्ह्याच्या खरीप पिकांना पाणी पुरवते. धरण आणि नदीच्या पाणी व्यवस्थापन प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचे अनेक प्रयत्न अजूनही केले जात आहेत. या धरणातून सिंचनाबरोबर हायड्रो-इलेक्ट्रिकल प्लांट्सद्वारे जलविद्युत निर्मिती केली जाते. बुर्ला आणि चिपिलीमा येथे दोन प्रमुख ऊर्जा प्रकल्प आहेत.या धरणातून ३०७.५ मेगावॅट वीजनिर्मिती होते.

नेहरू मनोरा

हिराकूड धरजवळचा नेहरू मनोरा.
     हिराकुड धरण पहाण्यासाठी पर्यटकांची बर्यापैकी गर्दी असते. धरणाच्या प्रवेशद्वराजवळ नेहरु मनोरा दिसतो. इथून पुढे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रकाशचित्रे काढायला मनाई आहे. तशी पाटी उडिया, हिंदी आणि इंग्रजीत लिहिलेली आहे. पण पर्यटक सर्रास आपापले भ्रमणध्वनी सरसावून एकमेकांचे फोटो घेताना दिसतात. घातपाताच्या धोक्याचे आणि सुरक्षितता नियमांचे गांभीर्य ना पर्यटकांना, ना पहारेकर्‍यांना.

भीतरकनिका राष्ट्रीय उद्यान:-
   ओडीशातील केंद्रपाड़ा जिल्ह्यामध्ये आहे. घनदाट आणि वर्षावनाचा हा प्रदेश ६७२ स्क्वे.कि.मी.मध्ये पसरलेला आहे. ब्राह्मणी, बैतरनी आणि धामरा नदीच्या मुखाशी हा प्रदेश आहे. याच्या पुर्व बाजुला गाहिरमथा बीच आहे. या अभयारण्यात खार्या पाण्यातील मगरी  (क्रोकोडिलस पोरोसस), पांढर्या मगरी, भारतीय अजगर आणि मोठ्या प्रमाणात पक्षी आहेत. पक्ष्यांच्या २१५ जातींची इथे नोंद केली आहे. याशिवाय जंगली डुक्कर, र्हिसस वानरे, चितळ, नाग, पाण्यत रहाणारी पाल असे इतर जीव दिसतात. याशिवाय या अभयारण्यातील समुद्रकिनारी ऑलिव्हर रिडले (लेपिडोचेलिस ओलिवासिया) या जातीची कासव अंडी घालतात. या अभयारण्याची निर्मिती १९७५ मध्ये केली होती तर सप्टेंबर १९९८ मध्ये इथे कोअर झोन ठरवला गेला.






 या अभयारण्यात फेरफटका नावेतून केला जातो. इथे प्रवेश करण्यासाठी खोले गेट हे प्रमुख प्रवेशद्वार आहे तर गुप्ती गेटने देखील इथे जाता येते. काही वर्षापुर्वी इथे जवळपास पर्यटन नव्हते.मात्र इथली समृध्द जीवविवीधता पहाता ओडीशा पर्यटन विभागाने मोठ्या प्रमाणात सुविधा पुरवल्या. 


   या परिसरात कच्छ वनस्पति, सुंदरी, थेस्पिया, कासुअरिना असे वृक्ष आणि नील झाड़ी आणि अन्य प्रकारचे गवत दिसते. हे अभयारण्य कनिकाच्या राजाचा शिकारखाना होता.इथे त्याकाळचे वॉच टॉवर आणि खंदक दिसतात. तसेच इथे मध्ययुगीन मंदीर देखील आहे.

भितरकनिका अभयारण्याला रामसर साईट म्हणून घोषीत केले आहे.यानिमीत्ताने रामसर साईट म्हणजे काय ? हे समजून घेउया.
रामसर साईट्‌स म्हणजे काय ? त्या कोणत्या ?
    निसर्गातील चमत्कार, वेगळेपण दाखवणाऱ्या अनेक वास्तू, ठिकाणे या पृथ्वीतलावर पाहायला मिळतात. काही नैसर्गिक आहेत, तर काही कृत्रिम; पण जैवविविधतेच्या दृष्टीने यांचे महत्त्व कायम आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या वास्तूंची आणि ठिकाणांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यांना एक वेगळा दर्जा देण्यात आला आहे. कोणती आहेत ही ठिकाणे ? केव्हा ठरले या संदर्भात? आदीसंदर्भात माहिती देणारा हा लेख…
   १९७१ मध्ये इराणमधील रामसर या ठिकाणी पाणथळ जागांच्या संदर्भात एक परिषद झाली होती. या परिषदेत सहभागी देशांनी पाणथळ जागांच्या संवर्धनासंदर्भातील करारावर सह्या केल्या होत्या. १९७५ मध्ये युनेस्कोने यात सहभाग नोंदवत संवर्धनासाठी काम केले. सध्या जवळपास सुमारे १७१ देशांचा रामसर परिषदेमध्ये सहभाग असतो. भारताने रामसर परिषदेमध्ये १९८२ पासून सहभाग नोंदविला आहे.
    १९६० मध्ये युरोपात पाण्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे लक्षात आले. ही एक आंतरराष्ट्रीय समस्या आहे, असे लक्षात घेऊन १६९२ मध्ये मार्शलॅन्ड आणि पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी एमएआर परिषद भरवण्यात आली. येथूनच खऱ्या अर्थाने संवर्धनासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर १९७१ मध्ये रामसर परिषद घेण्यात आली. यामध्ये पाणथळ जागा संवर्धनाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व विचारात घेऊन अठरा देशांनी संवर्धनावर सहमती दर्शवली. १९७४ मध्ये ऑस्ट्रेलियातील कोबोर्ग पेन्युसुलाच्या संवर्धनाचा निर्णय घेण्यात आला. जगातील ही संवर्धनासाठी निवडण्यात आलेली पहिली पाणथळ जागा ठरली. ती जागा रामसर साईट्‌स या नावाने जाहीर करण्यात आली.
     भारताने १९८२ मध्ये यामध्ये सहभाग नोंदविला. आत्तापर्यंत भारतातील ४२ पाणथळ जागांचा रामसर साईट्‌समध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास सुमारे १० लाख ८१ हजार ४३८ हेक्‍टर इतके क्षेत्र यामध्ये मोडते. यात १ लाख १६ हजार ५०० हेक्‍टर क्षेत्रावर व्यापलेले ओरिसातील चिलिका सरोवर हे भारतातील सर्वांत मोठे रामसर साईट्‌सचे क्षेत्र आहे, तर अवघ्या २० हेक्‍टरवर व्यापलेले हिमाचल प्रदेशातील रेणुका वेटलॅंड हे भारतातील सर्वांत लहान रामसर साईट आहे. चिलिका सरोवर आणि राजस्थानमधील केवलादेव राष्ट्रीय उद्यान भारतातील पहिल्या रामसर साईट्‌स आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक आठ जागांना रामसर साईट्‌सचा दर्जा देण्यात आला आहे.
अशा आहेत भारतातील रामसर साईट्‌स

असन राखीव संवर्धन (उत्तराखंड)
अष्टमुडी वेटलॅंड (केरळ)
बीन्स राखीव संवर्धन (पंजाब)
भीतरकनिका मॅनग्रो (ओरिसा)
भोज सरोवर (मध्यप्रदेश)
चंद्राताल (हिमाचल प्रदेश)
चिलिका सरोवर (ओरिसा)
दिपोर भील (आसाम)
पूर्व कोलकत्ता वेटलॅंड (पश्‍चिम बंगाल)
हरिक वेटलॅंड (पंजाब)
होकेरा वेटलॅंड (जम्मू-काश्‍मीर)
कबरताल वेटलॅंड (बिहार)
कांजली वेटलॅंड (पंजाब)
केवलादेव राष्ट्रीय उद्यान (राजस्थान)
केशोपूर मिनाई (पंजाब)
कोल्लेरू तलाव (आंध्रप्रदेश)
लोकतक लेक (मणिपूर)
लोणार लेक (महाराष्ट्र)
नालसरोवर पक्षी अभयारण्य (गुजरात)
नंदूर माधमेश्‍वर (महाराष्ट्र)
नांगल वन्यजीव अभयारण्य (पंजाब)
नवाबगंज पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)
पार्वती आग्रा पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)
पॉईंट कॅलिमेरी वन्यजीव आणि पक्षी अभयारण्य (तमिळनाडू)
पॉंग डॅमलेक (हिमाचल प्रदेश)
रेणुका लेक (हिमाचल प्रदेश)
रोपर वेटलॅंड (पंजाब)
रुद्रसागर लेक (त्रिपुरा)
सामान पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)
समासपूर पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)
सांबर लेक (राजस्थान)
संडी पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)
सारसी नवर झिल (उत्तर प्रदेश)
सासथामकोट्टा लेक (केरळ)
सुंदरबन वेटलॅंड (पश्‍चिम बंगाल)
सुरिनसार मन्सूर लेक (जम्मूृ-काश्‍मीर)
सुर सरोवर (उत्तर प्रदेश)
सोमिरिरी (जम्मू-काश्‍मीर)
तुसो कर (लडाख)
अप्पर गंगा नदी (उत्तर प्रदेश)
वेमबंदकोल वेटलॅंड (केरळ)
उलर लेक (जम्मू-काश्‍मीर)

   – राजेंद्र कृष्णराव घोरपडे
    मोबाईल 9011087406

 

Famous Places of Angul District of Odisha ( Orissa ) See Nalco and Thermo Electric Power Plant and Enjoy Tikarapada Wild Life Sanctuary, Satakosia



In South : Nayagarh
South - West : Baudh
West : Sambalpur
West - North : Deogarh
North - West : Sundergarh
North - East : Keonjhar
East : Dhenkanal
South - East : Cuttack



Angul District
Angul is one of districts of Orissa a state of India. The city Angul is the district head quarter. Angul is popular as industrial capital of Orissa and modern out look of people.
If you see map of Orissa the Angul, will be seen at the heart of the Orissa is an integral part of the state sharing the rich modern culture, tradition and socio-economic development of the state. This district was formally formed out of the former undivided Dhenkanal district on the date of April 1, 1993 . Angul district lies between 20° 31 N & 21° 40 N latitude and 84° 15 E & 85° 23 E longitude.

The district has a total area of 6232 sq. km.
Population of 11, 39,341 as per 2001 census
Males - 5, 86,903,
Females - 5, 52,438
Population Density : 179 per sq. km.

It is sorrounded by Dhenkanal and Cuttack districts in the east, Deogarh, Kendujhar and Sundargarh in north, Sambalpur and Sonepur in west and Bauda and Nayagarh in the south side.The district is abundant with minerals and natural resources, which ultimately help the district to contribute maximum amount of revenues to the state and central government. Angul, The district headquarters is about 150 kilometers from the state capital Bhubaneswar. It is situated on the National Highway No 42, making it well accessible from all parts of the state. The East Coast Railways is also passed in this district connecting Bhubaneswar and Sambalapur and ultimately every corner of India.

Anugul - You can visit Budhi Thakurani Temple built on a small hill and Recently a huge Jagannatha Temple known as Saila Srikhetra has also been built near the Budhi Thakurani temple. This Temple is made as the exact replica of Puri Jagannath Temple and is very popular all over the state.

Tikarapada: It is 60 km from Angul, Gharial Crocodile Sanctuary and Satakosia George of river Mahanadi around lush green forest. Visit Tikarapada Wild Life Sanctuary

Regular bus services are available from Angul to Tikarapada, via Badakera and Jaganathpur. Besides one can take a taxi service from Angul to Tikarapada, via village Ogi, Tainsi, and Jaganathpur and probably this is a comfortable route.This site is popular among the tourists as a trekking hotspot.

Bhima Kunda- This is another tourist place of Angul district, situated about 28 kilometers from the town of Talcher. One can see the sleeping statue of Lord Vishnu on the river bed of Bramhani.


Nalco: Beautiful Industrial Town Sheep sorrounded by Natural Beauties with Forests and High Hills and Rivers.

Satakosia Sanctuary : Satakosia Sanctuary is sorrounding to both side of River Mahanadi.

Name,  Address and Phone / Fax / Email  of Hotels available in Angul , Orissa 

Hotel Prasanti :Turang, Angul Tel:-233051,233052, Fax:- 233554,233451 E-mail:-hppl-pani@sify.com

Hotel Santi: Bus stand, Angul Tel: 230386, 230622, 232932 Fax:-231386, 230158

Hotel Durga: Turang, Angul Tel:-232652,230155, Fax:-232652E-mail:-hoteldurga@sify.com

Hotel Ganapati: Nalco Nagar, Angul Tel:-220061 Fax:-220464


Hotel Razz: PTC Square, Angul Tel:230067,234341 Fax-232070


Central Lodge: Daily market,Angul  Tel:-230378


Bikram Lodge: Madanmohan Padhi Lane, Angul  Tel:-230200, 232071

Jagannath Lodge: Nalco Chhack, Angul Tel:-220913

Hotel Goutam Vihar: Main road, Angul Tel:-230537,234596 Fax:-230138

Hotel Sandhya: Main Road, Angul Tel:-231357, 220255

Hotel Aurovilla: Circuit House, Angul Tel:-236335,236735 Fax:-236688

Hotel Swagat: Nalco Nagar, Angul Tel.-222913,223498 FAX-222592

Namara Palace: 7th line Amalapada, Angul. Tel.- 233839, 232837 E-mail:hotelnamra @sancharnet.in

Airbat guest House: 6th Line Amalapada, Angul Tel.-230111, 234623 Fax-230779

Hotel Shiv Sagar: Shanti Bazar, Angul Tel.-309511

Kadambini Cottage: Shanti Bazar, Angul.Tel:234371,9437030469(M)
 
Way side Amenities Centre,: Banharpal At-Narendrapur, Via-Meramundali, Dist. Angul

Saturday, August 20, 2011

Tourist Spots of Balasore District, Orissa, Odisha, Visit to see Temples, Sea Beaches, Jungle Beauties and Hill Sations

Map of Baleswar District ( Orissa)

Balasore District:


Balasore is one of the coastal district of Orissa, extends on the northern most part of the Odisha state. Geographical area of the district is about 36, 34 Sqr. KM. Midnapore district of West Bengal in its North, the Bay of Bengal on the east and Bhadrak district on the South , Mayurbhanj and Kendujhar districts are on western side of this district. As per the 2001 Census, the population is 20,23,000 comprising 10,38,000 males and 9,85,000 females are living in this district.

This district is blessed with two important rivers of Odisha, namely, Budhabalanga and Subarnarekha have passed from west to east before falling into the Bay of Bengal.The widespread irrigation system and industrialization based on rubber, plastic, Paper and alloys are strengthening the back bone of the district.

This is one of the most important district of Orissa which finds place not only in the National map but also in International map for its History ,Geographical situation, Culture, Marine development and for important institutions like Proof and Experimental establishment, Interim Test Range.

Long stretches of green paddy fields, a wide network of rivers, blue hills, beautiful meadows, extraordinary breaches, Religious centers like Remuna ,Chandaneswar, Panchalingeswar, Sajanagarh, Ayodhya ,Maninageswar are collectively denoting Balasore as the “ Granary of Orissa “

Remuna: Remuna is 8 km from Balasore. It is famous for khirachora Gopinath Temple.

Chandipur: Chandipur is a popular sea beach in northen part of Orissa. It is 16 km from Balasore.

Panchalingeswar: Panchalingeswar is the seat of Lingam. It is 40 km from Balasore, a perennial spring flowing over them are the added attraction.

Chandaneswara: 88 km from Balasore is Chandaneswara temple.

Digha: Digha is a beach bordering West Bengal and Orissa.

Talsari: Talsari is a beach near Chandaneswara. It is 6 km from Digha.

Bhushandeswar: 100 Kms from Balasore this Shiva temple is located. Chandaneswar, Talsari, Digha are located with in 30Kms.

Some Other popular places of Baleswar district are also given below:


SAJANAGARH
AYODHYA
JHADESWAR (TEMPLE OF LORD SHIVA)
BANESWAR (PURUNA BALASORE)
LANGALESWAR
LAXMANNATH
MANINAGESWAR ( BARDHANPUR)
TIPISAGADIA
KUPARI

Tourist Spots of Baragarh District, Visit to see Famous Temple of Nrusinghanath and Kedarnath


Bargarh District:


Bargarh District was created as a district on April 1st 1993, divided from the mother district Sambalpur. Bargarh is one of the developed district of western Orissa which is developed in agriculture, industry, and trade. Bargarh is prosperous due to the Hirakud Irrigation Project. Mahanadi, Jira, Jhanu are some of the great rivers that flow through the district making it more prosperous place. Baragarh is also enriched with the resources like Sambalpuri Saree handlooms, Bandha cottage industry, Cement factory, Sugar factory and spinning mills etc. Bargarh is well known for its Dhanu Yatra and Debrigarh, Devdarha, Gaisima, Ganjapali, Nrushimhanath and Papanga are some of the tourist centres of Bargarh district.

Bargarh Town is the Head Quarter of the district and this place is well connected with Road and Rail. The National High Way (NH 6) is leying through this Town. Bargarh Railway Station of East Coast Railways will be only 4 KMs away from the Mid Town.
The district has an area of 5832 km², and a population of 1,345,601, with a population density of 231 persons per km². All-season irrigation from Hirakud dam on the Mahanadi River makes the northern half of Bargarh District rich in agriculture, mostly rice.
Bargarh district has 12 blocks. The district is famous for a 10-day long open-stage drama, Dhanuyatra, stage is life sized taking Bargarh Town, Jira River and Ambapali Village based on the life and times of Lord Krishna, culminating in the death of King Kansa. It is also famous for centuries old handloom industry manufacturing a trade-mark textile form called Sambalpuri.
The people speak Sambalpuri, a dialect of Oriya. There is a 13th century temple at Nrusinghnath where, as the only instance of its kind in the world, Lord Vishnu is worshiped in a feline incarnation.


Nrusinghanath Temple: It is 110 km from Baragarh. This temple was built by Sri Baijal Dev Bikari, the king of Patana during fourteenth century. This temple is famous in all over the Orissa for its Panaromic Position at Gandhamardhan Hill which is Ramayan Fame and for its statues carved on its outside wall.

Kedarnath Temple: This temple is 36km from Baragarh at the foot of famous Bara hill. This temple was built by Sri Dakhsin Ray, the dewan of Ajit Singh, the king of Sambalpur between 1695 to 1765. It is one among the Asta Sambhu temples. Behind this temple there exist the remains of of Kedarnath fort.

Tourist Places of Boudh District , Visit to See Famous Siva Temples , Wild Life in Natural Forests and Natural beauties of River Mahanadi


Map of Boudh District , Orissa, Odisha
In East : Nayagarh
In South : Kandhamal
In North : Angul , Subarnapur
In West : Subarnapur, Balangir

Boudh District: The Boudh district is separated from Phulbani District which was called Bauda- Phulabani earlier. Boudh district having 3444 sq.km area and out of it 1277 sq.km area is forest.Mostly the Southern part of the district is bestowed with dense forest.Boudh having One Boudh Sub-DIvision , Three blocks like Boudh Sadar, Harabhanga and Kantamal.


Boudh Town : Amoung other place, we must have to see the Beauty of River Mahanandi , Jogindra Villa Palace, Idol of Buddha Dev Near Palace and Ramnath Temple. 



Charisambhu: It is famous for Bishnu Temple.


Puruna Cuttack: 40 km from Kandhamal is famous for the tepmle of Goddess Vairabi.


Padmatola: A wildlife sanctuary of Boudh district.


Bagh Irrigation Dam: The Dam Site is a beautiful Picnic Spot of Boudh District. The Place will be about 50 K.M from Baudh


How to Reach Boudh:


Road- Boudh is 230 km from Bhubaneswar (Via: Khordha, Nayagarh, Dasapalla,) on the route to Sonepur, Balangir. Few Buses in Day and Govt Buses (OSRTC) in Night time are available to reach Boudh.You can also reach via Cuttack, Dhenkanal , Rairakhol by Pvt. Buses.It is also connected from Berhampur via Phulabani and Govt Buses are available in Night time.

Rail Head :The nearest railhead is at Rairakhol ( Redhakhol) on the route from  Bhubaneswar to Sambalpur. And from Redhakhol it will be 30 KM to reach Boudh through Pvt Buses or rented Vehicles. Another Nearest Railway Station is Balangir which is 90 K.M from Boudh.

Famous Tourist Places of Cuttack District of Odisha , Visit o see Temples, Scenic Spot of Mahanadi, and Island

map of cuttack district
Map of Cuttack District
Cuttack District:

Cuttack City: Business Capital of Orissa. This city has river Mahanadi in the north and river Kathajodi in the south. Barabati Fort, Temple of Goddess Chandi and Barabati Durga can be visited.
Places of tourist interest in Cuttack :


Stone Patching of Cuttack : The river banks of Cuttack are protected by stone revetment, a great engineering marvel of the 11th century A.D. and a remarkable example of ancient technological skill of Orissa.

Barabati Fort : The ruins of a medieval fort with its moat and gate and the earthen mound of the nine-storeyed palace on the bank of the river Mahanadi are noteworthy. Adjacent to the fort are two modern stadiums.

Temple of Cuttack Chandi : Being the shrine of the presiding deity of the city, the temple of Cuttack Chandi is normally visited by every Hindu visitor.

Quadam-i-Rasool : A sacred shrine both for the Hindus and Muslims, Quadam-i-Rasool, having a compound wall and towers at each corner has inside three mosques with beautiful domes and a Nawabat Khana (music gallery). It is an object of veneration for Hindus and Muslims alike.


Dhabaleswar: 35 kms from Cuttack on the bed of river Mahanadi this Shiva temple is situated.
Ansupa Lake : It is a Running Water Lake adjacent to River Mahanadi near Subarnapur Village of Cuttack District, which is a Natural Bird Sanctuary for many Migrated and Local Birds. This Place is about 68 K.M.s away from Cuttack City and 98 K.M.s away from Bhubaneswar.

Banki: 60kms from Bhubaneswar, Goddess Charchika temple near River Mahanadi.Naraja: Scenic spot on the bank of the Mahanadi with Buddhist images. It is 15 kms from Cuttack.

Bhattarika: 108 kms from Cuttack, famous for the temple of Goddess Bhattarika.

Niali Madhab: 47 kms from Bhubaneswar, Niali is famous for the temple of Sobhaneswar (Shiva) and Madhab (Vishnu).

Simhanath Temple: It is situated in a rocky island in the Mahanadi River at distance of 10 kms from Badamba in Cuttack District. It is also one of the earliest standing temples of Orissa and it shows close affinities both in art and architecture with.

Nemala: 42 km from Cuttack is Samadhi of Acchuttananda.

Famous Tourist Places of Deogarh District, Visit to see Famous Temples, Water Falls, High Hills ,King's Palace and Ist Hydro Electric Project.

Map of Deogarh District

Deogarh District:

Pradhanapat Water Fall: Deogarh District is 97 km to the east of Sambalpur and another 290 km from Bhubaneswar via Talcher. The pradhanapat water fall on the Pradhanpat hill is close by the town is a place of scenic beauty. See Video

Deogarh Town: Beautiful King's Palace and Ist Hydro Electric Project

Famous Tourist Places of Gajapati District, Visit to See Famous Hot Spring , Natural beauties of High Hills and Forests and King's Palace.

Map of Gajapati District of Orissa


Gajapati District:

Gajapati district envelopes a total area of 4325 sq km. The region is positioned between 18.45º east-19.40 º west latitude and 85.48 º north- 84.27 º south longitudes. While the entire district has a population 5, 18, 448, the population density of the place is 116.66 persons per sq km as per census 2001. Due to its agro-climatic conditions, Gajapati gains a large amount of its revenue through the agricultural sector. Also agro-processing and horticulture industries add to the economic wealth of this region. Among a wide array of sightseeing spots, Adarsh Krushi Farm, Brundaban Palace, Serango, Gandahati, Mahendragiri and Chandragiri are of prime interest in Gajapati.


Gajapati district has been named after Maharaja Sri Krushna Chandra Gajapati Narayan Deb, who was the Ex-Raja Sahib of Paralakhemundi estate and the 1st Prime Minister of Orissa State, again who is remembered for his contribution in formation of a separate Odiya Speaking Area as Orissa province and inclusion of Paralakhemundi estate in Orissa. Gajapati district has come into effect from 2nd October 1992. Priorly it was a Sub-Division of Ganjam district.
Krushna Chandra Gajapati Narayan Deo, Maharaja of Paralakhemundi was the direct descendant of the historic Gajapati kings of Orissa ruled for more than seven centuries. During their rule the boundaries of Orissa extended from the Ganga in the North to Udoyagiri in Nellore district in the South. Kolahomee, one of the sons of Kapilendra Deo, the Gajapati king of Orissa came to this part of Paralakhemundi and founded the Raj family of Paralakhemundi in the last half of the 15th Century.

Gajapati district is lying between 180.46’ North & 190.39’ North latitude and 830.48’ East & 840.08’ East longitude. The area is adjacent to boundary of Andhra Pradesh towards South, Ganjam district on the East, Rayagada district on the West and Ganjam and Phulbani districts on the North.

Taptapani: It is situated at a distance of 54 km. from Berhampur and is famous hot sulphur spring surrounded by natural sceneries.

Gandahati Water Fall: A natural water fall in deep forest environment.

Paralakhemundi : King's Palace and Beautiful Town.

Famous Tourist Places of Jagatsinghpur District, Visit to see Famous Port of India and Famous Temple of Goddess Sarala

Map of Jagatsinghpur District

Jagatsinghpur District:

Jagatsinghpur District is an administrative district of Odisha/Orissa, India. And Jagatsinghpur Town is the district headquarter.

The District famous with Glorious Cultural Heritage & Having Dominant contribution in Freedom fight, Social Reform by producing Scholars, who have excelled at different fields like Art, Culture, Literature, Science, Philosphy, Administration, Politics, Sports, Jounalism etc.
Jagatsinghpur is famous for the Sarala Temple and is termed as the cultural heart of Orissa. The district as a smallest in size among the 30 districts in Orissa has produced some of the most famous names in Oriya and Indian literature like : Kabi Sarala Das, Birakishore, Gopal Chhotaray, and Bibhuti Pattnaik etc.
Again the Paradip, a modern deepwater port, was built in the 1960s, and has now become a hot business point due to the largest foreign direct investment (FDI) in India as POSCO is setting up a plant along with its own port for transportation. Indian Oil Corporation has been trying to set up an oil refinery also.
Bad Luck for Jagatsinghpur was the super cyclone in October 1999 in which more than 10thousands of people died and the worst hit district in orissa coast .
The District is also famous for having the many number of successful theater groups ( Yatra Dala ) which has helped in keeping the old tradition of live acting before thousands of people.The theater groups have become the basic rural entertainment for people all over Orissa and India .

Jagatsinghpur: Jagatsingpur is the district head quarter and situated at a distance of 60 kms from Cuttack and 90 K.M.s from Bhubaneswar the State Capital.

Paradeep Port: 65 km from Jagatsingpur is the largest port of Orissa. One can see the Bay of Bengal with the operation of shipping and transport of goods from the port.

Jhankada: Where the temple of Sarala (Goddess Saraswati) is situated. It is at a distance of 15km from Jagatsinghpur town.
Puri District in South-West
Cuttack District in West
Bay of Bengal in East

Famous Tourist Places of Jajpur District, Visit to see Famous Goddess Sapta Matrukas Temple of Lord Jagannath and important Baudh Pithas

Map of Jajpur District


Jajpur District: Odisha

Jajpur is a district of Orissa, India.
Jajpur is famous for its historic place and pilgrimage which is at a distance of 122 km from Bhubaneswar the state Capital. Once upon a time Jajpur was the capital of Kalinga kingdom and had achieved the glory in archeological excellence. Jajpur is renouned for its natural resources, mines and industries. Situated on the bank of river Baitarani it has blessed with sacred shrine of Goddess Biraja (Durga), Sveta Baraha (incarnation of Lord Vishnu as the white boar), Sapta Matruka and a host of other shrines. It is famous for Saktipitha of Goddess Biraja.
Ashokajhar, Chandikhol, Chhatia, Gokarnika, Kuransa, Mahavinayak, Patharajpur, Ratnagiri, Udaygiri, Satyapira, Singhapur, Vyas Sarobar and Baruneswar Pitha are some of the visiting places of this district.



Jajpur: Jajpur is located at a distance of 92Kms from Cuttack. The sacred shrine of Goddess Biraja, Baraha, Sapta Matruka are situated in here. Jajpur town popularly known as Biraja Khetra, as the place sacred to Goddess Biraja, the symbol of Sakti (Power).It’s a small city surrounded by the river Baitarani by half circle and a high level canal at the other half.

Chhatia: Situated at a distance of 35kms from Cuttack, Chhatia is famous for Lord Jagannath Temple. It is believed and popular floklore as the Lord Jagannath of Puri will be available at Chhatia in Avatar of Kalki during this Kali Yuga.

Chandikhol: Chandikhol, which is at a distance of 40 kms from Cuttack, is an attractive picnic spot with natural springs. And famous for Transporation Point.

Mahabinayak: At a distance of 2 kms from Chandikhol to the west, is situated the Mahabinayak (Shiva temple). The Tourists can enjoy its natural surroundings.

Lalitgiri, Ratnagiri & Udayagiri: The three Boudh Vihars are at a distance of 70kms from Cuttack.The famous Buddhist Complex isbelived as the ancient seat of Puspagiri University, the buddhist university of 7th century A.D. Recently a statue of emperor Ashok is being discovered form Langudi hill.

Duburi : At a distance of 38 km from Chandikhol towards Daitari mines on Express Highway is going to be one of the most famous city in Orissa as a number of Steel plants have been established here. These are Neelachal Ispat Nigam Ltd., Jindal Stainless., Mesco Steels.,VISA and a few others. Also TATA is going to build a huge plant here.

Famous Tourist Places of Jharsuguda District, Visit to See Ancient Caves , Deep Forests and Beautiful Places

Map of Jharasuguda district of Orissa

Jharsuguda District:

Vikramkhol Cave: 88 K.M from Sambalpur, in Jharsuguda District. It is a famous cave which contains pictographic inscription. Jharsuguda Junction Railway Station is 26 km.

Famous Tourist Places of Kalahandi District, Visit to see Temples, Dense Forests, wild life, Water Falls, Orissa, Bhubaneswar, Bhawanipatna, Balangir


Map of Kalahandi District of Orissa / Odisha


Kalahandi District
Kalahandi, placed at the south-western part of Orissa, covers an area of 7920 sq km. the region is divided into plain and hilly terrains. The population of the district is 1335494 as per census 2001 has a population density of 169 persons per sq km. Kalahandi possesses a total cultivable land of 3, 93, 550 hectares out of which 1, 83, 000 hectares of land is utilized for growing paddy. Three big industries contribute considerably to the economic wellbeing of the district. Kalahandi pulls huge number of global tourists through some distint places like Amathaguda, Asurgarh, Ampani, Belkhandi, gudahandi and Mohangiri.

Bhawanipatna: 418 km from Bhubaneswar is the capital of Kalahandi gistrict. It is famous for Goddess Minaskhi and lord Bhawanishankar temples.

Karlapat: 32 kms from Bhabanipatna. The tourists can see the wild animals in the dense forest. The image of Goddess Kanduala attracts the pilgrims.

Khariar: It is famous for the Dhadhibamana temple.

Ampani: 77 kms from Bhabanipatna is Ampani. It is popular for the wild atmosphere, picturesque Ampani hills and a frolicking valley called "Haladigundi". Behera Reservoir is 5 km from Ampani. The whole area abounds in spotted deer, Sambar and Black Panthers.Lanjigarh: Lanjigarh is is 64 K.Ms from Bhawanipatna. The 428 Feet high summit of the Niamgiri hills is situated. The village has some fortifications with a large moat around. It contains the temples of Gopinath and Deity "Dokari".

Phurlijharan: 15 Kilometres from Bhawanipatna, Phurlijharan is a perennial water fall about 30 Ft in height with forest surrounding.
Rabandarh: 12.8 K.Ms from Bhawanipatna is named after a small water fall inside a mountain gorge. The panorama around provides some delightful contrasts of scenery, in mountains and over looking dales, in bore rocks and thick forests. The stream which creates the fall almost dries up during the hot season.

Famous Tourist Places of Kandhamala District of Odisha (Orissa) With Temples, Picnic spots at Water Falls, Deep Forests High Hills and Ghats.

Map of Kandhamal district of Orissa
In East : Nayagarh, Ganjam
South : Rayagada
West: Kalahandi
North : Boudh

Kandhamala (Phulbani) District


Chakapada: 60 kms from Phulbani. It is famous for Lord Birupakhya temple.

Putudi: 15 km from Phulbani .It is famous for the picturesque waterfall.

Daringibadi: It is 335 km from Bhubaneswar and is a hill station surrounded by dense forest.
Chari sambhu: This place is famous for Bishnu temple.

Kendrapada district is situated in east coast belt of Orissa, Kendrapara occupies a total area of 2,644 sq km.

Map of Kendrapada, Odisha


Kendrapada District:


Kendrapada district is situated in east coast belt of Orissa, Kendrapara occupies a total area of 2,644 sq km. The district is bounded with Bhadrak in north, Jagatsinghpur in south , Bay of Bengal in east , Cuttack and Jajpur districts in west direction. This district is blessed with a wide stretch of highly fertile land, Kendrapara earns its yearly revenue from agriculture-based activities. Lord Baladev jew’s Temple, Kanika palace, Vaitarinika wildlife sanctuary and Dangamal are some of the most sought-after tourists places of the district.


Kendrapada Town: Kendrapada is also known as the Tulasi Khetra. This town is famous for the temple of Lord Baladev Jiew.

Kanika Palace: Kanika palace is still has some antiques in it.

Vitarakanika Wildlife Sanctuary: Vitarakanika is 130 Km from Bhubaneswar through Cuttack, Kendrapara, Pattamundai. This wildlife Sanctuary This sanctuary consists of 650 sq km coastal area of Kendrapara, Jagatsingpur and Bhadrak district.

Dangamal: A crocodile project was established at Dangamal where there is a rare variety of crocodiles.Gahiramatha: Gahiramatha is the breeding ground for several endangered species of sea turtles.
 
 

Famous Tourist Places of Kendujhar / Keonjhar District of Orissa / Odisha , Visit to see Famous Temples of Lord Siva and Maa Tarini, High Hill water falls, Deep Forests.

Keonjhar District:

Ghatagaon: Ghatagaon in situated on the highway between Jajpur and Keonjhar. It is the Maa Tarini temple located here is the focal point of the place. There is also Ghatakeswar Mahesh Shiva temple build near the Tarini temple. The place is rarely 50 kms from Jajpur on highway. See Video

Khandadhar: Khandadhar is 60 km from Keonjhar town. Water fall of about 500 feet in height, amidst lush green forests is the point of attraction.

Badghagara: 10 km from Keonjhar towards Sambalpur, 200 feet waterfall

Sanghagara: 6 km from Keonjhar towards Sambalpur, 100 feet waterfall View Sanaghagara

Gonasika: 45 km from Keonjhar, Surrounded by a series of valleys and wooded hills, temple of Brahmeswar Mahadev (on the river Vaitarani), this is the place from where the river starts flowing, A little away from the point of origin, the river goes under ground and hence called Guptaganga, only to be seen jumping after a short distance over a stone projection looking like the nostril of a cow, Gonasika hill, Ghatakeswar Mahesh Temple

Gundichaghai Water Fall : A beautiful Picnic Sopt

Sitabinji: 30 kms from Keonjhar (23 Kms. on the Jajpur-Keonjhar Road), Ancient fresco paintings on a rock shelter called Ravan Chhaya which is like a half opened umbrella

Murga Mahadeva: 70 km from Keonjhar, Shiva temple, perennial spring, and water fall.
 
 

Koraput District of Odisha

Jeypore: 21 kms from Koraput. Ruins of old palaces are the importance of this place. Darbar hall in the palace has good collection of Antique in ivory, silver, sandalwood, rosewood, gold and paintings.


Duduma: 65 kms from Jeypore and 77 kms from Koraput. The magnificent waterfall is regarded as the famous Machhyatirtha.


Bagra: 9 km from Jeypore. Three waterfalls of Kolab river at Bagra starting from Kilkura or the 300 feet plato jump over one another with great speed from a height of 30 feet.


Gupteswar: 65km from Jeypore, cave is famous for the shrine of Lord Gupteswar (Shiva). The natural scenery of this place attracts the pilgrims.


Nandapur: 5kms from Koraput, the great image of Ganapati and throne with 32 steps are the main attractions of this place.


Deomali Peak: Deomali Peak is situated at adistance of 35 km from Koraput with an elevation o 1,672 meter. It is the highest peak in Orissa and the tallest in the whole of the Eastern Ghats. Deomali is dotted with streams and deep valleys, and dence forest.


Koraput Town: Also known as “Sabar Shrikshetra”, the modern Jagannath Temple has come up on a hilltop. The Tribal Museum behind the temple caters to the tourists about the culture and heritage of the tribals.


Gupteswar Temple: Cave shrine of Lord Shiva is situated on a lime stone hill on the bank of river Kolab, surrounded by natural Scenery. Visit Gupteswar


Dumuriput: A village stands between Koraput and Sunabeda road. Sri Ram Temple situated in the locality is widely known for the highest kneeling Hanuman Statue in Orissa.


Kolab Dam: Kolab is at an altitude of about 3000 feet above sea level on river Kolab, stands the Kolab Reservoir generating Power. The place is attracting people for weekend scenery and boating.


Visit to see Old Palace, Water Falls and Water Resorvoirs, Famous Shrine of Gupteswar and High Hills.
 
 

Famous Places of Mayurbhanja District of Odisha Orissa to see sanctuary with springs, mountains and Waterfall, Wild Life and Famous Temples

Mayurbhanj District Map
In East West Bengal and Baleswar
In North: West Bengal and Jharkhand
In South : Keunjhar Dist and Jharkhand
In South : Baleswar and Keunjhar Garh
Mayurbhanj District presents a Picture of many millennia in the human history. It occupies a unique position being endowed with lush green vegetation, different fauna and rich cultural heritage. The soil of the district has a rich mineral base and is home to the Similipal Biosphere, which is famous for the Project Tiger. Mayurbhanj is popularly known being administered by ony two contemporaneous medieval ruller families named as "Mayurs" and "Bhanjas" in unbroken continuity for over a thousand years, until the merger with the state of Orissa on 1st January,1949.
Simillipal: 60 km from Baripada is the wildlife sanctuary surrounded by forests, springs, mountains and Waterfall. Sanctuary has tigers, deers, elephants and other animals in their original habitat. Visit Simillipal 


Devkund : A Beautiful and enchanted Picnic Spot in lap of Natural Environment of Water Falls, Deep Forests and High Mountains around. Visit the place and get recharged
Khitching: Temple of Goddess Chamunda is situated at a distance of 150 kms from Baripada. The structrure of the temple with it’s monolitheic pillars of Chaulakunj, exacaved size of Biratgarh and the museum are the visiting places.

Mantri: 36 kms from Baripada and known for the temple of “Kikatua Vaidyanath ". Baripada: It is the Headquarter of the Mayurbhanj District. Ruins of ancient forts and Jagannath temple are the tourist’s attractions.


Kichakeswari Temple: This temple is situated at Bahalda, 16 km from Baripada. Goddess Kichakeswari is worshipped here.
 
 

Tourist and Picnic Places of Nayagarh District in State of Orissa , India to See Famous Temple of Lord Nilamadhava, Raghunath and Lord Ladubaba and beutiful Satakosia Gorge in River Mahanadi.

District Map of Nayagarh , Odisha (Orissa)

In East - South : Khurda District 
In North - East :  Cuttack District
In West : Baudh District
In South - West : Ganjam District

Nayagarh District
Daspalla: 40 kms from Nayagarh, Daspalla is famous for Mahabir Temple and Palace. Visit Daspalla



Kuturi : Kuturi on the bank of Satakosia Gorge of River Mahanadi of Orissa, Arrange a Adventure Trekking, Picnic or Boating. Visit Kuturi

Baramul : Barmul is the name of a small village of Nayagarh district is famous as the magnificent Mahandi gorge starts from here. It is famous for its unique gorge eco-system and beautiful picnic spot. Barmul is about 110 km form Bhubaneswar is an ideal place for an outing or for Nature Camp. Visit Baramul

Gania : Gania is about 15 K.M. away from Kantilo and will be 80 K.M. from Bhubaneswar a famous place of Nayagarh district is renowned for its natural beauty and the artistic excellence of Orissan art. This place is a lovely picnic spot under cool mango groves and other shady trees by the side of a hillock creates Panoramic Picturesque carved out of the big mountains. Visit Gania

Satkosia Gorge of River Mahanadi : A gorge of River Mahanadi streached about 22 K.M.s in length with high hills and dense forests and wildfull natural habitat besides it. Visit it and have a thriling experience

Sarankul: 13 kms from Nayagarh, famous for Lord Ladubaba Temple. Visit this Temple

Odagaon: 5 kms from Sarankul, temple of Lord Raghunath and a pond is the main attraction of this place. Visit this Temple

Kantilo: 30 kms from Nayagarh on the bank of river Mahanadi. The temple of Lord

Nilamadhab, Lord Narayani and the scenic beauty attracts the tourists. Visit the Place

Ranapur: 30 kms from Nayagarh, Ranapur is a picnic spot. The temple of Goddess Maninageswari on the picturesque Maninag hill top attracts the tourists.

GokulanandaPitha : Near to Kantilo Nilamadhaba , a beautiful place for Picnic and Nature Lover.


Nayagarh Town one of the district head quarter of Orissa / Odisha State of India. This town is well connected with Berhampur, Khurda, Bhubaneswar and Balangir in road. You can find buses from Bhubaneswar through Khurda in every One hour up to 10 PM. It will be about 85 K.Ms from Bhubaneswar. Connected Railway Stations are Bhubaneswar, Khurda Road and Berhampur. You can stay here to visit all its nearest Tourist Places.

Address and Phone Number of Hotels in Nayagarh Town :
Hotel Trinath,
Main Road, Nayagarh,
Ph- 06753253563

Hotel Safari International,
Main Road, Nayagarh.
Ph- (06753)252171
Satkar Lodge,
Main Road,Nayagarh.
Ph- (06753)252266
Asutosh Lodge,
Main Road, Nayagarh.
Ph- (06753)252370

Janata Lodge,
Main Road, Nayagarh.
Hotel Padma,
MainRoad, Nayagarh.
Ph. (06753)252140

Panthika at Sarankul
 
 

Famous Spots of Puri Districts of Orissa (Odisha), the Holistic Place which will bring all your Anxieties to Cool yourselves

Map of Puri district of Orissa


Puri District

Spreading over a total of 3479 sq. km. area, Puri is divided into eleven blocks. The district accommodates 15,02,682 people as per 2001 census. While the male population of the place is 7,63,389, the female population is 7,39,293. The district, with a total paddy area of 1, 70, 658 hectares, is primarily engaged in agricultural activities. Animal husbandry is another major occupation of the inhabitants of Puri. As the sacred land of temples, golden beaches and sanctuaries, Puri receives a huge number of global tourists every year who visit the famous Jagananth Temple, Chilka Lake, Sun Temple, among others.


Sri Jagannath Temple : The World Famous Temple of Lord Jagannath , where you will washout all your sins anxieties and wariness to be able to get salvation. The World famous Car Festival of Lord Jagannath ,the festival of Unit, and Devotion will bring you purity in Life. Besides Jagannath Temple Gundicha Mandir, Lokanath Mandir, Sunara Gauranga Mandir , Daria Mahabir Mandir and Tota Gopinath are endless destinations to visit and earn holiness. There are also a number of holy Ponds like Narendra Pokhari, Markandeya Pokhari, Sweta Ganga and Indradyumn and many Monasteries locally known as Mathas also of touristic interest. Puri the Heaven of the Earth and Puri Beach


Astaranga: Astaranga is situated on the sea beach, 60kms from Puri. Kakatpur: 65kms from Bhubaneswar and is famous for Goddess Mangala Temple. This place is between Astaranga and Konark.


Konark : The world famous Sun Temple as the Wonder in field of Architecture and Sculpture is attracting thousands of visitor daily with Attraction of Clam full Sea Shore The World Famous SunTemple at Konark


Sakhigopal SakhiGopinath: The famous Sakhi Gopinath Temple is at Sakhigopal which will be about 12 K.M from Puri and its told without visiting Lord Gopinath after visiting Lord Jagannath is likely fruitless.


Brahmagiri : The Famous Alaranath Temple where, the Lord Jagannath being worshiped during their illness at Sri Jagannath Temple of Puri. Brahmagiri Alaranath
Satapada: The Famous for Entrance to Chilika Lake and View Dolphins attracting hundreds of visitors’ dailly during winter.


Dhauli Giri and Baudha Shanti Stupa : The famous Hill , where the Great King Ashoak was in fight with Kalinga Fighters and lastly changed towards peace and joined Buddhism and became great preacher of the religion. Dhauli Giri the White Pagoda
 

Famous Places of Sambalpur Districtof Odisha ( Orissa) See Word Famous Dam on River Mahanadi, Ancient Temples, Historical Places, Wild Life Sanctuary

Map of Sambalpur district of Orissa


Sambalpur District

Sambalpur has a total area of 6,657 sq km. As per the 2001 census, the district has a total population of 9,35,613 and a sex ratio of 969 females for every 1000 males. With an agro-climatic condition the district earns revenue from farming activities. Hirakund Dam Project is one of the prominent developments in the agricultural sector of Sambalpur. Hirakund Dam, Cattle Island, leaning temple of Lord shiva and Hatibari is considered as some of the major appeals of the district.

Sambalpur: The Gateway to Western Orissa, World Famous Sambalpuri Songs, Tye and Dye Art of Weaving Style on Sambalpuri Saree and many more unique life style. Visit Sambalpur
Visit Samaleswari Temple See Video

Burla : A small Town but core to Education


Hirakud: 15 km. from Sambalpur. The world's longest multi-purpose Dam is situated here. Gandhi minar and Jawahar minar are constructed on the top of two hills.


Huma: It is situated at a distance of 21 km from Sambalpur. It is famous for Shiva temple and its architectral exalency as its a leaning Temple of Orissa.


Samaleswari Temple: Maa Samaleswari temple is the famous temple of Sambalpur town as well as state. The temples of are like Liakhai, Madanmohan, Satyabadi, Bariha, Brahampura, Dadhibamana, Timini and Gopalji Revals the influence of Vaishnava tradition in Sambalpur.


Ushakothi: 45km from Sambalpur town is Ushakothi wildlife sanctuary. Rock cut paintings can be seen in the Ushakothi cave.


Bells Galore,
Ghanteshwari: 33 kms from Sambalpur and on the bank of river Mahanadi, the temple of Goddess Ghanteswari is situated here. The specialty of this temple area is, thousands of bells hanging all around, the only place of its kind in Orissa. This temple is situated near Chiplima Hydro Power Station in Sambalpur district. Visit Ghanteswariissa Tourism, Jobs in Sambalpur, Real Estate in Sambalpur, Hotels in Sambalpur, Sambalpusa, Chiplima: A combination of both Hirakud Dam and Huma Temple is Chiplima, about 37 Kms from Sambalpur. Natural fall (24.38 meters In height) is worth a visit.See Video

Similipal Tiger Reserve Forest and National Park near Baripada in Mayurbhanj District of Orissa India






Similipal the name of Hill Range is derived from the magnificent and charming Simil (Silky Cotton Tree). The hill ranges have been appropriately described as "Salmali Saila (the hills of Simil Trees)" in the poem 'Usha' written by the famous Oriya poet Laureate Radhanath Ray.
Lush green forests, grasslands, sparkling cataracts and rivers, tigers, elephants, deer, flying squirrels… there is so much to attract you to visit and stay there at the Similipal Tiger Reserve and national park in Orissa India.


Simplipal is situated at the biotic province Chhotanagpur Plateau in the heart of the former Mayurbhanj State and now in the centre of Mayurbhanj district of Orissa. The Similipal National Park, one of the earliest project to come under Project Tiger, as one of the nine tiger project reserves in the country in 1973. The Government of Orissa declared Similipal Sanctuary with an area of about 2200 sq. km. in 1979 and 303 sq. km. area of the Similipal Sanctuary as National Park in 1980. Again the area of the proposed National Park was increased to 845 sq. km. in 1986. On a result it has spread over an area of 2,742 sq kms

The hills with several peaks and valleys in between, rise steeply from the plains of Udala in the south and Baripada in the south-east and extend up to Jashipur in the north-west, Bisnoi in the north and Thakurmunda to the west. There are several streams flowing in all directions and ultimately draining into the Bay of Bengal via Major permanent rivers are the Budhabalanga, Palpala, East Deo, Nekedanacha (Salandi), West Deo, Khairi, Bhandan and Khadkei.
The riparian zones, perennial streams and meadows form key areas. The Bhadragoda valley, Tarinvilla area, Patbil and numerous small swamps and marshes form the riparian zone. Prominent meadows are Devasthali, Bachhurichara, Sapaghar, Matughar, Tarinivilla, Tiktali, Chahala and upper Barakamuda.

Flora and Fauna: This expansive ecosystem, thanks to the mega conservation efforts, has close to a 100 tigers, Leopard 115, Elephant 449, Spotted Dear 3500, Barking dear 4500, Mouse dear1800, Sambar 9000, Gaur 950, Wild boar10500, Langur 250 troupes, wild bear 2900, Rhesus macaque 75 troupes etc are living freely in side the Project area. And you can also see other mammalian species like antelopes, chitals, chevrotains, wild dog, sloth bears, monkeys, hyenas and porcupines are also found here. There are around 230 species of birds in these forests. The ones officially recorded include the red jungle fowl, hill myna, peafowl, alexandrine parakeet, crested serpent eagle, gray hornbill, Indian pied hornbill, Malabar pied hornbill and Indian trogon. Most of these bird species may be spotted in the park. s Newana area. There is a sizable population of reptiles as well, which include snakes and turtles. The population of crocodiles has increased considerably since the inception of the Mugger Management Program. Simlipal National Park is a floral treasure as well. There are 1076 species of plants belonging to 102 families. of which 92 are orchids having similarities to the Northern and Southern Indian orchids. Seven percent of the Indian species of flowering plants and eight percent of orchids of India are found in Similipal. Northern Tropical Semi evergreen Forests extend over an area of about 80 km. Northern Tropical Moist Deciduous Forests extend over an area of about 1540 sq. km. It is found all over Similipal except the moist valleys on the Southern and Eastern aspects of the hills.
There are 42 species of major mammals, 230 species of Birds and 30 species of reptiles recorded so far in Out of the Indian checklist have 7% reptiles, 20% birds and 11% mammals.
Similipal is rich in orchidaceous flora 92 species of orchids along with the omnipresent sal trees. Innumerable medicinal and aromatic plants are found as well that are a source of earnings for the local tribal population.

Human Population in the Reserve area are largely tribal. Due to low level of skills in modern society, lower educational levels, socio-culture traits, they are mainly dependent on local resources like they collect and sale of minor forest products. Remoteness of the areas and insufficient infrastructure makes it difficult to enforce the existing law for providing total Constraints free zone to Similipal. There are 61 villages in the buffer area and there was nearly forty per cent rises in human population in average.There are four villages inside the core area and the human population in core has increasing slowly.


The beauty of the park brings the person into the state of hypnotic sleep. It is a god gift to this sanctuary. It would take several days to go around the park. The waterfalls, tribal settlements and mountain peaks, increase the glory of the park.


How to Reach: Similipal is open for public to visit from 1st November to 15th June. You can enter Similipal through Pithabata (22 km from Baripada). Entry permits can be obtained from the Range Officer, Pithabata check gate. Day visitors can enter between 6 am to 12 noon and visitors with reservation between 6 am and 2 pm. Similipal is 170 km from Bhubaneshwar, 240 from Kolkata,and 60 km from Balasore. The other entry point Jashipur is 94 km from Baripada on N. H 6, which is connecting Raipur of Chhatisgarh and Kolkata of West Bengal. Both places are well connected by bus. Taxis and jeeps are available.


By Rail: The nearest prominent railhead is Balasore (60 km), served by major trains running under East Coast zone of Indian Railways. By Air: Nearest airports are Bhubaneshwar and Kolkata. Accommodation: Aranyanivas at Lulung has 8 double rooms and 2 dormitories, while Panthasala at Bangiriposi (35 km from Baripada) has 4 double rooms.


For reservation, contact Tourist Office, Baripada. 
Call 06792 – 252710, 252593 or 0674 – 2432177.

Visit Kalijai Temple Shrine of Famous Goddess in Chilika Lake Near Balugan of Khurda District of Orissa,India


KALIJAI TEMPLE:Kalijai temple is situated on an island or you can say a Hill. It is about 18 K.M. away from Balugan in south east direction, the residence of the Goddess Kalijai.Kalijai means Kali + Jai , Kali, the Goddess Kali and Jai a name of a village Girl of Banapur , who was drowned there during her visit to Parikuda Gada for her Marriage. An accidental storm with deep black cloud was drowned her traditional boat there near the hill and vanished. All the Boatmen with her father were alive except that Girl Jai undiscovered!!! Since then many boat men have been listened her low voice during early in the evening there and she became the adorable Goddess of the locality and became respected among Odiya People. Most of the Fisherman Community is worshiping Goddess KaliJai as their “Istha Devi”, Istha means who manages all of Istha (Good) and Anistha (Bad) times. Most of the home tourists know that visit to KaliJai is that’s all to visit Chilika.




How to Reach: Balugan is well connected with East Coast Rail Ways and National High Way (NH-5). Most of all Express Trains have stoppage at Balugan. And You can also find Buses from Bhubaneswar and Berhampur any time and you can find Lodging and Boarding facilities there easily. The Jetty is nearer to both the Train and Bus Station of Balugan and its walkable distance .If you want you can hair Auto or Rickshaw to reach the jetty. To visit KaliJai, Both the Motor fitted Traditional wooden Boats and Modern Boats are available for visitors. The Inland Water Transport Dept.has also providing Motor Lunch for Transportation but the scheduled Day of visit is only on Sunday. It will take 30-45 Minuit to reach KaliJai from Balugan.

You see, you can feel both anxiety of fear with pleasure during your visit with heart bitting.


Visit Gupteswar famous for Shrine of Lord Shiva nearRamagiri, Koraput, Jeypur of Orissa enriched with natural beauties, High Hill Ranges, Deep Forest


Gupteswar is a famous cave shrine of Lord Shiva. It is located at the top of a limestone hill named Badudi Hill which is about 500 meters above sea level.

The place is surrounded by a dense forest of Sal trees and flanked by Kolab river, and Sabari River, a 2 m high Shiva Linga stands in the cave since unknown times means it is created from nature locally says Patal Futa. The shrine is called Gupteswar which means the ' Lord Siva of Hidden Place.'. It is so named because it was lying hidden in the cave up to 1665 for a very long period.

History: In 1665 the King of Jeypur State Maharaj Sri Bikram Dev was got a Order from Lord Shiva in dream to find out the Hidden Place where the Lord Shiva was established. Then King started searching all forests and hills there around and got the Holly Shrine in a cave and started worshiping since then. The Great Maha Shiva Ratri is being celebrating every year.
One can reach it by climbing the 1000 steps flanked with rows of champaka trees. The entrance of the cave is about 3m wide and 2 m in height. There are also several other caves nearby. Inside the second cave there is a large statue called Kali Gai (Black Cow) some people worship it as Kamadhenu the divine cow means who fulfills any wills of devotees, One have to wait there with outstretched palms under the Panha of Kali Gai to collect drops of water which fall only at long intervals and getting a drop of water from Kali Gai is the bestow of God to be blessed with all happiness and prosperity.
The Place is popular with the name of Gupteswar or as Gupta Kedar in the vicinity, this holly place is endowed with unusual panoramic natural beauty, and is associated with Shri Ramachandra the great hero of the epic Ramayana. According to mythology, the linga was first discovered by Lord Ram when he was roaming in the then Dandakaryana forest with wife Sita and brother Laxman and later worshipped it calling it Gupteswar. The poet Kalidas too, described the scenic beauty of Ramgiri forest where the cave temple is referred to in his famous ‘Meghadutta'. The nearby hill has been named "RAMAGIRI.
However, with the passing of time, the temple was unused since the King Sri Bikram Dev searching to get it. Lingam was being worshipped by the tribes of Koraput region. During Shivaratri Celebration Gupteswar Temple draws over 200.000 devotees from Andhra Pradesh, Orissa and Chattisgarh. People suffering from incurable diseases come here to worship the god and remain here for months in the hope of getting cured.
Other Attraction Places: Never forget to see the near by places, which are also having great value for your visit Gupteswar.
Paravadi: Paravadi means Para: Pigeons and Vadi: Rack means the Rack for Pigeons. Where you can find thousands of Pigeons of different color living there and popular folklore is that the Pigeons living there are having a great moral and religious value in their behavior. And it is also believed that some of pigeons are living since the mythological age.

Sabari River: Sabari means the feminine word of Sabara the local name of Tribal people and called so in Oriya. The ever floated River Sabari floating in high stone base gives most attraction with fear.
Children’s Park: A children’s Park is maintained there for visitors.

Medicinal Garden: A Garden is maintained there with thousands of species of Rare Medicinal Plants and it is a better place to recognize some rare Plants there.

Tiger Cave: Out of many caves a cave is named Tiger Cave where tigers were living then.
Rama Kunda and Sita Kunda: During Rama Banabasa Sri Ramachandra and Devi Sita and brother Laxman was living in Ramagiri Hill for Months and Sri Rama and Devi Sita was bathing there to worship Lord Shiva in separate ponds now they called so Rama Kunda and Sita Kunda.

Rama Pada , Hati Pada, and so many caves are there to visit.
How to Reach: It will be about 50 K.M from Jeypur. One can find the way to Gupteswar at Ramagiri on the way to Baipariguda from Jeypur. As the Jeypur and Koraput are connected with National High Way and Indian Railways from Vijaya Nagarm in Andhra Pradesh you can reach there in either means. And you can find Night Bus Services from Bhubaneswar to Koraput and Jeypur and even upto Baipariguda on the way to Malkanagiri. You can find Taxi service and Lodgging and broading facility at Jeypur and Koraput to visit the Places around Koraput.

Approximate Distances from Important Places in Road

Bhubaneswar – 610 KM
Berhampur- 440 KM
Koraput- 68 KM 
Jeypur- 52 KM 
Jagadalpur 58 KM 
Raipur- 380 KM 
Vijayanagaram 190 KM



  • राउरकेला

राउरकेला हे ओरिसा मधील दुसरे सर्वात मोठे शहर आहे आणि हे भारतातील सर्वात मोठ्या स्टील प्लांट्सचे मुख्य ठिकाण, हे ठिकाण तुम्हाला त्याच्या काही अद्भुत पर्यटन स्थळांद्वारे त्याच्या समृद्ध सांस्कृतिक भूतकाळाची माहिती देते.


ढेंकानाल, राज्‍य की राजधानी भुवनेश्‍वर से 99 किमी. की दूरी पर स्थित है। यह एक सुंदर जगह है जो प्राकृतिक सुंदरता से भरपूर है। ढेंकानाल का हेमलेट, सूर्य की रोशनी से सराबोर जमीं है। यहां वनस्‍पतियों और जीवों का प्राकृतिक खजाना बहुतायत में पाया जाता है। इस जगह की खूबसूरती, यहां स्थित पहाडियों, घाटियों और नदियों में बसी हुई है। ढेंकानाल को मुख्‍य रूप से यहां के घने जंगलों और बड़े जंगली जानवरों जैसे - टाइगर और हाथी आदि के लिए जाना जाता है। यह स्‍थान इस बात का गवाह है कि प्रकृति में इससे अच्‍छा कोई और स्‍थान और बनावट हो ही नहीं सकती। ढेंकानाल की भूमि में बेहद प्राकृतिक सुंदरता, मनोरम वास्‍तुशिल्‍प के साथ पनपती है। ढेंकानाल और उसके आसपास स्थित पर्यटन स्‍थल ढेंकानाल में पर्यटकों की सैर के लिए कई खजाने है। ढेंकानाल में धर्म और संस्‍कृति का बेहद सम्‍मान किया जाता है। यहीं कारण है कि ढेंकानाल और उसके आसपास के क्षेत्रों में कई धार्मिक स्‍थल मौजूद है। इस स्‍थान पर कई सुंदर मंदिर है जो हिंदूओं के देवता को समर्पित है। इन सभी के बीच, यहां बालभद्र मंदिर भी स्थित है जिसमें भगवान बालभद्र की पूजा भी की जाती है। इस मंदिर का निर्माण 18 वीं शताब्‍दी में करवाया गया था। यहां के शंभूगोपाल मंदिर में कई हिंदू तीर्थ यात्री दर्शन करने के लिए आते है। यहां रघुनाथ मंदिर स्थित है जो भगवान राम को समर्पित एक मंदिर है, इस मंदिर की भव्‍यता के कारण हजारों पर्यटक यहां अवश्‍य आते है। यहां कुंजकांता मंदिर भी स्थित है जिसमें दूर - दूर से लोग दर्शन करने आते है। इन सभी आकर्षणों के अलावा, ढेंकानाल पर्यटन में पर्यटक कपिलास में भी दर्शन कर सकते है जो भगवान शिव को समर्पित एक मंदिर है, इसके अलावा यहां का जोरंदा भी धार्मिक हेडर्क्‍वाटर है। ढेंकानाल में कई हिंदू धर्म के मंदिर है। ढेंकानाल के कुछ किमी. की दूरी पर सप्‍तासज्‍या स्थित है जो भगवान राम को समर्पित एक सुंदर स्‍थान और मंदिर है। लादागादा, ढेंकानाल पर्यटन का अन्‍य प्रमुख आकर्षण है। यह एक साइट है जहां भगवान सिद्धेश्‍वर की पूजा की जाती है। सारांगा में हर साल हजारों पर्यटक सैर के लिए आते है। यह भगवान विष्‍णु को समर्पित स्‍थल है जो सापों के देवता अंनत की छत्रछाया में विश्राम कर रहे है। ढेंकानाल की यात्रा का सबसे अच्‍छा समय ढेंकानाल की यात्रा का सबसे अच्‍छा समय अक्‍टूबर के मौसम में होता है। वैसे दिसम्‍बर, फरवरी और मार्च के महीने में भी यहां सैर के लिए आया जा सकता है। ढेंकानाल तक कैसे पहुंचे ढेंकानाल एक शहर है तो एयर, रेल और सड़क मार्ग द्वारा अच्‍छी तरह से जुड़ा हुआ है। भुवनेश्‍वर में स्थित एयरपोर्ट, यहां का नजदीकी हवाई अड्डा है। ढेंकानाल का सबसे नजदीकी रेलवे स्‍टेशन, कटक में स्थित है। ढेंकानाल की सैर टैक्‍सी और बस से भी की जा सकती है। - Read Less ढेंकानाल इसलिए है प्रसिद्ध

Read more at: https://hindi.nativeplanet.com/dhenkanal/#attractions
क्‍योंझर, उड़ीसा के उत्‍तरी किनारे पर स्थित एक सुंदर जगह है। यह राज्‍य के सबसे बड़े जिलों में से एक है और यह एक नगरपालिका भी है। इस जिले के उत्‍तर में झारखंड, दक्षिण में जयपुर, पश्चिम में ढेंकनाल और पूर्व में मयूरभंज स्थित है। यहां प्रसिद्ध क्‍योंझर पठार स्थित है जिससे बैतरणी नदी निकलती है। क्‍योंझर पर्यटन के लिए हर साल हजारों पर्यटक, साल भर आते है। क्‍योंझर में वनस्‍पति, खनिज और जीव व अयस्‍क भरपूर मात्रा में पाएं जाते है। यहां सुरम्‍य कैस्‍केडिंग झरने भी स्थित है। क्‍योंझर राज्‍य में एक ऐसा जिला है जहां विविध प्राकृतिक संसाधन पाएं जाते है। इस जिले का एक तिहाई भाग घने जंगलों से घिरा हुआ है और इस जिले के कई हिस्‍सों में प्रचुर मात्रा में मैग्‍नीशियम पाया जाता है। इस जिले में रेबाना और कालापाटा दो ब्‍लॉक बाघ भी पाएं जाते है। । क्‍योंझर : प्राचीन गौरव की झलक इस जिले में दो जनजाति रहती है जुआंग्‍स और भूयांस, यह दोनों ही इस जिले का गौरव बढ़ाने में विशेष स्‍थान रखती है। यह दोनों जनजातियां, राज्‍य की सबसे प्राचीन जनजातियों में से एक है। यह हमेशा से इसी स्‍थान पर निवास करती है। क्‍योंझर और उसके आसपास स्थित पर्यटन स्‍थल क्‍योंझर में पर्यटकों के लिए काफी कुछ खास है। यहां आकर पर्यटक कांदाधर झरना, सांगाहारा झरना, बड़ा घाघरा झरना, आदि को देख सकते है। इन झरनों को देखने अंसख्‍य पर्यटक आते है। यहां एक अन्‍य आकर्षक स्‍थल घंटागांव है। हर साल हजारों पर्यटक यहां सैर करने आते है। यहां के अन्‍य आकर्षण, गोनासिका, गुंचीचागई, भीमकुंड और मुर्गामहादेव मंदिर, जिला संग्रहालय आदि है। चक्रतीर्थ, यहां का पुराना शिव मंदिर है जो एक पिकनिक स्‍थल भी है। सीता बिंज और राजानगर, यहां के प्रसिद्ध ऐतिहासिक आकर्षण है। राजानगर, क्‍योंझर के तत्‍कालीन राजा थे, उनके समय के महल को राजनगर कहा जाता है जो वर्तमान में खंडहर में बदल चुका है। इस स्‍थान पर कई मंदिर जैसे - दधीबामन यहूदी मंदिर और रघुनाथ यहूदी मंदिर स्थित है। क्‍योंझर में हर साल हजारों की संख्‍या में प्रवासी पक्षी आते है। देवगां कुश्‍लेश्‍वर, यहां का महत्‍वपूर्ण बौद्ध केंद्र है जो कुश्‍लेश्‍वर मंदिर के रूप में जाना जाता है। क्‍योंझर की सैर का सबसे अच्‍छा समय क्‍योंझर की सैर का सबसे अच्‍छा समय नबंवर के महीने में होता है। इस दौरान पर्यटकों को सैर के लिए आना चाहिए। क्‍योंझर कैसे पहुंचे क्‍योंझर तक एयर, रेलवे और सड़क मार्ग के द्वारा आसानी से पहुंचा जा सकता है। यहां सबसे नजदीकी एयरपोर्ट, भुवनेश्‍वर का बिजु पटनायक एयरपोर्ट है। यहां का रेलहेड जे. के. सड़क पर सिथत है जहां से कई रेल मिलती है।

Read more at: https://hindi.nativeplanet.com/keonjhar/#overview
पारादीप, उड़ीसा के जगतासिंहपुर जिले का एक तेजी से विकसित होने वाला औद्योगिक क्षेत्र है। पारादीप, भुवनेश्वर हवाई अड्डे से 125 किलोमीटर और कटक रेलवे स्टेशन से लगभग 95 किमी की दूरी पर है। पारादीप बंदरगाह, पारादीप को भारत के पूर्वी समुद्री किनारे पर स्थित सबसे बड़े समुद्र तटीय शहरों में से एक बनाता है। यह राज्य का सबसे पुराना बंदरगाह है। पारादीप की क्षमता को जानने के बाद, इस्पात संयंत्रों, एल्यूमिना रिफाइनरी, एक पेट्रोकेमिकल परिसर, ताप विद्युत संयंत्रों, सभी के लिए योजना बनाई जा रही हैं। इस तरह के उद्योगों के बारे में अधिक जानकारी के उत्सुक लोगों के लिए, पारादीप पर्यटन बहुत कुछ पेश करता है। उन लोगों को जो प्रकृतिक सुंदरता को निहारना चाहते हैं उनके लिए बड़े और विस्तृत समुद्र तट, उष्णकटिबंधीय सूरज, हरे-भरे जंगल, पानी की प्राकृतिक धाराएँ, सब मिल कर इसे स्वर्ग बना देते हैं साथ में अगर रोमांस करना है तो बात ही क्या है। पारादीप के आस-पास के पर्यटन स्थल यह परिवार के साथ यात्रा करने के लिए एक आदर्श जगह है, जहाँ आप पारादीप बीच के झिलमिलाते सुनहरे पानी में तैराकी या स्ट्रॉलिंग का मजा ले सकते हैं। यात्री यहाँ के साफ़-सुथरे और हर-भरे ‘स्मृति उद्यान’ में आराम कर सकते हैं। यह उन लोगों को समर्पित है जिन्होंने वर्ष 1990 के अंत में आए साइक्लोन (चक्रवात) में पारादीप में अपनी जान गवाँ दी थी। म्यूज़िकल फाउंटेन भी देखने लायक है। गहिरमाथा तट, सफेद मगरमच्छ की एक दुर्लभ प्रजाति का घर है, और यह सफेद मॉनिटर छिपकली, समुद्री कछुए, प्रवासी पक्षियों के साथ ही हिरणों के लिए भी प्रसिद्ध है। भीतरकनिका राष्ट्रीय उद्यान, जो मैंग्रोव वनस्पतियों और क्रिस-क्रॉस करती नदियों और धाराओं का एक जंगल है। यह आपको सौ साल पीछे के इतिहास में ले जा सकता है, जब मनुष्य, प्रकृति और जानवर आपस में मिलजुल कर सद्भावना के साथ रहते थे। पारादीप मैरीन एक्वेरियम के 28 टैंकों में रखी मछलियों की विभिन्न प्रजातियाँ देख कर हैरानी से आपका मुँह खुला रह जाएगा। वार्षिक कार फेस्टिवल के दौरान पारादीप के जगन्नाथ मंदिर में आने वाले पर्यटक, आम तौर पर सभी धर्मों के लोगों को भगवान जगन्नाथ के रथ को खींचते हुए देख कर आश्चर्यचकित रह जाते हैं। यहाँ आप सही मायने में धर्मनिरपेक्ष भारत की एक झलक देख सकते हैं। पारादीप पर्यटन लाईट हाउस और नेहरू बंगलो दिखाने की भी व्यस्था करता है जो पारादीप से 12 किमी की दूरी पर स्थित है। पारादीप के विभिन्न आकर्षणों में से एक हनुमान मंदिर भी है। मूह में पानी ला देने वाले सी-फ़ूड और ताज़ा पेय यहाँ का सी फ़ूड आपको और माँगने के लिए मजबूर कर देता हैं। फिश और प्रॉन यहाँ के सबसे स्वादिष्ट आइटम है। पारादीप लस्सी या नारियल से बनी गावेस्कर लस्सी हर आगंतुक को ललचाती है। मधुवन मार्केट बिल्डिंग के दिल्ली दरबार की एक प्लेट बिरयानी आपको और माँगने पर मजबूर कर देगी। प्रसिद्ध बिरयानी 99 सबसे ज्यादा ऑडर की जाती है। पारादीप का मौसम पारादीप की जलवायु को मुख्यतः तीन मौसमों में बांटा जा सकता है, अर्थात्, गर्मी, सर्दी और मानसून। ग्रीष्मकाल गर्म और आर्द्र होता हैं जबकि सर्दियाँ बहुत ठंडी होती हैं। पारादीप तक कैसे पहुंचें यह मायने नहीं रखता की आप भुवनेश्वर एयर पोर्ट पर या कटक रेलवे स्टेशन पर उतरते हैं, आप बस द्वारा पारादीप में प्रवेश कर सकते हैं। राष्ट्रीय राजमार्ग -5A पारादीप को उड़ीसा के सभी बड़े शहरों से जोड़ता है। वास्तविकता यह है कि पारादीप रेल सेवा द्वारा जुड़ा हुआ है पर सभी यात्री भुवनेश्वर या कटक से होकर ही यहाँ आना पसंद करते हैं। नवम्बर से मार्च का समय यहाँ के भ्रमण के लिए सबसे बेहतर माना जाता है।

Read more at: https://hindi.nativeplanet.com/paradip/
करंजिया ओड़िशा (उड़ीसा) के मयूरभंज जिले में स्थित एक शहर है। यह शहर मंदिरों के लिए प्रसिद्ध है जो विभिन्न हिंदू देवी देवताओं को समर्पित है। कई पर्यटन स्थलों से घिरा होने के कारण यह शहर करंजिया में पर्यटन को बढ़ावा देता है। पास के स्थानों में अनेक प्राचीन किलों के अवशेष मिलते हैं जो करंजिया को पर्यटन के लिए उपयुक्त बनाते हैं। डोलो यात्रा के समय यहाँ बहुत बड़ी संख्या में भक्त आते हैं तथा इस उत्सव के समय यहाँ एक मेला भी लगता है। करंजिया में तथा इसके आसपास पर्यटन स्थल करंजिया में बहुत बड़ी संख्या में मंदिर है जो यहाँ की दिव्यता को बढ़ाते हैं। मां अंबिका मंदिर देवी अंबिका को समर्पित है जो इस शहर की प्रमुख देवी है। अन्य मंदिरों में जगन्नाथ मंदिर, श्यामराई मंदिर, पूर्णेश्वर मंदिर, मंगला मंदिर, रानी सती मंदिर, बरखंदा मंदिर, ठाकुर अन्कुलचंद्र मंदिर, सत्य साईं मंदिर और रामेश्वर बाबा शिव मंदिर शामिल है जो शहर में श्रद्धा और भक्ति के स्थान हैं। करंजिया पर्यटन अपने पर्यटकों को भीमकुंड की प्राकृतिक सुंदरता आनंद उठाने का अवसर प्रदान करता है जहाँ पानी का एक बड़ा कुंड है जो पर्यटकों को अपनी ओर आकर्षित करता है। . करंजिया कैसे पहुंचे करंजिया रेलमार्ग, रास्ते और हवाई मार्ग द्वारा अच्छी तरह से जुड़ा हुआ है। करंजिया की यात्रा के लिए उत्तम समय करंजिया की सैर के लिए अक्टूबर से मार्च का समय सबसे उत्तम होता है जब मौसम ठंडा होता है तथा पर्यटकों के मनोरंजन के लिए लिए त्योहारों की लाइन लगी होती है।

Read more at: https://hindi.nativeplanet.com/karanjia/#overview
प्राकृतिक परिवेश, पहाड़ों और नदियों से घिरा राउरकेला एक भव्य शहर है। यह खूबसूरत शहर जनजातीय गढ़ सुंदरगढ़ जिले का हिस्सा है। राज्य की राजधानी भुवनेश्वर से 325 किमी दूर स्थित राउरकेला आधुनिक रहन-सहन के बीच जनजातीय संस्कृति के अस्तित्व का एक बेहतरीन उदाहरण है। राउरकेला को ओडिशा की व्यवसायिक राजधानी के तौर पर जाना जाता है। औद्योगिक नगरी होने के बावजूद यह प्रकृतिक सुंदरता को अनुभव करने का बेहतरीन विकल्प मुहैया कराता है। यह जगह कई प्राकृतिक और माननिर्मित आकर्षणों के लिए प्रसिद्ध है। राउरकेला स्टील प्लांट के कारण इस शहर को प्रसिद्धि मिली। इसके जरिए 1984 में पहली बार एशिया महादेश में सीसीटीवी आया। राउरकेला और आसपास के पर्यटन स्थल पहाड़ी, झील, नदी, पार्क और म्यूजियम सहित राउरकेला में कई घूमने लायक स्थान हैं। यहां के कुछ खास जगहों पर घूमना आपके लिए एक यादगार अनुभव साबित हो सकता है। इन्हीं में से एक है हनुमान वाटिका मंदिर का भव्य परिसर, जहां एशिया की सबसे बड़ी प्रतिमा रखी गई है। वेदव्यास नामक जगह पर आप निर्मल वातावरण का आनंद ले सकते हैं। प्राकृतिक सुंदरता से ओतप्रोत मंदिरा डेम और पितामहल डेम पूरे साल बड़ी संख्या में पर्यटकों को अपनी ओर खींचता है। राउरकेला पर्यटन के हिस्से में बड़ी संख्या में मंदिर भी हैं। इनमें से घोघर मंदिर, मा वैष्णु देवी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, जगन्नाथ मंदिर, मा भगवती मंदिर, गायत्री मंदिर, अहिराबंध मंदिर और रानी सती मंदिर प्रमुख है। हर मंदिर की वास्तुशिल्पीय बनावट काफी प्रभावशाली है और श्रद्धालुओं के बीच इसका विशेष महत्व है। राउरकेला के खंडाधार वॉटरफॉल की खूबसूरती मंत्रमुग्ध कर देने वाली है। शहर और आसपास के क्षेत्र में कई पिकनिक स्पॉट भी हैं। ऐसा ही एक स्थान है दरजिन, जहां की प्राकृतिक सुंदर से प्रभावित होकर पूरे साल बड़ी संख्या में पर्यटक आते हैं। ऐसा नहीं है कि राउरकेला सिर्फ अपने प्राकृतिक सौंदर्य और मंदिरों के लिए जाना जाता है। यहां खेल प्रेमियों की दिलचस्पी की भी कई चीजें हैं। प्रसिद्ध बीजू पटनायक हॉकी स्टेडियम की ओर भी पर्यटकों का काफी झुकाव रहता है। कैसे पहुंचें सड़क, रेल और हवाई मार्ग से राउरकेला अच्छे से जुड़ा हुआ है। घूमने का सबसे अच्छा मौसम नवंबर और दिसंबर में राउरकेला घूमना सबसे अच्छा रहता है। शहर के विभिन्न पर्यटन स्थलों को घूमने के लिए यह एक आदर्श मौसम है।

Read more at: https://hindi.nativeplanet.com/rourkela/#overview
जशपुर, पहाड़ी इलाकों और हरी - भरी हरियाली से घिरा स्‍थान है जो छत्‍तीसगढ़ के उत्‍तर - पूर्वी हिस्‍से में स्थित है। पहाड़ी इलाके को ऊपरी घाट के नाम से और समतल क्षेत्रों को कुछ पहाड़ों के साथ नीचे घाट के नाम से जाना जाता है। ऊपरी घाट, एक पठार का हिस्‍सा है जिसे पैट के नाम से जाना जाता है। यहां दो मुख्‍य घाट है जिनके नाम है : झंडा घाट और भेलाघाट। जशपुर नगर एक शहर है जो छोटानागपुर पठार क्षेत्र में स्थित है। कुनकुरी यहां का सबसे गर्म क्षेत्र है और पंड्रापत यहां का सबसे ठंडा क्षेत्र है जो रेड कॉरीडोर के तहत आता है। जशपुर और उसके आसपास स्थित पर्यटन स्‍थल इस क्षेत्र में कई सुंदर झरने और प्रकृति का आनंदमय सुख देने वाले अन्‍य सुंदर स्‍थल है। राजपुरी झरना, कैलाश गुफा, दानपुरी झरना, रानी दाह झरना, भेरिंगराज झरना, कैथेड्रल कुनकुरी, धामेरा झरना, कुडियारानी की गुफा, सांप का पार्क, सोगृह अघोर आश्रम, बादलखोल अभयारण्‍य, गुल्‍लु झरना, चौरी झरना, रानी झूला, बाने झरना, हारा दीपा, लोरो घाटी, बेल महादेव, आदि इस क्षेत्र के प्रमुख आकर्षणों में से है। जशपुर का मौसम जशपुर एक ऊंचे पठार पर स्थित है जहां जलवायु साल भर सुखद रहती है। जशपुर तक कैसे पहुंचे जशपुर तक हवाई, ट्रेन और सड़क यात्रा के द्वारा आसानी से पहुंचा जा सकता है।

Read more at: https://hindi.nativeplanet.com/jashpur/#attractions


कंधमाल ओडिशा के सबसे आकर्षक पर्यटन स्थलों में से है। प्राकृतिक सौंदर्य एवं अमानतों से समृद्ध और स्वदेशी जनजाति के निवास के रूप में यह जगह कुछ ठेठ आदिवासी आबादी का घर है। कंधमाल पर्यटन यहां आने वालों के लिए दारिंगबाड़ी नामक ऊंचे पहाड़ पर बिछे हुए कॉफी के विशाल बागान को दर्शनीय बनाता है। कंधमाल गन्ना, डोकरा, टेराकोटा मिट्टी और बांस से हस्तनिर्मित चीजों के लिये तमाम पर्यटकों को आकर्षित करता है। कंधमाल में और आसपास के पर्यटक स्थल कंधमाल कई पर्यटकों के आकर्षण के केंद्र द्वारा साथ में खड़ा किया गया है, जो पूरे वर्ष कई प्रकृति प्रेमियों को आकर्षित करता है। पटुदी झरना, लुडू झरना, कटरामल और पाकड़डाराह झरने जैसे तमाम मनोरम झरने अपनी सुंदरता के चलते स्‍थानीय एवं दूर-दराज के लोगों को अपनी ओर आकर्षित करते हैं। चाकापाड़ा का गांव अपने अनूठे शिव मंदिर और मन्दिर परिसर के अन्दर दक्षिण की ओर झुके पेड़ से दर्शकों को आश्चर्यचकित करने के लिए तैयार है। दो पहाड़ियों के संगम से जन्मा, बलासकुंपा गांव एक चौंका देने वाला दर्शनीय स्थल है। कुछ जंगली जानवरों का आश्रय और घने और अभेद्य जंगलों में बसने वाले स्थानीय जनजाति द्वारा बसा हुआ, बेलघर कंधमाल के विदेशी स्थानों के बीच है। अपने वन - संवर्धन और औषधीय पौधों की खेती के लिए जानी जाने वाली कलिंग घाटी, अपनी सुन्दर खुशबू के साथ थके हुए आने वाले लोगों को आराम देती है और फिर से जवान बना देती है। इनके विशाल पहाड़ और सलुंकी नदी के बीच साहसी कार्य के प्रेमी ट्रैकिंग और नौका विहार के लिए फुलबनी में एकत्र होते हैं। अंत में, कंधमाल में पर्यटन दरिंगबाड़ी द्वारा बढ़ाया गया है, जो ओडिशा में गर्मियों का अकेला रिसॉर्ट है और सर्दियों के दौरान बर्फबारी का अनुभव करता है। कंधमाल की यात्रा के लिए सबसे अच्छा समय कंधमाल की यात्रा के लिए सबसे अच्छा समय सितंबर से मई तक है। कंधमाल तक कैसे पहुंचे कंधमाल भुवनेश्वर, संबलपुर और बेहरामपुर से सड़क मार्ग से जुड़ा हुआ है। निकटतम रेलवे स्टेशन रैराखोल है, जो यहां से 3 किमी दूर है, जबकि निकटतम हवाई अड्डा भुवनेश्वर है। कंधमाल पर्यटन सितंबर से मई तक बहुत गतिशील रहता है, क्योंकि इस जगह की यात्रा के लिए ये महीने वर्ष का सर्वश्रेष्ठ समय होता है।

Read more at: https://hindi.nativeplanet.com/kandhamal/#overview

बलांगीर एक महत्‍वपूर्ण व्‍यापारिक शहर के साथ एक समृद्ध सांस्‍कृतिक विरासत वाला शहर भी है। यह जगह, यहां की खूबसूरत सेटिंग के कारण जानी जाती है और यहां कई सुंदर मंदिर और श्राइन भी स्थित है। एक समय में पटनागढ़ की राजसी राजधानी होने के कारण, यहां आज भी अतीत के गौरव और आकर्षण को देखा जा सकता है। इस स्‍थान का नाम बालारामगढ़ गृह के नाम पर रखा गया है जो 19 वीं शताब्‍दी के बलांगीर के राजा बालाराम देव के नाम पर रखा गया है। बलांगीर और उसके आसपास स्थित पर्यटन स्‍थल बलांगीर में कई पर्यटन स्‍थल, अपनी मनोरम सुंदरता के कारण जाने जाते है। जलिया यहां का सबसे सुंदर गांव है जो घने जंगलों से घिरा हुआ है। यह गांव, ट्रैकिंग के लिए प्रसिद्ध है। इस गांव के पास से एक नदी गुजरती है जो इस गांव को एक सुंदर पिकनिक स्‍पॉट में परिवर्तित कर देती है। बलांगीर ये जलिया लगभग 20 किमी. की दूरी पर स्थित है। बलांगीर यहां एक अन्‍य पर्यटन स्‍थल, गाईखाई प्रदान करता है। यह एक सुरम्‍य घाटी है जो तीनों तरफ से पहाडियों से घिरी हुई है। यह कैम्पिंग और पिकनिक के लिए आदर्श स्‍थल है। बलांगीर की सैर, पटनागढ़, रानीपुर, जारियाल, संताला, तेनट्टुलीखुंती, मुर्सिंग और जल महादेव की यात्रा के बिना अधूरी है। यहां लोअर सुखतेल प्रोजेक्‍ट, सुखतेल नदी के पर बांध बनाएं जाने के लिए प्रस्‍तावित हुआ है। बलांगीर पर्यटन, पर्यटकों को आकर्षण स्‍थल प्रदान करता है। आप यहां आकर, आश्रम, महल, पार्क, मंदिर और श्राइन आदि देख सकते है। यहां एक शैलसाश्री महल है जहां बलांगीर का शाही परिवार निवास किया करता था। इसे उड़ीसा के सबसे अच्‍छे महलों में से एक माना जाता है। अर आप एक धार्मिक अनुभव की अनुभूति करना चाहते है तो शहर से 5 किमी. की दूरी पर स्थित खुजेनपाली के आनंद निकेतन की सैर कर लें। राजेंद्र पार्क, सदियों पुराना पार्क है जहां गुलाबों की हजारों किस्‍में है। उड़ीसा की सबसे प्राचीन झील, कंरगा काता भी यहां बहती है और इस स्‍थल को सुंदर बनाती है। बलांगीर का नगर पालिका बोर्ड, यहां के पर्यटन को बढ़ावा देने के लिए पर्यटकों की सुविधा का ध्‍यान रखते हुए नौका विहार की सुविधा भी प्रदान करता है। इस स्‍थान पर सुंदर गार्डन भी है। इस झील के पास में ही दुर्गा मंदिर भी स्थित है। धार्मिक स्‍थान यहां मां पटनेश्‍वरी मंदिर स्थित है जो पटनेश्‍वरी गुडी को समर्पित है जिन्‍हे स्‍थानीय स्‍तर पर देवी माना जाता है। यहां स्थित गोपाल जी मंदिर में भगवान कृष्‍ण और लक्ष्‍मी नारायण मंदिर में देवी लक्ष्‍मी की मूर्तियों की स्‍थापना है। इसके अलावा, बलांगीर में हरीशंकर मंदिर, मां समालेश्‍वरी मंदिर, नरसिंहा मंदिर, संतोषी मंदिर, लोकनाथ बाबा मंदिर, शीतला माता मंदिर, भगवत मंदिर, जगन्‍नाथ मंदिर, मौसी मां मंदिर, रामजी मंदिर, श्‍यामा काली मंदिर, साईबाबा मंदिर आदि है। जोगिसनद्रा, बलांगीर शहर से 25 किमी. की दूरी पर स्थित है, यहां एक प्रसिद्ध जोगेश्‍वर मंदिर बना हुआ है। हर साल हजारों पर्यटक यहां दर्शन करने आते है। यह एक सुन्‍नी मस्जिद भी है जो तिक्रापारा पर स्थित है, एक कैथोलिक चर्च भी रूगड्डी में बना हुआ है और प्रोटेस्‍टेंट चर्च, आदर्शपादा में बना हुआ है। जलारामा मंदिर में हिंदू - गुजराती समुदाय के लोग पूजा करते है और झूलेलाल में सिंधी समुदाय के लोग पूजा करते है। शॉपिंग और फूड स्‍थलों के भ्रमण करने के अलावा, यहां और भी ऐसे काम है जो आसानी से किए जा सकते है। इस शहर में संभलपुरी साड़ी, ड्रेस मैटरियल और बेड शीट भी काफी अच्‍छी मिलती है। जो लोग मिठाई खाने के शौकीन है, वह बलांगीर की प्रसिद्ध मिठाई लबनगालाता, छेना - गाजा, अरिसा पीठ और छेना पेड़ा का स्‍वाद चख सकते है। मजेदार, चटपटी स्‍नैक्‍स चाकुली पीठा, पीठायु भाजा, गुलगुला और चाउल बारा आदि भी यहां खाई जा सकती है। बलांगीर की सैर का सबसे अच्‍छा समय बलांगीर की सैर अक्‍टूबर से फरवरी के दौरान अच्‍छी तरह से की जा सकती है। बलांगीर कैसे पहुंचे बलांगीर में रेलवे स्‍टेशन है, वहां तक नियमित रूप से ट्रेन चलती है। राज्‍य सरकार द्वारा बसों को भी बलांगीर तक चलाया जाता है। यहां का सबसे नजदीकी एयरपोर्ट, भुवनेश्‍वर है।

Read more at: https://hindi.nativeplanet.com/balangir/#overview


कालाहांडी इतिहास और संस्कृति में समृद्ध ओडिशा का एक जि़ला है। उत्तेयी और तेल नदियों के संगम पर स्थित कालाहांडी में 12वीं सदी की उत्कृष्ट वास्तुकला के कुछ बहुत प्राचीन मंदिर हैं। प्रपाती झरनों के साथ अनेक सुंदर पहाडि़याँ इस जगह की सुंदरता को बढ़ाती है। पाषाण युग और लौह युग के कई पुरातात्विक सबूत यहाँ पाए गए थे। कालाहांडी उत्सव हर साल मनाया जाता है और उत्तम कला, संस्कृति, संगीत और हस्तकला के लिए दुनियाभर में मशहूर है। कालाहांडी और इसके आसपास के पर्यटन स्थान कालाहांडी पर्यटन अपने दर्शकों के लिए दिलचस्प इतिहास और बहुत सुंदर प्राकृतिक सौंदर्य वाले विदेशी स्थान प्रस्तुत करता है। असुरगढ़ में मानव जीवन के 2000 साल पुराने निशान पाए गए हैं। गुड़ाहांडी पहाड़ी की गुफाओं के अंदर कुछ प्राचीन पेंटिंग हैं। राबनदढ़ एक सुंदर झरना है जबकि मोहनगिरी में सुंदर प्रकृति के साथ एक प्राचीन शिव मंदिर है। यहाँ लाल बहादुर शास्त्री स्टेडियम भी स्थित है जहाँ विभिन्न खेल और मेले आयोजित किए जाते हैं। कैसे पहुँचे कालाहांडी कालाहांडी ओडिशा के सभी बड़े शहरों से जुड़ा है। केसिंगा रेलवे स्टेशन और भुवनेश्वर हवाईअड्डे से क्रमशः रेल और फ्लाइट लेकर आप आसानी से कालाहांडी पहुँच सकते हैं। कालाहांडी आने के लिए सबसे अच्छा समय कालाहांडी आने के लिए सबसे अच्छा समय मानसून होता है।

Read more at: https://hindi.nativeplanet.com/kalahandi/#overview
जयपुर को सामान्यत: “सिटी ऑफ विक्ट्री” (जीत का शहर) के नाम से जाना जाता है तथा यह दक्षिणी उड़ीसा (ओड़िशा) का दूसरा सबसे बड़ा शहर है। यह कोरापुट जिले में स्थित है। यहाँ प्रचुर मात्रा में प्राकृतिक सुंदरता जैसे घने हरे जंगल, गड़गड़ाहट की आवाज़ वाले झरने, घास के मैदान और हरी भरी घाटियाँ हैं। यहाँ उड़ीसा का सबसे उत्तम लोक समुदाय देखने मिलता है तथा यहाँ की जनसंख्या भी सबसे अधिक है। यह पूर्वी घाटों से घिरा हुआ है जबकि इसके तीन ओर अरकू पहाड़ियां हैं। यह अंग्रेज़ी के U (यू) अक्षर के समान लगता है जो इसे सभी प्रकृति प्रेमियों के लिए स्वर्ग बनाता है। जयपुर में तथा इसके आसपास पर्यटन स्थल जयपुर में बहुत बड़ी संख्या में पर्यटक आते हैं जो यहाँ के शानदार जलप्रपातों जैसे शक्ति, बागरा और दुदुमा को देखने यहाँ आते हैं। देओमाली का भव्य पर्वत, सुनाबेदा की हरी भरी घाटियाँ और वन्य जीवन, कोलाब नदी और कोरापुट का सुंदर शहर जयपुर के कुछ प्राकृतिक आकर्षणों में से एक है। मालिगुरा की ब्रॉड गेज टनल, नंदापुर में स्थित बतरिसा सिंहासन, जयपुर पार्क और मिन्ना झोला का छोटा शहर जयपुर पर्यटन का एक महत्वपूर्ण भाग हैं। इसके अलावा जयपुर में बहुत से प्राचीन स्थान और किले हैं जो जयपुर में पर्यटन को बढ़ावा देते हैं। जयपुर कैसे पहुंचे जयपुर का निकटतम हवाई अड्डा विशाखापट्टनम है जो 237 किमी. की दूरी पर स्थित है। पर्यटक ट्रेन या बस द्वारा जयपुर पहुँच सकते हैं और रास्ते में अरकू पहाड़ियों के सुंदर दृश्य का आनंद उठा सकते हैं। जयपुर की यात्रा के लिए उचित समय जयपुर की सैर के लिए ठंड का मौसम उत्तम होता है।

Read more at: https://hindi.nativeplanet.com/jeypore/#overview

गोपालपुर, उड़ीसा के दक्षिणी सीमा रेखा पर स्थित एक तटीय शहर है। यह स्‍थान, बंगाल की खाड़ी के पास में स्थित है और राज्‍य में तीन प्रमुख पर्यटनों स्‍थलों में से एक है। हर महीने, हजारों पर्यटक, इस जगह की सुंदरता के नजारे देखने के लिए आते है । यह जगह, बहरामपुर से मात्र 15 किमी. की दूरी पर स्थित है और यहां के बंदरगाह का राज्‍य सरकार के द्वारा पुनर्निर्माण करवाया जा रहा है। इससे पहले, गोपालपुर को मछली पकड़ने वाले एक छोटे से गांव के रूप में जाना जाता था लेकिन अंग्रेजों के आधिपत्‍य के बाद इस गांव का भाग्‍य बदल गया। इस बंदरगाह का इस्‍तेमाल, ईस्‍ट इंडिया कम्‍पनी ने एक महत्‍वपूर्ण व्‍यापारिक केंद्र के रूप में किया। यह शहर, आंध्र प्रदेश के समीप स्थित है और यहीं कारण है कि यहां कई महत्‍वपूर्ण लाभ मिलते है। अन्‍य दक्षिणी राज्‍यों के साथ, इस शहर से दैनिक व्‍यापार करना आसान होता है। गोपालपुर और उसके आसपास स्थित पर्यटन स्‍थल गोपालपुर में पर्यटकों के लिए कई पर्यटन स्‍थल और आकर्षण है। यहां कई धार्मिक स्‍थल भी स्थित है जिनमें माता तारा तारिनी हिल श्राइन, बाला कुमारी मंदिर और श्री श्री सिद्धि विनायक पीठ शामिल है। हर दिन सैकड़ों पर्यटक, सोनेपुर तट, आर्यापाली तट और गोपालपुर तट की सैर करने आते है। कई वर्षो से पोटागढ़ की यात्रा, कई कहानियों को जन्‍म देती आ रही है। पंचामा और बालीपादर, गोपालपुर के पड़ोसी गांव है जो यहां की पंरपरागत जीवन शैली और संस्‍कृति को आज भी दर्शाते है। सातापाडा वन्‍यजीव अभयारण्‍य और बानकेश्‍वरी, गोपालपुर पर्यटक के दो प्रमुख स्‍थान है जहां पर्यटक भ्रमण के लिए आ सकते है। गोपालपुर में शॉपिंग शॉपिंग के शौकीन लोगों के लिए गोपालपुर के बाजारों में खास है। यहां के सिटी मार्केट एरिया से पर्यटक अच्‍छी तरह से खरीददारी कर सकते है। यह स्‍थान, समुद्री सीपियों से बनी हस्‍तशिल्‍प कलाकृतियों और सिल्‍क की साडियों के लिए विशेष रूप से जाना जाता है। समुद्री सीपियों से बने सुंदर सामान, स्‍थानीय स्‍तर पर काफी बिकते है। इनसे बने हुए ब्रासलेट, नेकलेस और अन्‍य गहने भी पर्यटकों को काफी पसंद आते है। गोपालपुर कैसे पहुंचे गोपालपुर तक एयर द्वारा बिजु पटनायक अंतरराष्‍ट्रीय हवाई अड्डे, भुवनेश्‍वर के रास्‍ते पहुंचा जा सकता है। इसका सबसे नजदीकी रेलवे स्‍टेशन बहरामपुर रेलवे स्‍टेशन है जहां से देश के कई हिस्‍सों के लिए ट्रेन मिलती है। सड़क मार्ग से राज्‍य में बसों से भी गोपालपुर तक पहुंचा जा सकता है। इसके अलावा, पर्यटक भ्रमण के लिए प्राईवेट कार को हॉयर कर सकते है। गोपालपुर की सैर का सबसे अच्‍छा समय गोपालपुर एक सुंदर स्‍थान है जहां साल भर मौसम बहुत सुहाना रहता है। अक्‍टूबर से अप्रैल तक यहां की सैर पर्यटकों के लिए अच्‍छी रहती है।

Read more at: https://hindi.nativeplanet.com/gopalpur/

इस शहर को ब्रह्मपुर नाम ब्रिटिश उपनिवेशवादियों द्वारा दिया गया है। हाल ही में इस शहर के नाम को बदल कर ब्रह्मपुर कर दिया गया है जो इस शहर के मूल नाम में संस्कृत भाषा के प्रभाव को दर्शाता है। सारी पुरानी आदतों की तरह, इस शहर के नाम को भी भारतीय रुप देने के प्रयास स्पष्ट हैं, लेकिन कुछ अगाध कारणों के लिए यह आज भी ब्रह्मपुर के नाम से जाना जाता है। इस नाम का शाब्दिक अनुवाद भगवान ब्रह्मा के निवास स्थान के रुप में होता है। अनगिनत मंदिर और स्थानीय लोगों का धार्मिक झुकाव वर्तमान दिन में शहर के नामकरण को उचित ठहराते हैं। ब्रह्मपुर में धार्मिक पर्यटन, राज्य की अर्थव्यवस्था में अपना योगदान देता है। ब्रह्मपुर: रेशम का शहर उड़ीसा के गंजम जिले में स्थित ब्रह्मपुर, का उपनाम रेशम का शहर है। ब्रह्मपुर उड़ीसा के सबसे बड़े और सबसे पुराने शहरों में से एक है। इसकी सांस्कृतिक पृष्ठभूमि जो आज एक अनूठे अनुभव का सृजन करती है, इसका श्रेय इसके अतीत को जाता है। ब्रह्मपुर पत्ता कही जाने वाली जटिल रेशमी साड़ी एक स्मारिका है जोकि अनोखी है तथा कई प्रभावों की यादों को ताजा करती है जो आज इस शहर को बनाते हैं। हथकरघा और गहने के शोरूम इस शहर के परिदृश्यों का मुख्य आकर्षण हैं। ब्रह्मपुर: अन्य समुद्री तटों से अलग स्थान ब्रह्मपुर, अपने समुद्र तट के प्रेमियों को कभी ना प्राप्त हुए एकांत स्थान को प्रदान करता है। देखने और सुनने में पुराने सूरज, रेत और लहरों से बहुत अधिक शामिल है। ब्रह्मपुर के मंदिर, संस्कृति, पाक शैली और थिएटर सारे अनूठे हैं तथा ये इस छुट्टियों को बिताने का स्थान बनाते हैं जो समुद्र के तट पर बिताए गए कुछ दिनों की सीमा से अधिक होंगे। ब्रह्मपुर में पर्यटन का एक बहुमुखी अस्तित्व है तथा हर व्यक्ति के सपनों को एक छोटी सी सैरगाह प्रदान करता है। ब्रह्मपुर और उसके आसपास के पर्यटक स्थल व्यापक प्रकृति तथा इस क्षेत्र के और इसके आसपास के स्थानों के कारण ब्रह्मपुर में पर्यटन फल-फूल रहा है। ब्रह्मपुर में और इसके आसपास स्थित कई मंदिर इस शहर को सच में मंदिरों का शहर बनाते हैं। बंकेश्वरी, कुलाड़, नारायणी मंदिर, महेंद्रगिरि, मां बुधी ठाकुरानी मंदिर, तारातरणि मंदिर, बुगुड़ बिरांचिनारायम मंदिर, बालकुमारी मंदिर और मंत्रिदि सिद्ध भैरवी मंदिर इस क्षेत्र के कुछ प्रसिद्ध मंदिर हैं। तप्तापानी एक गर्म पानी का स्रोत है जिसमें यात्री डुबकी लगा सकते हैं तथा पृथ्वी के आन्तरक से निकलती गर्मी को अनुभव कर सकते हैं। आर्यपल्ली तट समुद्री फुवारे का एक प्राचीन नखलिस्तान और गर्म हवा के अंतहीन दिन से भरा है। यह ब्रह्मपुर से 30 किमी दूर स्थित है। ब्रह्मपुर की यात्रा के लिए सबसे अच्छा समय अक्टूबर से लेकर जून महीने तक का समय ब्रह्मपुर की यात्रा के लिए सबसे अच्छा समय है और तब मौसम भी सुखद बना रहता है। कैसे पहुंचें ब्रह्मपुर ब्रह्मपुर भारत के प्रमुख शहरों से सड़क, हवाई या रेल मार्ग द्वारा जुड़ा हुआ है। भुवनेश्वर हवाई अड्डा ब्रह्मपुर का निकटतम हवाई अड्डा है और ब्रह्मपुर से रेल और सड़क मार्ग द्वारा अच्छी तरह जुड़ा है।

Read more at: https://hindi.nativeplanet.com/berhampur/#overview




भीतरकनिका राष्ट्रीय उद्यान ओरिसा. ओरिसाच्या पूर्व काठावर ब्राम्हणी, वैतरणी, पाठशाला नद्यांचे पाणी समुद्राला मिळण्यापूर्वी  या राष्ट्रीय उद्यानातून जातात. खाऱ्या पाण्यातील मगर, सुसर यांचे माहेरघर असलेलं हे उद्यान भीतरकनिका राष्ट्रीय वन्य अभयारण्याचा एक भाग आहे. लहान लहान झोपडीवजा घरे असलेली आदिवासींची वसाहत येथे पाहायला मिळते. 




 
https://inmarathi.net/odisha-information-in-marathi/

https://www.marathimol.in/odisha-information-in-marathi/

https://www.wikimitra.com/odisha-information-in-marathi/
https://vishwakosh.marathi.gov.in/22006/
https://ajaykorane.com/odisha-maharashtra/








Saturday, November 5, 2022

शिवाजी महाराज आणि मावळ्यांना बाहुबली बनवू नका

गेल्या काही वर्षात जी 'सो कॉल्ड' ऐतिहासिक चित्रपटांची जी लाट आली आहे त्या सर्वात एक कॉमन गोष्ट आढळते ती म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आणि अचाट साहस दृश्ये.
मग ते सांदण दरीत sling लावून अक्षरशः उडत येणारे मावळे, अंगावर आलेले बाण, भाले असे सहजपणे हातात पकडणे, पाण्यात भाला फेकून आग लावणे, शत्रूला जमिनीवर आपटून वरती उडवणे आणि मग फुटबॉल सारखी लाथ मारून 15 20 फुटांवर गिरक्या घेत फेकणे असले रम्य प्रकार.
आणि या सगळ्याला गोंडस नाव दिले जाते प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे म्हणून. या सगळ्यात आपण महाराजांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा अपमान करतोय हे कुणाच्या गावीच नसतं. महाराजांनी आणि मावळ्यांनी रक्त सांडून निर्माण केलेले स्वराज्य ही आपल्यासाठी एक अभिमानाची गाथा असली पाहिजे, पिटात शिट्ट्या मारणाऱ्या लोकांचे मनोरंजन करणारी तद्दन सुमार फिल्मी कहाणी नाही हे भान कधी येणार?
आणि तुम्हाला अचाटपणाच दाखवायचा आहे ना मग तो शिवचरित्रात ठायी ठायी आढळेल. मोजके सैन्य आणि तुटपुंज्या साधनांच्या साहाय्याने सामान्य जनतेच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग पेटवून चार बलाढ्य सुलतानशाह्यांना, नमवून हिंदवी स्वराज्य निर्माण करणे, गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करत लाटेप्रमाणे येणाऱ्या लाखोंच्या सैन्याला नामोहरम करणे आणि घरदारावर तुळशीपत्र ठेऊन रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहणाऱ्या पराक्रमी वीरांची फौज तयार करणे हे जर अचाट नसेल तर काय आहे?
अक्षरशः मूठभर सैन्य घेऊन महिनोन्महिने चाकणचा किल्ला लढवणारे फिरंगोजी नरसाळा, प्राणांची पर्वा न करता दिलेरखानाच्या तळावर हल्ला करणारे मुरारबाजी, रात्रभर धावत राहूनही हजारो सैनिकांना खिंडीत रोखून धरणारे बाजी प्रभू, केवळ 60 सैनिकांना घेऊन पन्हाळा काबीज करणारे कोंडाजी, कड्यावर चढून जाऊन आक्रमण करणारे आणि ढाल तुटली तरी लढत राहणारे तान्हाजी, अक्षरशः उघडा बोडक्याने पठाणांची फौज कापून काढणारे रामजी पांगारा, ज्यांना महाभारती जैसा कर्ण असे म्हणले जायचे ते सूर्यराव जेधे हे सर्व मावळे सामान्य असूनही असामान्य होते आणि त्यासाठी त्यांना उडत वगैरे जायची गरज नव्हती.
आपल्या पाठीवर महाराजांचा शाबासकी देणारा हात आहे आणि आई भवानीचा आशिर्वाद आहे.. बस इतक्या बळावर या मावळ्यांनी कितीही बलाढ्य सैन्य आले तरी त्यांना धोबीपछाड घातलाय. फक्त मराठाच नव्हे तर कातकरी, भंडारी, हेटकरी, रामोशी, कोळी अशा अठरापगड जातीचे मावळे एकत्रीतपणे शत्रुवर जीवाच्या कराराने तुटून पडत आणि त्यांना सळो की पळो करून सोडत.
हे आपण आपल्या नव्या पिढीला कधी दाखवणार आहोत का नाहीत? का त्यांना शिवाजी आणि मावळे हे बाहुबली सारखे अचाट शक्तिप्रदर्शन करणारे काल्पनिक अतिमानव होते आणि त्यामुळेच ते जिंकले असा कमालीचा चुकीचा समज त्यांच्या मनात पेरणार आहोत?

नुसता पराक्रम नव्हे तर महाराजांनी अतिशय हुशारीने, कल्पकतेने आणि सखोल नियोजन करून ही युद्धे जिंकली आहेत. लाखोंच्या संख्येने आलेल्या अफझलखानाला जावळीच्या अरण्यात खेचून आणत त्याच्यासह सैन्याचा नायनाट करणे असो वा भौगोलिक रचनेचा फायदा घेत कारतालब खानाला उंबरखिंडीत सापळा रचून त्याला मुठीत नाक धरुन शरण यायला लावणे असो वा प्रचंड मोगली फौजेच्या गराड्यात सुरक्षित बसलेल्या शाईस्तेखानवर अचूक झेप टाकून त्याची बोटे तोडणे असो वा कडेकोट पहारा भेदून अंधाराचा आणि पावसाचा फायदा घेत पन्हाळ्यावरून केलेली सुटका असो वा खुद्द आग्र्यातून औरंगजेबाला फसवून सुखरूप परत येणे असो हे किती रोमहर्षक आहे. हे अविचारी धाडस नव्हते, यामागे अभ्यास होता, अतिशय कुशल हेर यंत्रणा होती आणि कितीही धाडसी बेत असला तरी तो अंमलात आणणारे विश्वासू सहकारी होते.
हे जसेच्या तसे दाखवले तरी नव्या पिढीला कमालीचे स्फूर्तिदायक वाटेल. पण यांना हे असलं दाखवण्यात रस नाहीये, त्यांना फक्त बाहुबलीच दाखवून पैसे मिळवायचे आहेत आणि त्यासाठी स्वतंत्र कथा लिहायची नाही तर आयते जे मिळेल ते ओढून आपल्या साच्यात बसवायचे आहे आणि त्यासाठी त्यांनी आता महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना वेठीस धरले आहे.
आता तर प्रतापराव गुजर यांचा नंबर लागला आणि शिवाजी म्हणून अक्षय कुमार....
आधीच तो भंसाळ्या दिसेल त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेला डोंबाऱ्यासारखे ग्रुप डान्स करायला लावतो त्यात आता यांची भर

हे असेच चालत राहीले तर आग्र्याहून सुटका होताना महाराज धाडकन दरवाजाला लाथ मारतील, मग फौलादखान आणि बाकीचे सैनिक दहा दिशांना फेकले जातील. हे सगळे सौध्यात बसून बघणाऱ्या औरंगजेबाला महाराज सुनावतील ... अस्सल मराठा आहे मी, मराठ्याला आणि त्याच्या छाव्याला अडकून ठेवण्याची कुणा मुघलाची माय नाही व्यायली. लक्षात ठेव पातशहा, एक दिवस हीच मराठी भिमथडी तुझ्या दिल्लीवर चाल करून येतील आणि बादशहा त्यांचा अंकीत राहील.....
लग्गेच फुल्ल टाळ्या, शिट्ट्या आणि घोड्यावर बसून रुबाबात महाराज निघून जातील आणि औरंगजेब मान खाली घालेल वगैरे हे बघावं लागेल....

तेव्हाही लहान मुलांना हेच आवडतं बघायला म्हणून आपण समर्थन करत राहणार का?

एक शिवप्रेमी म्हणून या सगळ्या बाजारूपणाचा आता खरोखर उबग आला आहे आणि कुठंतरी हे थांबायला हवं असं मनापासून वाटतं

 

या लाटेतील एक तान्हाजी पाहिला तेव्हाही हेच वाटले होते. हे काय स्पेशलईफेक्टने सुपरहिरोसारखे चित्रपट बनवले आहेत.
आणि मग कुठला पाहिलाच नाही.

पण हे कुठे बोलायची सोयही राहिली नाही. असे चित्रपट बनत आहेत हे बघूनही लोकांना देशप्रेमाचे भरते यावे अशी जनता अडाणी झाली आहे.
या लेखात जे महाराजांचे पराक्रम लिहिले आहेत ते वाचताना स्फुरण चढणारे जे चित्र आज आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते ते दुर्दैवाने येत्या पिढीच्या डोळ्यासमोर नसणार

अरे हो, कालच आणखी एक बातमी वाचली. वेडात मराठे वीर दौडले सात. मराठी चित्रपट. ज्यात शिवाजी महाराजांची भुमिका अक्षय कुमार करत आहे. अजून काहीतरी पचवायची मनाची तयारी करून ठेवा

 

ऐतिहासिक चित्रपटांच्या बाबतीत सर्वांच्या जबाबदार्‍या

१, माध्यमे - उगीचच वाद शोधून त्याचा इश्यू बनवणे, दोन समाजात आगी लावणे हे पूर्णपणे बंद व्हायला पाहीजे. ऐतिहासिक चित्रपटांकडे कसे पहावे याचे लोकशिक्षण करायची जबाबदारी मीडीयावर आहे. तशीच सिनेमे बनवणारे पण बेताल होत नाहीत ना हे पाहून परीक्षणात वाभाडे काढण्याचीही. कोणत्याही परिस्थितीत पेटवापेटवी करू नये. ऐतिहासिक चुकीला देशद्रोह, भावना दुखावणे हे स्वरूप देणे पूर्णपणे थांबले पाहीजे.

२. नेते - सामाजिक आणि राजकीय तसेच धार्मिक - बर्‍याच प्रमाणात मीडीयाच्या जबाबदार्‍या यांना ही लागू होतात. पण आपल्या अनुयायांना भावनिक न बनवता कार्यक्रम देणे यांच्याकडून जास्त अपेक्षित आहे. हीच मंडळी चित्रपट, नाटके यांच्या कधी चुका होतात आणि आपल्याला पेटवायला इश्यू मिळतो म्हणून टपलेली असतात.

३. समाजमाध्यमावर उगवलेले स्वयंघोषित समीक्षक - यातले अजेण्डा चालवणारे बंद व्हायला हवेत. कारण यांच्याकडून अपेक्षा ठेवता येत नाहीत. त्यांना कुणी नेमून दिलेले काम असो कि स्वतःच स्वतःला नेमलेले असो, यांचे समीक्षण कधीही नि:ष्पक्ष नसते.

४. प्रेक्षक - सतत भावना दुखावून घेण्यातून लवकर बाहेर पडावे. दा विन्सी कोड वर युरोपातल्या धार्मिक प्रेक्षकांनीही बंदीची मागणी केली नव्हती.
चित्रपटाच्या कथेची मागणी म्हणून येशू आणि मेरी यांच्याबद्दल (आपल्या दृष्टीने) आक्षेपार्ह टिप्पण्या होत्या. असा प्रगल्भ प्रेक्षक घडायला हवा. ऐतिहासिक अचूकतेचा दावा ना लेखक करतो, ना दिग्दर्शक ना प्रेक्षक तसे काही समजतो. तो रूढ अर्थाने ऐतिहासिक नाहीच. पण ऐतिहासिक संदर्भ आपल्या भाषेत मोडून तोडून दाखवले असा आरोप सहज करता येईल.
ऐतिहासिक चित्रपटात सुद्धा दोन ऐतिहासिक व्यक्तिरेखांमधले संवाद, प्रसंग हे पदरचे घालावे लागतात. फुटाफुटाला पुरावे मागून हैराण केले तर कुणी त्या वाटेला जाणार नाही.

५. सिनेसृष्टी - सिनेमॅटिक लिबर्टी ही सिनेमाची गरज असेल तर सरळ घ्यावी. प्रेक्षकांशी संवाद साधावा. प्रेक्षक सुद्धा प्रगल्भ होत जातो. आपल्याकडे उलटे होत चालले आहे. पण लिबर्टीची व्याख्या होत नाही याचा अर्थ भारताने ब्रिटनवर साडेतीनशे वर्षे राज्य केले असा ऐतिहासिक चित्रपट बनवावा का याचा सारासार विचार असायला पाहीजे.

संवाद, प्रसंग जरी लिबर्टीचा भाग असतील तरी घोडचुका टाळल्या पाहीजेत. एका जुन्या ऐतिहासिक चित्रपटात घोडे पळताना मागे वीजेचा खांब दिसतो. ही चूक म्हणता येईल.
पण भाषा, त्याकाळाची वाटेल अशी संवादफेक, साधेपणा, वातावरण, पोशाख, खानपान , पेयपान याचा अभ्यास करायला पाहीजे. साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात रंगीत वस्त्रे कितपत वापरत याचा अभ्यास टीमने करायला पाहिजे. कोणती वस्त्रे असत , कापड कोणते, दरबार कसा असेल ? त्यात लाकडी खांब असतील , दगडी भिंती असतील कि कसे हा अभ्यास असावा ही सामान्य प्रेक्षकांची अपेक्षा. दगडी भिंती नुकत्याच रंगवलेल्या थर्माकोलच्या दिसू नयेत. रंग खूपच ताजा काळा वाटतो. नितीन देसाईंचं नेपथ्य लगेच कळून येतं. बिजॉन दास गुप्ता यांनी एका गाण्यापुरतं एक छोटंसं टुमदार गाव उभं केलं होतं. ते खूपच खरंखुरं आणि देखणं होतं. अर्थात गाणं असंल्याने त्याच्या बाजूला नायक, नायिका गावाकडे पाहताना दाखवल्यावर ते टेबलावर बनवलेले स्केल मॉडेल आहे हे समजून आश्चर्य वाटलेल. त्या वेळी व्ही एक्स एफ नसणार.

 पन्नाशीत आभाळाएव्हढं कर्तृत्व गाजवून ह्या जगाचा निरोप घेतलेल्या राजाची किंवा त्याच्या सवंगड्याची भुमिका पन्नाशीपुढले थोराड नट रंगवतात, तद्दन फिल्मी डायलॉग्ज किंवा चालू राजकीय घोषणा देतात, इतिहासातल्या गौरवास्पद लोकांना/घटनांना आचरटपणाच्या पातळीवर आणून बसवतात आणी प्रेक्षकसुद्धा ‘असू दे, त्यामुळे मुलांना/महराष्ट्राबाहेरच्या लोकांना मराठी इतिहास तर कळला‘ अशी दरिद्री मानसिकता दाखवणारी भुमिका घेतात, हे सगळंच प्रचंड उबग आणणारं आहे.

सिनेमॅटिक लिबर्टी ही सिनेमाची गरज असेल तर सरळ घ्यावी.
असहमत. उद्या लिबर्टीच्या नावाखाली काहीही दाखवले तर चालेल का? समाजात बरेच लोक वेगवेगळे अजेंडे राबवून स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी टपलेले आहेत. अशा लिबर्टीज मुळे त्यांचे फावेल.

महाराजांची सेना म्हणजे अ‍ॅव्हेंजर्स दाखवण्यापेक्षा इतिहासात थरार आणि नाट्याचा बंदोबस्त महाराजांनी करून ठेवलेला आहे. महाराजांवरचा चित्रपट म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाची सोय म्हणून त्याकडे बघणारे आणि ध्रुवीकरणाला विरोध करणारे प्रत्यक्षात त्यातल्या धार्मिक फुटीलाच चर्चेत ठेवत असतात.

अफजलखान म्हणजे गब्बरसिंग असे त्याचे घोडेछाप चित्रण असते. प्राचीन काळच्या भीमाची आणि बकासूराची लढाई असावी तसा रंग या युद्धाला दिला जातो. मुळात यातल्या मुत्सद्दीपणाला समोर आणलेच गेलेले नाही. ज्या ज्या वेळी दोन टीम सारख्याच ताकदीच्या दाखवल्या जातील तेव्हांच विजयाचे महत्व पण दहा पट होते.

अफजलखान आडदांड होता, साडेसहा फूट होता इतकेच आपल्याला माहिती आहे. पण तो धूर्त, मुत्सद्दी, कपटनीतीत हुषारही होता हे दाखवले जात नाही. महाराजांना पकडायला डोंगरावर जायचे नाही तर महाराजांना खाली यायला भाग पाडले पाहीजे ही त्याची रणनीती होती. त्या दृष्टीने त्याने स्थानिक महत्वाकांक्षी लोकांना सल्ल्यासाठी मोहीमेत भरती केले होते. काय केले तर शिवाजी महाराज खाली येतील यावर खलबते होत असत. त्यानुसार आधी प्रजेला त्रास दिला. मात्र त्याने प्रजा बधली नाही. महाराजांच्या विरोधात गेली नाही.

हा वार सपशेल फेल गेल्यावर त्याने महत्वाच्या देवालयांची लूट केली. छोटी मोठी देवळे ध्वस्त करायला सुरूवात केली. गावातले वीरगळ काढून फेकायला सुरूवात केली. शीवेवरचे मंदीर तोडून गावाला भावनिक बनवून महाराजांकडे गार्हाणे घेऊन जावे हा डाव होता. मात्र महाराजांनी हा डाव ओळखून गोसावी, पिंगळे, कुडमुडे आदींच्या माध्यमातून जनक्षोभ नियंत्रित ठेवला. एव्हढी नासधूस होऊनही महाराज येत नाहीत हे पाहून चिडलेल्या खानाने मग लोकांना राजाविरूद्ध उकसवायला सुरूवात केली. मात्र राजांच्या हेरांनी हा डाव सुद्धा हाणून पाडला.

युद्धापेक्षा हा भाग जास्त बुद्धीला चालना देणारा, महाराजांची थोरवी सांगणारा आहे. पण असा प्रसंग महाराजांच्या चित्रपटात येत नाही. भालजींच्या काळाला आता वर्षे लोटली. आताचा प्रेक्षक जास्त प्रगल्भ असायला हवा. पण तसा तो आहे का ? आजचे मेकर्स कला म्हणून चित्रपट बनवतात का ?

 वाचून एकदम स्फुरण चढले. खूपच तळमळीने लिहिले आहे तुम्ही। व आजकाल खरंच हे शिवरायांवर आलेले चित्रपट नाही आवडत। जुने सूर्यकांत आणि चंद्रकांत यांचे चित्रपट पाहताना अगदी आपलेसे व खरे वाटायचे अगदी साधीशी ढाल तलवार घेऊन लढली जाणारी लढाई बघताना भले शाबास , वाह असे शब्द आपसूकच निघायचे पण आता तुम्ही म्हणता तसे अचाट साहस दृश्ये मग ते सांदण दरीत sling लावून अक्षरशः उडत येणारे मावळे, अंगावर आलेले बाण, भाले असे सहजपणे हातात पकडणे, पाण्यात भाला फेकून आग लावणे, शत्रूला जमिनीवर आपटून वरती उडवणे आणि मग फुटबॉल सारखी लाथ मारून 15 20 फुटांवर गिरक्या घेत फेकणे असले रम्य प्रकार बघून शेवटी काय टेक्नॉंलॉजीची कमाल आहे असे वाटते। पण ते इतिहासाशी रिलेट होत नाही।

कुठेही नाचगाणे घुसवणे याला एक वेगळे नाव हवे असेल तर त्याला सिनेमॅटिक लिबर्टी म्हणता येईल. त्यालाही हरकत नसेल पण युद्धाच्या आदल्या रात्री जर सदाशिवराव आणि अब्दाली यांच्यात कवालीची जुगलबंदी दाखवली तर तो आचरटपणाच वाटेल ना.

लेख प्रचंड पटला. हल्लीच्या सिनेमांत सहजता दिसत नाही. उगाचच लार्जर दॅन लाइफ दाखवण्याच्या नादात अचाट बनवून बसतात.

रानभुली यांचे प्रतिसादही आवडले.

सौध्यात बसून बघणाऱ्या औरंगजेबाला महाराज सुनावतील ... अस्सल मराठा आहे मी, मराठ्याला आणि त्याच्या छाव्याला अडकून ठेवण्याची कुणा मुघलाची माय नाही व्यायली. लक्षात ठेव पातशहा, एक दिवस हीच मराठी भिमथडी तुझ्या दिल्लीवर चाल करून येतील आणि तुझी लाल करतील.

हा संवाद साधारण असा असता.

 स्वतःचा विचारच करू न शकणारा अख्खा समाज आपण उभा केलेला आहे. कोणी बहिष्कार टाका म्हटलं की चालले टाकायला, कोणी महाराजांना ग्रेट म्हटलं की चालले सुपर ह्युमन बघायला. रॉ पराक्रम दाखवणं सोपं असतं, डावपेच, कावे हे सिनेमाच्या भाषेत परिणामकारण आणायचे तर तंत्रज्ञान आणि पटकथा या पेक्षा जास्त लेखन/ कथा लिहावी लागते. इतका विचार, इटरेशन्स कोण करणार. कमीत कमी कष्टाचा मार्ग अनुसरा.
परत लोकांना हेच आवडतं हे समर्थन आहेच. आपली लोकसंख्या बघता ५-१०% मंद लोक सापडणे कठीण नाही. त्यात पिक्चर चालून जाईल. (स्वगत: ९०% सापडले तरी आश्चर्य नाहीच)
पुढच्या पिढीला मराठी असे थिल्लर चित्रपट बघून इतिहास समजेल या भीती मुळे असले पिक्चर बनवू नका याला मात्र अजिबात समर्थन नाही. पुढची पिढी सारासार विचार जास्त करते हे मला तरी इथे दिसतं तसं भारतात नसेल आणि झापडबंद पिढी असेल तर ते खड्ड्यात जातीलच. चित्रपट बघा नाहीतर बघू नका.
 
 लोकांना फक्त लिहिण्या/बोलण्यापुरता तात्विक निषेध नोंदवायला आवडते. अमितव म्हणतात ते काही प्रमाणात बरोबर आहे.. करमणुकीसाठी लोक तत्व/विचार वगैरे सगळं पायदळी तुडवतात. असे लोक पुढच्या पिढीला सारासार विचार करायला कसा शिकवणार देव जाणे.
हे लोक सिनेमा प्रदर्शित झाला की सहकुटुंब सहपरिवार सिनेमाला जाणार, मग आपल्यापाशी कुठलेही क्रेडेंशिअल नसतांना चित्रपटाचे परिक्षण लिहिणार, त्यात सकाळी ऊठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंतचा वैयक्तिक वृत्तांत सांगणार आणि शेवटी मराठी सिनेसंस्कृतीच्या प्रसारासाठी थिएटरध्येच बघा असा सोज्वळ आग्रह करणार.
ट्रेलरमधेच काय वाढून ठेवले आहे हे दिसत असतांना ईथे लेखाशी सहमती दर्शवणार्‍या किती जणांनी तान्हाजी थिएटरमध्ये बघितला असेल?
दुतोंडीपणा हे आताशा सोमिवर अ‍ॅक्टिव लोकांचे व्यवच्छेदक लक्षण व्हायला लागले आहे.
 
लेख पूर्णत: पटला. ऐतिहासिक सिनेमांचा आता उबग यायला लागलाय. एवढंच आहे तर कुणीतरी फ्रँचाईजी घेऊन वेगवेगळे भाग काढायला हवे होते. कलाकार तेच ठेऊन. एकच भूमिका कितीजण करणार आणि त्यात कितीजण 'सूट' होणार? लहानपणापासून ऐकलेल्या इतिहासातल्या गोष्टी आणि हे सिनेमे यात प्रचंड फरक जाणवतो. आणि तो खटकतो. VFX च्या नावाखाली फक्त अचाट, अतर्क्य काहीतरी दाखवणे आणि हॉलिवूडसारखेच आम्ही हे दाखवायचा अट्टहास करणे निव्वळ हास्यास्पद वाटते.
हे सगळे सिनेमे पूर्ण बघून डोकं न भंजाळलेला माणूस विरळाच.
भव्यदिव्यतेच्या नावाखाली खरा इतिहास झाकोळला जातोय हे खरं.
 
 खरच मनातले लिहिले आहे तुम्ही. मी यातला एकही चित्रपट पाहिला नाही. ट्रेलर पाहूनच हिम्मत झाली नाही. अजून एक ट्रेंड लक्षात आला तो म्हणजे ऐतिहासिक व्यक्ति च्या तोंडी आताची टपोरी भाषा घुसडायची. बाजीराव वाट लागली म्हणणार, बाजी प्रभू चल हट म्हणणार. असला वैताग येतो ना हे बघून.
 
मराठी मध्ये तर खूप सिनेमे येवून गेले.
आता खरे तर जागतिक दर्जा चा सिनेमा त्यांच्या जीवनावर आला पाहिजे .
आणि अगदी रिअल मध्ये.
त्या काळचे वातावरण ,सामाजिक स्थिती सर्व हुबे हुब आले पाहिजे
अशा सिनेमाची गरज आहे.
तसा एक पण सिनेमा आता तरी अस्तित्वात नाही.
गांधी हा सिनेमा कसा बनला होता.अगदी रिअल.
तरी कलाकार ब्रिटिश होता .
 

ह्यावरून आठवलं. आमचा एक सामान्य बुद्धिमत्तेचा मित्र होता. त्याने एक संशोधनपर लेख लिहिला, आणि एका जगप्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित केला. सगळ्यांनी फार कौतुक केले, हुरूप येऊन त्याने आणखी २ - ३ लेख प्रकाशित केले, परत कौतुक झाले. त्यामुळे मित्राने हुरळून जाऊन (कोविड १९ महामारीत घरी असतांना मिळालेल्या मोकळ्या वेळेत) लेख लिहायचा सपाटाच लावला, चांगले ३० - ४० लेख प्रकाशित झाले. ह्यात एकाच विषयाचे विभिन्न पैलू अभ्यासले असले तरी, सगळ्या लेखांत एकच विश्लेषण पद्धती वापरली होती; तथापि नाविन्यता राहिलीच नाही. त्यामुळे हे लेख वाचायचे सोडाच, जाणकार साफ दुर्लक्ष करत (कारण सगळं तेच तेच). कदाचित त्याच्यात सर्जनशीलता/कलात्मकताच (क्रीटीव्हिटी) नव्हती (कोणतेही संशोधन करायला ती फार आवश्यक आहे असे माझे ठाम मत आहे). सुरुवातीला कोणाच्या प्रेरणेने वा मार्गदर्शनाखाली लिहिलेल्या २ - ३ लेखांवरून जे काही कौतुक झाले त्यावरून त्याने तोच मार्ग पत्करला

(हे लिहिण्यास कारण की, असेच काहीसे दिगपाल लांजेकर ह्याचे झाले आहे असं मला वाटत. चिन्मय मांडलेकरांच्या सोबतीने 'तू माझा सांगाती' ही कलर्स मराठीवरील काहीशी गाजलेली मालिका सोडली तर त्याच्या इतर मालिका फारश्या चालल्या नाही उदा., सख्या रे व चंद्र आहे साक्षीला, (दोन्हीही कलर्स मराठी). पुढे मांडलेकरांच्याच सोबतीने 'फर्जद' चित्रपट लिहिला व कदाचित तो चालला, त्यामुळे हुरळून जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधी ८ चित्रपट काढायचे घोषित केले, हे सर्वश्रूत आहे. दरम्यान दूसरा की तिसरा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांच्या पाठीराख्यांनी समाज माध्यमांवर आणखी अशीच ऐतिहासिक चित्रपटांची मक्केदारी घेतलेल्या एक खासदार-अभिनेत्यावर धूळफेक सुरू केली. त्यातूनच दोघांच्याही पाठीराख्यांचे/समर्थकांचे विविध माध्यमांवर आभासी युद्ध सुरू झाले. ह्यावरून महाराज व मावळेही प्रचंड दुखी झाले असतील. मग मांजरेकर तरी का मागे राहतील? ऐतिहासिक चित्रपट चालत आहेतच, त्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवायचे ठरवले).

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

 

 

 

Tuesday, November 1, 2022

Monkey attacks’

 

नमस्कार, हि खास पोस्ट लिहण्याच एकमेव कारण म्हणजे माझ्या मनातली माकडांची भीती आणि त्या भीतीला कारण असलेले ट्रेकिंगचे अनुभव. जर तुमच्या मनातही भीती असेल, किंवा तुम्ही अश्या ठिकाणी ट्रेक ला जात असाल जिथे माकडे असू शकतात तर एकदा नक्की वाचा.

आधी थोडे अनुभव सांगतो म्हणजे कळेल कि नक्की कशी परिस्थिती समोर येते.

१. गोरखगड माझा दुसराच ट्रेक होता. आम्ही गुहांपर्यंत पोहचलो होतो. तिघे जण पुढे वाट कशी आहे ते बघायला गेले. ते  आरामात येणार होते आणि मागे थांबलेल्या आम्हा तिघांनाही बऱ्यापैकी आराम करायचा होता त्यामुळे आम्ही शांततेत पडून होतो. जर तुम्ही या गडावर गेला असाल तर तुम्हाला माहित असेल कि गुहांपुढे मोठी दरी आहे. काही वेळाने त्या दरीतून एक माकड वर आले. मी समोरच बसलो होतो अगदी, म्हणून त्याच्याकडे एकटक कुतूहलाने बघायला लागलो. त्यानंतर नक्की काय झाले माहित नाही पण काही मिनिटांतच अजून  चार पाच माकडे वर आली. आणि आता मी जरा घाबरलो. सोबत दोन मैत्रिणी होत्या. त्यांच्याशी बोलून आम्ही बॅग उचलल्या आणि परत जायला निघालो. तोपर्यंत माकडे बऱ्यापैकी शांत होती. पुढे गेलेल्या तिघांना आवाज द्यायचा प्रयत्न केला पण ते सुळक्याच्या दुसऱ्या बाजूस होते, आवाज गेला नाही. आम्ही गपचूप माघार घेतली आणि परतीच्या वाटेल लागलो. पण काही अंतरावर जाऊन थांबणं भाग होत कारण पुढे rock patch उतरायचा होता आणि त सौरभशिवाय उतरण योग्य नव्हतं. आम्ही त्या गुहांपासून जरा मागे आलो तेव्हा अजून एक ७-८ जणांचा ग्रुप भेटला. आणि तिथेच घोळ झाला. मला वाटले आता माकडे आम्हाला घाबरतील कारण आम्ही १० जण होतो. त्यामुळे आम्ही परत गुहांजवळ जाण्याचा प्रयत्न केला. तसं जाताना उगाच समोर दिसणाऱ्या माकडांना चिडवत होतो. त्यांना घाबरवून पळवून लावायचा प्रयत्न करत होतो. त्या आमच्या करामतीमुळे माकडे भयंकर चिडली आणि जेव्हा गुहेचे जागा नजरेसमर दिसली तेव्हा कळलं कि तिथे त्यांचा खूप मोठा कळप होता जो त्याच दरीतून वर आला होता.

चिडून माकडांनी आमचा पाठलाग सुरु केला आणि आता मात्र आम्ही खूप घाबरलो होतो. त्यानंतर आम्ही त्या rock patch च्या तोंडाशी येऊन थांबलो कारण तिथून पुढे जात येत नव्हते. एक क्षण असा होता कि आम्ही दहा जण मध्ये उभे होतो एकमेकांना पाठ लावून  आणि काही माकड आमच्याभोवती फेरा मारत होती. आमच्याकडे रागाने बघत. दात विचकवत. शेवटी आम्हाला जरा बुद्धी सुचली आणि आम्ही काहीही विरोध न करता गपचूप उभे राहिलो ( इतकं घाबरल्यावर दुसरा उपाय तरी काय होता म्हणा ). आणि काही वेळाने पुढे गेलेले तिघे परत आले. ते जसे आले तसं आम्ही खाली उतरायला सुरवात केली. तरीही काही माकडांनी आमचा पाठलाग चालू ठेवला होता. आम्ही पूर्ण rock  patches  खाली उतरून मंदिरापर्यंत येईपर्यंत ते पाठलाग करत होते. तिथून एकदाचा त्यांनी पाठलाग सोडला आणि आम्ही परतीच्या वाटेल लागलो.

DSC_0162
गोरखगडच्या ट्रेक वर सौरभ ती माकडे. याच समोरच्या दरीतून माकडे एक एक करून  वर आली.

हि घटना एवढे विस्तृत दिली कारण शब्दात जेवढं मांडता येईल त्यापेक्षा बराच भयंकर भीतीदायक अनुभव होता तो. आणि माकडांशी पहिलाच सामना असल्याने तेव्हापासून आजपर्यंत माझ्या मनात माकडांची भीती आहे.

२. मुंबईच राजीव गांधी नॅशनल पार्क. फोटो काढायला गेलो होतो तेव्हा मोकळ्या रस्त्यावर एका माकडाने पाठून हल्ला केला. फोटोसाठीचे काही प्रॉपर्टीस एक पिशवीत घालून ती पिशवी हातात घेतली होती. माकडाने बरोबर तीच पिशवी मागून पळवण्याचा प्रयत्न केला. हाताची पकड घट्ट होती तरी ती हातातून सुटून जमिनीवर पडलीच. माकडाने एका बाजूने ओढायला सुरवात केली आणि दुसऱ्या बाजूने मी त्याच्या हातातून खेचून घ्यायचा प्रयत्न करत होतो. पण तो जेव्हा दात विचकावुन गुरगुरला तेव्हा मी भीतीने सोडून दिली. तरी तिथेच उभा राहील. त्यानेही तिथेच बसून पिशवीत काय काय  आहे ते एकदा सगळं बाहेर काढून बघितलं आणि त्याच्या उपयोगाचं काही भेटलं नाही म्हणून फेकून निघून गेला. मी गपचूप ती उचलली सामान भरलं आणि आपल्या मार्गाने निघालो.

३. विकटगड ला आम्ही जेव्हा दुसऱ्यांदा गेलो तेव्हा एक सर्वोच्च ठिकाणी असलेल्या मंदिरात बसलो होतो. दिवसभर थकून शेवटी आणलेलं चांगलं चांगलं खायचं होतो. बराच खाऊन झालं होत आणि अचानक खालंच्या दरीतून एक माकड वर आलं, एक क्षणात एक डबा उचलला आणि परत खाली निघून गेलं. त्यात काही भेटलं नसेल त्याला पण तो डब्बा काही परत मिळू शकला नाही आम्हाला.

आम्ही तश्याच बॅग उचलून निघालो. तो माकड तिथेच फिरत असल्याने फोटो काढायचे राहिले. संपूर्ण ट्रेकची विडिओ शूट करत होतो त्यातून तो महत्त्वाचा भाग सुटला, कारण माकडाने कॅमेरा पळवला तर काय करायचं.

४. चौथा अनुभव जेव्हा मी एकटा रायगड ला गेलो  होतो तेव्हाचा. संध्याकाळी ५ च्या आसपास चढायला सुरवात केल्याने रस्त्याला दुसरं कोणी माणूस नव्हतं. जे काही ३-४ भेटले ते उतरत होते. आणि त्याच वेळी वाटेत बरीच माकडं बसलेली दिसली. फाटून हातात आली कारण ती जवळपास १०-१५ होती आणि माझ्या सोबत कोणीच नव्हतं. मदतीला हाक मारायला पण लांब लांब पर्यंत कोणी नव्हतं. पण काही दिवस आधी चर्चा करताना सौरभ बोलला होता कि त्याच्याकडे लक्ष न देता जायचं. न घाबरता एकाच गतीने चालत राहायचं. अजिबात त्यांच्याकडे बघायचं नाही. तेवढंच फक्त लक्ष्यात होतं, आणि तेवढ्याने काम झालं. तसंही त्यांच्यातलं कोणी भुकेलं दिसत नव्हतं. कारण त्यांना पुरेसं भेटत होत दिवसभर. त्यामुळे त्यांचा काही त्रास न होता मी गडावर पोहोचलो.

* याशिवाय विकटगड ला पहिल्यांदा गेलो तेव्हा जसा दाब उघडला तसं काही माकडे तिथे आली होती. रॉक patch जवळ असल्याने डबे तसेच बंद करून आम्ही पुढे गेलो होतो. राजगड-तोरणा करताना पण राजगाद वरून निघताना शेवटच्या दरवाजाजवळ आम्ही सोबतच नाश्ता केला, तेव्हाही माकडे आली होती पण ती येईपरेंत आमचं झालं होतं त्यामुळे लगेच निघू शकलो.

या अश्या अनुभवांमुळं खरंच ट्रेकर्स ना माकडांसोबत कसं वागावं याच ज्ञान असणं गरजेचं वाटतं. त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी माहित असाव्यात.

DSC_0166

माकडे बऱ्याचदा फक्त खायला काहीतरी मिळावं यासाठी जवळ येत असतात. अगदीच कधीतरी curiosity म्हणून जवळ येतील. खूपच कमी वेळा माकडे स्वतःहून हल्ला करतात, जवळपास नाहीच. पण बऱ्याचदा आपली कृती त्यांना घाबरवते किंवा आपण हल्ला करतोय असं त्यांना वाटत म्हणून ते प्रतिहल्ला करतात. काही योग्य गोष्टींची काळजी घेतली तर अघटित टाळता येऊ शकत.

Don’ts ( काय करू नये )

१. कधीही स्वतःहून माकडाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. ( कितीही Cute दिसत असला तरी ). तुम्ही हल्ला करताय असं त्याला वाटू शकत.

२. काहीही झालं तरी माकडांना खायला देऊ नका. नाहीतर तुमचा पाठलाग करू शकतात.

३. त्याच्यावर ओरडू नका, किंवा दगड मारून त्याला हाकलवायचा प्रयत्न करू नका. तो माकड आहे, कुत्रा नव्हे. जास्त शक्यता आहे कि तो त्यापेक्षा जास्त जोरात हल्ला करेल.

४. शक्यतो त्याच्या डोळ्यात बघू नका. त्याच्याकडे बघून हसू नकाच. दात दाखवण्याचा अर्थ ते तुम्ही हल्ला करणार आहात असा घेतात.

५. त्याचा फोटो काढायचा प्रयत्न करू नका. असे हजारो असतात. शक्यता आहे कि तो तुमचा मोबाइल, कॅमेरा घेऊन पळून जाईल. आणि एकदा का तो कड्यावरून खाली गेला तर ती वस्तू परत मिल्ने अशक्य. त्यामुळे आपले मोबाइल, कॅमेरा खिशात किंवा बागेत ठेवा.

 Do’s  ( काय करावे )

१. जर तो बाजूला असेल आणि तुमचा मार्ग मोकळा असेल तर, शांतपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करत तुमच्या मार्गाने हळू हळू चालत निघून जा. तुमचे हात टकले ठेवा, आणि ते त्यांना दिसू द्या कि तुमच्या हातात काही नाही.

२. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जेवणासाठी किंवा आरामासाठी बसला असाल आणि  माकडे आली तर सर्वात आधी मौल्यवान गोष्टी म्हणजे मोबाइल, कॅमेरा, ट्रेक मॅप या उघड्यावर पडल्या नसल्याची खात्री करून घ्या. अश्या गोष्टी बॅगेत भरून ती बॅग सर्वात आधी पाठीला अडकवा ( म्हणजे बॅग खांद्यावर घ्या ). बाजूला पडलेली बॅगहि ते घेऊन जाऊ शकतात.

३. जर तुमच्या वाटेवरच ते बसले असतील तर काही काळ तिथेच उभं राहून बाजूला होतात का याचा अंदाज घ्या. जर नाहीच झाले तर हात मोकळे ठेऊन त्यांच्याकडे न बघता हळू हळू पुढे जा. तुम्ही जसे पुढे चालाल तसे ते हळू हळू बाजूला होतील.

४. जर तुमच्या अगदीच जवळ आला तर कुठेही पळून जाऊ नका तो तुमचा पाठलाग करणारच. त्या ऐवजी आपल्या मार्गाने हळू हळू पुढे आत राहा. हळू हळू.

जर तुमचे काही समान त्याने खेचून घेतलेच तर शक्यता आहे कि त्यात त्याच्या उपयोगाचं काही त्याला नाही सापडलं तर तो ते सोडून निघून जाईल.

ऐन प्रसंगी एवढ्या सगळ्या गोष्टी आठवण नक्कीच कठीण आहे, पण लक्षात ठेवा न घाबरता  शांतपणे परिस्थितीला सामोरं जा. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याशी लढाई करू नका. अथवा त्यांच्यावर तुम्ही हल्ला करताय असं त्यांना वाटू देऊ नका. शक्यतो त्यांचा मोठा कळप त्यांच्या सोबत असतो.

( Note : माकडांच्या विरुद्ध, कुत्रे शक्यतो ट्रेक वर काही उपद्रव करत नाहीत. तिथले रहिवासी कुत्रे बऱ्याचदा दिसतात आणि बरेच असे ट्रेक आहेत जिथे जवळपास संपूर्ण ट्रेक एखादा कुत्रा तुमच्यासोबत येतो. )

नेहमीच ट्रेक वर माकडे हल्ला वगैरे करतात असं काही नाही. शक्यतो तुमच्यावर कधीही गंभीर अशी परिस्थिती ओढवणार नाहीच. पण माहिती असलेलं नेहमीच चांगलं. आणि खरंच भीती बाळगायचा एवढं काही कारण नाही, शेवटी ते आपले पूर्वज आहेत.

भटकत राहा, सह्याद्रीच्या डोंगररांगा धुंडाळत राहा. भेटू अश्याच एका आडवळणावर…

– Tejas Nadekar (तेजस नाडेकर)

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...