नंद वंश : प्राचीन भारतीय पहिले प्रबळ व बलाढ्य साम्राज्य मगध
महापद्मानंद आणि धनानंद
( इ. स. पू. ४२३ ते ३२३)
नंद वंशाचा संस्थापक कोण याबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत.
काही इतिहासकारांनी 'उग्रसेन' हा नंद वंशाचा संस्थापक होय असे म्हटले आहे तर काहीनी 'महापद्मानंद' हा नंद वंशाचा संस्थापक आहे असे म्हटले आहे.
इतिहासकारांच्या मते उग्रसेन व महापद्यानंद ही दोन्ही नावे एकाच शासकाची असून उग्रसेन मगधच्या गादीवर आल्यानंतर महापद्यानंद या नावाने ओळखला जाऊ लागला.
नंद राजांचे वर्णव्यवस्थेतील स्थान कोणते याबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत.
जैन व बौद्ध साहित्यात नंद राजे कुलहीन होते असे म्हटले आहे. पुराणातही नंद वंशाचा संस्थापक कुलहीन होता असे म्हटले आहे.
परंतु मुद्राराक्षस व कौटिल्याच्या अर्थशास्त्रात नंद राजे क्षत्रिय आहेत असे म्हटले आहे.
नंदांच्या इतिहासाची साधने :
१) पुराणग्रंथात नंदांची वंशावळ दिली आहे.
२) 'परिशिष्ट पर्व' या जैन ग्रंथात नंदाविषयी माहिती आढळते.
3) आवश्यक सूत्र, महावंशटिका, महाबोधी वंश, बौद्ध ग्रंथातून नंदांच्या इतिहासाचे धागेदोरे सापडतात. या ग्रंथात नंदांच्या ९ राजांची नावे आली आहेत.
४) 'कथासरित्सागर' या ग्रंथातही नंदांच्या इतिहासाची माहिती आली आहे.
(५) कलिंगच्या खारवेलने कोरलेल्या हत्तीगुंफा शिलालेखातून व मैंसूर येथील काही शिलालेखातून नंदांच्या इतिहासाची अप्रत्यक्ष माहिती मिळते.
६) क्युरोटियस या ग्रीक इतिहासकाराच्या लिखाणातून नंद राजांचे संदर्भ आले आहेत.
महापद्यानंद:
राजा कलाशोक याच्या पत्नीचे दरबारातील एका नाभिकाशी संबंध होते. या नाभिकापासून झालेला पुत्र म्हणजे महापद्मनंद होय.
आपल्या पुत्रास गादी मिळावी म्हणून राजा कलाशोकचा खून त्याच्या पत्नीनेच केला. अशा प्रकारे महापद्मनंद हा गादीवर आला.
पुराणग्रंथात महापद्मनंदाचा उल्लेख 'सर्वक्षत्रियांतक', "एक राट' अशा शब्दांत आला आहे.
महापद्मनंद हा कुलहीन असला तरी तो पराक्रमी व विस्तारवादी राजा होता. त्याने अनेक क्षत्रिय राजांचा पराभव केला. त्यामध्ये कुरु, पांचाल, कलिंग, अश्मक, मिथिला, शूरसेन आदी क्षत्रिय सम्राटांचा समावेश होतो.
क्षत्रियांचा पराभव करून क्षत्रियांची पारंपरिक राजकीय वर्चस्वाची परंपराच त्याने तोडली असे मत डॉ. आर. के. मुखर्जी यांनी मांडले आहे.
त्याने चतुरंग सेनेची उभारणी केली होती.
त्याच्या लष्करात दोन लक्ष पायदळ, २०,००० अश्वदल, ३००३ गजदल व २००० रथदल होते असे ग्रीक इतिहासकारांनी म्हटले आहे.
अर्थात, ही संख्या विश्वासार्ह वाटत नाही. तरीही प्रचंड लष्करी शक्ती त्याने उभी केली असावी म्हणूनच त्यास अनेक क्षत्रिय राजांचा पराभव करणे शक्य झाले.
महापद्मनंद हा एकूण २५ वर्षे सत्तेवर होता. पुराणग्रंथांमधून त्याच्या प्रचंड सामर्थ्याचे वर्णन आले आहे.
महापद्मनंदाचे राज्य दक्षिण भारतातही होते. दक्षिण भारतात गोदावरी नदीच्या काठावर त्याने आपली एक उपराजधानी वसवलेली होती. डॉ. आर. के. मुखर्जीच्या मते, नवनंदडेरा या गावाची नंदाची एक उपराजधानी गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नांदेड परिसरातच होती.
'नवनंदडेरा' या नावावरूनच 'नांदेड' हे नाव आले असावे 'स्वनंदडेरा' नावातच 'नंद' हा शब्द असल्याने या शहराची स्थापना करून त्यास उपराजधानीचा दर्जा 'नंद' राजांनी दिला असावा, असा इतिहासकारांचा अंदाज आहे.
शिलालेख व ताम्रपटांतून मात्र नांदेडचा अशा स्वरूपाचा उल्लेख अद्याप आढळून आला नाही.
'अश्वकसूत्रात' तसेच 'महाबोधी वंश' या बौद्ध ग्रंथात नंदांच्या ९ राजांचा उल्लेख आला आहे.
१) उग्रसेन, २) पांडुक, ३) पांडुगती ४) भूतपाल, ५) राष्ट्रपाल, ६) गोवीशौणक, ७) दशसिद्ध, ८) कैवर्त, ९) धनानंद
यापैकी उग्रसेन (महापद्मनंद) व धनानंद या दोघांचा अपवाद वगळता इतर नंद राजांची माहिती मिळत नाही.
हे नऊ राजे एकमेकांचे भाऊ होते का? एकाच वेळी नंदांच्या साम्राज्यात विविध भागांत ते राज्य करीत होते का? हे नऊ राजे एकमेकांचे वंशज होते का? त्यांच्यातील नाते पिता-पुत्राचे होते का? आदी प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. कारण त्याबाबतची निर्विवाद उत्तरे अद्याप उपलब्ध नाहीत.
धनानंद:
धनानंद हा नंद वंशातील शेवटचा राजा होय. नंद राजा धनानंद हा महत्त्वाकांक्षी, परंतु जुलमी राजा होता. तो पैशाचा अत्यंत लोभी होता म्हणूनच 'धनानंद' हे नाव त्याला पडले.
त्याने प्रजेवर प्रचंड कर बसविला होता. अमाप संपती जमा करून गंगा नदीच्या खडकात गुहा खोदून सोन्याच्या नऊ राशी त्याने दडवून ठेवल्या अशी त्यांच्याबद्दल आख्यायिका होती.
फक्त धनानंदच नव्हे तर सर्वच नंद राजे संपत्तीचे लोभी असल्याने जनता नंद राजवटीवर असंतुष्ट होती.
ह्यु-एन-संगच्या प्रवासवर्णनातही धनानंदने दक्षिण भारतातील आपल्या उपराजधानीच्या जवळून वाहणाऱ्या गोदावरीच्या पात्रात धन साठवून ठेवल्याच्या आख्यायिकेची नोंद आहे.
पाटलीपुत्रातील ५ प्रमुख स्तुपांतूनही त्याने धनसंचय केला असावा अशीही आख्यायिका ह्यु-एन-स्संग नोंदवितो.
धनानंदाचा वध त्याचा एक दासीपुत्र चंद्रगुप्त मौर्य याने करून मगधची गादी बळकावली.
नंद वंशाचा अस्त झाला, पण नंदांचे महत्व नाकारता येत नाही.
बिंबीसारच्या कार्यकर्तृत्वातून उदयास आलेले मगधचे साम्राज्य हे पुन्हा एकदा उत्तर भारतात प्रसिद्धीस आले.
मगधच्या साम्राज्याला पूर्णत्व प्राप्त करून देण्याचे कार्य नंदांनीच केले, नंदांनी मगध साम्राज्याच्या रूपाने फार मोठा वारसा आपल्या मागे ठेवला होता.
समेचा केंद्रबिंद नंदांच्या काळात मगध परिसरात स्थिरावला व तेथेच तो ६००-७०० कायम राहिला.
प्राचीन भारतातील सर्व वैभवशाली साम्राज्ये मगधच्याच परिसरात उदयास आली.
मगधंचा परिसर हा अनेक अर्थानी महत्त्वाचा ठरतो, वैदिक धर्म व परंपरा नाकारणारे जैन व बौद्ध धर्म हे याच परिसरातले.
नंद-मौर्य यांच्या रूपाने शूद्रांने राज्य निर्माण करणारे, गणराज्याची भरभराट पाहणारे राजे याच परिसरातले होते,
प्राचीन भारतातील पहिले प्रबळ साम्राज्य नंदांनीच निर्माण केले.
दक्षिणेत नांदेडपर्यंत त्यांनी सत्ता होती. पाटलीपुत्र व राजगृह या दोन शहरांना नंदांनी वैभव प्राप्त करून दिले.
नंदांनी जे साम्राज्य निर्माण केले होते त्यांच्याच आधारावर मौर्याना आपल्या साम्राज्याची इमारत उभी करणे शक्य झाले.
मगध : प्राचीन भारतीय पहिले प्रबळ व बलाढ्य साम्राज्य राजा बिंबिसार
मगध : प्राचीन भारतीय पहिले प्रबळ व बलाढ्य साम्राज्य
राजा बिंबिसार (इ. स. पू. ५४३ ते ४९१)
postsaambhr ::Dr Sitaram Ingole
आधुनिक बिहारमधील पाटणा व गया परिसरात हे गणराज्य उदयास आले.
वैदिक आर्याच्या काळात मगध प्रदेश वैदिक संस्कृतीच्या बाहेर होता.
सोळा महाजनपदांत श्रेष्ठत्वाचा जो लढा झाला त्यात मगध विजयी झाले. मगधचे श्रेष्ठत्व व सार्वभौमत्व सर्व छोट्या-मोठ्या संतांनी मान्य केले होते.
भारताच्या राजकीय इतिहासातील पहिले प्रबळ साम्राज्य म्हणून मगध पुढे आले.
पुराणग्रंथ, जैन व बौद्ध ग्रंथातून मगध महाजनपदांचा इतिहास व मगधवर राज्य केलेल्या राजवंशांच्या वंशावळी दिल्या आहेत.
जैन ग्रंथात मगधला पवित्र जनपद मानले आहे. मगधामध्ये जैन ज्ञान व जैनाचार यांचे रक्षण चांगल्या प्रकारे होऊ शकेल, असे महावीर वर्धमानने म्हटले होते.
मगधवर नंद वंशाचे राज्य येण्यापर्वी ८ राजवंश सत्तेवर आले होते असे पुराणात म्हटले आहे.
त्यापैकी इतिहासाला ज्ञात वंश खालीलप्रमाणे आहेत.
१) ब्रहद्रथ वंश
२) हर्षक वंश
३) शिशुनाग वंश (इ. स. पू. ५४३ ते ४२३
४) नंद वंश ( इ. स. पू. ४२३ ते ३२३)
५) मौर्य वंश (इ. स. पू. ३२३ ते इ. स. पू. १८७) श.
बलाढ्य राजकीय शक्ती म्हणून मगधचा उदय :
महाजनपदातील सत्तासंघर्षात यशस्वी होऊन मगधचे राज्य एक बलाढ्य राजकीय शक्ती म्हणून पुढे आले.
त्याची कारणमीमांसा,
१) मगधची भूमी सुपीक असल्याने अन्नधान्याचा तुटवडा भासला नाही.
२) आर्थिक वैभवामुळे लोकसंख्या वाढली. त्यामुळे महाजनपदाच्या सत्तासंघर्षात आवश्यक असलेले सैनिक मगधला मिळू शकले.
(3) मगध राज्यात लोखंडाचे साठे प्रचंड असल्याचे शस्त्रास्त्रांची अडचण भासली नाही. शेतीची अवजारे तयार करण्यासाठी तेथे लोखंड उपलब्ध होते.
४) मगधचे व्यापारावर वर्चस्व प्रस्थापित झाले होते.
५) मगधला ब्रहद्रथ हर्षक, शिशुनाग, नंद व मौर्य या वंशांतील कर्तबगार राजांचे नेतृत्व लाभले म्हणूनच मगध एक बलाढ्य राजकीय सत्ता म्हणून पुढे आले.
१) ब्रहद्रथ वंश :
कुरू वंशाचा राजा वसूने मगध राज्य जिंकून आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य ५ पुत्रांत विभागले गेले.
पाच पुत्रांपैकी एक पुत्र ब्रहद्रथ याने मगधला स्वतंत्र राज्य स्थापन केले. तोच मगधचा संस्थापक मानला जातो.
त्याच्याच नावावरून त्याच्या वंशाला 'ब्रहद्रथ वंश' असे नाव पडले. याच वंशात पुढे महाभारत काळात जरासंध हा शक्तिशाली सम्राट होऊन गेला. जरासंध हा एका युद्धात मारला गेला. त्यानंतर पुलिक वंश मगधवर सत्तेवर आला.
२) हर्षक वंश:
पुलिक वंशाचा राजा बालक हा दुबळा असल्याने त्याची हत्या भहिय या त्याच्या महत्त्वाकांक्षी सम्राटाने केली व आपला पुत्र बिंबिसार याला मगधच्या गादीवर बसवले.
राजा बिंबिसार (इ. स. पू. ५४३ ते ४९१) :
राजा बिंबिसारच्या वडिलांचे नाव विविध ग्रंथांत वेगवेगळे दिले आहे. पुराणात त्याच्या वडिलांचे नाव हेमजित क्षेत्रोज होते असे पुराणात म्हटले आहे तर तिबेटी ग्रंथात 'महापद्म' असे नाव दिले आहे.
बिंबिसार हा हर्षक वंशातील पहिला शक्तिशाली सम्राट होता.
तो हर्षक वंशातील होता की शिशुनाग वंशातील होता हा इतिहासकारांतील वाद आहे. परंतु तो शिशुनाग वंशापूर्वीच होऊन गेल्यामुळे तो हर्षक वंशातील होता असे समजले जाते.
१) बिंबीसारचे वैवाहिक संबंध :
बिंबीसारने कोसल, वैशाली, भद्र वगैरे देशांच्या राजकन्यांशी विवाह करून त्या सत्तांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले.
'महावंश' या बौद्ध ग्रंथात त्याने ५०० विवाह केले अशी नोंद आहे. अर्थात, त्यात अतिशयोक्ती आहे.
तरीही अनेक राजकुमारीशी विवाह करून साम्राज्यविस्तार करणे हे त्याच्या परराष्ट्र धोरणाचे सूत्र असावे.
कोसलची कोसलदेवी, लिच्छवीची चेलना, मद्रदेशाची क्षेमा या राजकन्यांशी त्याचे झालेले विवाह विशेष महत्त्वाचे होते.
कोसलचा राजा प्रसेनजित याने आपली बहीण कोसलदेवी हिला खर्चासाठी म्हणून काशी नगराचे उत्पन्न बिंबिसारला दिले होते. विदेहच्या राजकन्येशीही त्याचा विवाह झाला होता.
२) अंग राज्यावर ताबा:
बिंबिसारने 'अंग' या राज्याचा राजा ब्रह्मदत्तचा पराभव करून अंग साम्राज्याचा काही भाग व अंगची राजधानी, हे शहर जिंकले व मगध साम्राज्यात समाविष्ट केले.
चंपा हे त्या काळातील अत्यंत प्रसिद्ध व्यापारी केंद्र होते. अंग राज्याची प्राप्ती व काशीची प्राप्ती यामुळे मगधच्या संपूर्ण भारतावरील वर्चस्वाचा पाया घातला गेला असे मत डॉ. आर. के. मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.
३) बिंबिसार - जैन व बौद्ध धर्म:
जैन व बौद्ध धर्माच्या साहित्यानुसार तो दोन्ही धर्माचा पुरस्कर्ता होता असे दिसते.
उत्तराध्ययनसूत्रात बिंबिसार व महावीर वर्धमान या दोघांच्या भेटीचा उल्लेख केलेला आहे. बिंबीसारची एक पत्नी चेलना ही जैन धर्मअनुयायी होती व तिच्याच प्रभावामुळे तो जैन धर्माकडे आकर्षिला गेला.
त्याने आपली पत्नी चेलनाबरोबर महावीराची पूजा केली व जैन धर्म स्वीकारला, अशी नोंद तत्कालीन जैन ग्रंथात आहे.
बौद्ध साहित्यात बिंबीसार हा बौद्ध होता असे म्हटले आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धाशी त्याचे स्नेहाचे संबंध होते.
भगवान बुद्धाच्या मधुर वाणीचा व संन्याशी जीवनाचा प्रभाव बिंबिसारवर पडला होता.
बुद्धाच्या निर्वाणप्राप्तीच्या अगोदर ८ वर्षे व निर्वाणप्राप्तीनंतर पुन्हा दोघांची भेट झाल्याची नोंद तत्कालीन बौद्ध साहित्यात आहे.
बिंबिसारने बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्याने आपला वैद्यक जीवक यास गौतम बुद्धाच्या वैद्यकीय चिकित्सेसाठी पाठवले होते.
बिंबिसारने सर्व बौद्ध भिक्षूंना मगधच्या राज्यात गंगा पार करण्यासाठीचा कर (नौकाचालकाचे पैसे) माफ केला होता.
बौद्ध धर्माचे उत्सव त्याने साजरे केले. रोगग्रस्त लोकांना भिक्षू होण्यास त्याने मज्जाव केला होता.
बुद्धाच्या पायाच्या नखाच्या तुकड्यावर त्याने एक स्तूप बनवला होता.
त्या स्तुपाची पूजा राजघराण्यांतील स्त्रिया करीत असत. बुद्ध जिवंत असतानाच बिंबिसारने बौद्ध धर्मप्रसारास चांगलीच मदत केली होती.
४) बिंबिसारची प्रशासनव्यवस्था :
मगध राज्याला बिंबिसारने शक्तिशाली केले. बिंबिसारच्या काळात मगध साम्राज्यात ८०,००० गावे होती.
बिंबिसारने आपल्या राज्याचे प्रांतात विभाजन करून प्रत्येक विभागाचा कारभार हा राजपुत्रांकडे सोपवला होता.
राज्यकारभाराच्या सोयीसाठी विविध खाती होती. प्रत्येक खात्यावर स्वतंत्र अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जात.
गावाचा कारभार हा ग्रामसमितीमार्फत चाले. न्यायादानासाठी स्वतंत्र न्यायादानाची व्यवस्था केली होती. गुन्हेगारास कठोर शासन केले जाई. अवयव विच्छेदन, जाहीर फटके मारणे, दंड, तुरुंगवास वगैरे स्वरूपाच्या शिक्षा दिल्या जात.
बिंबीसारचा सर्व अधिकाऱ्यांवर वचक होता. सभाजक, व्यावहारिक आणि सेनानायक हे तीन प्रमुख अधिकारी होते.
बिंबिसारने 'गिरीव्रज' हे नैसर्गिकृष्ट्या सुरक्षित स्थळ निवडून त्यास राजधानीचा दर्जा दिला. पण हे स्थळ गैरसोयीचे वाटल्यामुळे त्याने राजगृह येथे राजधानी हलविली. गौतम बुद्धाने नंतर राजगृहाला भेट दिली होती.
५) बिंबिसारचा अस्त :
बिंबिसारचा अस्त किंवा मृत्यू याबद्दल निश्चित पुरावा उपलब्ध नाही.
इ. स. पू. ४९३ मध्ये बिंबीसारचा पुत्र अजातशत्रू याने त्यास ठार केले असे बौद्ध मत आहे तर पुत्रांनी कैदत टाकल्याने जीवन असह्य झाल्याने त्याने आत्महत्या केली असे जैन मत आहे.
बिंबिसारने ५० वर्षे राज्य केले होते. त्याच्या वृद्धापकाळात त्याच्या पुत्रात गादीसाठी वारसायुद्धे सुरू झाली.
प्रत्येकाला त्यांच्या आजोळचा (कोसल, वैशाली, मद्र) पाठिंबा होता.
त्या सर्व राजपुत्रांत अजातशत्रू हा पराक्रमी असल्याने तो वारसायुद्धात विजयी झाला.
सम्राट अजातशत्रू : मगधच्या विशाल साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ संस्थापक सम्राट
सम्राट अजातशत्रू : मगधच्या विशाल साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ संस्थापक सम्राट
(इ. स. पू. ४९३ ते ४६२)
postsaambhar :Dr Sitaram Ingole
अजातशत्रू (इ. स. पू. ४९३ ते ४६२) मगधच्या विशाल साम्राज्याचा संस्थापक म्हणूनही अजातशत्रूचा उल्लेख केला जातो.
बिंबिसारनंतर अजातशत्रू मगधच्या गादीवर आला. त्याने मगधच्या साम्राज्यात भर घातली. मगध राज्यातला तो सर्वश्रेष्ठ सम्राट होय.
अजातशत्रूचा साम्राज्यविस्तार :
कोसलशी संघर्ष :
कोसल राजा प्रसेनजित याने त्याची बहीण कोशलदेवीचा विवाह बिंबिसारशी करून काशी या शहराचे उत्पन्न आंदण म्हणून कोसलदेवीला दिले होते. परंतु अजातशत्रूने त्याचा पिता बिंबिसारचा खून केल्याने व कोशलदेवी ही मृत्यू पावल्याने काशीचे उत्पन्न देणे बंद केले.
प्रसेनजितने अजातशत्रूशी संघर्ष उभा कला. या संघर्षात कधी प्रसेनजित तर कधी अजातशत्रु विजयी होई. निश्चित विजय कोणाचाही होत नव्हता.
परंतु प्रसेनजितचे अजातशत्रुबाबतचे गैरसमज दूर झाल्यानंतर त्याने आपली कन्या वजिराचा विवाह अजातशत्रूशी लावला व पुन्हा काशीचे उत्पन्न अजातशत्रूला दण्याचे मान्य केले.
याचा परिणाम म्हणून अजातशत्रू व पर्यायाने मगधचे राजकीय वर्चस्व वाढण्यास मदत झाली.
वैशालीशी संघर्ष :
अनेक लहान लहान गणराज्यांचा एक संघ बनवून लिच्छवी हे त्या राज्यसंघाचे पुढारी बनले होते. लिच्छवीची राजकन्या चेल्लनाचा विवाह बिंबिसारशी झाला होता. म्हणजे चेल्लना ही अजातशत्रूची सावत्र आई होती.
बिंबीसारच्या मृत्यूनंतर चेल्लना दोन मुले व काही संपत्ती घेऊन वैशालीला आपल्या पित्याकडे गेली.
अजातशत्रूने वैशालीचा नरेश चेटक यास आपले दोन भाऊ व संपत्ती परत करावी असे सुचविले. पण ती सूचना फेटाळून लावल्याने अजातशत्रू व वैशालीचे राज्य यांच्यात संघर्षाला प्रारंभ झाला.
लिच्छवीचे गणराज्य हे प्रबळ असल्याने त्याचा पराभव करणे अशक्य होते. म्हणून अजातशत्रूने पूर्वतयारी म्हणून गंगेच्या काठावर लष्करी ठाणे व किल्ला असलेले 'कुसुमपूर' (हेंच ठिकाण पाटलीपुत्र या नावाने पुढे ओळखले गेले व मौर्याची ती राजधानी होती.) हे शहर वसवले.
चेटकासारखा शक्तिशाली शत्रूचा पाडाव करता यावा म्हणून ३६ राज्यांचा एक संघ त्याने उभा केला. तसेच लिच्छवीच्या गणराज्याचा पाडाव करता यावा म्हणून त्या. गणराज्यात दुहीचे राजकारण करण्यासाठी हेर पाठवले.
आम्रपाली नावाच्या गणिकेकडून वैशालीच्या गुप्त स्थानांची माहिती करून घेतली. एवढी भक्कम तयारी केल्यामुळेच अजातशत्रू वैशालीच्या लिच्छवी गणराज्यास पराभूत करू शकला.
परिणामी अजातशत्रूचे वर्चस्व लिच्छवी गणराज्यावर प्रस्थापित झाले त्यामुळे मगध साम्राज्यात फार मोठी भर पडली.
अवंतीशी संघर्ष :
अजातशत्रू वैशालीशी संघर्ष करण्यात गुंतला असता अवंतीच्या चंडप्रद्योत राजाने अजातशत्रूची राजगृहावर आक्रमण करण्याची तयारी चालविली.
तेव्हा अजातशत्रूने राजगृह या राजधानीची मजबूत तटबंदी करून घेतली. मगधाची सुरक्षाव्यवस्था त्याने मजबूत केली त्यामुळेच अवंतीशी झालेल्या सत्तासंघर्षात अजातशत्रू विजयी झाला.
काही इतिहासकारांच्या मते, अवंती मगध असा संघर्ष अजातशत्रूच्या काळात झालाच नाही. तो अजातशत्रूच्या मृत्यूनंतर झाला.
अजातशत्रूचे धार्मिक धोरण :
अजातशत्रू हा धर्मसहिष्णू सम्राट असावा. जैन परंपरेनुसार त्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता तर बौद्ध परंपरेनुसार त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता.
'औपत्तिक सूत्र' या जैन ग्रंथात त्याने महावीर वर्धमानपुढे आपल्या धार्मिक निष्ठा व्यक्त केल्या होत्या असा उल्लेख आहे.
विनयपिटिका व दीर्घनिकायातून अजातशत्रूचे बौद्ध धर्मीयांशी असलेले संबंध स्पष्ट होतात.
प्रारंभी अजातशत्रूच्या मनात गौतम बुद्धाबद्दल द्वेष, अनादर होता. गौतम बुद्धाचा चुलत भाऊ देवदत्त याच्या मनात गौतम बुद्धाबद्दल असूया असल्याने व त्याची अजातशत्रूशी मंत्री असल्याने त्याने अजातशत्रूच्या मनात गौतम बुद्धाबद्दल गैरसमज करून दिले होते.
'जीवक' या अजातशत्रूच्या पदरी असलेल्या वैद्याच्या सूचनेवरून अजातशत्रू गौतमाच्या भेटीसाठी आम्रवनात गेला. तेव्हा १२०० बौद्ध भिक्षू अत्यंत शिस्तीत ध्यानस्थ बसलेले त्याला दिसले. हा प्रसंग भारहूतच्या शिल्पकारांनी कोरून ठेवला आहे. या घटनेचा परिणाम होऊन तो बौद्ध धर्माकडे आकर्षित झाला.
बुद्धाच्या भेटीत त्याला परमआत्मशांती लाभल्याने त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
गौतम बुद्धाच्या मृत्यूची वार्ता ऐकून अजातशत्रू कुशीनगर येथे पोहोचला व बुद्धाचे अस्थि अवशेष प्राप्त व्हावेत व त्या अवशेषांवर मी एक स्तूप बांधेल असे त्याने म्हटले.
त्यानुसार त्याच्याकडे अस्थि अवशेष सुपूर्द करण्यात आले. त्यानुसार त्याने राजगृह येथे बौद्ध स्तूप बांधला. एवढेच नव्हे तर राजगृह येथे वर्णमहाविहार तयार केले.
अजातशत्रूने गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर इ. स. पू. ४८७ मध्ये राजगृह येथे पहिली बौद्ध धर्म परिषद भरवली. या धर्म परिषदेला ५०० भिक्षू हजर होते.
महाकश्यप, आनंद, उपाली या बुद्धाच्या ख्यातनाम शिष्यांनी त्यात भाग घेतला. बुद्धाची शिकवण, संदेश यावर परिषदेत चर्चा होऊन त्याचे व्यवस्थित संकलन करण्यात आले. ही परिषद भरवून अजातशत्रू बौद्ध धर्माच्या इतिहासात अमर ठरला आहे.
याच परिषदेत 'सुत्तपिटक' व 'विनयपिटक' या बुद्ध वचनांचे संकलन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पडले.
अजातशत्रूचा मृत्यू व त्याचे उत्तराधिकारी :
अजातशत्रूने नेमके किती व राज्य केले हे निश्चित सांगता येत नाही. पुराणानुसार त्याने २४ वर्षे राज्य केले तर बौद्ध साहित्यानुसार ३२ वर्षे राज्ये केले.
अजातशत्रू इ. स. पू. ४५९ मध्ये मृत्यु पावला. त्याच्या मृत्यूनंतर ‘दर्शक' हा मगधचा राजा झाला असे पुराणात म्हटले आहे तर जैन व बौद्ध साहित्यानुसार अजातशत्रूनंतर उदायीन हा राजा झाला असे म्हटल आहे.
अजातशत्रूचा मुलगा दर्शक याने २४ वर्षे राज्य केले असे आहे. अजातशत्रूनंतर उदयभद्र, अनिरुद्ध, मुंड व नागदशक ही चार राजे होऊन गेली. पुराणात त्यांचा कार्यकाळ निश्चित सांगता येत नाही; परंतु या चौघांनीही आपल्या पित्याचा खून करून गादी मिळवली होती.
त्यांच्या काळात मगध सत्तेचा विकास झाला नाही. उलट अंतर्गत कलहामुळे मगधचे राज्य दुबळे झाले.
नागदशकच्या अस्तावरोबरच हर्षक वंशाची सत्ता संपली.
शिशुनाग वंश:
मगधचे अमात्य व मंत्री हर्षक वंशाचा शेवटचा राजा नागदशक याला सत्तेवरून हटवले व त्याच्या जागी अमात्य शिशुनाग यास मगधच्या गादीवर बसवले असे 'दीपवंश' व 'महावंश' या ग्रंथात म्हटले आहे.
शिशुनाग हा वैशालीचा लिच्छवी राजाचा पुत्र होता. शिशुनाग हाच शिशुनाग वंशाचा संस्थापक होता. बौद्ध वाङ्मयात शिशुनाग वंशासंबंधी गौरवपर मजकूर आहे.
शिशुनागाने विस्तारवादी धोरणाचा पुरस्कार करून अजातशत्रूच्या मृत्यूनंतर जी अस्थिरता निर्माण झाली होती ती दूर केली.
अवंती, मत्स, कोसल या राज्यांवर पुन्हा त्याने मगधचे वर्चस्व प्रस्थापित केले. जवळजवळ संपूर्ण उत्तर भारतावर त्याने मगधचे वर्चस्व व सार्वभौमत्व निर्माण केले.
शिशुनागाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र कलाशोक हा गादीवर आला. त्याने मगधची राजधानी राजगृह येथून पाटलीपुत्र येथे हलवली. त्याने बौद्ध धर्माच्या प्रसाराचे मोठे काम केले. त्याच्या काळातच दुसरी बौद्ध धर्म परिषद बोलावली गेली.
कलाशोक हा 'काकवर्णी' या नावानेही ओळखला जातो. कलाशोकाचा मृत्यू व शिशुनाग वंशाचा अस्त यासंबंधी काही आख्यायिका, लोककथा असून तत्कालीन साहित्यात त्या नोंदवल्या आहेत.
राजघराण्यातील एका नाभिकाने कलाशोकच्या पत्नीशी संबंध ठेवून कलाशोकाचाही विश्वास संपादन केला. शेवटी कलाशोकचा वध त्याच्या पत्नीनेच केला.
अशा प्रकारे शिशुनाग वंशाची सत्ता अस्त पावली अशी माहिती 'क्युरोटियस' या ग्रीक इतिहासकाराने नोंदविली आहे.
पुराणग्रंथात तसेच बाणभट्टाच्या 'हर्षचरित" मध्येही अशाच प्रकारची माहिती आहे. शिशुनाग वंशानंतर मगधवर नंद राजांची सत्ता प्रस्थापित झाली.
राजवंश भारती : मौर्य राजवंश
लेखक : ॲड. सुशील अत्रे
महाभारतानंतरच्या काळात भारतातील बहुधा सगळ्यात विशाल साम्राज्य हे मौर्य साम्राज्य होते. पाश्चात्त्य इतिहासकारांच्या दृष्टीने तर तिथंपासूनच भारताचा इतिहास सुरू होतो. त्याच्या आधीच्या काळाला ते ‘इतिहास’ मानायलाच तयार नाहीत. तो भाग जाऊ द्या; पण प्राचीन भारतातील राजवंशांमधे मौर्य वंशाची गणना अग्रक्रमाने होते, यात शंकाच नाही. इतर अनेक प्राचीन राजवंशांप्रमाणेच मौर्य वंशाबद्दलही विद्वानांमधे एकमत नाही. त्यांचा काळ नक्की कोणता, यावर आजही घनघोर वाद होत असतात. (saptarang latest article on Mauryan Dynasty news)

म्हैसूरच्या ग्रंथसंग्रहालयात असलेली कौटिल्याच्या अर्थशास्त्राची मूळ भूर्जप्रतesakal
प्रचलित मान्यता अशी आहे, की इ. स. पूर्व ३२४ मध्ये चंद्रगुप्त मौर्य सम्राट बनला. नंद वंशातील अखेरचा राजा धनानंद याचा, आर्य चाणक्याच्या मदतीने पराभव करून चंद्रगुप्त मगधाच्या गादीवर बसला. त्याच्या वंशाला ‘मौर्य’ हे नाव कसे मिळाले, यावरही विविध मते आहेत.
चंद्रगुप्त हा राजा धनानंदाचाच दासीपुत्र होता, त्याच्या आईचे नाव ‘मुरा’ असल्याने त्याने आपला वंश आईच्या नावे ‘मौर्य’ ठरवला, असे एक मत आहे. तो एका गुराख्याचा मुलगा होता आणि त्याला चाणक्याने हेरले, असे एक मत आहे. तो ‘मयूर-पोषक’ समाजात जन्मला म्हणून त्याला ‘मौर्य’ नाव मिळाले, असे जैन ग्रंथामध्ये म्हटले आहे.
यापैकी कोणत्याच दाव्याला ठोस पुरावा नाही. त्या काळातले, आज उपलब्ध असलेले ग्रंथ म्हणजे ‘कौटिलिय अर्थशास्त्र’ आणि ‘मुद्राराक्षस’ हे नाटक. यापैकी अर्थशास्त्र हा एकूणच राजधर्म विशद करणारा ग्रंथ आहे. याचा कर्ता कौटिल्य अथवा चाणक्य तथा विष्णुगुप्त हा आहे. या अद्वितीय ग्रंथाची भूर्जप्रत १९०४ मध्ये म्हैसूरच्या ग्रंथसंग्रहालयात सापडली.
मात्र या ग्रंथात चंद्रगुप्तचा स्वतंत्र उल्लेख नाही. ‘मुद्राराक्षस’ हे नाटक लिहिणारा विशाखादत्त तर खूपच नंतरच्या काळातील आहे. त्यामुळे चंद्रगुप्त मौर्य नक्की कोण, हे गूढ आजही कायम आहे. ग्रीक सम्राट अलेक्झांडर इ. स. पूर्व ३२७ मध्ये भारतात आला होता. तो परत गेला (भारत जिंकून वगैरे अजिबात नव्हे.) त्यानंतर चंद्रगुप्त सत्तेवर आला.
चंद्रगुप्तचा सामना ग्रीक राजा/ सेनानींपैकी सेल्युकस निकेटरशी झाला होता; ॲलेक्झांडरशी नव्हे. चंद्रगुप्ताविषयी काहीही सांगायचे, तर चाणक्याला वगळून सांगताच येणार नाही. नंद वंशाचा संपूर्ण उच्छेद करून नवख्या चंद्रगुप्तला गादीवर बसवणारा चाणक्य होता. आजच्या भाषेत तो ‘किंगमेकर’ होता. काही काळ तो मौर्य साम्राज्याचा अमात्यसुद्धा होता.
गंमत बघा, एवढे प्रचंड साम्राज्य ज्यांनी उभे केले ते दोघेही चाणक्य आणि चंद्रगुप्त आयुष्याच्या उत्तरार्धात संन्यस्त होते. चंद्रगुप्त राज्यत्याग करून दक्षिणेत श्रवणबेळगोळला गेला आणि तिथे त्याने भद्रबाहू या जैन मुनींचे शिष्यत्व स्वीकारले. त्यानंतर चाणक्याने काही काळ बिंदुसाराचा अमात्य म्हणून काम केले आणि नंतर वानप्रस्थ स्वीकारले. (latest marathi news)
इ. स. पूर्व ३२४ पासून मौर्य राजवंश सुरू झाला. एक मतप्रवाह असा, की या वंशात एकूण नऊ राजे होऊन गेले. त्यांची नावे अशी अमित्रघात अथवा बिंदुसार, सम्राट अशोक, दशरथ, संप्रति, शालिशुक, देववर्मन, शतधन्वा आणि बृहद्रथ. यांची कारकीर्द इ. स. पूर्व १८४ पर्यंत होती.
त्या साली बृहद्रथाचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बृहद्रथाचा वध केला आणि स्वत:चा राज्याभिषेक केला. म्हणजे, सुमारे १४० वर्षे मौर्य वंशाची सत्ता होती. याविरुद्ध ‘कलियुगराज वृत्तांत’ या प्राचीन ग्रंथामध्ये आणि पुराणात नमूद केल्याप्रमाणे मगध राजसिंहासनावर मौर्य वंशाचे एकूण १२ सम्राट होऊन गेले.
त्यांनी एकूण ३१६ वर्षे राज्य केले आणि तो काळ इ. स. पूर्व १५३४ ते १२१८ असा होता. हा मतप्रवाह ज्यांचा आहे, त्यांनीही शेकडो संदर्भ बघून, ग्रंथ वाचून मग आपले मत दिले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांपैकी कोणालाही थिल्लरपणे ‘मूर्ख’ म्हणण्याआधी आपला अभ्यास किती, हे बघणे आवश्यक आहे.
मौर्य सम्राटांपैकी चंद्रगुप्त इतकाच; किंबहुना थोडा अधिकच प्रसिद्ध असलेला राजा म्हणजे सम्राट अशोक! चंद्रगुप्तचा नातू इ. स. पूर्व २७३ ते इ. स. पूर्व २३६ अशी त्याची कारकीर्द मानली जाते. आयुष्याच्या पूर्वार्धात अत्यंत उग्र आणि निर्मम असणारा आणि उत्तरार्धात बौद्ध धर्म स्वीकारून ज्याने हिंसेचा पूर्ण त्याग केला, तो हा अशोक. (latest marathi news)
आज भारताचे राजचिन्ह असलेला चार सिंहांकित ‘अशोक स्तंभ’ ही त्याचीच देणगी आहे. सारनाथ या ठिकाणी उत्खननात सापडलेला हा मूळ स्तंभ आजमितीस सारनाथ वस्तू संग्रहालयात ठेवलेला आहे. तो सुमारे सात फूट उंचीचा आहे. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर करण्यात मोठे योगदान अशोकाचे होते.
‘देवानाम् प्रिय .. प्रियदर्शी’ अशी त्याची पदवी होती. अशोकाबाबतही काही इतिहास अभ्यासकांचा दावा असा आहे, की प्राचीन भारतात मौर्यवंशीय अशोक आणि गुप्तवंशीय अशोक असे दोघे वेगवेगळ्या कालखंडात होऊन गेले. ज्याचे अनेक शिलालेख आपण बघतो, तो गुप्तवंशीय अशोक होता.
त्याने नंतर बौद्ध धर्म स्वीकारला. दोन्ही मतप्रवाह आपापल्या दाव्यांना दुजोरा देणारे अनेक मुद्दे मांडतात. या लेखापुरता मी अधिक प्रचलित असलेला मतप्रवाह गृहित धरून मौर्य राजवंशाची माहिती दिली आहे. परंतु एखादी पर्यायी ‘थिअरी’ कोणी मांडली असेल, तर ती न वाचताच बाजूला फेकणे मला योग्य वाटत नाही.
कारण मौर्य वंशाबद्दल कोणताही वादातीत व स्पष्ट पुरावा आज तरी उपलब्ध नाही. तेव्हा, वाचकांनी आपल्या परीने अधिक अभ्यास केला आणि आपले स्वत:चे मत बनवले, तर ती अधिक आनंदाची गोष्ट आहे.
-कला (भाग १)
- अजेय दळवी
खरं तर जग जिंकायला निघालेलं ग्रीक सैन्य, भारताच्या पूर्वेपर्यंत धडक मारून नंद वंशाचं मगध राज्य जिंकण्याची अभिलाषा बाळगून होतं. भारतात प्रवेश करताना वायव्येकडच्या छोट्या छोट्या गणराज्यांशी आणि पुरू राजाशी लढून थकल्यानंतर, जिंकलेल्या प्रदेशावर राज्यपाल नेमून ॲलेक्झांडर परत फिरला.
मगधचा नंदवंशीय राजा सामर्थ्यवान असला तरी जुलमी होता. त्या असंतोषाचा फायदा घेत चंद्रगुप्त मौर्य या शूर आणि महत्त्वाकांक्षी सरदारानं विष्णुगुप्त चाणक्यांच्या मदतीनं पंजाबमध्ये सैन्याची जमवाजमव करून लहान-मोठी राज्ये आणि ग्रीक सत्तेखालील प्रदेश जिंकला...मगधावर स्वारी करून नंद राजाची हत्या केली व पाटलीपुत्र इथं - म्हणजे सध्याचं पाटणा - मौर्य राजसत्तेची स्थापना केली.
मौर्य साम्राज्यावर मोठ्या सैन्यानिशी चढाई करणारा ग्रीक सत्ताधीश सेल्युकस निकेटरचा चंद्रगुप्तानं पूर्ण पराभव केला व अशा प्रकारे प्राचीन भारताच्या इतिहासातलं हिमालयापासून म्हैसूरपर्यंत आणि कलिंगवगळता काबूल-कंदाहारपासून बंगालपर्यंत एक विस्तीर्ण असं पहिलं एकछत्री अंमल असलेलं साम्राज्य प्रस्थापित झालं.
त्यादरम्यान चंद्रगुप्ताच्या दरबारास भेट देणारा ग्रीक सत्ताधीश सेल्युकस निकेटरचा वकील (उच्चाधिकारी) मेगॅस्थेनिसलिखित ‘इंडिका’ या दस्तऐवजात चंद्रगुप्ताच्या भव्य आणि सुंदर राजवाड्याचं वर्णन आहे, तसंच इसवीसन ४०० मध्ये आलेल्या फाहियान या चिनी प्रवाशानंही ‘या प्रासादाच्या भिंती, दरवाज्यावरील कोरीव काम, तसंच शिल्पकाम मानवानं केलेलं आहे असं वाटत नाही’ असं नमूद करून ठेवलं आहे.
चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा बिंदुसार यानं २५ वर्षं शांततेत राज्य केलं. त्यानंतर आलेला त्याचा पुत्र सम्राट अशोक यांची महत्त्वपूर्ण राजवट सुरू झाली. साम्राज्य मोठं असलं तरी कलिंग देश - म्हणजे सध्याचं ओडिशा हे राज्य - मात्र स्वतंत्र होतं. तेव्हा, कलिंग देशावर स्वारी करून ते आपल्या साम्राज्याला जोडताना झालेल्या युद्धात साधारणतः एक लाख लोक मारले गेले. दीड लाखापेक्षा जास्त युद्धकैदी झाले.
त्यानंतर उद्भवलेली रोगराई आणि पडलेला दुष्काळ यांमुळे लाखो लोक मरण पावले. या मानवसंहाराचा सम्राट अशोक यांना पश्चात्ताप झाला. कलिंगयुद्ध शेवटचं ठरलं. त्यानंतर सम्राट अशोक यांनी अहिंसाप्रधान बौद्ध धर्माचा स्वीकार करत उर्वरित आयुष्य धर्मप्रसारात व्यतीत केलं.
या काळात शत्रुरहित असं एकसंध बलशाली मौर्य साम्राज्य अस्तित्वात आल्यामुळे शांतता आणि संपन्नता आली. परकीय संस्कृतीशी सलोख्याचे संबंध आल्यामुळे कलेला नवचैतन्य लाभून तिचा उत्कर्ष झाला. शांतता, एकांतवास, ध्यानधारणा, आध्यात्मिक चिंतन यासाठी ऋषी-मुनी, भिक्षू हे अनेकदा डोंगरांत नैसर्गिकपणे निर्माण झालेल्या गुहांमध्ये राहत असत.
सम्राट अशोक यांच्या काळात डोंगराळ खडक मुद्दाम फोडून गुहा निर्माण करण्याची प्रथा सुरू झाली आणि एक खास भारतीय वास्तुकला जन्माला आली.
बिहारमध्ये असलेली लोमश/लोमस ऋषींची गुहा ही तत्कालीन लाकडी बांधणीच्या सुंदर वास्तूची हुबेहूब नक्कल असल्याचं जाणवतं.
सध्याच्या जहानाबाद जिल्ह्यात डोंगराळ भागात ही गुहा आहे. तिच्या दर्शनी भागावर अश्वनालाकृत कमान कोरलेली आहे. तिच्या आतील अर्धवर्तुळाकार पट्टीत उथळ उठावात दोन्ही बाजूंनी मध्याकडं येणाऱ्या हत्तींच्या रांगा कोरलेल्या आहेत. आतील भागात आलंकरण नसलं तरी दगडी भिंतीला दगड घासून हा भाग मौर्य पद्धतीनं आरशासारखा गुळगुळीत करण्यात आला आहे.
सम्राट अशोक यांनी सर्वसामान्य माणसाला सदाचार शिकवण्यासाठी स्तंभलेख, गुहालेख आणि गिरिलेख हे पाली भाषेत कोरून बौद्ध धर्माज्ञा पोहोचवण्याचं मोठं कार्य केलं. असेच सुमारे ३४ शिलालेख देशाच्या चारही भागांत सापडले आहेत. मौर्यकाळातल्या कलाकृती अभ्यासताना काही मोजकी शिल्पं आणि त्यातही काही अत्यंत महत्त्वपूर्ण असे स्तंभशीर्ष उपलब्ध आहेत.
सम्राट अशोक यांनी साधारणतः चाळीस फूट उंचीचे सुमारे ३० स्तंभ राजमार्गांवर, राज्याच्या सीमेवर आणि महत्त्वाच्या धार्मिक ठिकाणी उभारले. हे स्तंभ चुनारच्या खाणीतल्या पिवळ्या वालुकाश्मात आहेत. या स्तंभांपैकी तेरा स्तंभ आजही उपलब्ध आहेत.
त्यावरील एक किंवा अनेक प्राण्यांच्या शिल्पांनी बनवलेले स्तंभशीर्ष हे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जातात. सर्व स्तंभांवर अशोक यांच्या १४ आज्ञा कोरलेल्या आहेत. या स्तंभांसारखी झिलई मौर्यकाळापूर्वी आणि नंतर कोणत्याही शिल्पात आढळत नाही. यांपैकी लौरिया-नंदनगडचा सिंहस्तंभ बिहारच्या चंपारण जिल्ह्यात आज दोन हजार वर्षांनंतरही सुस्थितीत पाहायला मिळतो.
बिहारमधील रामपूर इथं सापडलेलं वृषभ स्तंभशीर्ष हे वालुकाश्म दगडात एकसंध घडवलेलं आहे. आखूड शिंगं, उभारलेले कान, मोठ्या आकाराचं वशिंड...असा हा धष्टपुष्ट वृषभ आहे. मात्र, या शिल्पात बैलाच्या उन्मादाचा लवलेशही आहे. उलट, हे वृषभशिल्प पाहताना सौम्यताच अनुभवाला येते. सर जॉन मार्शल यांनी तर ‘भारतात निर्माण झालेल्या प्राचीन शिल्पांमधलं सर्वोत्कृष्ट शिल्प’ अशी या शिल्पाची प्रशंसा केली आहे.
(लेखक हे चित्रकार आणि कलाभ्यासक आहेत.)
मोर्यकालीन स्तुपाचे संवर्धन हे कर्तव्यच!
त असतात. त्याला हुडकून काढण्याची आणि नवा इतिहास जगासमोर मांडण्याची जबाबदारी ही त्या त्या पिढीच्या खांद्यावर असते. पण भविष्यातील संशोधकांसाठी आपण त्यांच्या अभ्यासाचा अधारच नष्ट करत असू, तर त्यापैक्षा दुर्देव दुसरे काय असेल.
दिल्लीतील सहाशे वर्षांपूर्वीचे रविदासांचे मंदिर असो की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असो, सरकारने या ऐतिहासिक वास्तु जमिनदोस्त केल्या. ऐतिहासिक वारसे जपण्यात सरकारला किती स्वारस्य आहे, हे या दोन उदाहरणांवरून स्पष्ट झाले. पण येथे विषय निघाला तो महाराष्ट्रातील मौर्यकालीन भोन स्तुपावरून. भोन स्तुप नष्ट करण्याच्या मार्गावर सरकार असून हे स्तुप वाचवण्यासाठी लढा तीव्र झाला आहे. मौर्यकालीन साम्राज्याचा इतिहास जगासमोर मांडला तो भारतीय पुरातत्व विभागाचे जनक सर अलेक्झेंडर कनिंग्हॅम यांनी. चीनी प्रवासी ह्युयेनस्तांग यांच्या डायरीमुळे त्यांना तत्कालीन भारताचा भुगोल समजला. ह्युयेनस्तांग भारताच्या भ्रमंतीवर ६ व्या शतकात आले होते आणि त्यांनी भारताचे वर्गीकरण पूर्व, पश्िचम, उत्तर दक्षिण आणि मध्य भारत असे केले आहे. आजही त्याच वर्गीकरणानुसार भारताचे वर्णन केले जाते. त्यांच्या डायरीच्या आधारावर कनिग्हॅम यांनी बुद्धांच्या एेतिहासिक पुराव्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि टप्प्याटप्प्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली शहरे, स्तुप आणि दुर्गम डोंगरात दडलेल्या वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेल्या लेण्या त्यांनी प्रकाशात आणल्या. पुरातत्व विभागाची स्थापना झाल्यानंतर मुघलकालीन ऐतिहासिक स्थळे संरक्षित तर झालीच, त्याचप्रमाणे २५०० वर्षांपूर्वीचा इतिहासही समोर आला.
भारतात एकेकाळी बौद्ध धर्म सर्वत्र विस्तारलेला होता. त्यामुळे त्याच्या खुणा या आजही सापडत आहेत. असेच काही पुरावे २००२ मध्ये विदर्भात सापडले. भोन स्तुपाचा शोध २००२ मध्ये डॉ. बी. सी. देवतारे यांनी लावला आणि येथे उत्खननाने जोर धरला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन गावात मौर्यकालीन बौद्ध स्तुप आढळले. येथे २००३ पासून उत्खनन सुरु झाले आणि २००७ मध्ये उत्खननाचे काम थांबवले. भोन गावाजवळील पूर्णा नदीकिनारी बौद्ध स्तुप सापडले. त्यामुळे याचे नामकरण भोन स्तुप झाले. पुर्णा नदीकिनारी अनेक छोट्या-मोठ्या टेकट्या आहेत. या टेकड्या १० ते १२ हेक्टर परिसरात पसरल्या आहेत. टेकटी क्रमांक ६ येथे उत्खननादरम्यान हे स्तुप आढळले. हे स्तुप साधारण इसवी सन पूर्व ३०० शतकातील असल्याचे सिद्ध झाले. येथे सापडलेल्या तांब्याच्या नाण्यांवर बोधिवृक्षाची (पिंपळाचे झाड) प्रतिमा आढळली. तसेच एका पत्र्यावरही बोधिवृक्ष आढळून आला. टेराकोटा अर्थात विशेष प्रकारच्या मूर्तीवर ‘त्रिरत्न’ आढळले. एवढेच नाही तर येथे पाणी व्यवस्थापनासाठी विशिष्ट्य रचना असल्याचे आढळून आले. त्यामुळे येथे उत्खनन वेगाने होण्याची गरज भासू लागली. मात्र इतके भक्कम पुरावे आढळल्यानंतरही पुरातत्व विभागाने २००७ नंतर येथील उत्खनन बंद केले. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
असो, उत्खनन थांबले इथपर्यंत ठिक आहे, पण हा ऐतिहासिक वारसाच नष्ट करण्याचा डाव तत्कालीन काँग्रेस सरकारने मांडला आणि त्यानुसार पुरातत्व विभागाचा ना हरकत प्रमाणपत्र घेऊन येथे जीगाव धरण प्रकल्प सुरु केला. मुळात येथे आणखी उत्खनन होणे गरजेचे होते. उत्खनन झाले असते तर नवीन काही हाती लागले असते. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार निवडून आले. यावेळी सरकार ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुढाकार घेईल, अशी अपेक्षा होती. मात्र झाले उलटेच. काही महिन्यांपूर्वीच्ा दिल्लीतील रविदास मंदिर जमिनदोस्त करण्यात आले. अर्थात हे मंदिर तोडण्याचे आदेश दस्तरखुद्द सर्वाेच्च न्यायालयातून आले होते. त्यामुळे हा निर्णय चुकीचा हाेता, असे म्हणणे म्हणजे न्यायालयीन व्यवस्थेचा अपमान करण्यासारखे ठरेल. पण जनभावना लक्षात घेता मंदिराचे संरक्षण करून संवर्धन करणे हे सरकारच्या हाती होते. मात्र सरकारने तसे न करनेच पसंत केले. संत रविदास मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. सिकंदर लोधीने दिल्लीतील तुगलकाबाद येथे १५०० च्या काळात हे मंदिर येथे उभारले. आज दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये संत रविदास यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे जनभावनाचा आदर आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी ही दोन कारणे संत रोहिदास मंदिर न तोडण्यास पर्याप्त होती. मात्र तसे झाले नाही.
हीच बाब आता भोन स्तुपाबाबत होत आहे. मुळात हे स्तुप मौर्यकालीन असल्याने त्याचे संवर्धन करणे हे पुरातत्व विभागाचे आणि सरकारचे कर्तव्यच आहे. पण याबाबत सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने आश्चर्य वाटत आहे. परिणामी आता स्थानिकांनाच रस्त्यावर उतरावे लागत आहे. भोन स्तुपाच्या संरक्षणासाठी यापूर्वीही आंदोलने झाली. मात्र मागील दोन महिन्यांत आंदोलनाची धार तीव्र झाली. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या बॅनरखाली आंदोलनाची रुपरेषा ठरली आहे. सप्टंेबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वाशिममध्ये धरणे आंदोलन झाले. बुलढाण्यात ठिकठिकाणी मोर्चे निघाले आणि टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र होत चालले आहे. बुधवारी (१८ सप्टेंबर २०१९) शेगावमध्ये राज्यस्तरीय संमेलन झाले. यामध्ये बौद्ध भिक्खुंच्या उपस्थितीत हजारो स्तुप समर्थकांनी मेळाव्यात हजेरी लावली आणि सरकारने गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली. भोन स्तुप वाचवण्याचा लढा तीव्र झाला असून थेट उत्तरप्रदेशमधूनही लढ्यात आंदोलक सहभागी होत आहेत. हा लढा यशस्वी होईल की नाही हा येणारा काळ ठरवेल. पण ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे.
https://vinayshakyaviewson.blogspot.com/2019/09/blog-post.html

दुर्दम्य आशावाद, अभूतपूर्व पराक्रम, कुशल राजनीतीच्या बळावर जवळपास संपूर्ण भारतावर शासन करणार्या मौर्य साम्राज्याने भारताला केवळ पराक्रमाचा इतिहासच दाखवला नाही तर प्रेम आणि करूणेने सर्व जगाला कसे जिंकता येते याचे प्रत्यक्ष उदाहरण घालून दिले. हा मौर्य साम्राज्य आणि त्याच्या पराक्रमी सम्राटांचा संक्षिप्त पण सुवर्ण इतिहास.
महाभारत युद्धानंतरचे चौथे साम्राज्य म्हणजे मौर्य अर्थात मगध साम्राज्य होते. चंद्रगुप्त मौर्य हा या साम्राज्याचा संस्थापक होता. भारताच्या इतिहासातले सर्वात मोठे साम्राज्य असा मौर्य साम्राज्याचा लौकिक आहे. इ.स. पूर्व ३२१ ते इ.स. पूर्व १८५ पर्यंत यांचे शासन होते. त्यावेळी मगध साम्राज्यावर नंद वंशाचे शासन होते. बलाढ्य असे हे साम्राज्य त्याच्या शेजारील राज्यांच्या डोळ्यात मात्र सलत होते.जगज्जेता सिकंदर जेव्हा पंजाबवर चढाई करत होता तेव्हा आर्य चाणक्यांनी मगधसम्राट धनानंद याला सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्तेचा माज चढलेल्या धनानंदाने त्यांचा अपमान केला. त्याचवेळी चाणक्यने मगधसम्राटाला धडा शिकविण्याचा तसेच मगध साम्राज्याला योग्य शासक मिळवून देण्याचा पण केला आणि तिथून सुरू झाला मगध सम्राटाचा शोध.
भारत त्यावेळी विविध गणांमध्ये विभागला गेला होता. त्यात शाक्य, मौर्य या जातीच्या शासकांचा प्रभाव असे. चंद्रगुप्त हा त्यातल्याच एका गणप्रमुखाचा मुलगा होता. एखाद्या योद्ध्याला शोभतील असे सारे गुण त्याच्यात होते. तो साहसी, पराक्रमी तर होताच पण चांगले नेतृत्वही तो करत असे. त्याचे हे गुण चाणक्याने हेरले आणि त्याला आपले शिष्य बनवले. चाणक्य अर्थशास्त्र, राजकारण, कूटनीती यात निपुण होतेच पण चंद्रगुप्ताला युद्धनीती शिकवून त्यांनी स्वतंत्र सैन्य तयार केले आणि बघता बघता नंद वंशाचा शेवटचा सम्राट धनानंद याची सत्ता संपुष्टात आणली. यानंतर चंद्रगुप्त मौर्य मगध सम्राट झाला आणि आर्य चाणक्य त्याचे मुख्यमंत्री झाले. चंद्रगुप्त मौर्य याने इ.स.पूर्व ३२२ मध्ये या साम्राज्याची स्थापना केली आणि पश्चिमेकडे आपल्या साम्राज्याचा वेगाने विस्तार केला. सिकंदरच्या आक्रमणानंतर छोट्या-छोट्या राज्यांमध्ये झालेल्या मतभेदांचा फायदा उठवत ते प्रदेश चंद्रगुप्ताने हस्तगत करून आपले साम्राज्य वाढवले. इ.स. पूर्व ३१६ पर्यंत मौर्य वंशाने पूर्ण उत्तर-पश्चिमभारत आपल्या अंमलाखाली आणला.

मौर्य वंशाचा चक्रवर्ती सम्राट अशोक याच्या कारकिर्दीत मौर्य वंशाचा प्रचंड विस्तार झाला. मात्र युद्ध आणि त्यातील रक्तपात यातील फोलपणा समजल्यानंतर अशोकाने बुद्धाचा शांतीचा मार्ग अनुसरला. केवळ बौद्धधर्माची दीक्षा घेऊन तो थांबला नाही तर त्याने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा हिला श्रीलंकेला बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी पाठवले. तेथील राजा तिसा यानेही बौद्ध धर्माचा स्वीकार केला. पश्चिम आशिया, ग्रीस, नैऋत्य आशिया येथेही सम्राट अशोकाने आपले अनेक धर्मप्रसारक पाठवले. मौर्य वंशाच्या महत्त्वपूर्ण शासकांमध्ये चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार आणि सम्राट अशोक यांचा समावेश होतो. चंद्रगुप्त मौर्याने तामिळनाडू आणि वर्तमानकाळातील ओडिशा हे भाग वगळता भारतातील सर्व महाद्वीपांवर शासन केले. चंद्रगुप्ताने सिकंदरचा शक्तीशाली शासक सेल्युकस निकेटरला पराभूत करून त्यानंतरच्या तहानुसार त्याची मुलगी हेलनाशी विवाह केला. त्यामागे सशक्त साम्राज्य निर्माण करणे आणि त्याच्या साम्राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे हा हेतू होता. त्यामुळे भारतीयांना पश्चिमी देशांबरोबर व्यापार करणे सोपे झाले.

भारताला एकसंध केल्यानंतर चंद्रगुप्त आणि चाणक्य यांनी सामाजिक आणि आर्थिक बदल घडवले. त्यामुळे संपन्नता तर आलीच पण पाश्चिमात्त्य व्यापारामुळे देशाचा आंतरिक आणि बाह्य विकास साध्य झाला. मौर्य साम्राज्य ४ प्रांतात विभागलेले होते. अशोकाच्या शिलालेखानुसार या चार प्रांतांची नावे तोसली (पूर्व), उज्जैन (पश्चिम), सुवर्णनगरी (दक्षिण), तक्षशिला (उत्तर) अशी होती. या प्रांतीय प्रशासनाचा प्रमुख राजपुत्र असे. तो राजाचा प्रतिनिधी म्हणून प्रांताचा कारभार पाहत असे. त्याला सहाय्यक म्हणून महाअमात्य व मंत्र्यांची समिती असे. अशीच शासनव्यवस्था साम्राज्याच्या स्तरावर असे. केवळ प्रशासनाचा प्रमुख हा सम्राट तर त्याला साहाय्य करण्यासाठी मंत्रिपरिषद असे. मौर्य साम्राज्याचे सैन्य त्याकाळचे सर्वाधिक सैन्य होते. ६ लाख पायदळ, ३० हजार घोडदळ व ९ हजार लढाऊ हत्ती या सैन्यात होते. त्याचप्रमाणे अंतर्गत व बाह्य माहिती गोळा करणारे हेरगिरी खातेही तैनात होते. सम्राट अशोकाने त्याच्या कालखंडात युद्ध व साम्राज्यविस्तारास आळा घातला असला तरी अंतर्गत व बाह्य शांततेसाठी आपले सैन्य कायमठेवले होते. चंद्रगुप्ताने भव्य इराणी शहरांशी स्पर्धा करेल, अशी ६४ दरवाजे व ५०० मनोरे असलेली मोठी लाकडी भिंत आपली राजधानी पाटलीपुत्रभोवती बांधली होती. मौर्य साम्राज्याच्या एकछत्री अंमलामुळे अंतर्गत लढायांना आळा बसला व प्रथमच संपूर्ण भारताची एकत्र आर्थिक व्यवस्था निर्माण झाली. वेगवेगळे कर भरण्याऐवजी ‘अर्थशास्त्र’ या चाणक्यच्या ग्रंथातील तत्त्वांवर आधारित शिस्तबद्ध व उचित अशी कर आकारणी शासनाद्वारे सुरू झाली. मौर्यकालीन अर्थव्यवस्था ही त्यानंतर अनेक शतकांनी उदयास आलेल्या रोमन साम्राज्यासारखी होती. दोन्ही साम्राज्यांचे मोठ्या प्रमाणावर व्यापारी संबंध होते. सहकारी संस्थेसारख्या संस्था होत्या. चंद्रगुप्ताने संपूर्ण भारतात एकच चलन प्रस्थापित केले. शेतकर्यांना, व्यापार्यांना न्याय तसेच सुरक्षा मिळावी याकरिता प्रांतस्तरावर प्रशासक नेमले. गुन्हेगारी टोळ्या, खाजगी, प्रांतिक सैन्य यांना डोके वर काढू दिले नाही. त्यांच्यावर ताबा मिळवला. परिणामी अंतर्गत व्यापार, राजकीय एकात्मता, अंतर्गत सुरक्षा वाढीस लागली. आंतरराष्ट्रीय व्यापारही मौर्य शासनकाळात चमसीमेवर होते. सध्या पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सीमेवरील खैबरखिंड ही या व्यापारात अतिशय महत्त्वाची होती. पश्चिम आशियातील ग्रीक राज्ये, मलय द्वीपकल्प भारताबरोबर मोठ्या प्रमाणात व्यापार करीत. भारतातून रेशीम, रेशमी कापड, कपडे, मसाले व विविध खाद्यपदार्थ निर्यात होई. युरोपबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण झाल्याने साम्राज्य समृद्ध झाले. मौर्यसम्राट अशोकाच्या कारकिर्दीत हजारो रस्ते, कालवे, जलमार्ग, दवाखाने, धर्मशाळा निर्माण झाले. धान्य व कर गोळा करण्यासंबंधीच्या अनेक कठोर कायद्यांच्या शिथिलीकरणाने साम्राज्याची उत्पादनक्षमता वाढली. मौर्यकाळात आरंभी हिंदू धर्म प्रमुख धर्म होता. चंद्रगुप्त मौर्य यानेही आपल्या अखेरच्या काळात जैन धर्म स्वीकारला होता.

श्रवणबेळगोळ येथे सापडलेल्या शिलालेखानुसार चंद्रगुप्त आपल्या अंतिमटप्प्यात जैन मुनी बनले होते. ते शेवटचे मुकुटधारी जैन मुनी होते. त्यांच्यानंतर कोणीही मुकुटधारी म्हणजे प्रशासक असलेले जैन मुनी झाले नाही. जैन धर्मात चंद्रगुप्ताला विशेष महत्त्व आहे. चंद्रगुप्त स्वामी भद्रबाहू यांच्यासमवेत श्रवणबेळगोळ येथे गेला होता. तेथेच अन्नपाणी वर्ज्य करून, समाधीअवस्थेत त्याने आपले प्राण सोडले. श्रवणबेळगोळ येथे ज्या पर्वतावर त्याचे वास्तव्य होते त्या पर्वताला ‘चंद्रगिरि’ असे नाव पडले आणि तेथेच त्याने बनविलेले ‘चंद्रगुप्तबस्ति’ नावाचे मंदिरही आहे. सम्राट अशोकाचे ४० अभिलेख आतापर्यंत अवगत झाले आहेत. जे प्रामुख्याने ब्राह्मी लिपीत, खरोष्टी आणि ग्रीक भाषेत लिहिले गेले आहेत. सम्राट अशोकाचा बराचसा इतिहास या अभिलेखांतून प्रतीत होतो. इराणचा शासक डेरियस याच्याकडून प्रेरणा घेऊन अशोकाने हे अभिलेख तयार केल्याचे मानले जाते. सम्राट अशोकाने भगवान बुद्धाच्या मानवतावादी संदेशाने प्रभावत होऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला व त्याचा जगभर प्रसार केला. त्याच्या काळात बौद्ध धर्म हा अखंड भारताचा राजधर्म होता. अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवून तेथे बौद्ध धर्माचा प्रसार केला. तिसा या तेथील राजानेही बौद्ध धर्माचा स्वीकार केला. पश्चिम आशिया, ग्रीस, आग्नेय आशिया येथेही अशोकाने आपले अनेक धर्मप्रसारक पाठवले. त्याने बुद्धाच्या स्मरणार्थ अनेक स्तंभ बांधले, जे आजही त्यांच्या जन्मस्थळी नेपाळमधील लुम्बिनीत मायादेवी मंदिराजवळ, सारनाथ, बोधगया, कुशीनगर तसेच श्रीलंका, थायलंड, चीन या देशांत ‘अशोकस्तंभ’ या स्वरूपात पाहायला मिळतात. सम्राट अशोक आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एकही युद्ध हरला नाही. इतका यशस्वी सम्राट असूनही युद्धाने, त्यामधील रक्तपाताने होणारी मनुष्यहानी बघून त्याचे मन हेलावले आणि शांतीचा, करुणेचा संदेश देणारा बौद्ध धर्म त्याला जवळचा वाटला. माणसाला युद्धाने नव्हे तर प्रेमाने जिंकता येते, हे त्याला समजले आणि त्याने बौद्ध धर्म केवळ स्वीकारलाच नाही तर जगभर त्याचे अनुयायी घडवले. अशोकानंतर ५० वर्षे केवळ दुर्बल राजांनी मौर्य साम्राज्य चालवले. बृहद्रथ हा या साम्राज्याचा शेवटचा राजा होता. चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, सम्राट अशोक यांनी प्रचंड पराक्रमआणि शिस्तबद्ध रितीने आपल्या साम्राज्याचा जेवढ्या झपाट्याने विस्तार केला, जवळपास संपूर्ण भारत पादाक्रांत केला, त्याच मौर्य साम्राज्याचा निम्म्याहूनही कमी भाग बृहद्रथाच्या साम्राज्यात होता. आपले सर्व साम्राज्य या दुर्बल राजांनी गमावले होते. बृहद्रथाची हत्या इ.स. पूर्व १८५ मध्ये लष्करी संचलनादरम्यान त्याचा मुख्य सेनापती असलेल्या पुष्यमित्र शुंग याने केली. त्याने मौर्य साम्राज्याच्या जागी ‘शुंग’ साम्राज्य स्थापित केले. अशाप्रकारे चाणक्याची चाणाक्ष बुद्धी आणि चातुर्य, चंद्रगुप्ताचे अतुलनीय साहस यांच्या अभूतपूर्व संयोगाने निर्माण झालेले, सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसाराने नावलौकीक मिळवून दिलेले मौर्य साम्राज्य दुर्बल प्रशासकांमुळे अस्तंगत झाले.
रश्मी मर्चंडे
भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य : (संपूर्ण)
https://www.misalpav.com/node/456
सकाळची सूर्याची कोवळी किरणं डोळ्यांवर येण्यापूर्वीच विष्णु झोपेतून जागा झाला. अजून सूर्योदय व्हायचा होता, तरी थोडासा उजेड होता. समोरच्या रस्त्यावर फार काही वर्दळ नव्हती. गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. कोंबड्याच्या आरवण्याखेरीज इतर पक्ष्यांनीही आपल्या कूजनाने सूर्योदयाची चाहूल दिली होती. त्या थोड्याश्या नीळसर तांबूस प्रकाशानेही रात्री चमकणार्या तारामंडलांना आकाशातून नाहीसं करून टाकलं होतं. दूर पश्चिम क्षितिजावर अजूनही चंद्र फिकट मंद दिसत होता.
पण विष्णूला या कशाचच काही नव्हतं. कशाने तरी झपाटल्यासारखा तो उठला. आपल्या अंगावरची वस्त्रं हातानेच वरच्यावर झाडल्यासारखी केली. बरोबर आणलेल्या तुटपुंज्या सामानाची झोळी त्याने खांद्यावर टाकली आणि तडक त्या धर्मशाळेच्या बाहेर पडला. आजूबाजूला एकवार नजर टाकून त्याने दिशांचा अंदाज घेतला आणि पश्चिम दिशेच्या रोखाने वाट फुटेल तशी पावलं टाकू लागला. इतर नगरजनांसाठी ती सकाळ नेहमीसारखीच होती,पण विष्णूच्या आयुष्यातला हा एक महत्त्वाचा दिवस होता. इतका अपार आनंद, एवढा उत्साह आणि इतकी पराकोटीला गेलेली उत्सुकता त्याने यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. शेवटी न राहवून त्याने समोरून येणार्या गृहस्थाला विचारलं,"महाशय, कृपया मला तक्षशिला विद्यालयाकडे कोणता मार्ग जातो, ते दाखवाल का?"
त्या गृहस्थाने एकदा विष्णूला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळलं. अनेक दिवसांच्या प्रवासाने शिणलेली काया, जीर्ण वस्त्र, खांद्यावर अडकवलेली तुटपुंज्या सामानाची झोळी पण चेहरा मात्र अत्यंत तेजस्वी, शोधक नजर असलेले बोलके डोळे, तरतरीत नाक, मोठ्ठं कपाळ आणि डोक्यावरून रुळणारी शेंडी अश्या त्या किशोरवयीन मुलाला पाहून त्या गृहस्थाला मोठी गंमत वाटली. लगेचच योग्य त्या दिशेला त्याने अंगुलीनिर्देश केला. "धन्यवाद महाशय", विष्णु म्हणाला. "शुभास्ते पंथानः", त्या पथिकाने जाता जाता आशिर्वाद दिला. पण ते ऐकायला विष्णूला वेळ कुठे होता? त्याचा अंगुलीनिर्देश पाहताच विष्णूने त्या दिशेने झपाझप पावले टाकायला सुरुवातही केली होती.
तक्षशिला विश्वविद्यालय जसं जवळ येत चाललं तशी विष्णूच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढायला लागली. पावलांबरोबरच हृदयाच्या ठोक्यांची गतीही वाढली. डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक दिसू लागली."तक्षशिला! माझं किती दिवसांपासूनचं स्वप्न! या विश्वविद्यालयात केवळ आर्यावर्तातूनच नव्हे तर इतर राष्ट्रांमधूनही अनेक विद्यार्थी विद्यार्जनासाठी येतात म्हणे. इथले आचार्यसुद्धा अतिशय कुशल, बुद्धिवान, अनेक विषयांमध्ये पारंगत. कशी असेल इथली शिक्षणव्यवस्था? कसे असतील इथले विद्यार्थी? त्यांच्यामध्ये आपल्यासारखेच विचार असलेले, आपल्याशी मिळताजुळता स्वभाव असलेले मित्र आपल्याला मिळतील का? ह्या विद्यालयात सर्व चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचं शिक्षण एका वेळी कसं चालत असेल? इथे आचार्य तरी किती असतील?" अश्या कितीतरी प्रश्नांनी विष्णूच्या मनात काल रात्रीपासून कोलाहल माजवला होता आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची वेळ समीप येऊन ठेपली होती.
चालता चालता विष्णू नगराच्या बर्यापैकी बाहेरच्या बाजूला आला. त्याला आता बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं. आता त्याला समोर दिसत होतं ते फक्त एक मोठ्ठं प्रवेशद्वार आणि त्याच्यापुढे दाट झाडीतून गेलेली एक छोटीशी पायवाट. भराभर पावलं टाकत तो त्या प्रवेशद्वारापाशी येऊन थबकला.
त्याला पाहून द्वारपालांनी त्याला हटकलं, "काय रे, काय नाव तुझं?". पण विष्णूचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. समोरच्या दाट झाडीतून पलिकडे दूरवर तिमजली इमारतीच्या दिसणार्या एका कळसाकडे तो टक लावून बघत होता. द्वारपालांच्या त्या प्रश्नावर त्याच्याही नकळत त्याच्या भुवया उंचावल्या गेल्या, अभावितपणे ओठ उघडले आणि शब्द बाहेर पडले, "माझं नाव 'चाणक्य'. मी मगध देशातून इथे उच्चशिक्षणासाठी आलो आहे."
आपण अतिशय सुंदर विषय निवडला आहे.
चाणक्य मालिके मुळे ही व्यक्तिरेखा अनेक लोकांना माहित झाली असली तरी तिचे कार्य व त्याचे आजही असलेले अपरंपार महत्व ब-याच लोकांना उमजत नाही.
चाणक्याचे अर्थशास्त्रावरील अनेक मते आज लोकांना कदाचित पटणार नाहित कारण चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे. त्यातुनच अमेरीकेचे उखळ पांढरे होत आहे ही गोष्ट अलाहिदा.
परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे तसेच कमीतकमी किंमत मोजुन बाहेरिल वस्तु देशात याव्या व देशातील वस्तु बाहेर जातांना त्यांना जास्तीत जास्त किंमत मिळावी. याचबरोबर देशांतर्गत व्यवहार स्वयंपुर्ण असावा याचा आग्रही चाणक्य ....
विचार करा ..भारतीय चाणक्याचे विचार अमेरीकनांनी उचलले व इतर जगाला उल्लु बनविले.
आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते.
खूपच सुंदर विषयास तुम्ही हात घातला आहे. मी देखील चाणक्य भक्त आहे.
पुढील भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे. असेच छान लिहीत रहा.
तुम्ही योग्य ती तयारी आणि अभ्यास केला असेलच. तरी आवडीचा विषय असल्यामुळे थोडीशी भर टाकू इच्छीतो
पुढील ग्रंथ तुम्हांस मिळाले तर संदर्भासाठी त्याचा नक्की चांगला उपयोग होईल आणि तुमची ही सुंदर कथा अधिक अर्थपूर्ण होईल.
बारीकसारीक तपशीलांनी कथानकास विद्वत्तेचा साज चढतो असे मी मानतो.
कौटिलीय अर्थशास्त्र - ब.रा. हिवरगांवकर (यांच्याइतका अधिक उपयोगी दुसरा ग्रंथ कौटीलिय अर्थशास्त्रावर उपलब्ध नाही.)
अशोक आणि मौर्यांचा र्हास - शरावती शिरगांवकर
भारतवर्षाचा इतिहास - गुंडोपंत हरिभक्त
चाणक्य (कादंबरी) - आनंद साधले
चाणक्य (कादंबरी) - भा.द.खेर
आर्य चाणक्य (कादंबरी) - लेखकाचे ओठावरचे नाव विसरलो :(
असो... वाटले म्हणून लिहीले...
(चाणक्यभक्त ) सागर
नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात.
तुमची शंका योग्य आहे. पण माझ्या मते हे शब्द बरोबरच आहेत. तक्षशिला नगरात राहणारे ते 'नागरिक'. यालाच 'नगरजन' असाही शब्द आहे. सध्या आपण ''स्वतंत्र भारताचे नागरिक" हा शब्दप्रयोग वापरून वापरून चोथा केला आहे. त्यामुळे कदाचित तो शब्द आपल्याला काल-विसंगत वाटत असावा.
त्याच प्रमाणे 'गृहस्थ आणि गृहिणी' हे शब्दही जुने आहेत. आपण सध्या फक्त नोकरी न करणार्या स्त्रियांना 'गृहिणी' म्हणतो. तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. 'गृहस्थाश्रमी स्त्री' अर्थात 'गृहिणी'.
मोठा डॉन उर्फ अभिजीतने सुचवलेला 'प्रजाजन' हा शब्दही बरोबर आहे. तुम्हाला 'नागरिक' आवडला नसेल तर 'नगरजन' किंवा 'प्रजाजन' असं वाचा.
(मागच्या भागात -
चालता चालता विष्णू नगराच्या बर्यापैकी बाहेरच्या बाजूला आला. त्याला आता बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं. आता त्याला समोर दिसत होतं ते फक्त एक मोठ्ठं प्रवेशद्वार आणि त्याच्यापुढे दाट झाडीतून गेलेली एक छोटीशी पायवाट. भराभर पावलं टाकत तो त्या प्रवेशद्वारापाशी येऊन थबकला.
त्याला पाहून द्वारपालांनी त्याला हटकलं, "काय रे, काय नाव तुझं?". पण विष्णूचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. समोरच्या दाट झाडीतून पलिकडे दूरवर तिमजली इमारतीच्या दिसणार्या एका कळसाकडे तो टक लावून बघत होता. द्वारपालांच्या त्या प्रश्नावर त्याच्याही नकळत त्याच्या भुवया उंचावल्या गेल्या, अभावितपणे ओठ उघडले आणि शब्द बाहेर पडले, "माझं नाव 'चाणक्य'. मी मगध देशातून इथे उच्चशिक्षणासाठी आलो आहे."
इथून पुढे - )
त्या द्वारपालाने पुन्हा एकदा त्याला नीट न्याहाळलं, आणि विचारलं, "तुझी अभिज्ञान-मुद्रा?" या प्रश्नावर विष्णु एकदम चमकला, आणि पुन्हा काहीतरी आठवल्यासारखं त्याने कनवटीला हात घातला, आणि आपल्या धोतराची, कमरेजवळ वळवलेली एक घडी उलगडून एक मुद्रा बाहेर काढून त्या द्वारपालाच्या हातावर ठेवली. त्या द्वारपालाने ती मुद्रा उलट-सुलट करून निरखून पाहिली आणि पुन्हा एकदा प्रश्नार्थक नजरेने विष्णुकडे पाहिलं. "ही मुद्रा तुझ्याजवळ कुठून आली? तू कुठे...." . "नाही नाही, ही माझी मुद्रा नाही. मला आमच्या राज्यात राजमुद्रा मिळवणंच शक्य नव्हतं. ही मुद्रा मला शंकरशेटींनी दिली. ते आमच्या राज्यात व्यवसायासाठी आले होते. हे पहा त्यांचं पत्र." असं म्हणून विष्णुने झोळीमधून एक पत्र काढून त्याचा हातावर ठेवलं.
शंकरशेटींचं नाव ऐकल्यावर आणि ते पत्र वाचल्यावर त्या द्वारपालाच्या चेहर्यावरचे भाव अचानक पालटले. "तुला शंकरशेटींनी पाठवलं आहे, हे आधीच नाही का सांगायचंस? एवढ्या मान्यवर व्यक्तिकडून तू आला आहेस म्हटल्यावर तू कोण, कुठचा हे प्रश्न आम्ही विचारलेच नसते".
"छे छे! शंकरशेटी तर मला पितृसमान आहेतच, परंतु माझी जन्मदात्री जन्मभूमी ही मला मातेसमान आहे, तिचा प्रथमोल्लेख कसा बरं टाळता येईल? शिवाय माझे गुरू, माझे पिता यांचेही माझ्यावर संस्कार आहेत. आणि त्यांवरूनच तर माणूस ओळखला जातो!"
हे ऐकल्यावर त्या द्वारपालाच्या चेहर्यावर हसू उमटलं.
"हसलात का?"
द्वारपाल हसू आवरत म्हणाला, "अरे तू आत्तापासूनच अशी भाषा बोलतो आहेस! तुला इथे येण्याचं प्रयोजनच काय! बरं असो. तुला इथे ही मुद्रा बाळगता येणार नाही. इथे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विद्यापीठाची अभिज्ञान-मुद्रा असते. ती मी तुला आता देतो, आणि तुझी ही मुद्रा मी माझ्याकडे जमा करून घेतो". असं म्हणून त्या द्वारपालाने ती मुद्रा एका लखोट्यामधे बंद करून ठेवली, आणि त्याच्या कुटीमधे जाऊन एक अभिज्ञान मुद्रा घेऊन आला. त्या बंद लखोट्यावर आता काही एक आकडा लिहिलेला विष्णुने पाहिला. ती अभिज्ञान मुद्रा विष्णुच्या हातावर ठेवत द्वारपाल म्हणाला, "ही मुद्रा आता जपून ठेव. हीच तुझी इथली ओळख. तुला यापुढे कोणत्याही सरकारी कामकाजासाठी ही मुद्रा लागू शकते. कोणाही रक्षकाने तुला सुरक्षेच्या कारणास्तव ओळख विचारल्यास तू ही मुद्रा दाखव, तुझं काम होईल. आता यापुढे तू विद्यालयाच्या प्राचार्यांना भेट आणि त्यांना तुझं हे पत्र दे. ते माझ्या काही कामाचं नाही." त्याने विष्णुच्या हातावर ते पत्र परत दिलं आणि त्याला विद्यालयाची वाट मोकळी केली.
क्षणाचाही विलंब न लावता विष्णुने झपाझप विद्यालयाच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली. पुढचा मार्ग विचारण्याचंही भान त्याला राहिलं नव्हतं. त्याला आता फक्त त्या झाडींमधून पलीकडे दूरवर त्या तिमजली इमारतीचं शिखर दिसत होतं. सकाळच्या उन्हाने त्याचे कळस असे झगमगत होते, जणू काही तेच एक प्रकाशस्रोत बनून गेले होते, आणि दिव्याकडे झेपावणार्या पाखराप्रमाणे विष्णु त्या प्रकाशकिरणांच्या दिशेने झेपावत होता. त्याचं संपूर्ण आयुष्यच आता उजळून जाणार होतं.
गेले कित्येक दिवस विष्णु प्रवासच करत होता. मगधापासून बाहेर पडलेल्या लोंढ्यांबरोबर मजल दरमजल करत तो निघाला खरा, पण त्याला इतरांच्या एवढा वेळ कुठे होता. त्यामुळे एखाद्या ठिकाणी त्याच्या बरोबरचा लोंढा विश्रांतीसाठी थांबला, कि तो त्याच ठिकाणी मुक्काम संपवून निघालेल्या दुसर्या घोळक्याच्या शोधात फिरे, आणि असा घोळका सापडलाच, कि मग त्यांच्या बरोबर पुढचा मार्ग चालू लागे. मनातली अस्वस्थता, अजूनही फारशा भूतकाळात न गेलेल्या विषण्ण आठवणी आणि भविष्यकाळाची ओढ त्याला एका ठिकाणी स्वस्थ बसू देत नव्हती. संपूर्ण प्रवासात त्या कटू आठवणी पुन्हा पुन्हा त्याच्या मनामधे पिंगा घालत होत्या. 'काय चुकलं होतं माझं? काय चुकलं होतं माझ्या वडिलांचं? त्य नीच धनानंदाच्या अन्यायी कारभारात आम्ही मुकाटपणे सगळं सहन करून बसून रहावं की काय! शिक्षक हा समाज घडवतो. त्याच्या कलाकुसरीमधूनच समाजशिल्प अवतरत असतं. पण त्या शिल्पाचा पायाच जर ढासळू लागला, तर त्याला सावरणं हे शिक्षकाचंच कर्तव्य आहे. आणि तेच करायचा प्रयत्न केला माझ्या वडिलांनी. प्रजा ही राजाची गुलाम नाही, तर राजा हा प्रजेचा गुलाम आहे. तोच राज्याच्या प्रति उत्तरदायी आहे. हे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी - नगरजनांना, आणि खुद्द राजाला. पण ज्याची बुद्धी अहंकाराच्या कठीण हृदयाखाली दबून गेली आहे, त्याला कसा पाझर फुटणार? काय करायला हवं होतं त्यांनी? सशस्त्र सेना उभारून राजाला पदावरून खाली खेचायला हवं होतं की काय? पण मग असे आपापसात राज्यपदासाठी लढणारे लोक आहेतच की. असं राज्य हे दुर्बळांचं राज्य होऊन जातं. अश्या राज्याला कोणी वालीच उरत नाही. आणि अश्या राज्याचे टपून बसलेले वैरी अश्या वेळी बरोब्बर बाहेर पडून लचके तोडून घेतात. आमच्या कुटुंबाचे त्या दुष्ट राजाने असेच लचके तोडले. वडिलांना तुरुंगात डांबून ठेवलं. ते जीवंत आहेत की नाहीत ही माहिती कळण्याचीही मुभा ठेवली नाही. राज्यामधून आम्हाला बहिष्कृत केलं. आई आजारी पडल्यावरही मला कोणी भिक्षा दिली नाही. ज्या ज्या माऊलींकडे भिक्षेसाठी हात पसरले, त्यांच्या सर्वांच्या डोळ्यात आमच्यासाठी करुणा होती, पण त्यांचे हात राज-भयाने बांधलेले होते'.
असे विचार करत करतच विष्णु मार्गक्रमणा करत असे. अश्यातच त्याला एका घोळक्यामधे शंकरशेटी भेटले. तक्षशिलेमधले ते एक मोठे व्यापारी. त्यांनी विष्णुला स्वतःच्या पालखीमधे बसवून घेतलं, आणि विष्णुचा पुढचा प्रवास सुकर झाला.
"विष्णु... अरे विष्णुगुप्त...." ह्या हाकेने विष्णु एकदम भानावर आला. मागे वळून बघितलं तर एक विद्यार्थी त्याच्या दिशेने धावत येत होता. चेहराही ओळखीचा वाटत होता. तेवढ्यात नेत्रांना नेत्रांची ओळख पटली. भावनावेगात दोघेही एकमेकांवर कडकडून आदळले. त्या विद्यार्थ्याला मिठी मारत विष्णु म्हणाला"इंदुशर्मा, किती रे बदललास!!"
- पुष्कर ऊर्फ शंतनु भट
(भाग २ मध्ये - "विष्णु... अरे विष्णुगुप्त...." ह्या हाकेने विष्णु एकदम भानावर आला. मागे वळून बघितलं तर एक विद्यार्थी त्याच्या दिशेने धावत येत होता. चेहराही ओळखीचा वाटत होता. तेवढ्यात नेत्रांना नेत्रांची ओळख पटली. भावनावेगात दोघेही एकमेकांवर कडकडून आदळले. त्या विद्यार्थ्याला मिठी मारत विष्णु म्हणाला"इंदुशर्मा, किती रे बदललास!!") पासून पुढे -
"विष्णु... मला विश्वासच बसत नाहीये की आपली भेट इथे होते आहे. किती वर्षांनंतर भेटतो आहोत आपण!"
"खरंच रे!" विष्णु मिठी सोडवत म्हणाला, "तुम्ही सर्वांनी मगध सोडलंत, आणि आम्ही एकटे पडलो."
"त्या नीच धनानंदाच्या कारभाराला कंटाळून. सर्व-सामान्यांना जगणंच कठीण करून ठेवलं आहे त्यानं. फक्त पाटलीपुत्रच नाही, तर मगधाच्या खेडोपाड्यात राहणार्या आचार्यांनाही स्थलांतर करावं लागलं आहे."
"ठाऊक आहे मला. तुम्ही पाटलीपुत्र सोडलंत, पण तुमची कुशलवार्ता मला अजेय कडून कळत होती. शिवाय तक्षशिला ही तर ज्ञानभूमी आहे. इथे तुम्हाला चिंतेचं काही कारण नसावं."
"खरं आहे. पण पाटलीपुत्र ते तक्षशिला हा प्रवास काही सुखद नव्हता, त्याचा प्रत्यय तुलाही आला असेलच की. ह्या दोन शहरांना जोडणार्या मुख्य राजमार्गावर - उत्तरापथावर ठिकठिकाणी लुटारूंची वसती आहे. त्यामुळी आम्हाला लपत-छपत आडमार्गाने छोट्या छोट्या गावांमधून मार्गक्रमणा करत यावं लागलं"
हे ऐकून विष्णुची मुद्रा एकदम उग्र झाली. "अरे लुटारू कसले! त्या लुटारू राजाचेच सैनिक आहेत ते. राज्य सोडून जाणार्या नागरिकांचं धन हडप करून राज्याची तिजोरी भरण्याचे आदेश देण्यात येतात. मी इथे येताना कर्मधर्मसंयोगाने एका व्यापार्यांच्या कळपाबरोबर मिसळलो, त्यामुळे फारसा त्रास झाला नाही. ह्या व्यापार्यांकडे स्वतःचं सैन्य असतं आणि शिवाय दरवर्षी राज्याला त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात धनलाभ होत असल्यामुळे राजा त्यांना अजिबात हातसुद्धा लावत नाही."
"पण विष्णु, मला खरंच तुमचं आश्चर्य वाटतं. इतक्या हालाखीच्या परिस्थितीमध्ये राहूनसुद्धा तुम्ही पाटलीपुत्रामध्येच रहात आहात. तुझे वडील अगदी निर्भयपणे राजाविरुद्ध जनमत संकलित करत आहेत."
"आहेत नाही ... होते.."
"क्काय??? म्हणजे ... मला समजलं नाही."
एक प्रदीर्घ श्वास घेऊन विष्णु म्हणाला, "इन्दु, माझे आई आणि तात, दोघेही आता ह्या जगात नाहीत."
इन्दुशर्माचे दोन्ही नेत्र विस्फारले. "काय!!!! अरे हे काय सांगतो आहेस तू विष्णु!".
विष्णुच्या चेहर्यावर आता कुठलेच भाव नव्हते. हृदयामध्ये अतीव दु:ख, त्वेष दाबून ठेवला असतानाही डोळ्यांमध्ये कुठल्यातरी विचारांचा दृढनिश्चय दिसत होता. इन्दुशर्माला विष्णुकडे त्या अवस्थेत पाहणं अशक्य झालं. त्याच्या खांद्यावर आपले हाताचे पंजे ठेऊन, त्याला बोलतं करावं म्हणून तो पुढे म्हणाला, "अरे विष्णु, काहीतरी बोल! राजाने काही... "
"होय. राजानेच. अगदी सर्व काही.... अगदी सर्व काही हिरावून घेतलं. भासुरकाच्या मृत्यूचं गूढ उकलण्याच्या निमित्तावरून महामंत्री शकदाल आणि आमच्या घरावर दुष्टचक्र आलं. माझ्या वडिलांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यांना कुणालाही भेटणं निषिद्ध करण्यात आलं. राज्यामधला असंतोष अत्यंत बळाने दाबून टाकण्यात आला. अशातच राज्यात दुष्काळ पडला. लोकांना खायला अन्न आणि प्यायला पाणी मिळेना. पण राजवाड्यातली कारंजी आणि पंचपक्वान्नांच्या पंक्ती ह्या दुष्काळाच्या दिवसांमध्येही जनतेकडून गोळा केलेल्या कराच्या जिवावर चालूच होत्या. माझ्या वडिलांनी अन्न-पाणी वर्ज्य केलं आणि काही दिवसातच तुरुंगातच प्राण सोडले. ही वार्तासुद्धा आमच्यापर्यंत खूप उशीरा पोहोचली. इकडे तुरुंगाबाहेरही आमचे अन्न-पाण्याविना हाल झाले आणि तशातच आई गेली. माझं असं कुणीच उरलं नाही. आमच्या कुटुंबाला पहिल्यापासूनच वाळीत टाकल्यामुळे तेथे काही शिक्षणाची आशाही उरली नाही. म्हणून मी इथे आलो."
इंदुशर्माच्या डोळ्यात पाणी तरारलं. "विष्णु, अरे माणसानं किती सोसावं, ह्यालाही काही मर्यादा असते रे!"
"पण असा मी एकटा नाहीये. माझ्या कितीतरी बांधवांनी हे सोसलंय, अजूनही सोसताहेत. सार्या भरतवर्षावर अवकळा आली आहे. राज्यकर्ते उन्मत्त होऊन स्वैराचार करत आहेत. आणि याचं मुख्य कारण संपूर्ण भरतवर्षातला शिक्षक समाज हा दुर्बळ झाला आहे. जो वर्ग आजपर्यंत समाज घडवत आला, तो ही ह्या राज्यकर्त्यांप्रमाणे स्वार्थी होत चालला आहे. राजाच्या मुलांना शिक्षण देताना स्वतःच्या मुलाला पिठाचं दूध प्यायला देऊन वाढवणार्या शिक्षकांची पिढी जाऊन आता शिष्यांकडून दाम घेऊन स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था लावण्यात तल्लीन होणार्या शिक्षकांची पिढी आली आहे. कदाचित त्यात चूक काहीच नसेल, त्यांच्या दृष्टीने, पण तो त्याग कुठेतरी हरवला आहे. माझा दृढसंकल्प आहे, की मी इथे सोळा वर्ष शिक्षण घेऊन अशी योग्यता मिळवेन, की ह्या संपूर्ण शिक्षकसमाजाला एकत्र करून एक न्यायी, संस्कारक्षम राष्टृ निर्माण करण्यासाठी त्यांना प्रेरीत करू शकेन."
विष्णुच्या या उद्गारांवर इन्दुशर्मा अगदी भारावून गेला. तो म्हणाला, "तू म्हणतो आहेस ते पटतंय मला, पण इथे तक्षशिलेत पाहशील, तर इथे तुला असेच त्यागी आणि आपल्या कामाला वाहून घेतलेले गुरुजन पहायला मिळतील."
"म्हणून तर मोठ्या आशेने मी इथे आलो आहे. माझा विचार आहे की आजच मी इथल्या कुलपतींना भेटतो आणि इथे शिक्षण लवकरच सुरू करण्याची अनुमती घेतो."
"अवश्य. पण आत्ता लगेच जाऊन काही उपयोग नाही. ते दुपारी भोजनापूर्वी काही काळ भेटू शकतील. तोपर्यंत आपण ह्या आवारात जरा फेरफटका मारून येऊ म्हणजे तुला या जागेचीही थोडी माहिती होईल."
विष्णुगुप्तांचे वडील सामान्य शेतकरी होते असे कुठेतरी वाचले होते व त्यांच्याकडे मुलाला शिक्षण देण्याची आर्थिक क्षमता नसल्यामुळे त्यांनी विष्णुगुप्तांना भिक्षुकीचे शिक्षण घेऊन कमवायला लागायला सांगितले होते. परंतु विष्णुगुप्तांना अधिक ज्ञान मिळ्वायचे असल्यामुळे ते पाटलीपुत्रात आले होते, असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.
आपण अधिक माहिती द्यावी.
लेखन मालिका लवकर पुर्ण करावी ही विनंती.
मलाही निश्चित अशी काही माहिती नाही. पण मी जे काही संदर्भ वाचले आहेत, त्यात असा उल्लेख कुठेही आढळला नाही. वडिलांच्या नावाबाबत दुमत आहे, परंतु ते शिक्षक असल्याचा उल्लेख मी पहिला. माझं वाचन फार नाही हे खरं आहे. पुढच्या भागात भासुरकाच्या मृत्यूचं गूढ ह्याबाबत लिहिणार आहे, तेथे चाणक्यच्या वडिलांबाबत आणखी थोडी माहिती येईल.
मी लिहीत असलेली लेखमाला ही, मी वाचलेले संदर्भ आणि दूरदर्शन वर प्रसारित झालेली मालिका यांवर आधारित आहे. त्यातील गोष्टींची सत्यासत्यता मी पडताळून घेतलेली नाही. किंबहुना तसा माझा उद्देशही नाही. ऐतिहासिक संदर्भ असलेली एक कथा म्हणून तिचा विस्तार करायचा आहे. त्यामुळे ही कथा वाचून कोणतेही ग्रह मनात बनवू नयेत. यातील तपशिलांबाबत अधिक माहिती असल्यास/ काही तपशील चुकीचे निघाल्यास ते कृपया सप्रमाण लक्षात आणून द्यावेत ही विनंती. त्याचा नक्कीच उपयोग होईल.
भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य : (संपूर्ण)
- o भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य o -
भाग १:
चंद्रगुप्त मौर्य हा आपणा सर्वांना भारतसम्राट म्हणून परिचित आहेच. पण तो भारतसम्राट कसा झाला? त्यासाठी त्याला कोणकोणते कष्ट सोसावे लागले? हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या चंद्रगुप्त मौर्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते, त्या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे. तर ती अभिमानास्पद गोष्ट ही की, "हिंदुकुश पर्वताला ग्रीक लोक 'हिंदी काकेशस' असे म्हणत. हा पर्वत आपल्या राज्याची उत्तर मर्यादा असावी म्हणून सोळाव्या आणि सतराव्या शतकात मोंगल बादशहांनी आणि त्यापुढे इंग्रजांनी खूप धडपड केली. पण ह्यांपैकी कोणालाही जे साधले नाही ते बावीसशे वर्षांपूर्वी एका हिंदू राजाने साधले. तो म्हणजे मौर्यकुलभूषण चंद्रगुप्त "
तर आपण चंद्रगुप्ताच्या जन्मापासून सुरुवात करुया...
चंद्रगुप्ताच्या जन्मासंबंधी अनेक आख्यायिका आहेत आणि खात्रीलायक माहितीही उपलब्ध नाहीये. अनेक तर्क चंद्रगुप्ताच्या जन्माबाबत लढविले गेले आहेत. दंतकथांना आपले संशोधक पुरावा म्हणून मानत नाहीत. पण प्रत्येक दंतकथेच्या मुळाशी सत्याचा अंश दडलेलाच असतो. तेव्हाच तर त्या तयार होतात. यावर माझा विश्वास असल्याने, मला जो तर्क पटला तो मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तुम्हाला पटेलच असे मी नाही म्हणणार. पण हा एक संभाव्य तर्क आहे यात काही शंका नाही. तर सम्राट चंद्रगुप्ताचा जन्म नंद कुळातच झाला असावा असा माझा तर्क आहे... अरे असे अवाक् का झालात? काय म्हणता? ज्या कुळात तो जन्मला त्याच कुळाचा नाश त्याने स्वतःच्या हातांनी कसा केला? तीच तर खरी गंमत (खरे तर शोकांतिका) आहे. आश्चर्याच्या गोष्टी विसरुन आता आपण मूळ विषयाकडे वळूयात.
मगधनरेश धनानंद राजाला चैनी-विलासी जीवनाची आवड होती. धनानंदाच्या सेवेत 'मुरा' नावाची एक दासी होती. मुरा दिसायला सुंदर होती. विलासी धनानंदाच्या दृष्टीस मुरेचे लावण्य पडताच त्याने तिला स्वतःची खास दासी म्हणून नियुक्त केले. मुरा एक सामान्य दासी असून धनानंदाने तिला आपल्या अंतःपुरातील दासी बनवले. दासीच्या भावनेला त्या काळात किंमत शून्य होती. निदान धनानंदासारखा विषयासक्त मगधसम्राट असल्यावर तो म्हणेल तीच पूर्वदिशा होती.
काही काळानंतर मुरेला धनानंदापासून दिवस गेले. धनानंदाने तिची योग्य ती काळजीदेखील घेतली होती. ती प्रसूत झाल्यावर तिला जो मुलगा झाला तो चक्रवर्ति होईल असे राज-ज्योतिषिंनी राजाला भविष्य सांगितले. ते ऐकून राजाला भय पडले. दासीपुत्र चक्रवर्ति होऊ नये म्हणून त्याने मुरेसकट त्या निष्पाप बालकाला स्वर्गाची वाट दाखवायचा निर्णय घेतला. कसा कोणास ठाऊक पण मुरेला धनानंदाचा बेत कळला. अजिबात वेळ न घालवता मुरेने बाल चंद्रगुप्तासह पलायन केले. मगधाबाहेर गेल्यावर मुरेला एका गुराख्याने आसरा दिला.
एवढ्या अवधीत तक्षशीलेचे जगद्विख्यात आचार्य चाणक्य मगधाची राजधानी 'पाटलिपुत्र' मधे आले. धनानंदाचा मुद्राराक्षस म्हणून एक फार हुशार महा-अमात्य होता. तो अतिशय एकनिष्ठ होता. फक्त तो राष्ट्रनिष्ठ असण्याऐवजी राजनिष्ठ होता. त्याच्यामुळेच मगध साम्राज्याचा गाडा योग्य रितीने हाकला जात होता. त्याच्यावर राज्यकारभार सोपवून धनानंद विलासात दंग झाला. आचार्य चाणक्य दरबारात धनानंदाला अलेक्झांडरच्या आक्रमणाची जाणीव करुन द्यायला आले होते. पण धनानंदाकडे अखंड भारताच्या हिताची दृष्टी नसल्याने त्याने आर्य चाणक्यांची निंदा करुन दरबारातून बाहेर काढले. या अपमानाने क्रोधित होऊन आर्य चाणक्यांनी भर दरबारात आपल्या शेंडीची गाठ सोडली व प्रतिज्ञा केली की, "जोपर्यंत मगधाच्या गादीवर असलेल्या नंद कुळाचा नाश करीत नाही तोपर्यंत मी शेंडीला गाठ बांधणार नाही.... " झालं... आर्य चाणक्यांची ही भीषण प्रतिज्ञा ऐकून धनानंदाने चाणक्याची टर उडवायला सुरुवात केली. मग काय आगीत तेल ओतल्यासारखंच झालं. आधीच भडकलेला आचार्यांचा क्रोधाग्नि आणखीनच भडकला. आचार्य तेथे क्षणभरही न थांबता निघाले. दरबारातून बाहेर पडल्यावर आचार्यांनी थेट तक्षशीलेकडे प्रयाण केले.
भाग २:
कर्मधर्मसंयोगानं म्हणा किंवा धनानंदाचा व नंदवंशाचा काळ जवळ आला होता म्हणा, चाणक्याची व शूर चंद्रगुप्ताची गाठ पडली. चंद्रगुप्त तेव्हा साधारण आठ-दहा वर्षांचा असेल. चाणक्य तक्षशीलेकडे निघाला असताना एके ठिकाणी गुराख्याची काही मुले त्याला दिसली. एक मुलगा ऐटीत एका उंच दगडावर बसला होता. त्यच्या मधुर वाणीने ती गुराखी मुलेच काय पण आचार्यदेखील मोहित झाले. दोन मुलांच्या आपापसातील भांडणाचा न्याय-निवाडा तो गुराखी मुलगा एका जातीवंत राजाप्रमाणे करत होता. चाणक्यांनी लगेच बालचंद्रगुप्ताच्या - होय तो मुलगा चंद्रगुप्तच होता - आईची भेट घेतली. एवढा तीक्ष्ण बुद्धीचा आणि योग्य न्यायबुद्धी असणारा चंद्रगुप्त आचार्यांना हवा होता. देशाचे भवितव्य घडविण्यासाठी आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताला मुरेकडे मागितले.. आचार्यांनी आपली योजना मुरेला सांगितली. मुलाचे भविष्य सुरक्षित किंबहुना त्याहुन अधिक सक्षम हातांनी घडविले जाणार होते म्हणून आणि मुरेलाही धनानंदाचा सूड घ्यायचा होता म्हणून तिने काळजावर दगड ठेवून बालचंद्रगुप्ताला चाणक्यांच्या हवाली केले.
चाणक्याने मुरेचा निरोप घेतला. मुरेनेही धनानंदाने केलेला अत्याचार बालचंद्रगुप्ताला सांगून त्याच्या हृदयात प्रतिशोध (सूड म्हणू हवं तर) घ्यायची भावना भडकवली . सूडाच्या भावनेने पेटलेला चंद्रगुप्त आपले ध्येय गाठण्याच्या हेगेला.आर्य चाणक्यांबरोबर तक्षशिलेला गेला.
तक्षशिलेला पोहोचताच आर्य चाणक्यांनी मुळीच वेळ वाया न घालवला नाही. चंद्रगुप्ताच्या शिक्षणासाठी चाणक्यांनी पुन्हा तक्षशिला विद्यापीठाचे आचार्यपद स्वीकारले. आचार्यांनी चंद्रगुप्ताला विशेष करुन राजनीती, शस्त्रविद्या, युद्धाचे डावपेच, यांमध्ये निष्णात केले. बाकीच्या विषयांमधेसुद्धा चंद्रगुप्त आपल्या बुद्धीची प्रगल्भता दाखवत होता. जसजसा चंद्रगुप्त आर्य चाणक्यांच्या हाताखाली शिकत होता तसतसा तो आपली बुद्धीमत्ता प्रकट करत होता. मनोमन चाणक्य सुखावले होते. कारण चंद्रगुप्त त्यांच्या अपेक्षेहून अधिक हुशार, चाणाक्ष आणि समंजस होता.
तक्षशिलेत चंद्रगुप्ताने किती काळ शिक्षण घेतले हे अज्ञात आहे. पण साधारण वयाच्या विसाव्या वर्षी त्याचे शिक्षण पूर्ण झाले असावे. शस्त्रविद्येत तर चंद्रगुप्त भलताच तरबेज झाला होता. आता त्याला ध्यास होता तो धनानंदाने त्याच्या आईवर केलेल्या अत्याचारांचा सूड घ्यायचा. त्याच्या तलवारीला धनानंदाच्या रक्ताची तहान लागली होती. आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताची ही अवस्था आधीच ओळखली होती. आणि त्यानुसार सर्व सिद्धताही केली होती. पण मगधस्वारीत एकच गोष्ट आड येत होती. ती म्हणजे सिकंदराची स्वारी.
अलेक्झांडर सिकंदर हा अतिशय महत्त्वाकांक्षी तरुण योद्धा होता. त्याच्या शिस्तबद्ध सैन्याची माहिती करुन घेण्यासाठी आचार्यांनी चंद्रगुप्ताला त्याच्या काही मित्रांसमवेत सिकंदराच्या गोटात पाठवले. सिकंदरापुढे तक्षशिलेच्या राजाने युद्ध न करताच शरणागती पत्करली होती. अनेक मांडलिक राजांनी सिकंदराला आपले सैन्य दिले होते त्यामुळे सिकंदराच्या सैन्यात आता भारतीय सैनिकही होते. त्यामुळे चंद्रगुप्ताला सिकंदराच्या सैन्यात प्रवेश मिळवळे सोपे गेले. चंद्रगुप्ताची व सिकंदराची भेट झाली होती असे म्हटले जाते. पण या गोष्टीला पुरावा नाही. तरी या दोघांची भेट ही अशक्यदेखील नव्हती. चंद्रगुप्ताने सिकंदराच्या सैन्याची शिस्त, त्यांची युद्धपद्धति, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा बारकाईने अभ्यास करुन ते ज्ञान आत्मसात केले. या गोष्टीचा चंद्रगुप्ताला मगधाधिपती होण्यासाठी व नंतरही पुढे फार उपयोग झाला.
सिकंदराच्या सैन्याने पुढे जाणे आता नाकारले होते. सतत सात वर्षे मायदेशापासून दूर राहून सैनिक कंटाळले होते. त्यांना घराची ओढ लागली होती. त्यात भर म्हणून यौधेय गणाच्या सामर्थ्याची माहिती सिकंदराच्या सैनिकांना मिळाली होती. अगोदरच थकलेल्या सैन्याची ही बातमी ऐकून अतिशय वाईट अवस्था झाली. सैन्याने पुढे जाणे तर नाकारलेच पण जर सिकंदराने पुढे जायचे ठरवले तर बंड करुन सिकंदराला ठार मारण्याचा कटदेखील काही लोकांनी केला होता. यौधेय हे अतिशय बलशाली, वीरांचे गणराज्य म्हणून प्रसिद्ध होते. प्रसंगी स्त्रियादेखील युद्धभूमिवर शस्त्रे घेऊन युद्ध करीत. या यौधेय गणराज्याला घाबरुन सिकंदराच्या सैन्याने युद्धाला नकार दिला. परिणामी सिकंदराला आपली जगज्जेता होण्याची महत्त्वाकांक्षा सोडावी लागली व तो मायदेशी परत जाण्यास निघाला.
भाग ३:
सिकंदराने माघार घेताच चंद्रगुप्त व चाणक्य यांनी सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. सैन्य जमताच आचार्यांनी चंद्रगुप्ताच्या साहाय्याने सैन्याला आधुनिक युद्धकलेचे शिक्षण दिले. आपल्या सैन्याच्या सामर्थ्याबद्दल खात्री होताच गुरु-शिष्यांनी पाटलिपुत्राकडे प्रयाण केले. शक्य तेवढ्या लवकर पाटलिपुत्र गाठायचा चाणक्याचा विचार होता. चंद्रगुप्तदेखील आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आतुर झाला होता. चंद्रगुप्ताच्या सैन्याने लवकरच मगध साम्राज्यात प्रवेश केला. पाटलिपुत्र नगरीपर्यंत चंद्रगुप्ताचे सैन्य सहजपणे पोहोचले. त्यांना प्रतिकार झालाच नाही. होणार तरी कसा? चाणक्याने आपल्या भेदनीतीचा वापर करुन गुप्तहेरांच्या सहाय्याने मगधसेनापतीस केव्हाच आपल्याकडे वळवून घेतले होते. चाणक्याच्या या हुशारीमुळे चंद्रगुप्ताच्या सैन्यावर युद्धाचा प्रसंग आलाच नाही. फक्त पाटलिपुत्र नगरीत धनानंदाच्या राजनिष्ठ सैन्याशी युद्ध करावे लागले. थेट पाटलिपुत्रावर आक्रमण केलेल्या चंद्रगुप्ताच्या सैन्यापुढे मनोबल खच्ची झालेल्या आणि स्तिमित झालेल्या धनानंदाचे सैन्य कसे टिकणार? शेवटी चंद्रगुप्ताने पाटलिपुत्रात प्रवेश मिळविला. ही देखील आचार्यांच्या भेदनीतीचीच कृपा होती. अन्यथा चाणाक्ष अमात्य राक्षस असताना पाटलिपुत्रात प्रवेश मिळणे महाकठीण होते...
पाटलिपुत्रात प्रवेश करताच चंद्रगुप्त व चाणक्य या गुरु-शिष्यांनी थेट धनानंदाच्या महालाकडे धाव घेतली. धनानंदाचा चतुर, मुत्सद्दी अमात्य मुद्राराक्षस हा गुप्तमार्गाने निसटून जाण्यात यशस्वी झाला होता. पण विलासात दंग असलेला धनानंद मात्र चंद्रगुप्ताच्या हातात सापडला होता. चंद्रगुप्ताच्या सैनिकांनी धनानंदाला धरुन ठेवले होते. धनानंद खाली मान घालून उभा होता. आचार्यांनी धनानंदाला आपल्या भर दरबारात केलेल्या प्रतिज्ञेची आठवण करुन दिली. घाबरल्यामुळे व अपमानामुळे त्याची नजर वर उठत नव्हती. मग आचार्यांच्या भेदक नजरेला नजर देणं तर दूरच. आचार्यांनी चंद्रगुप्तास खूण केली. आपल्या तलवारीची तहान भागवण्यासाठी चंद्रगुप्त तयारच होता. आपली तलवार घेऊन चंद्रगुप्ताने धनानंदाच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली. धनानंदाला स्वत:चा अंत समोर दिसताच तो प्राणदान द्यावे म्हणून आचार्यांकडे गयावया करु लागला. पण आचार्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. इतक्यात चंद्रगुप्त धनानंदाजवळ पोहोचला आणि....... एकाच घावात चंद्रगुप्तानं धनानंदाचं मस्तक धडावेगळं केलं ...
अशा रितीने चाणक्यानं आपली प्रतिज्ञा चंद्रगुप्ताला हाताशी धरुन तडीस नेली. पण इथंच आपली कथा संपत नाही. चंद्रगुप्त आता मगधसम्राट झाला होता. युक्त्या-प्रयुक्त्या योजून चाणक्याने एकदाचे अमात्य राक्षसाला चंद्रगुप्ताचा महा-अमात्य होण्यास भाग पाडले. चाणक्य आता निश्चिंत झाला होता. चंद्रगुप्ताचा राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून चाणक्याने चंद्रगुप्तासाठी व त्याच्या पुढील पिढ्यांसाठी 'कौटीलिय अर्थशास्त्र' हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. चाणक्य हा आयुष्यभर चंद्रगुप्तासोबत होता की मगध साम्राज्याची योग्य घडी बसवून अन्यत्र निघून गेला हे कळण्यास मार्ग नाही. पण अमात्य राक्षसाला चंद्रगुप्ताच्या बाजूने वळविण्यास जे अथक प्रयास चाणक्याने केले, ते पाहता चाणक्याने प्रतिज्ञापूर्तीनंतर पुन्हा तक्षशीलेकडे प्रयाण केले असावे असे वाटते.
भाग ४:
साधारण इसवी सनापूर्वी ३०३ या वर्षी अलेक्झांडरच्या एका सरदाराने - सेल्युकस निकेटरने -चंद्रगुप्ताच्या साम्राज्यावर स्वारी केली. पण चंद्रगुप्ताच्या बलाढ्य सैन्यापुढे त्याचा सपशेल पराजय झाला. व त्याला चंद्रगुप्ताशी तह करावा लागला. या तहामुळे सेल्युकसला काबूल, कंदहार व हिरात ही शहरे ज्या प्रांतांच्या राजधान्या होत्या ते प्रांत सोडावे लागले. अशा तर्हेने चंद्रगुप्ताने आपले साम्राज्य हिंदुकुश पर्वतापर्यंत नेऊन भिडवले. या तहामुळे चंद्रगुप्ताला फार मोठा प्रदेश मिळाला. त्याबदल्यात चंद्रगुप्ताने सिकंदराच्या या सरदाराला केवळ पाचशे हत्ती दिले. यावरुन हा तह करण्यामधे चंद्रगुप्ताची मुत्सद्देगिरी दिसून येते. सेल्युकस निकेटर हा सिकंदराच्या मृत्यूनंतर बंडखोरी करुन जास्त भूभाग मिळवणार्या सरदारांपैकी एक होता. तो शूर असल्याने त्याने बराच प्रदेश बळकावला होता. सिकंदराचा मृत्यू इ.स.पूर्व ३२३ च्या जून महिन्यात झाला. ऑगस्टमधे ही बातमी हिंदुस्थानात पोहोचली व नोव्हेंबरच्या सुमारास चंद्रगुप्ताने पहाडी लोकांचे सैन्य उभारुन ग्रीकांनी बळकावलेले प्रदेश मुक्त केले. इ.स.पूर्व ३२२ च्या आरंभीच सर्व भारतीय भूभाग चंद्रगुप्ताने ग्रीकांच्या सत्तेपासून मुक्त केले. चंद्रगुप्त तेव्हा जेमतेम २५-२६ वर्षांचा असेल. इ.स.पूर्व ३०५ च्या सुमारास सेल्युकस निकेटरने सिंधू नदी उतरुन आर्यावर्तावर स्वारी केली.
चंद्रगुप्ताने सहजपणे त्याचा पराभव करुन हाकून लावले. व झालेल्या तहामुळे सेल्युकसने आपली मुलगी हेलन हिचा चंद्रगुप्ताशी विवाह करुन दिला व त्याच्याशी सख्यत्व केले.
अशा रितीने चंद्रगुप्ताने मगध साम्राज्याचा विस्तार केला व राष्ट्र एकसंध करण्याची आर्य चाणक्यांची कल्पना वास्तवात आणली. सेल्युकसशी सख्यत्व केल्यावर सेल्युकसने मॅगॅस्थिनिस हा आपला वकील चंद्रगुप्ताच्या दरबारी ठेवला. सुमारे पाच वर्ष तो चंद्रगुप्ताच्या दरबारी होता. फावल्या वेळात त्याने तत्कालीन माहिती लिहिली. त्याच्या वर्णनांमुळेच आपल्याला त्या काळाची योग्य माहीती मिळण्यास मदत होते.
चंद्रगुप्त मौर्याने आपल्या पराक्रमाने मगध साम्राज्याचा अशा रितीने विस्तार केला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसार मगधाच्या गादीवर आला. चंद्रगुप्ताचे थोडेफार राहिलेले साम्राज्यविस्ताराचे काम त्याच्या पराक्रमी पुत्राने व सम्राट अशोकाने पूर्ण केले पण तो वेगळ्या लेखांचा विषय आहे. शेवटी चंद्रगुप्ताने राज्यकारभार बिंदुसाराच्या हाती सोपवला व त्याने जैन धर्माचा स्वीकार केला.
अशी होती 'भारतभूषण सम्राट चंद्रगुप्त मौर्या'ची शौर्यगाथा .... (संपूर्ण)
(चंद्रगुप्त आणि चाणक्य या जोडगोळीचा भक्त) सागर
आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे. सिकंदराने आक्रमण केले ते धनानंदाच्या करकीर्दीत. त्याच्या सामर्थ्यामुळे व इतर काही कारणामुळे सिकंदराने तेव्हा आक्रमण केले नाही. नंतर दोन स्वा-यांत सेल्यूकस़कडून चंद्रगुप्त मौर्याचा पराभव झाला. त्या पराभवांची मीमांसा करून दोष काढून टाकून तिस-या स्वारीत चंद्रगुप्ताचा विजय झाला. इतिहास हा माझा विषय नव्हे. म्हणून मी टिपणे काढलेली नाहीत. तरी माझ्या आठवणीप्रमाणे इसपू ३२३ मध्ये चंद्रगुप्त राजा झाला असावा. इअसपू ३२५ मध्ये चंद्रगुप्ताने विजय मिळविला. इसपू ३२६ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला. तरी स्मरणशक्ती ५५ व्या वर्षी त्रास देत असल्यामुळे चू भू द्या घ्या. परंतु बाळशास्त्री यांनी बरेच संदर्भ दिलेले आहेत व ते इतिहासकाराला साजेसे व विश्वासार्ह वाटले. या पुस्तकांतील सुची अंतर्गत (बिब्लीओग्राफी)ग्रंथ मी वाचलेले नाहीत.
आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे.
धन्यवाद सुधीरराव...
बाळशास्त्री हरदास यांचे हे मत मी वाचले आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते विशद करुन सांगितले आहे ते पाहता हा तर्क पटावा असा आहेच. पण कौटल्य चे काळाच्या ओघात कौटिल्य हे नामकरण झाले असावे असे मला वाटते. कालौघात शब्दांत बदल होणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे असे मी मानतो....
चंद्रगुप्त मौर्य : मौर्यसाम्राज्याचा संस्थापक
चंद्रगुप्त मौर्य : मौर्यसाम्राज्याचा संस्थापक
(इ.स.पू. ३२२ ते इ.स.पू.२९८)
postsaambhar ::Dt Sitaram Ingole
इ.स.पू. ३२२ ते इ.स.पू. १८७ ( मौर्य कालखंड) या काळात मौर्य घराण्याचे राज्य होते.
मौर्य वंशाच्या स्थापनेने भारतात एक नवे युग सुरू झाले. संपूर्ण भारत हा मौर्यांच्या अधिपत्याखाली आल्याने भारताचे राजकीय ऐक्य निर्माण झाले.
मौर्यांचे एकछत्री साम्राज्य विशेषतः संपूर्ण उत्तर भारतावर प्रस्थापित झाले. मौर्यपूर्व काळात भारतात राजकीय अस्थैर्य, गोंधळ, सत्तास्पर्धा होती.
मौर्यपूर्व काळात मगधवर शिशुनाग वंश, नंद वंश यांनी राज्य केले होते. मगध येथे मौर्य घराण्याची सत्ता प्रस्थापित होऊन भारतात नवे राजकीय व सांस्कृतिक जीवनच सुरू झाले.
डॉ. व्ही. ए. स्मिथ म्हणतात.
"The advent of the Mauryan dynasty makes the passage from darkness to light.".
मौर्यांनी संपूर्ण देशात एक आदर्श अशी "मुलकी" व्यवस्था सुरू केली. कित्येक शतकांनंतर व राजवंशांच्या उदयास्तानंतरही मौर्यानी निर्माण केलेली शासन व्यवस्थाच कायम होती.
मौर्य कालखंडात व्यापार, उद्योगधंदे, वाङ्मय, कला आदींची प्रगती झाली.
डॉ. आंबेडकरांनी "मौर्य कालखंड स्वातंत्र्य, श्रेष्ठत्व व वैभव यांचा विचार करता भारताच्या इतिहासातील एकमेव कालखंड होय असे म्हटले आहे."
चंद्रगुप्त मौर्य :
पूर्वचरित्र:
कुलाविषयी भिन्न मते :
चंद्रगुप्तमौर्य हा मौर्यसाम्राज्याचा संस्थापक होय.
चंद्रगुप्त मौर्य हा कोण होता, मौर्य कुळ क्षत्रिय होते की शूद्र होते, मौर्य व नंदांचा संबंध काय इ. प्रश्नांची उत्तरे तत्कालीन ग्रंथांत भिन्न भिन्न आहेत.
जैन व बौद्ध साहित्यानुसार तो क्षत्रिय होता तर ब्राह्मण ग्रंथानुसार तो शूद्र होता. चंद्रगुप्त हा शूद्र कुळातील होता हे खालील ग्रंथांत दाखवले आहे.
१) हिंदू – विष्णू पुराणात व तत्कालीन समजुतीप्रमाणे चंद्रगुप्त मौर्य हा नंदवंशातील शेवटच्या सम्राटाच्या (धनानंद) मुरा नांमक दासीचा पुत्र होय. म्हणून मुरा या शब्दावरून मौर्य हा शब्द बनला. पण मुरावरून मौर्य ही उत्पत्ती पाणिनीच्या व्याकरणाप्रमाणे अयोग्य आहे.
विशाखादत्त याने लिहिलेल्या 'मुद्राराक्षस' या नाटकात चंद्रगुप्त हा एक दासीपुत्र होता. धनानंद या शेवटच्या नंद राजाच्या 'मुरा' नावाच्या दासीपासून झालेला होता. 'मुरा' या आईच्या नावावरूनच चंद्रगुप्ताच्या घराण्याला मौर्य हे नाव पडले व चंद्रगुप्तानेच चाणक्य या धनानंदाकडून अपमानित झालेल्या राजनीतिज्ञाच्या मदतीने मौर्य वंशाची स्थापना केली असे कथानक आहे. तत्कालीन ग्रंथ म्हणून हा पुरावा महत्त्वाचा ठरतो.
२) जैन - जैन परंपरेप्रमाणे चंद्रगुप्त हा एक ग्रामप्रमुखाच्या मुलीचा मुलगा होय. या गावात मोर पाळणारे लोक राहात होते. त्यामुळे 'मयूरपोषक' या शब्दावरून मौर्य हा शब्द बनला असावा.
एका स्मारकावरून असे स्पष्ट दिसते की, मौर्यवंशाची संबंध मयुरांशी अवश्य असावा.
सांची येथील मूर्तिमध्ये व नंदरगड येथील अशोकाच्या स्तंभात मोरांची चित्रे आढळली आहेत. तसेच पाटलीपुत्र येथील बागेत पाळीव मोर ठेवण्यात आले होते.
३) बौद्ध - महावंशानुसार चंद्रगुप्त खट्टीय गोत्राचा वंशज असून मौर्य नावाने प्रसिद्ध होता.
दिव्यावदानानुसारही चंद्रगुप्ताचा पुत्र बिंदुसार क्षत्रिय होता. असे आहे. महापरिनिभाणसुत्त या ग्रंथांत चंद्रगुप्त क्षत्रिय होता हे सिद्ध केले आहे.
त्यात म्हटले आहे की. चंद्रगुप्ताचे वंशज क्षत्रिय असून इ.स.पू. सहाव्या शतकात ते नेपाळ तराईमध्ये पिप्पलीवन नामक प्रदेशाचे सत्ताधीश होते. नंतर हा प्रदेश मगध साम्राज्यात विलीन करण्यात आल्यामुळे मौर्यवंशाची वाताहात झाली असावी.
'दिव्यावदान' व 'महावंश' या बौद्ध ग्रंथांत चंद्रगुप्त हा क्षत्रिय होता असे म्हटले आहे.
४) ग्रीक: ग्रीक ग्रंथात चंद्रगुप्त हा क्षत्रिय होता असे म्हटले आहे.
५) सोमदेवकृत 'कथासरित्सागर' मध्ये चुद्रगुप्त नंदाचा पुत्र होता. तो दासीपुत्र किंवा शूद्र मातेपासून उत्पन्न झाला नव्हता. मगधच्या राजसत्तेचा तो वंशपरंपरेने अधिकारीच होता असे म्हटले आहे.
वरील नोंदी व इतिहासकारांनी काढलेले निष्कर्ष यांच्या आधारे चंद्रगुप्त हा क्षत्रिय कुळातील होता हे मान्य झाले आहे.
चंद्रगुप्ताच्या प्रारंभिक जीवनाबद्दलची माहिती उपलब्ध नाही. ‘मोरीय’ टोळीत चंद्रगुप्ताचा जन्म झाला असे बौद्ध परंपरा मानते. या टोळीप्रमुखाचा तो पुत्र होता.
टोळीयुद्धात त्याचे वडील वारल्याने त्याच्या आईने छोट्या चंद्रगुप्तसह पाटलीपुत्र येथे आश्रय घेतला.
चंद्रगुप्त हा अत्यंत हुशार व राजलक्षणी होता. तो स्वत:च्या अंगच्या गुणांमुळे नंदांच्या लष्करात एका साध्या शिपायापासून ते सेनापतीपदापर्यंत पोहोचला.
धनानंद हा नंद राजा अतिशय जुलमी व संपत्तीचा लोभी होता. त्याने प्रजेवर प्रचंड कर लादले होते. जनतेचा तो छळ करी. जनतेला त्याची सत्ता नको होती.
चंद्रगुप्ताने धनानंदाच्या सत्तेचा शेवट करण्याचे ठरवले; परंतु नंदाची सत्ता उलथवून टाकण्याचा त्याचा कट अयशस्वी ठरला. त्यानंतर तो पंजाबात पळून गेला. त्यानंतर तो कदाचित अलेक्झांडरच्या लष्करात भरती झाला असावा किंवा ग्रीकांच्या युद्धपद्धतीचा त्याने अभ्यास केला असावा.
नंद वंश : प्राचीन भारतीय पहिले प्रबळ व बलाढ्य साम्राज्य मगध
१ मौर्य साम्राज्य
चक्रवर्ती सम्राट अशोक यशोगाथा
चक्रवर्ती सम्राट अशोक यशोगाथा भाग :१
प्राचीन भारतीय इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि लोककल्याणकारी राजा
म्हणून सम्राट अशोकाच्या एकूणच कार्यपद्धतीवरुन दिसून येते. बरोबर एक
महिन्याच्या अंतरावर या महान चक्रवर्ती सम्राटाचा जन्मदिवस आहे. त्याच्या
अलौकिक कार्याला ही लेखमाला पुरेशी ठरणार नाही. या महान सम्राटाचा जन्मदिवस
ज्या पद्धतीने साजरा केला गेला पाहिजे त्यापध्दतीने साजरा केला जात नाही.
त्यामुळेच त्याच्या कार्यावर म्हणावा तसा प्रकाश पडत नाही. आज प्रत्येक
भारतीयाने आपापल्या घरांमध्ये या महान राजाची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी
करुन कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. सम्राट अशोकाने कोरलेले ऐतिहासिक
शिलालेख, शिलाखंड, राजाज्ञा यासारखे किंवा दुसरे अनेक ऐतिहासिक पुरावे
उपलब्ध असताना सुध्दा इतिहास तज्ञ या सम्राटाला एकप्रकारे अडगळीत टाकण्याचा
प्रयत्न करत आहेत किंवा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन समोर ठेवून त्या महान
सम्राटाचा इतिहास समोर घेऊन येत नाहीत ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
अशोकाने भारतीय प्राचीन इतिहासाला सर्वात महत्वाचा वारसा दिला तो म्हणजे
साम्राज्यात सर्वत्र कोरलेले शिलालेख. या शिलालेखांमधून आपले विचार प्रकट
केलेले आहेत. काळाच्या ओघात बरेचसे शिलालेख नष्ट झालेले आहेत. अजूनही
उत्खननात बरेचसे पुरावे उघडकीस येऊ शकतील परंतु त्यासाठी इच्छाशक्ती
दाखवावी लागेल.
चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा जन्म इ. स. पूर्व ३०४ तेव्हाच पाटलीपुत्र (बिहार) हे या सम्राटाचे जन्माचे ठिकाण. चंद्रगुप्त मौर्य यांनी पाया घातलेल्या मौर्य साम्राज्याचा दुसरा मौर्य सम्राट बिंदुसार याचा अशोक हा मुलगा. अशोकावदान, दिव्यावदान आणि वंसथ्थपकासिनी या ग्रंथांमधून अशोकाच्या आईसंबधी खात्रीलायक माहिती देणारे पुरावे दिलेले आहेत. त्यापैकी पहिल्या ग्रंथात अशोकाची आई सुभ्रदांगी असे संबोधले आहे. चंपा येथील ब्राम्हणाची मुलगी असा तीचा उल्लेख आहे. राजवाड्यातील कारस्थानामुळे तीला राजापासून दूर रहावे लागले परंतु ती शेवटी राजाकडे जाऊ शकली पुढे तिला मुलगा झाला त्यावेळी ‘मी दुःखमुक्त म्हणजे अशोक आहे ‘ असे ती स्वतःबद्दल उद्देशून म्हणाली. सम्राट अशोकाच संपूर्ण आयुष्य हे अनेक अख्यायिकांनी भरलेले आहे. त्यामुळे त्या अख्यायिकांवरती किंवा कथांवरती जास्त भर न देता साम्राज्यात त्यांनी निर्माण केलेल्या लोककल्याणकारी उपाययोजना, एक राजा ते देवानाम प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट हा अलौकिक प्रवास सर्वांसमोर येण गरजेचे आहे. प्रा. रोमिला थापर म्हणतात भारतीय इतिहासातील ख्रिस्तपूर्व पाच शतकांमध्ये झालेल्या घडामोडी यांच्या उलटसुलट प्रवाहामधून ज्या विशेष कतृत्ववान व्यक्ती उदयाला आल्या त्यांच्यामध्ये सम्राट अशोकाची गणना होते. कलिंग युद्धामध्ये झालेल्या संहारामुळे व त्यातून झालेल्या आपल्या विजयामुळे दारूण दुःखाची झालेली निर्मिती पाहून त्या विजयाविषयी खंत व्यक्त करणारा विजेता, एक संत, साधू आणि सम्राट यांचा संगम, राजकीय विचारवंत, मानवी जीवनाविषयी क्वचितच आढळणारा समंजसपणा दाखवणारा राजा अशा अनेक रुपांमध्ये तो अनेकांना दिसतो.
तरूण अशोकाने आपल्या गुणांनी आपल्या पित्यावर सम्राट बिंदुसारवर छाप पाडली. त्यामुळे या तरूण राजपुत्राची उज्जयनीच्या राज्यपाल पदासारख्या महत्वाच्या पदांवर नेमणूक केली. त्यानंतर काही खास हेतूने त्याला तक्षशिलेला पाठवले होते व तेथील कामगिरी व्यवस्थितरित्या पार पाडली. उच्चपदावरील अधिकार्यांच्या जुलमी कारभाराला कंटाळून बिंदुसार राजाच्या कारकिर्दीत तक्षशिलेला एक बंड पुकारले होते. अशोकाला त्याच्या पित्याने ते बंड शांत करण्यासाठी तक्षशिलेला पाठवले अशोकाने प्रजेचा संताप वाढू न देता ते बंड यशस्वीपणे शांत केले. अशोकासारख्या गुण आणि अभिरुची असणार्या तरूण राजपुत्राला तक्षशिला हे एक आकर्षक शहर वाटत होते. संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि राजकीय राजधानीचे शहर एवढेच या शहराचे महत्त्व नव्हते तर राजमार्गावरील शहर, बहुरंगी संस्कृती असलेले व्यापारी केंद्र आणि महत्वाचं म्हणजे विद्येच्या अनेक मोठ्या केंद्रांपैकी एक.
काही ग्रंथांमधून असे सांगितले आहे की, बिंदुसारला विविध राण्यांपासून झालेल्या नव्यान्नव मुलांना अशोकाने ठार केले. परंतु ही माहिती काल्पनिक असल्याने मानण्याजोगी नाही. बिंदुसारच्या मृत्युच्या वेळी सिंहासनावर अधिराज्य गाजवण्यासाठी संघर्ष झाला. मोठा मुलगा सुसीमचा राज्याभिषेक करावा असा बिंदुसारचा प्रयत्न होता परंतु तक्षशिलेला झालेला उठाव मोडून काढण्यासाठी सुसीमला आलेले अपयश पुढे तक्षशिलेला अशोकाने केलेली यशस्वी मोहीम यामुळे बिंदुसारचा मुख्यमंत्री राधागुप्त याचा अशोकाला पाठिंबा होता त्यामुळेच अशोकाला स्वतःच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या भावांना बाजूला सारून राज्यकारभार करणे भाग पडले होते. आपले स्थान पक्के झाले अशी खात्री झाल्यानंतर इ. स. पुर्व २६९ अशोकाने आपला अधिकृत राज्याभिषेक केला.
सम्राट अशोक हा आधुनिक काळातील मॅनेजमेंट मधील मॅनेजमेंट चा निर्माता
आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये प्रथम मॅनेजमेंट म्हणजे काय हे पाहणे
आवश्यक आहे तर आधुनिक काळात त्याची व्याख्या आहे लोकां कडून काम करवून
घेण्याची कला म्हणजे मॅनेजमेंट होय management is art of getting things
done through people . आता याला कला का म्हटले आहे तर जन्मताच कोणाला काही
येत नसते त्याला ते अवगत करावी लागते अशोकाचा व्यवस्थापन जगतातले काम आजवर
कधी जगापुढे आले नाही ते आले असते तर अशोक आज मॅनेजमेंट जगतातील एक उत्तुंग
व्यक्तिमत्व असा सम्राट ठरला असता पण त्याला तसे कोणी प्रेझेंट करण्याचा
प्रयत्न केला नाही
आता याला कला का म्हणतात ते पाहू या त्याची कारणे
असतात एक यात नावीन्य असावे लागते ते व्यवस्थापनात केले जाते म्हणजे नवनवीन
युक्त्या नवे प्रश्न सोडवण्यासाठी वापरले नवीन संकटे असतात ते
सोडवण्यासाठी नवा मार्ग शोधला जातो
एकदंरीत नवनव्या गोष्टींचे निर्माण
करावे लागते त्यात एक नाविन्यता असेल तरच ते यशस्वी होते आता व्यवस्थापनात
कॉपी करण्यास जागा नसतो कारण सतत बदलत असणारी परिस्थिती तसे बदल करण्यास
प्रवृत्त करते त्यामुळे एखादा व्यक्ती जशीच्या तशी कृती करू शकत नाही आणि
तशीच परिस्थिती असताना तसाच निर्णय घेऊ शकत नाही त्यात बदल करू शकतो म्हणजे
काय यात बुद्धिमत्ता महत्वाची असते अशोकाने तक्षशीलेचे शमवलेले बंड असेल
किंवा अशोकाने आपल्या साम्राज्यात विविध लोकांनी केलेलं बंड असतील किंवा
धम्म प्रसारासाठी वापरलेली यंत्रणा आहे जे सारे त्याचंच एक भाग आहे पण हा
लोकांसमोर कधी आला नाही
दुसरी गोष्ट व्यक्तिगत दृष्टिकोन हि महत्वाचा
भाग आहे प्रत्येक माणसाची काम करण्याची पद्धत वेगळी असते एकी व्यक्ती करतोय
तशीच दुसऱ्याची कृती असू शकत नाही कारण दुसऱ्याच्या पद्धतीचा वापर आपणास
तंतोतंत करता येत नाही तेव्हा कधी हि स्वतःची कृती महत्वाची असते
तिसरी
गोष्ट असते मन आणि मेंदू दोन्हीचा उपयोग करणे म्हंजे काय हे दोन्ही घटक
एकाच वेळी कामामध्ये युझ करणे आता आता व्यवस्थापक होण्यासाठी नुसते कौशल्य व
ज्ञान असून फायदा नाही तर त्याच्याकडे शिस्त समर्पण बांधिलकी हे गुण असावे
लागतात
सम्राट अशोकाने अनेक संकटाना झेलत एवढे मोठे साम्राज्य उभारले
आहे ते बिना मॅनेजमेंट चे शक्य होईल का कोणत्या हि राजाला ते शक्य नाही
व्यवस्थापन हा महत्वाचा भाग असतो
अशोकाने आपल्या आयुष्यात एक एक माणसे
जोडली आहेत लोकांमध्ये प्रिय राजा म्हणून त्याची ओळख आहे सामाजिक बांधिलकी
जपण्यामध्ये सम्राट अशोक सर्वात यशस्वी सम्राट झालेला आहे अशोकाची शिस्त हि
आजच्याघडीला महत्वाची आहे आजवर कोणी यावर लक्ष दिलेले नाही सम्राट अशोकाने
सैन्याला शिस्त घालून दिली च पण सोबत त्याने आपल्या जनतेला हि शिस्त घालून
दिलेली आहे अशोकाच्या काळात अन्याय अत्याचार च्या घटना लांबची गोष्ट आहे
या तीन तत्वांचा जिथे योग्य मेल असतो तिथे च कल्याणकारी राज्य निर्माण होते

सम्राट अशोकाची कारकीर्द किती वर्षाची आहे सम्राट अशोक इसवी सन
पूर्व २६९ ला सत्तेवर बसला व इसवी सॅन पूर्व २३२ मध्ये त्याचे निधन झाले
आहे ३७ वर्षाचा कालावधी मध्ये अशोकाने निर्माण केलेलं साम्राज्य ते हि
एकछत्री साम्राज्य जगात एकछत्री साम्राज्य असावे असे लोकांना अशोकाचे
साम्राज्य पाहूनच पुढे लोकांनी पावले उचलली आहेत यालाच व्यवस्थापक यांचे यश
आहे जेव्हा मन आणि मेंदू एकत्र काम करतात तेव्हाच काम बिनचूक होते
चौथी
गोष्ट आहे निकालावर आधारित म्हणजे काम रिझल्ट ओरियंटेड असावे लागते कोणते
हि काम करताना कामाचा रिझल्ट लागणे गरजेचे असते नुसते आम्ही हे केले ते
केले सांगून होत नाही तर त्याचा रिझल्ट लागणे आवश्यक आहे सम्राट अशोकाने
धम्म विजय करून जगाला ते दाखवून दिले आहे कि कामाचा रिझल्ट कसा असायला
पाहिजे ते शिवाय त्याचे साम्राज्य हेच त्याच्या कामाचा सर्वात मोठा रिझल्ट
आहे शिवाय त्याने केलेलं प्रत्येक काम हे हे रिझल्ट ओरियंटेड आहे त्याने जे
जे मनात आणले ते ते त्याने पूर्ण केले
सम्राट अशोकाने आपल्या राज्याचे
विस्तार करतेवेळी साम्राज्यवादी भूमिका ठेवून ते केले असे म्हणता येत नाही
लोकांनी चुकीचा अशोक मांडला आहे अशोकाला साम्राज्य विस्ताराची भूक नसून
सामान्य लोकांच्या भल्याची भूक होती आणि त्यातून अशोकाचे व्यवसाय
व्यवस्थापन पुढे येते
आधुनिक काळातील भले भले मॅनेजमेंट मध्ये पारंगत असणाऱ्या लोकांना जे जमले नाही ते अशोकाने दोन हजार वर्षांपूर्वी यशस्वी करून दाखवले
अशोकाच्या
सैन्यामध्ये शिस्तप्रिय काम असायची प्रत्येक सैन्याला त्याचे एक अस्तित्व
होते अशोकाने साम्राज्य विस्तार करताना अनेक राजांपुढे मैत्रीचा हात
देतेसमयी महत्वाची गोष्ट केली आहे ती म्हणजे लोक जोडणे सामन्यातील सामान्य
माणसाला जोडले गेले म्हणून अखंड भारत वर्ष साकारले गेले हे व्यवस्थापनाचे
महत्वाचे भाग आहेत पाचवी बाब आहे ती म्हणजे पुढाकार घेणे म्हणजे आपण मागे
आणि तुम्ही पुढे चला असे नाही प्रत्येकवेळी आपल्या सैन्याला नवीन
गोष्टीसाठी स्वतः पुढाकार घेऊन दाखवत असे आणि योग्य ठिकाणी योग्य काम करणे
हे महत्वाचे असते यासाठी योग्य त्याच माणसाला ते काम देणे अशोकाने धम्म
प्रसारासाठी ज्या ज्या लोकांना निवडले ते ते लोक धम्माचा प्रसार करण्यात
यशस्वी झाले आहेत याला मॅनेजमेंट म्हणतात अशोकाचा एक हि पराभव झालेला नाही
हे अजून एक महत्वाचे आहे मग लढाई रणांगणावर ची असेल व बुद्धीच्या मैदानात
अशोकाने हार पाहिलेली नाही कारण योग्य त्या ठिकाणी योग्य माणसाला नेमून काम
पूर्ण करणे आणि अशोकाच्या राज्यात सामान्य जनतेला पुढाकार घेता येत होता
म्हणून भारतभर स्तूपांची निर्मिती झाली आहे . ८४ हजार स्तूपांची निमिर्ती
ती हि अवघ्या काही कालावधी मध्ये याला आजवर लोकांनी वेगळ्या मुद्द्यातून
पाहिले पण हे एका अभियंत्याची दृष्टी आणि कृती चे मॅनेजमेंट म्हणतात टाइम
मॅनेजमेंट म्हटले जाते
सहावी गोष्ट बुद्धिमत्ता हि तर लागतेच नसेल तर तो
माणूस यशस्वी होत नसतो अशोकाच्या साम्राज्याचा विस्तार पूर्ण कल्पना देते
अशोकाची बुद्धी कौशल्य किती अफाट असेल याचे
आता यात चार प्रकारची बुद्धिमत्ता असते एक मानसिक बुद्धिमत्ता सामाजिक बुद्धिमत्ता अंतर व्यक्ती बुद्धिमत्ता भावनिक बुद्धिमत्ता
आता
मानसिक मध्ये कोणत्या हि संकटाच्या वेळी अचूक पणे ज्याची कामे पूर्णत्वास
जातात त्यालाच मानसिक बुद्धिमत्ता चांगली असली पाहिजे असे म्हणतात अशोकाने
आपल्या भावाच्या चुकीच्या वागणुकीमुळे सामान्य माणूस पिळवटाला जातोय ये
पाहून लोकांसाठी अतिशय नाजूक असणारा विषय त्याने हाताळून घेतला ते कौशल्य
सहज कोणाला हि जमत नाही यामध्ये भावनेच्याभरात वाहून चुकीची पावले पडून
विनाशाकडे वाटचाल होते व्यवस्थापकाला यामध्ये महत्वाचा भाग पार पाडावा
लागतो
सामाजिक बुद्धिमत्ता मध्ये त्या व्यवस्थापकाला सामाजिक
परिस्थितीचे भान असायला लागते आणि सर्व समाजाचा पाठींबा असणे महत्वाचे आहे
अशोकाने लोकांच्या मनात राष्ट्राप्रती एक भावना निर्माण करून दिली आहे
ज्यामुळे लोक अशोकाच्या त्या प्रवाहात आली आहेत आणि अखंड भारत पूर्णत्वास
नेला आहे
अंतर व्यक्ती बुद्धिमत्ता म्हणजे स्वतः बुद्धिमान असून चालणार
नाही तर बुद्धिमान लोकांना शोधून आपल्या सोबत घेण्याची बुद्धिमत्ता असावी
लागते
भावनिक बुद्धिमत्ता मानसिक व भावनिक म्हणजे वैचारिक व भावनिक शब्द
एकत्र येतात म्हणजे काय वैचारिक बुद्धिमत्ता जिथे संपते तिथे भावनिक
बुद्धिमत्ता चालू होते आणि यात भावनिक न होणे हिलाच भावनिक बुद्धिमत्ता
म्हटली जाते अशोकाने भावनिक राजकारण केले नाही काही ठिकाणी कठोर निर्णयाची
गरज होती तिथे कठोर निर्णयांची अंमलबजावणी केली आहे नुसते आदेश देऊन सोडले
नाही त त्यावर अंमल झाला पाहिजे
सम्राट अशोकाने भावनिक राजकारण न करता
लोकांच्या
भल्याचे राजकारण केले आहे राज्य करताना आदर्श राज्यकारभार कसा असावा याचे
महत्वाचे पुरावे हे अशोकाकडेच पाहून घ्यावे लागतात
अशोकाच्या बाबतीत
सर्वात मोठा गैरसमज असा आहे कि अशोक क्रूर होता कलिंगाच्या युद्धांनंतर तो
बदलला तर हे अत्यंत चुकीचे आहे अशोकाच्या घराचे वातावरण हे बुद्धाच्या
शिकवणीचा प्रभाव असणारे आहे काही इतिहासकारांनी अशोक चुकीचा रंगवला आणि
त्याचे हि कारण आहे कारण बुद्धाला लोकांनी प्रेझेंट करण्यासाठी अशोक चुकीचा
रंगवला म्हणजे बुद्ध तत्व सांगायला अशोक असा प्रकारे सांगितला गेला
एक
गोष्ट लक्षात घ्या अशोकाची एकमेव लढाई आहे जो अशोक मैदानात लढाई करण्यासाठी
गेला आहे आणि जिथे माणसे मारली गेली अशी त्याची एकमेव लढाई आहे ती म्हणजे
कलिंग आणि कलिंगाच्या स्वाभिमानपणा हा त्यास कारणीभूत ठरला सामान्य लोक
लढाई स उतरले शेवटी विजय झाला तेव्हा अशोक अस्वस्थ झाला होता कारण माणसे
मारणे चुकीचे आहे हे त्याला माहित असताना हि लढाईत मारावेच लागतात कारण ती
लढाई आहे लोकांनी मात्र अशोक याने मोठ्या प्रमाणात कलिंग बेचिराख केले असे
चुकीचे सांगतात मुळात सामान्य माणसे लढाईत उतरली तेव्हाच अशोकाने लढाईच
मार्ग बदलला आहे माणसे मारून काही होत नसते हे सांगणारा अशोक क्रूर असेल
असे वाटत नाही
आणि लगेच काही तो बुद्ध तत्वज्ञान ऐकून बुद्धाकडे आलेला
नाही त्याचा लहानपणापासून तो बुद्धाच्या शिकवणी च्या प्रभावाखाली आहे
म्हणून अशोक बुद्धकडे सहज गेला कारण त्यावेळी बुद्धशिवाय कोणता पर्याय च
समोर नव्हता
अशोकाने बुद्धाच्या प्रति प्रेरणेची भावना होती श्रद्धा
वैगरे अजिबात ठेवणारा अशोक नव्हता कारण यशस्वी व्यवस्थापकाला श्रद्धा ठेवून
जमत नसते तर त्याला प्रेरणेची गरज असते आणि अशोकाने आपल्या लोकांमध्ये
प्रेरणा जागवली आहे
हे अशोकाचे स्किल आहे अशोक केवळ राजा किंवा
चक्रवर्ती सम्राट नसून एक यशस्वी मॅनेजमेंट किंग आहे ज्याने दोन हजार
वर्षांपूर्वी या जगाला मॅनेजमेंट कशी करावी हे शिकवून गेला
आता अशोकाच्या मॅनेजमेंट मधील सूत्रांचा अभ्यास करू जी आता मॅनेजमेंट सांगतात ते अशोकाने पूर्वी कशाप्रकारे अमलात आणले होते ते
कामाचे
वाटप हे मॅनेजमेंट मधील पहिले सूत्र मानले जाते सम्राट अशोकाच्या संपूर्ण
राज्याचे कामकाजाचे विभाग आहेत अशोकाचे नऊ मंत्री आहेत शिवाय अशोकाची सैन्य
व्यवस्था त्यावेळच्या काळातीळ सर्वात मोठी सैन्य व्यवस्था आहे आणि हे
सैन्य कायमस्वरूपी कामदार आहेत ६ लाख पायदळ ३० हजार घोडदळ व ९ हजार हत्तीदल
आहे शिवाय अशोकाचे स्वतःचा खजिना म्हणजे कोषागार आहे म्हणजे आजची नॅशनल
बँक अशोक हा बँक सिट्सम चा जनक होता असे म्हणायला हरकत नाही कारण त्याने
तसे काम केले आहे अशोकाची स्वतंत्र अर्थव्यवस्था होती अशोकाचा स्वतःची
अदयावत धान्याची बँक आहे लोकांना जेव्हा गरज लागेल तेव्हा धान्य पुरवणारी
जगातील पहिली सरकारी बँक अशोकाने केली आहे शेतकऱ्यांना लागणाऱ्या बी
बियाणाची इथूनच पुरवणी केली जायची अशोकाच्या व्यायामशाळा आहेत जिथे कसलेले
पैलवान तयार केले जायचे खास करून अशोकाचे सैन्य त्या तोडीचे होते शिवाय
अशोक हा कलागुणांना वाव देणारा सम्राट होता त्यामुळे त्याने स्वतंत्र
विद्यालये ती हि विश्वविद्यालये निर्माण केली आहेत अशोकाच्या दवाखाने
,यंत्रशाळा हत्तीशाळा आरोग्यशाला पक्षी शाळा टाकसाळ असे बरेच विभाग आहेत
अशोकाच्या राज्यात एकूण काय तर अशोकाने प्रत्येक काम विभागाहून देऊन कामाचे
स्वरूप सहज आणि सोपे केले आहे अन्यथा एवढ्या अवाढव्य राज्याचा कारभार
एकट्या व्यक्तीला करणे शक्य नसते
मॅनेजमेंट मध्ये महत्वाची गोष्ट आहे
कामाची विभागणी इन प्रकारे केली जाते ते म्हणजे सोपे काम थोडे अवघड काम आणि
अवघड काम अशी असते त्यात सोपी कामे करण्यासाठी लोक ठेवली जातात थोडे अवघड
काम करण्यासाठी कौशल्य पूर्ण माणसे ठेवली जातात व अवघड काम करण्यासाठी
स्वतः कौशल्य दाखवावे लागते म्हणजे काय एखादे सोपे काम आहे तर तेसैन्याच्या
लायक आहे ते सैन्यानं च द्यायचे जे मंत्र्यांच्या लायक आहे ते मंत्र्यांना
च करायला द्यायचे व मंत्री सेनापति यांच्यानी झाले नाही तर राजाला करावे
लागायचे अशोकाने नेमके तेच केले आहे जे जे महत्वाचे काम आहे ते ते त्याने
स्वतः केलेलं आहे अशोकाने धम्माच्या बाबतीत स्वतः लक्ष देऊन काम केले आहे
माणसे निवडण्याचे काम अशोकाने स्वतः केले आहे म्हणजे कोणता माणूस कोणत्या
ठिकाणी पाठवला पाहिजे हे अचूक माहित असणे हे मॅनेजमेंट आहे कौशल्य आहे ते
कोणाला हि पाठवून जमणार नव्हते सीरियाच्या राजाकडे जाण्यासाठी अंतियोक
नावाच्या भिक्षूला पाठवले मिश्र देशात तूरमय याला पाठवले म्हणजे भारताबाहेर
ज्यांना पाठवले ते लोक तिकडे बुद्धाचा धम्म प्रभावी मांडतील असेच लोक
पाठवले आहेत
अशोकाने एवढ्या मोठ्या साम्राज्याचे यशस्वी पणे राज्यकारभार
कसा चालवला तर त्याने केलेली कामाची विभागणी आज आपण आपल्या भारताची जी
यंत्रणा पाहतो तशीच यंत्रणा अशोकाची आहे सम्राट अशोकाच्या हाताखाली नऊ
मंत्र्यांचे मंत्रिमंडळ त्यांच्या हाताखाली प्रांतवार माणसांची नेमणूक
केलेली आहे आणि महत्वाचे म्हणजे अशोकाच्या राज्यात वतनदार पाहायला मिळत
नाहीत कारण सामान्य माणसाला टॅक्समुक्त करणारा जगातला पहिला सम्राट हा
सम्राट अशोक आहे आजच्या युगात सोडा असा एकही राजा भेटणार नाही ज्याने
रयतेकडून टॅक्स घेतला नाईल पण अशोकाचे सर्वत्र एकछत्री राज्य असल्यामुळे
कुठे हि बंडाळी नव्हती कारण कामाचे यशस्वी नियोजन महत्वच भाग आहे अशोकाच्या
राज्यात रयतेवर जुलूम जबरदस्ती करण्याची मुभाच नव्हती कारण थेट यंत्रणा
अशोकाच्या निगराणी खाली होती त्यामुळे सैन्याला त्याप्रकारे आदेश होते
अशोकाचा काळ सुवर्ण काळ गणला जातो कारण शेती हा प्रमुख व्यवसाय असणारा भाग
असल्याने अशोकाने जगातील सर्वातमोठ्या प्रमाणावर शेतमालाचा व्यापार करणारी
यंत्रणा उभारली
आणि हे सारे शक्य झाले कारण अशोकाने कामाची विभागवार काम लोकांना देऊ केली ज्याची जशी गुणवत्ता तशी त्याला कामाची पोस्ट दिली जायची
आधुनिक
यंत्रणेत हि तशी सिस्टम नाही गुणांनुसार कामांची विभागणी आज हि प्रभावी
पणे चालताना दिसत नाही पण अशोकाने ती त्याकाळची यशस्वी करून दाखवली आहे आणि
त्याच्याकडून च बहुतांश लोकांनी ती यंत्रणा वापरली आहे
सम्राट अशोकाने ज्या पद्धतीने व्यवस्थापन क्षेत्रात केलेली क्रांती आजवर च्या इतिहासात लोकांनी कधी सांगितली च नाही
असो व्यवस्थापन मधील दुसरे सूत्र पुढच्या भागात पाहू
पण सम्राट अशोकाला इतिहासकारांनी न्याय दिला नाही एवढेच म्हणावे लागेल
कारण अशोकाची यंत्रणा हि प्रभावी यंत्रणा म्हणून जगापुढे नेली गेली पाहिजे
सम्राट अशोक हा व्यवस्थापनाचाजनक आहे
मागील भागात आपण मॅनेजमेंट च्या पहिल्या सूत्रांचे विश्लेषण केले होते आता मॅनेजमेंट च्या १३ सूत्रांची माहिती घेऊ या
२: अधिकार व जबाबदारी : भारतीय संविधानाने आपल्याला अधिकार जसे दिलेलं
आहेत तसे आपणास जबाबदारी हि दिलेली आहे हे समजण्यासाठी मॅनेजमेंट माहित
असावी लागेल हा एक मॅनेजमेंट चा भाग आहे बाबासाहेब ते उत्तम जाणत होते
म्हणून संविधानात अधिकार सोबत जबाबदारी दिलेली आहे. त्याच हेतूने मॅनेजमेंट
मध्ये देखील हा महत्वाचा भाग असतो
म्हणजे काय जेव्हा आपण एखाद्याला काम
करण्याची संधी देतो तेव्हा त्याच्याकडे पूर्ण जबाबदारी हि देणे आवश्यक आहे
कारण लोक नुसते काम देतात जबाबदारी नसते म्हणून जबाबदारी हे मॅनेजमेंट
मधील महत्वाचा भाग आहे यामध्ये जितके अधिकार जास्त दिले जातात तितकीच
जबाबदारी जास्त असायला हवी अन्यथा तो व्यक्ती त्या अधिकारांचा गैरवापर करू
शकतो उलट जितकी जबाबदारी जास्त असते तितका तो अधिकारांचा गैरवापर कमी करतो
कारण त्याच्यावर जबाबदारीचे ओझे असते व त्या दबावाखाली तो व्यक्ती पूर्णपणे
काम करण्यात व्यस्त असतो आणि हे व्यवस्थापनातील सूत्र सम्राट अशोकाने
दोनहजार वर्षांपूर्वी अमलात आणून जगाला दाखवून दिले आहे
सम्राट
अशोकाच्या दरबार असणाऱ्या प्रत्येक सैनिकाला जसे अधिकार दिलेत तसे त्यांना
तेवढी जबाबदारी हि दिलेली आहे कारण एवढ्या मोठ्या साम्राज्याचा राजा म्हणजे
त्याचे मंत्रिमंडळ केवढे असणार आजच्या पंतप्रधान म्हणजे अशोकाचा प्रधान
असे त्याला आपण वजीर हि म्हणतो आणि वजिराच्या हाताखाली आज जसे खासदार असतात
तसे अशोकाच्या राज्यात देखील त्येवळचे खासदार आहेत प्रत्येक प्रांताचा एक
अधिकारी नेमलेला आहे जो आजचा खासदार आहे आता याना जशी अधिकार दिलेत तशी
त्यांना जबाबदारी दिलेली आहे त्यावेळच्या काळात अशोकाचे सैन्य व्यवस्थापन
मध्ये ६ लाख नुसते पायदळाचे सैन्य आहेत ते आणि त्याचे नेतृत्व करणाऱ्या
सेनापती ला जसे सैन्य व्यवस्थापनाचे अधिकार दिलेत तसे त्याला सैन्याची
बांधणी करण्याची जबाबदारी दिलेली आहे घर तिथे सैनिक ह्याचे निर्माण करणारा
कोणी असेल तर तो सम्राट अशोक आहे म्हणजे सेनापती ला नुसते एकाच प्रांतातील
सैन्य व्यवस्थापन नाही अशोकाच्या संपूर्ण राज्यात सैन्य व्यवस्थापनाची
जबाबदारी दिलेली आहे त्याच्याकडून चूक झाली तर कठोर शासन हे अशोकाच्या
राज्यात दिले आहे म्हणजे नुसते अधिकार गाजवून प्रजेला कष्ट द्यायचे नाहीत
तर दिलेली जबाबदारी पूर्ण करून द्यायची आहे आणि सम्राट अशोक पहिला सम्राट
आहे ज्याने आपल्या राज्यात असणाऱ्याकाम करणाऱ्या लोकांना टार्गेट बेस काम
देऊ केले आहे म्हणजे एका दिवसाचा वा एका आठवड्याचा किंवा एका महिन्यात जे
काम दिलेले असायचे ते पूर्ण झालेच पाहिजे मग त्यात कसर केली जायची नाही
आता
महत्वाचे यात चुका करणाऱ्या मंत्र्याला हि चूक झाली म्हणून ती चूक का झाली
याची कारणे संगवई लागत असत मंत्र्याला हि कधी मोकळे सोडलेले नाही
अशोक
धम्माच्या मार्गावर आला म्हणजे त्याने तलवार टाकून दिली हा सर्वांचा मोठा
गैरसमज कोणता हि सम्राट आपली हातातील तालावर सोडून देत नसतो त्याला त्याची
वेळोवेळी गरज असतेच राजेशाही मध्ये ती महत्वाची मानली जाते स्वतः सम्राट
असून अशोकाने जेवढे आपले अधिकार आहेत त्याहून अधिक जबाबदारी स्वीकारलेली
आहे त्यामुळे सम्राट अशोकाची पावले कुठे हि चुकीच्या दिशेला गेली नाहीत
भारतीय इतिहासात राजपूत राजे असो हिंदू राजे यांचे मात्र उलटे झाले त्यांनी
अधिकार खूप घेतले पण जबाबदारी काहीच घेतली नाही त्यामुळे हिंदू राजे बाई
आणि बाटली यामध्ये व्यस्त राहिले व शत्रूला आयते साम्राज्य कष्ट न करता
मिळवता आले खूप सारी संपत्ती लुटून घेऊन गेले हा त्यांचा विलासीपणा मुले
कारण त्यांच्याकडे जबाबदारी नव्हते आणि इथे सम्राट अशोकाने आपल्याला देखील
या सूत्रापासून वेगेळे ठेवले नाही याला खरे मॅनेजमेंट म्हणतात
दुसरी बाब
सम्राट अशोकाने बुद्धाच्या धम्माल राजधर्म म्हणून मान्यता दिल्यावर धम्म
प्रसार करण्यासाठी भिक्षूंची नेमणूक केली आहे तेव्हा त्याने धर्मगुरू
म्हणून नाही तर धम्माचे प्रचारक म्हणून त्यांची नेमणूक करून त्यांना काही
अधिकार देऊ केलेत म्हणजे जिथे जिथे हा प्रचारक जाईल तिथे तिथे त्याचा मान
हा एखाद्या राजाच्या तोडीचा होता त्याचे अधिकार देऊ केले होते पण त्याच
बरोबर घरघरात धम्म पोहचला पाहिजे हि सर्वात मोठी जबाबदारी दिलेली आहे
तुम्ही ज्या भागात आहेत तिथे कोणत्याही प्रकारची कमी तुम्हाला पडणार नाही
पण धम्म प्रसारात कसूर झाल्यास त्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी लागायची
जे लोक योग्य काम करत नसायचे अश्यांची भिक्षु संघातून हकालपट्टी करणारा
सम्राट अशोक होता हे मॅनेजमेंट चे स्किल आहे अधिकार व जबाबदारी देऊन
त्यांचा समतोल बांधणे याला खरे मॅनेजमेंट म्हटले जाते
आम्ही कधी याचा
विचार केला आहे का अशोकाला आम्ही चक्रवर्ती सम्राट एवढ्यावर च मांडले मी पण
त्या चक्रवर्ती सम्राटाला चक्रवर्ती का म्हणतात हे कधी आम्ही पहिले नाही
तो वेगळा भाग आहे तो सविस्तर दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत

थोडक्यात आपण मॅनेजमेंट मधील दुसऱ्या सूत्र अशोकाने किती सचोटीने व काटकोर पणे आपल्या साम्राज्यात राबवले आहे याची जाणीव होईल आपणास
थोडक्यात अशोकाचे विविध विभाग आहेत प्रत्येक विभागाला मुख्य अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्याला सर्व अधिकार देऊन त्याला त्या विभागाची सर्व जबाबदारी देऊ केलेली आहे की तो त्याच्या जबाबदारी शिवाय दुसरा विचारच करू शकत नाही म्हणून अशोकाचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढतच गेले लोक जोडत गेले एक हि माणूस शत्रूला जाऊन मिळाला नाही शत्रू मात्र सम्राटाच्या राज्याचा भाग बनून राहिला याला एका यशस्वी व्यवस्थापकाचे कौशल्य म्हणतात आणि सम्राट अशोक हा मॅनेजमेंट मधील किंग होता हे उभ्या जगाने समजून घेणे आवश्यक आहे
मागच्या भागात आपण मॅनेजमेंट च्या सूत्रातील दुसरे सूत्र पाहिले आता आपण तिसरे सूत्र पाहू या
३} शिस्त : शिस्त हि महत्वाचा भाग आहे मॅनेजमेंट मध्ये कारण प्रत्येक
संस्थेला संघटना किंवा राज्याला शिस्त असावी लागते शिस्त नसेल तर त्या
संस्था वा राज्य उभे राहू शकत नाही शिस्त हि सर्वाना पाळावीच लागते आता इथे
जशी शिस्तीची अपेक्षा मालक नोकरांकडून करतो तशीच शिस्त मालकाला हि असणे
आवश्यक आहे म्हणजे एखाद्या राजाने सैन्यानं शिस्त व स्वतः मात्र बेशिस्त
असेल तर राज्य बुडते शिस्तीला जगाच्या इतिहासात खूप महत्व आहे
राजाने शिस्त पाळली तरच तो सैन्याला जनतेला शिस्त पाळण्यास सांगू शकतो
सम्राट अशोक शिस्तीच्या बाबतीत सर्वात कठोर मानला जातो त्याच्या
सैन्याला हि त्याच प्रकारची शिस्त दिलेली आहे अगदी खुद्द स्वतः सम्राट असून
देखील शिस्त मोडलेली नाही अगदी अशोकाच्या साम्राज्यात रयतेला देखील शिस्त
घालून दिलेली होती शिक्षणाची द्वारे उघडली होती अशोकाचा आदेश आहे
शिक्षणासाठी घरातील प्रत्येक मुलाला शिक्षित झाले पाहिजे यासाठी अशोकाचे
स्वतंत्र विभाग आहे शिक्षणाचा ज्यामध्ये मुलाला सर्व प्रकारचे शिक्षण दिले
जायचे शिक्षणासाठी स्वतंत्र्य विभाग तयार करणारा सम्राट म्हणून जगात तो
एकमेव च गणला जातो जो दोन हजार वर्षांपूर्वी शिक्षणाला महत्व दिले आहे
तक्षशिला विद्यापीठाला विश्वविद्यापीठाचा दर्जा दिला तिथे सर्व विद्यांचे
शिक्षण दिले जायचे त्याचा स्वतःचा मुलगा कुणाल हा त्या काळातला पहिला
इंजिनियर आहे ज्याने लेण्याची व स्तूपांचे इंजिनियरिंग करून बांधकाम केले
आहे अशोकाने घालून दिलेली शिस्त पहा
त्याची मुले धम्माच्या प्रचारासाठी
देऊ केली कारण स्वतः राजा शिस्तप्रिय असेल तरच रयत शिस्तप्रिय असते आणि
म्हणूनच अशोकाचा भारत हा सुवर्णमय होता जगातील पहिली आर्थिक महासत्ता
असणारा देश म्हणून दोन हजार वर्षांपूर्वी भारत महासत्ता होता पण आज आम्हाला
तेच माहित नाही अशोक इतिहासात सांगताना अशोकाची महत्वाची कौशल्य लोक
विसरले
अशोक शिस्तप्रियसम्राट आहे हेच लोक विसरून गेले इतिहासकरांनी
चुकीचा अशोक रंगवून सांगितलं कारण कुठे तरी धम्म मोठा व चांगला वाटावा
म्हणून
कलिंग चे युद्धात माणसे मारावी हा हेतूच नव्हता पण ऐनवेळी
कलिंगातील रयत युद्धात उतरली त्याच क्षणी अशोकाने आदेश दिलेला आहे युद्ध
विरामाचा पण खुल्या मैदानात घडलेले तो प्रसंग अशोकाला वेदना देऊन गेला
त्यावेळी अशोकाने मैत्रीने जग जिंकण्याचे निश्चित केले
ते अशोकाच्या शिस्तप्रिय वागण्यामुळे च
अशोकाने
आपल्या सैन्याला एक शिस्तच घालून दिली होतो कि प्रथम आपला देश व नंतर आपण
म्हणून अशोकाचे राज्य टिकून होते अशोकांनंतर अनेक राजे झाले तरी देखील
त्याचा प्रभाव त्यांच्यावर कायम राहिला आहे सातवाहन असोत कि गुप्त राजे
असोत अशोकाचा प्रभाव त्यांच्या वर स्पष्ट दिसतो हि एक शिस्तप्रिय राजाची
वैशिष्टये असतात
अशोकाने रयतेला शिस्त अशी दिली आहे की अशोकाच्या
साम्राज्यात चोरी घडल्याचे प्रसंग नाही अशोकाच्या राज्यात बलात्कार सोडा
स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नव्हती कारण अशोकाच्या सैन्यात
स्त्री वर्गाची स्वतंत्र फौज होती स्त्रीला देखील सैन्यामध्ये स्थान देऊन
ती अबला नाही हे दाखावून देणारा पहिला चक्रवर्ती सम्राट अशोक आहे
अशोकाच्या
राज्यात कधी संपत्तीसाठी भांडणे झाली नाहीत कारण अशोकाचे कार्यव्यवस्थापन
कारणीभूत आहे कारण अशोकाच्या राज्यात शिस्तीने काम केले जायचे प्रत्येक
घरात अशोकाचा सैनिक होता
इतकेच काय अशोक स्वतः रयतेमध्ये वेषांतर करून
प्रजेला कोणाकडून उपद्रव तर होत नाही ना याची काळजी घेत होता लोकांनी अशोक
चुकीचा रंगवला आहे
कारण अशोक लगेच बदलून इतका प्रेमळ झाला असे म्हणता
येत नाही अशोक प्रेमळ च होता न्यायी राजा होता त्याच्या अंगी मैत्री भावना
आधीच होती म्हणूनच तो एवढे मोठे साम्राज्य उभे करू शकला
तलवारीच्या
पातीवर साम्राज्य उभे केले जाते पण मैत्रीच्या माध्यमातून साम्राज्य उभे
करून प्रजेच्या हक्काचे राज्य निर्माण करणारा अशोक जगातला पहिला सम्राट आहे
अशोकाची अजून एक महत्वाची गोष्ट
अशोकाने आपल्या साम्राज्यात घालून दिलेलं नियम अतिशय कठोर आहेत न्यायप्रिय राजा म्हणून अशोकाची ओळख आहे
व्यवस्थापनात महत्वाची गोष्ट हीच असते
शिक्षण कला गुणानं वाव देणारा राजा सम्राट अशोक होता त्याच्या शिस्तप्रियतेमुळे अशोकाला जगप्रसिद्धी मिळाली आहे
धम्म प्रसारासाठी माणसे निवडताना हि त्याने योग्य तीच निवडली आहेत
भिक्षु
संघ बुद्धाच्या नियमांचे उल्लंघन करतोय असे जाणवले त्यामुळेच धम्म संगीती
घेऊन बेशिस्त भिक्षुना त्याने संघातून हाकलून दिले आहे
अशोक नेहमीच नवनव्या रूपात तुम्हाला पाहायला मिळेल पण इतिहासाने अन्याय केला असल्याने त्याचे चित्रण चुकीचे होते आहे
मॅनेजमेंट मध्ये महत्वाची गोष्ट शिस्त आहे जिच्यामुळेच मॅनेजमेंट यशस्वी
होते अशोकाच्या साम्राज्यत त्याने केलेलं मॅनेजमेंट थक्क करणारे आहे
बहुधा
लोकांनी सम्राट अशोक समजून च घेतलेला नसतो तर अशोकाचे मॅनेजमेंट तर लांबची
गोष्ट आहे आपण जाणून घेऊ या एक एक सूत्रे जी आजच्या काळात मांडली गेली तीच
सूत्रे सम्राट अशोकाने दोन हजार वर्षांपूर्वी आपले साम्राज्य निर्माण
करण्यासाठी वापरली आहेत
व्यवस्थापनातील चौथे सूत्र आहे आदेशाची एकवाक्यता
चक्रवर्ती सम्राट
अशोकाचे राज्य अखंड जम्बूद्वीप मध्ये होते .आणि महत्वाची गोष्ट म्हणजे
सम्राट अशोकाची शासन प्रणाली एवढ्या मोठ्या अवाढव्य साम्राज्यात कोणत्या हि
प्रकारचे प्रशासन हे चुकीचे सापडत नाही कोणते व्यवस्थापन अतिशय कौतुकास्पद
आहे
यामध्ये महत्वाचा आहे राजाचा आदेशाची अंमलबजावणी कशी होते ते .
आणि सम्राट अशोकाच्या आदेशाची अंमलबजावणी कशी होते याचे दाखले च त्याने
कोरून ठेवलेले शिलालेखातून आपणास पाहायला मिळते .
यासाठी आपण महत्वाचा शिलालेख पाहू या

देवा……….
एल………..
पाट…………..ये केनपि संघे भेतवे ए चु खो
भिखु वा भिखुनी वा संघ भाखति से ओदितानि दुसानि संनंधापयिया अनावाससि
आवासयिये हेवं इयं सासने भिखुसंघसिच भिखुनिसंघसिच विनपयितविये
हेवं देवानंपिया आहा हेदिसाच इका लिपि तुफाकंतिकं हुवाति संसलनसि निखिता
इकंच लिपि हेदिसमेव उपासकानंतिकं निखिपाथ ते पि च उपासके अनुपोसथं यावु
एतमेव सासनं विस्वंसयितवे अनुपोसथं च धुवाये इकिके महामाते पोसथाये
याति एतमेव सासनं विस्वंसयितवे आजानितवे च आवतके च तुफाकं आहले
सवत विवासयाथ तुफे एतेन वियंजनेन हेमेव सवेसु कोटिविसवेसु एतेन
वियंजनेन विवासापयाथा

देवांचा प्रिय राजा प्रियदर्शी याचा आदेश आहे कि , पाटीलपुत्र मध्ये भिक्खू व भिक्खुनी संघात जो कुणी फुट पाडत असेल व संघ दुषित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला संघापासून वेगळे करावे योग्य ती समज देवून शुद्ध करावे त्याला पांढरे वस्त्र देवून भिक्खू वा भिक्खुनी संघापासून वेगळे राहण्याची व्यवस्था करावी व उरलेला भिक्खू वा भिक्खुनी संघ विनयानुसार म्हणजेच विनय पिटकात दिलेल्या विनयानुसार संपूर्ण संघ पुन्हा विनशील करून घ्यावा. असे देवानपियेन प्रियदर्शी राजाने सांगितले आहे. या लेखाची प्रत स्वताजवळ ठेवावी कारण हे सर्वाना प्रसारित व्हावे यासाठी तसेच एक प्रत प्रत्येक उपासाकांकडे दिली जावी आणि उपासकांनी त्यानुसार अनुसरण करावे या अनुशासनावर विश्वास ठेवून ते कायम आचरणात आणावे . आणि प्रत्येक महामात्रा ने हे जपून ठेवावे म्हणून आपणास हा अनुशासन दिले आहे त्यावर विश्वास ठेवावा आणि आचरण करावे जेव्हा आपण दूरवर विहार म्हणजे प्रवास करण्यास जाल तेव्हा देखील हि एक प्रत आपल्याकडे असावी कारण हे सर्व दूर असणाऱ्या प्रत्येक भागातील लोकांसाठी अनुशासन आहे. म्हणून हि आपल्या जवळ बाळगावी

वरील वाचल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल पाटीलपुत्र हि अशोकाची राजधानी आहे इथून आदेश काढला आहे आणि सर्वदूर असणाऱ्या प्रदेशातील प्रत्येक महामात्रा तसेच प्रत्येक जनतेला खास करून इथे त्याने आपल्या जनतेला उपासक म्हणून म्हटलेले आहे यावरून च भारतातील जनता हि बौद्ध धम्माचे आचरण करणारी बौद्ध उपासक होते याचे ऐतिहासिक दाखले आहेत हे. उपासक यांच्याकडे हि हा आदेश दिलेला आहे कि एखादा व्यक्ती कोणी हि भिक्खू वा भिक्खू नि संघात फुट पाडण्याचे काम करत असेल तर अश्या भिक्खुंचे चीवर काढण्याचा आदेश आहे याची लिखित नोंद आपणास मिळते जरी बौद्ध धम्माला राजाश्रय दिला असला तरी धर्माच्या ओझ्याखाली राज्यशासन दबलेले नाही याचा लिखित पुरावा आपणास पाहायला मिळतो
आदेशाची एकवाक्यता कशी असते ते पहा संपूर्ण जम्बुद्विपात आपला आदेश देणारा आणि त्याची अमलबजावणी व्हावी शिवाय हा आदेश चिरकाळ टिकून राहावा यासाठी ते आदेश शिलास्तंभ आणि शिलेवर कोरून ठेवले म्हणजे हजारो वर्षांनी हि ते लोकांनी वाचावे आणि त्यानुसार काम करावे अशी दूरदृष्टी ठेवून दिलेले आदेश आहेत पुढील आदेश अगदी आज हि आपल्या प्रशासनात आलेले दिसतात
प्राण्यांची हिंसा करू नये म्हणून काढलेल्या आदेशाची अमलबजावणी संपूर्ण
राज्यात केली जाते शिवाय धम्माचे आचरण करावे यासाठी धम्ममहापात्रा ची
नियुक्ती करून लोकांचे आचरण सुधारावे यासाठी काढलेला आदेश आणि त्याची
अमलबजावणी हि साऱ्या राज्यात होते हि एक प्रशंसनीय गोष्ट आहे . सम्राट
अशोकांनी या व्यवस्थापन कौशल्यात पारंगत होते म्हणून च त्यांना हा
अवाढव्य असणारा राज्यकारभार सहज सांभाळता आला
इतिहासात हि बाब खूप
महत्वाची आहे सम्राट अशोकाने दिलेली आदेश व त्याचे पालन झाले नाही अशी घटना
आपणास पाहायला मिळत नाही शिवाय सम्राटाच्या आदेशाशिवाय इतर कोणी आदेश
दिल्याची नोंद सापडत नाही जोवर सम्राटाचा आदेश येत नाही तोवर खालील कोणते
हि अधिकारी स्वतःचा आदेश देत नव्हते . आपल्या महापात्रा याना त्यांनी काही
अधिकार दिलेले होते पण जनतेवर अधिकार गाजवाण्यासाठी कोणी त्याचा गैरवापर
होणार नाही यासाठी त्याची पूर्णपणे सम्राट अशोक यांच्याकडे अधिकार होते .
संपूर्ण जम्बूद्वीप मध्ये आपले राज्य प्रशासन काम करत असताना कोणत्या हि प्रकारचे चुकीचे नियोजन आपणास पाहायला मिळत नाही.
शिवाय
प्रशासनातील जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याकडून हि कोणत्या हि चुकीच्या
प्रकारची काम होताना पाहायला मिळत नाही. सम्राट अशोकाने घालून दिलेले नियम
हे प्रत्यक अधिकारी जबाबदारीने पालन करत होता शिवाय लोक धम्म आचरण करणरे
असल्यामुळे कपटनीती अथवा कोणत्या हि प्रकारचे चुकीची काम कोणी केलेली
नाहीत हाच सर्वात महत्वाचा मुद्दा या निमित्ताने अधोरेखित होतो
अश्या या महान सम्राटाला नक्कीच मानाचा मुजरा
सम्राट अशोकाच्या राज्यव्यवस्थेचा विचार केला तर या गोष्टीची नक्कीच जाणीव होइल की एका राजाला सम्राट, प्रियदर्शी किंवा चक्रवर्ती अशी संबोधने का लावली असतील. सम्राट अशोकाच्या साम्राज्यातील जे प्रदेश राजकीय दृष्ट्या महत्वाचे आहेत, जसे उज्जैन, तोसली आणि सुवर्णगिरी या प्रातांचा राज्यकारभार आपल्या राजपुत्राकडे सोपवला होता. सम्राट अशोकाने गादीवर बसण्यासाठी आपल्या सर्व भावांना ठार केले. इतिहासकारांनी आणि पुराणांनी असा अनेक ग्रंथांमधून चुकीचा प्रचार केलेला आहे. स्तंभलेख पाचवर उल्लेख केला आहे की, पाटलीपुत्र व इतर शहरांमध्ये त्यांचे भाऊ बहीण आणि इतर नातेवाईकांना स्वतंत्र घर किंवा खोल्यांची व्यवस्था निर्माण केली होती याचा अर्थ त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्य व नातेवाईक जिवंत आणि सुरक्षित होते.
सम्राट अशोकाने आपला राज्यकारभार सुरळीत चालावा यासाठी गव्हर्नराची
नेमणूक केली होती त्याच्यामर्फत प्रांतातील सोई सुविधा आणि देखरेख
करण्यासाठी काही उच्चपदावरील अधिकारी नेमले होते. त्यांनाच प्रादेशिक असे
म्हणत. प्रत्येक प्रांतातील जिल्ह्यात असे महामात्र नेमले जात. महामात्र
परिषद किंवा मंत्रीमंडळाची स्थापना केली होती. अशा प्रकारची कार्यपद्धती
सम्राट अशोकाला महाबलाढ्य किंवा महान नैतिक राजा म्हणून ओळख निर्माण करून
देते. कोसंबी येथील लेखात तसेच पाटलीपुत्र आणि राणीच्या लेखात कोसंबीच्या
महामात्रास, सारनाथ येथील लेखात त्या प्रांतातील महामात्रांना आदेश देण्यात
आले आहेत. धौली व समापा येथील महामात्रांना न्यायदानाचे अधिकार देण्यात
आले आहेत. याशिवाय सीमेवर असणार्या राष्ट्रांवर नजर ठेवण्याची जबाबदारी
सोपवण्यात आली होती. आपल्या राज्यभिषेकाच्या तेराव्या वर्षी धर्ममहामात्र
नेमले होते. त्या धर्महामात्रांची जबाबदारी लोकांमध्ये नीतिमत्ता वाढीस
लागावी यासाठी काम करावे लागत होते.
समाजातील महत्वाचा घटक म्हणजे स्त्रिया! त्यांच्या कल्याणासाठी किंवा
स्त्रियांना सक्षम बनवण्यासाठी ज्या योजना राबविण्यात येत असत त्यावर लक्ष
ठेवण्यासाठी स्त्री अध्यक्ष महामात्र यांची नियुक्ती करण्यात आली होती.
दुसरा अधिकारी वर्ग म्हणजे राजुक किंवा लाजुक होता. त्याचे कार्यक्षेत्र म्हणजे काही लाख लोकसंख्येवरती त्यांची नियुक्ती होती. चांगल्या सज्जन लोकांना शासकीय बक्षिसे आणि दुर्जनांना शिक्षा किंवा दंड देण्याचा त्यांना अधिकार होते. रज्जूवाहक म्हणजे दोर धरणारा म्हणजे याचे काम जमिन मोजणे, तळ्यातील किंवा सरोवरातील पाणी वाटप करणे, तसेच गावातील प्रत्येक क्षेत्रातील कारागिरांकडून कर वसूल करणे इत्यादी कामे होती. आधुनिक पटवार्यास त्यावेळी रज्जूक म्हणत याशिवाय सेक्रेटरी म्हणून काम करणारा युतस किंवा युक्तस म्हणून ओळखले जात. तो महामात्रांना कार्यालयात मदत करत होता. युत हे प्रांताचे अधिकारी होते. या अधिकाऱ्यांना राजकार्याशिवाय धर्मप्रसार करण्यासाठी आपल्या जनपद क्षेत्रात दौरे करावे लागत.
आजच्या विदेश मंत्रालयाच्या कार्यालयासारखे त्यावेळी कार्यालय होते. राजाचा दूत वकील म्हणून सम्राट अशोकाने शेजारच्या पांड्य, चोल, सिलोन आणि इतर पाच ग्रीक देशात आपले वकील नेमले होते. सम्राट अशोकाच्या दरबारात डियोनिसीयस हा आॅलेमी द्वितीय फिलाडेल्फस हा इजिप्तचा वकील होता. विदेशनीती सह अस्तित्व आणि शांती यावर आधारित होती. चंद्रगुप्तापासून सम्राट अशोक पर्यंत साम्राज्याची विदेश निती मैत्रीपूर्ण होती. सिरियाच्या राजाशी सम्राट अशोकाच्या वडिलांचा बिंदुसार राजाचा पत्रव्यवहार होता. सम्राट अशोकाने धर्मविजय आणि धर्मप्रचाराकरिता अन्तियोक, इजिप्तचा राजा तुरमाय राजाशी मैत्रीचे संबंध होते. विश्वशांतीसाठी म्हणजेच सर्व मानवजात व पशुपक्षी सुखी रहावेत यासाठी सदैव प्रयत्नशील असावे. याच उद्देशाने प्रेरीत होऊन सिमेलरील शेजारच्या राष्ट्रांना आपली निती प्रतिपादित केली. ” आपण घाबरु नका, भितीचे कारण नाही. अगदी निश्चिंतपणे रहा. माझ्याकडून सुख शांती प्राप्त करा. दुःखी होऊ नका. ” धौली लेखात स्पष्ट आदेश दिले आहेत. असे लिखित अभिवचन दिले आहे. सम्राट अशोक मनुष्य कल्याणासाठी झटत होते. त्यांच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील सदैव मनुष्य आणि प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी झटावे असे आदेश दिले होते. पशुपक्षांच्या कल्याणासाठी त्यांनी व्रजभूमीक नावाचे अधिकारी नियुक्त केले होते. त्यांनी साम्राज्यातील पशुपक्षांच्या सुखशांती साठी औषधालय स्थापन करून औषधी गुणयुक्त झाडांची लागवड करावी. विहीरी आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्याऊ, प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हौद, विश्रांमगृह सावलीसाठी रस्त्याशेजारी झाडांची लागवड करावी व त्यांची देखरेख करावी असे आदेश दिले होते. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यामुळेच विश्वकल्याण व शांती स्थापित होऊ शकेल यावर सम्राट अशोकाची श्रध्दा होती.
विश्वशांतीसाठी प्रयत्न करत असताना साम्राज्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी शस्त्रांचा वापर अजिबात टाळला नाही. आपली सैनिकी शक्ती पुर्वी होती तीच पुढेही कायम ठेवली. त्यांच्या संरक्षण व्यवस्थेविषयी आपणांस कळून येईल की, ती सहा विभागात विभागली गेली होती. त्यावर राजाला मदत करण्यासाठी तीस सदस्यांची महासमिती होती. त्यानंतर सहा सैनिकी विभागांकरता सहा उपसमित्या होत्या. १) नौसेना २) साहित्य ३) पायदळ ४) अश्वसेना ५) रथसेना ६) हत्ती सेना. यावरुन सैनिकी क्षमता दिसून येते. सहा लाख पायदळ, तीन हजार घोडदळ, नऊ हजार हत्ती आणि तेवढेच रथ इतके बलाढ्य सैन्य असताना त्याची सुसंघटीत आणि शिस्तबद्ध रचना केली होती. त्यामुळे शत्रूची वाकडी नजर टाकण्याची हिम्मत होत नव्हती. या सैन्यबळावर व बुध्दिकौशल्यामुळे हे साम्राज्य संपूर्ण जंबुदिपात पसरले होते.
येवढे बलाढ्य साम्राज्य आणि त्याचा सम्राट अशोक एका शिलालेखात म्हणतो (सर्व मुनिसे पजायमा) सर्व मानव माझे संतान आहे. दुसर्या एका लेखात म्हणतात जनहिताला मी आपले सर्वश्रेष्ठ कार्य समजतो. यावरच एकच दिसून येत आहे की, सधम्म आणि राजकारण यांचे एकत्रीकरण करून एवढे मोठे साम्राज्य चालवणे जगातील कोणत्याही राजाला सम्राट अशोकाशिवाय जमलेले नाही.
मौर्य-कला (भाग १)
- अजेय दळवी
खरं तर जग जिंकायला निघालेलं ग्रीक सैन्य, भारताच्या पूर्वेपर्यंत धडक मारून नंद वंशाचं मगध राज्य जिंकण्याची अभिलाषा बाळगून होतं. भारतात प्रवेश करताना वायव्येकडच्या छोट्या छोट्या गणराज्यांशी आणि पुरू राजाशी लढून थकल्यानंतर, जिंकलेल्या प्रदेशावर राज्यपाल नेमून ॲलेक्झांडर परत फिरला.
मगधचा नंदवंशीय राजा सामर्थ्यवान असला तरी जुलमी होता. त्या असंतोषाचा फायदा घेत चंद्रगुप्त मौर्य या शूर आणि महत्त्वाकांक्षी सरदारानं विष्णुगुप्त चाणक्यांच्या मदतीनं पंजाबमध्ये सैन्याची जमवाजमव करून लहान-मोठी राज्ये आणि ग्रीक सत्तेखालील प्रदेश जिंकला...मगधावर स्वारी करून नंद राजाची हत्या केली व पाटलीपुत्र इथं - म्हणजे सध्याचं पाटणा - मौर्य राजसत्तेची स्थापना केली.
मौर्य साम्राज्यावर मोठ्या सैन्यानिशी चढाई करणारा ग्रीक सत्ताधीश सेल्युकस निकेटरचा चंद्रगुप्तानं पूर्ण पराभव केला व अशा प्रकारे प्राचीन भारताच्या इतिहासातलं हिमालयापासून म्हैसूरपर्यंत आणि कलिंगवगळता काबूल-कंदाहारपासून बंगालपर्यंत एक विस्तीर्ण असं पहिलं एकछत्री अंमल असलेलं साम्राज्य प्रस्थापित झालं.
त्यादरम्यान चंद्रगुप्ताच्या दरबारास भेट देणारा ग्रीक सत्ताधीश सेल्युकस निकेटरचा वकील (उच्चाधिकारी) मेगॅस्थेनिसलिखित ‘इंडिका’ या दस्तऐवजात चंद्रगुप्ताच्या भव्य आणि सुंदर राजवाड्याचं वर्णन आहे, तसंच इसवीसन ४०० मध्ये आलेल्या फाहियान या चिनी प्रवाशानंही ‘या प्रासादाच्या भिंती, दरवाज्यावरील कोरीव काम, तसंच शिल्पकाम मानवानं केलेलं आहे असं वाटत नाही’ असं नमूद करून ठेवलं आहे.
चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा बिंदुसार यानं २५ वर्षं शांततेत राज्य केलं. त्यानंतर आलेला त्याचा पुत्र सम्राट अशोक यांची महत्त्वपूर्ण राजवट सुरू झाली. साम्राज्य मोठं असलं तरी कलिंग देश - म्हणजे सध्याचं ओडिशा हे राज्य - मात्र स्वतंत्र होतं. तेव्हा, कलिंग देशावर स्वारी करून ते आपल्या साम्राज्याला जोडताना झालेल्या युद्धात साधारणतः एक लाख लोक मारले गेले. दीड लाखापेक्षा जास्त युद्धकैदी झाले.
त्यानंतर उद्भवलेली रोगराई आणि पडलेला दुष्काळ यांमुळे लाखो लोक मरण पावले. या मानवसंहाराचा सम्राट अशोक यांना पश्चात्ताप झाला. कलिंगयुद्ध शेवटचं ठरलं. त्यानंतर सम्राट अशोक यांनी अहिंसाप्रधान बौद्ध धर्माचा स्वीकार करत उर्वरित आयुष्य धर्मप्रसारात व्यतीत केलं.
या काळात शत्रुरहित असं एकसंध बलशाली मौर्य साम्राज्य अस्तित्वात आल्यामुळे शांतता आणि संपन्नता आली. परकीय संस्कृतीशी सलोख्याचे संबंध आल्यामुळे कलेला नवचैतन्य लाभून तिचा उत्कर्ष झाला. शांतता, एकांतवास, ध्यानधारणा, आध्यात्मिक चिंतन यासाठी ऋषी-मुनी, भिक्षू हे अनेकदा डोंगरांत नैसर्गिकपणे निर्माण झालेल्या गुहांमध्ये राहत असत.
सम्राट अशोक यांच्या काळात डोंगराळ खडक मुद्दाम फोडून गुहा निर्माण करण्याची प्रथा सुरू झाली आणि एक खास भारतीय वास्तुकला जन्माला आली.
बिहारमध्ये असलेली लोमश/लोमस ऋषींची गुहा ही तत्कालीन लाकडी बांधणीच्या सुंदर वास्तूची हुबेहूब नक्कल असल्याचं जाणवतं.
सध्याच्या जहानाबाद जिल्ह्यात डोंगराळ भागात ही गुहा आहे. तिच्या दर्शनी भागावर अश्वनालाकृत कमान कोरलेली आहे. तिच्या आतील अर्धवर्तुळाकार पट्टीत उथळ उठावात दोन्ही बाजूंनी मध्याकडं येणाऱ्या हत्तींच्या रांगा कोरलेल्या आहेत. आतील भागात आलंकरण नसलं तरी दगडी भिंतीला दगड घासून हा भाग मौर्य पद्धतीनं आरशासारखा गुळगुळीत करण्यात आला आहे.
सम्राट अशोक यांनी सर्वसामान्य माणसाला सदाचार शिकवण्यासाठी स्तंभलेख, गुहालेख आणि गिरिलेख हे पाली भाषेत कोरून बौद्ध धर्माज्ञा पोहोचवण्याचं मोठं कार्य केलं. असेच सुमारे ३४ शिलालेख देशाच्या चारही भागांत सापडले आहेत. मौर्यकाळातल्या कलाकृती अभ्यासताना काही मोजकी शिल्पं आणि त्यातही काही अत्यंत महत्त्वपूर्ण असे स्तंभशीर्ष उपलब्ध आहेत.
सम्राट अशोक यांनी साधारणतः चाळीस फूट उंचीचे सुमारे ३० स्तंभ राजमार्गांवर, राज्याच्या सीमेवर आणि महत्त्वाच्या धार्मिक ठिकाणी उभारले. हे स्तंभ चुनारच्या खाणीतल्या पिवळ्या वालुकाश्मात आहेत. या स्तंभांपैकी तेरा स्तंभ आजही उपलब्ध आहेत.
त्यावरील एक किंवा अनेक प्राण्यांच्या शिल्पांनी बनवलेले स्तंभशीर्ष हे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जातात. सर्व स्तंभांवर अशोक यांच्या १४ आज्ञा कोरलेल्या आहेत. या स्तंभांसारखी झिलई मौर्यकाळापूर्वी आणि नंतर कोणत्याही शिल्पात आढळत नाही. यांपैकी लौरिया-नंदनगडचा सिंहस्तंभ बिहारच्या चंपारण जिल्ह्यात आज दोन हजार वर्षांनंतरही सुस्थितीत पाहायला मिळतो.
बिहारमधील रामपूर इथं सापडलेलं वृषभ स्तंभशीर्ष हे वालुकाश्म दगडात एकसंध घडवलेलं आहे. आखूड शिंगं, उभारलेले कान, मोठ्या आकाराचं वशिंड...असा हा धष्टपुष्ट वृषभ आहे. मात्र, या शिल्पात बैलाच्या उन्मादाचा लवलेशही आहे. उलट, हे वृषभशिल्प पाहताना सौम्यताच अनुभवाला येते. सर जॉन मार्शल यांनी तर ‘भारतात निर्माण झालेल्या प्राचीन शिल्पांमधलं सर्वोत्कृष्ट शिल्प’ अशी या शिल्पाची प्रशंसा केली आहे.
(लेखक हे चित्रकार आणि कलाभ्यासक आहेत.)
गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव
(विकीवरून साभार)
खालील माहिती 'भारतीय पुरालेखोंका अध्ययन' या डॉ. शिवस्वरूप सहाय यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून -
शिलालेख : बेसनगर गरुडध्वज अभिलेख
स्थान : बेसनगर (प्राचीन आकर) जिल्हा - भिलसा (विदिशा) , मध्यप्रदेश
भाषा : प्राकृत
लिपी : ब्राह्मी
काळ : राजा भागभद्राच्या शासनकाळाचे १४ वे वर्ष (~ इ.स.पू. २००)
विषय : यवन दूत हेलिओडोरसने तक्षशिलेहून विदिशेला यऊन केलेली गरूडध्वजाची स्थापना
संदर्भ : Archaeological Survey of India, Annual Report (1908-1909) पृष्ठ १२६,
भांडारकर जे.व्ही.आर. ए.एस. ,२३ , पृष्ठ १०४
मूळ पाठ
भाग १
१. [दे]वदेवस वा[सुदेव]स गरुडध्वजो अयं
२. कारितो इ[अ] हेलिओदोरेण भाग -
३. वतेन दियस पुत्रेण तख्खसिलाकेन
४. योन-दू़तेन [आ] गतेन महाराजस
५. अंतलिकितस उपन्ता सकासं रञो
६. कासी -पु[त्र]स [भा]गद्रस त्रातारस
७. वसेन च[तु]दसेन राजेन वधमानस (||)
भाग२
१. त्रिनि अमुत-पदानि [इअ] [सु] - अनुठितानि
२. नेयति [स्वगं] दम-चाग अप्रमाद (||)
संस्कृत भाषांतर -
भाग १.
देवदेवस्य वासुदेवस्य गरुड-ध्वज अयं कारितः इह हेलियोदोरेण भागवतेन दियस्य
पुत्रेण तक्षशिलाकेन यवन दूतेन आगतेन महाराज अंतलिकितस्य उपान्तात् सकाशं
राज्ञः काशीपुत्रस्य भागभद्रस्य त्रातु: वर्षेण चतुर्दशेन राज्येन
वर्धमानस्य |
भाग २.
त्रीणि अमृत पदानि इह सुअनुष्ठितानि नयन्ति स्वर्गं - दामः त्यागः अप्रमादः |
मराठी भाषांतर -
भाग १.
१. देवांची देवता वासुदेव याचा हा गरुडध्वज
२. स्थापित केला गेला हेलिओडॉरस द्वारा
३. दियस चा पुत्र (,) भागवत धर्मानुयायी (,)तक्षशिलेचा
४. यवन दूत याने येऊन(-) महाराज
५. अंतलिकितस (Antialkaidas) याच्या जवळचा राजा
५. काशीपुत्राच्या भागभद्राच्या तारक
६. वर्धमान याच्या राज्याच्या चौदाव्या वर्षी
भाग २.
१. ही तीन अमृतपदे सुअनुष्ठानाने
२. स्वर्गात घेऊन जातात - दम , त्याग आणि अप्रमाद.
साधे मराठी -
१. महाराज अंतलिकितस (अँटिअल्काईडस) याच्या दियसपुत्र हेलिओडोरस नावाच्या
भवगद्भक्त यवनदूताने, अंतलिकितसचा त्राता कासीपुत्र भगभद्र याच्या
राज्याच्या चौदाव्या वर्षी तक्षशिलेहून येऊन इथे हा देवांचा देव वासुदेव
याचा गरुडध्वज उभारला.
२. संयम, त्याग आणि निर्दोष वर्तन यांमुळे स्वर्ग प्राप्त होतो.
***
क्रमशः
Comments
ह्या धाग्यातुन नक्की काय घ्यावे?
नक्की काय अर्थ अभिप्रेत आहे? इ.स. २०० पुर्वी आपल्याकडे फॉरेनर यायचे? का आपला धर्म कायमच संयम, त्याग आणि निर्दोष वर्तन यांमुळे स्वर्ग प्राप्त होतो असे शिकवत आला आहे?
एकदा का नक्की ह्या लेखमालेचे स्वरुप कळले तर वाचताना सोपे जाईल म्हणुन विचारतोय हो विसुनाना :-) शीर्षकावरून फारसे कळले नाही.
पण हा लेख जर मराठी विकीवर अजुन टाकला नसल्यास जरुर टाकावा की ह्या विषयाच्या तसेच भावी अभ्यासकांना उपयोग होईल.
आयात
मला तर आता कृष्ण हा यवनांकडून आयात झालेला देव आहे असे वाटायला लागले आहे.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
यवन् कृष्ण
मागच्या आठवड्यात मी एक विलक्षण साम्य म्हणून लेख उपक्रमवर टाकला होता. इराणचा राजा Cyrus याच्या नावाचा उच्चार मी कौरुश असा दिला होता. हा उच्चार माझ्या वाचनाप्रमाणे 'कुरुश' या शब्दासारखा जास्त आहे असे मला वाटते. आधीच जन्मकथांच्यात साम्य आणि नावे सुद्धा 'कुरुश' आणि कृष्ण. मी कृष्णाला इराणचा राजा बनवू इच्छितो आहे असे कोणाला वाटू नये म्हणून शेवटी मी कुरुश हे नाव कौरुश असे केले होते. आता विसूनाना तर त्याला यवनच बनवू बघत आहेत. हा!हा!हा!
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
उद्देश
वरील लेखाचा उद्देश फारसा समजला नाही. लेखमालेला सुरुवात करताना प्रस्तावना असेल तर वाचकांना लेखाचा हेतू ध्यानात येईल.
परंतु, या लेखाने बरीच नवी माहिती मिळाली.
http://mr.upakram.org/node/2838
गरुडध्वजाचे ऐतिहासिक महत्त्व -
धर्मेतिहासाच्या दृष्टीने हा स्तंभ काही महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकतो.
- या स्तंभावर गरुड अंकित आहे. गरुड हे विष्णूचे वाहन मानलेले असल्याने त्याकाळी (इ.स.पू.२०० ते १५०) वैष्णव धर्माला ऊर्जितवस्था प्राप्त झालेली होती हे स्पष्ट होते. गरुड हा विष्णूचे प्रतिक म्हणून घेतलेला आहे.
- या स्तंभावरील लेखाच्या पहिल्याच पंक्तीत 'गरुडध्वज अयं कारिते' असे म्हटलेले असल्याने हा स्तंभ वैष्णव धर्माच्या विशेष प्रयोजनानेच स्थापित केलेला आहे हे स्पष्ट होते.
- या लेखात वैष्णवांचे आराध्य दैवत वासुदेव याचा नावाने उल्लेख आहे. पाणिनी, पातंजली यांनी वासुदेव या नावाचा देव असल्याचे उल्लेख केले आहेत.मेगास्थिनस (इ.स.पू. ३५०-२९०) यानेही मथुरेला शौरसेनी लोकांच्या 'वासुदेवकृष्ण' (हेरिक्लीज) उपासनेचा उल्लेख केलेला आहे.
- वासुदेवाला 'देवदेवस' म्हणजे देवांचा देव / प्रमुख देव असे संबोधले आहे. म्हणजे येथे वैष्णव देवतेला अधिक महत्त्व दिले गेले आहे.
- कृष्णाला 'वासुदेव' या नावाने संबोधून त्याच्या बाळलीलांपेक्षा मोठेपणातील प्रगल्भ राज्यकर्त्या भूमिकेवर जास्त भर दिलेला आहे.
- विदिशा हे महत्त्वाचे वैष्णव केंद्र होते असे स्तंभावरील 'इयं' (इथे) या शब्दाने दिसते.
- हेलिओडॉरसला 'भागवत' म्हणजे (कृष्ण) भगवानाचा भक्त असे संबोधले आहे. एका यवन राजाचा यवन दूत वैष्णव भागवत धर्माचा अनुयायी होता असे दिसते.याचा अर्थ परदेशीय लोकांमध्येही वैष्णव धर्माचा प्रसार झाला होता.
- राजा अंतलिकित (जो ऍन्टीअल्काईडस असावा असे मानले जाते) हा तक्षशिलेत राज्य करत होता. त्याच्या राज्यातील त्याचा यवन दूत ज्याअर्थी हा वैष्णव धर्मस्तंभ विदिशेला येऊन स्थापन करतो त्याअर्थी
- अंतलिकिताचाही वैष्णव धर्माला पाठिंबा नपेक्षा संमती असावी. मथुरा आणि आसपासचा प्रदेश यांबरोबरच उत्तर पश्चिमेच्या यवन राज्यांतही वैष्णव धर्माचा प्रसार झालेला असावा. परंतु उल्लेखनीय गोष्ट अशी की या यवनी राज्याच्या भागात वैष्णव धर्माची महती दर्शवणारा एकही पुरावा सापडत नाही.
- या लेखाच्या दुसर्या भागात स्वर्गात जाण्यासाठी ज्या तीन मार्गांचा उल्लेख आहे ते महाभारत (दमस्त्यागोऽ प्रमादश्च एतेष्वमृतमहितम् - ५/४३/२२) आणि भग्वदगीतेतून (१६/१-३) घेतलेले आहेत. याचा अर्थ तोवर या ग्रंथांचे प्रमाणत्व प्रस्थापित होऊन यवनांपर्यंतही पोचलेले होते.
वैदिक देवता विष्णू , वासुदेवकृष्णाचे उन्नयन आणि वैष्णव धर्माचा विकास
या स्तंभावरील लेखाच्या अनुषंगाने आपण वैष्णव धर्म, त्यातील भगवान श्रीकृष्णाचे स्थान आणि या धर्माचा सार्वत्रिक विकास यांबद्दल विचार करू शकतो.
दैवतशास्त्राचे एक महत्त्वाचे भाष्यकार श्री. रा.चिं.ढेरे यांनी अनेक
स्थानिक वीरपुरुषांचे उन्नयन कसे झाले आहे आणि त्यांना वेदातील उल्लेखांचे
वेष्टन चढवून त्यांचे हिंदू धर्मात महत्त्वाची देवता म्हणून प्रस्थापन कसे
झाले आहे हे सप्रमाण दाखवलेच आहे.
या विषयावर अनेक संशोधकांनी आपापली मते मांडली आहेत. त्यांच्यात तात्त्विक
मतभेद दिसले तरी स्थानिक महत्त्वाच्या व्यक्ती आणि प्रथा यांचे हिंदू
धर्मात सामिलीकरण झालेले आहे आणि ढेरे यांच्या भाषेत त्या देवतेचा संस्कृत
'पावित्र्यव्यूह' नंतर रचला गेला आहे.
मल्लारी/खंडोबा, बिरोबा, विट्ठल, तिरुमलै श्रीनिवास, अय्यप्पा स्वामी
स्कंद, ज्येष्ठा लक्ष्मी या अर्वाचिन देवतांबरोबरच गणपती सारख्या प्राचिन
देवतेचेही लोकदेवता स्वरूपापासून वैदिक देवता/अवतार असे उन्नयन झालेले आहे
हे आपण जाणतोच.
श्रीकृष्णही याला अपवाद नाही.
प्रचलित विद्वत्विचारानुसार वैष्णव धर्माची उत्पत्ती नारायण नामक
'अऋग्वेदिक' देवतेपासून झाली असावी. या देवतेला यजुर्वेदात वैदिक
देवतांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळाले. यालाच आदिपुरुष ही उपाधी लाभली. या
नारायणाच्या संप्रदायाला भागवत धर्म असे नाव मिळाले.
या भागवत देवतेप्रित्यर्थ पंचरात्र सत्र केले जात असे ज्यातून पंचरात्र संप्रदाय निर्माण झाला.
ऋग्वेदात उल्लेख असणारा विष्णू हा इंद्र या सर्वात महत्त्वाच्या देवतेचा सहायक देव होता. त्याचे स्थान इंद्रापेक्षा कितीतरी खाली होते, तो या भागवत धर्मात समाविष्ट होऊन नारायणाशी तादात्म्य पावला. नारायण भगवान विष्णूच्या संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि वसुदेव या चार प्रकट रूपांपैकी वसुदेव या रूपाचा विकास महत्त्वाचा आहे. इंद्राच्या प्रमुख सहायकांना 'वसु' असे म्हटले जाते. 'वसु' हे नाव वस्तीचे द्योतक आहे. वस्ती करून राहाणार्यांचा देव तो वसुदेव असे म्हणता येते.
वसुदेव हा यदु, अंधक आणि वृष्णी
या गोपालक कुळांचा पूर्वापार देव होता. ही गोपालक कुले राजसत्ताधारक होती.
याच गोपालक कुलांच्या राज्यातील महत्वाची राजघराण्यात जन्मलेली (राजा
शूरसेनाचा पुत्र) आणि नंतर मथुरेचा राजा झालेली व्यक्ती म्हणजे 'वसुदेव' -
ज्याचे नाव या देवतेच्याच नावावरून दिले गेले.
त्यातूनच वसुदेवाचा पुत्र वासुदेवकृष्ण याचे उत्थान होऊन तोही या गोपालक
कुलांमध्ये पूजनीय बनला. तसेच पाणिनीच्या अष्टाध्यायीतील एका सूत्रात
'ऋष्यन्धक वृष्णि कुरुम्यश्र' (४/४/९८) असा उल्लेख आहे. पातंजलीने त्याचे
विवरण देताना अंधक आणि वृष्णी वासुदेवाची पूजा करत असत असे म्हटले आहे.
याचाच अर्थ असा की इ.स.पू. ४५० मध्ये 'कृष्णवासुदेव' याची प्रस्थापना यमुना
आणि (लुप्त?) सरस्वती यांच्या आसपासच्या राज्यांमध्ये प्रमुख दैवत म्हणून
झालेली होती. परंतु याचाच एक वेगळा अर्थ असाही निघतो की हा भूभाग सोडला तर
वासुदेव कृष्ण (पाणिनी रहात असलेल्या) गांधारसारख्या नैऋत्य राज्यांमध्ये
झालेला नसावा. अन्यथा पाणिनीने वासुदेवाचा 'वेगळ्या राज्यातील' लोकांचा देव
असा उल्लेख केला बनसता. इ.स.पू. तिसर्या शतकात या दैवताची स्थिती काय
होती ते कळत नाही. कारण त्याबद्दल पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु यमुनेच्या
काठावरील मथुरा आणि कृष्णपुर (?) येथे वसणार्या शौरसेनी लोकांच्या
देवतेचे मेगास्थेनिसने (इ.स.पू. ३५० ते २९०) केलेले वर्णन 'हेराक्लीज' असे
आहे. याचे मूर्तीस्वरूप हातात
'गो-यष्टी धारण केलेला बाळकृष्ण' असे भासते. यावरून असा निष्कर्ष काढता
येतो की या नंतरच्या शतकातही कृष्णाची पूजा अतित्वात राहिली असावी.
बेसनगर गरुडध्वज लेख हा त्यानंतरचा (इ.स. पू. २००) पुरावा आहे. हा
पुरावा असे दर्शवतो की भागवत-वैष्णव धर्म भारताच्या आणखी मोठ्या भागात
पसरला होता. आता तो मध्यभारतातील विदिशेपासून वायव्येच्या तक्षशिलेपर्यंत
पसरला होता. परदेशांतून आलेल्या यवनांवरही या धर्माचा प्रभाव पडलेला
होता.तोवर महाभारत, भग्वद्गीता या ग्रंथांचा जनांमध्ये प्रसार होऊन त्यांना
जनमान्यता मिळालेली होती. महाभारतातील वचने स्तंभांवर कोरली जाण्याइतपत
महत्त्वाची ठरलेली होती. यापूर्वी दोनशे वर्षे पाणिनीच्या काळी
कृष्णाबरोबरच अर्जुन हाही दैवतीकरणाच्या मार्गावर होता. या दोहोंचीही पूजा
या (कृष्ण-अर्जुन) संप्रदायात होत असे. परंतु नंतरच्या काळात अर्जुन देव
बनून राहिला नाही.
या गरुडध्वजाने हेही सिद्ध होते की या काळापर्यंत नारायण - विष्णू - कृष्ण
यांची ऐक्यप्रक्रिया पूर्ण झालेली होती आणि वासुदेव हाच विष्णू ही
वैष्णवांची भूमिका सिद्ध झालेली होती. त्यामुळे अपरिहार्यपणे अर्जुनाचे
देवत्व गळून पदले.
असे असले तरी इ.स. पू. १५० पर्यंत भारताच्या इतर नैऋत्य, पूर्व आणि दक्षिण भागात वैष्णव धर्म अस्तित्वात होता असे मानायला जागा नाही. याचे एक कारण असे असावे की हा गरुडध्वज असलेली विदिशा ही शुंग हिंदू घराण्यातील भागभद्राकडे होती. पूर्व भागात बौद्ध आणि जैन धर्मानुयायी राजांच्या राजवटी अजूनही अस्तित्वात होत्या. तर नैऋत्य-दक्षिणेला परकीय क्षत्रप राज्ये होती. नहपान या क्षत्रपाचे हिंदूकरण सुरू झालेले असले तरी पूर्ण झालेले नव्हते. अंदाजे ५० वर्षांनंतर दक्षिणेला सातवाहन (सातकर्णी ) यांची सत्ता स्थिरावली तेव्हापर्यंत ते हिंदू असूनही नारायणाची संकर्षण-वासुदेव ही रूपे कृष्णाशी एकरूप समजत नव्हते असे दिसते.
वैष्णव धर्मियांनी हिंदू धर्माच्या राजरक्षणाचे दक्षिण-पूर्वेकडील पुनरुत्थान झाल्यावर हळूहळू स्थानिक लोकांचे महत्त्वाचे दैवत =विष्णू(=कृष्ण /विष्णूचे अन्य अवतार) या सूत्रानुसार पुराणांत त्यांची वैदिकता प्रस्थापित करून विष्णू हे दैवत अधिकाधिक लोखाभिमुख केले आणि वैष्णव धर्माची पताका भारतातच नव्हे तर कंबोडियापर्यंत फडकवली.
त्याबद्दल जमले तर नंतर कधीतरी...
Comments
दुरुस्ती
परंतु याचाच एक वेगळा अर्थ असाही निघतो की हा भूभाग सोडला तर
वासुदेव कृष्ण (पाणिनी रहात असलेल्या) गांधारसारख्या नैऋत्य राज्यांमध्ये
झालेला नसावा.
हे वाक्य -परंतु याचाच एक वेगळा अर्थ असाही निघतो की हा भूभाग सोडला तर वासुदेव कृष्ण याचा एक देव म्हणून प्रसार (पाणिनी रहात असलेल्या) गांधारसारख्या नैऋत्य राज्यांमध्ये झालेला नसावा. - असे वाचावे.
क्षमस्व!
या लेखाचा पहिला भाग येथे वाचावा -
गरुडध्वज शीलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-१
स्तंभ
विसूनाना
आपण अतिशय महत्वाची माहिती या लेखात देत आहात असे दिसते. पण ती सांगण्याची
पद्धत थोडी सोपी करू शकाल का? एकदम संदर्भ लागत नाही व गोंधळ होतो आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
पास
दोन्ही धागे प्रियाली यांच्याकडे पास.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
हे बरे नाही
दोन्ही धागे प्रियाली यांच्याकडे पास.
माझा नेटवावर सप्ताहाखेरीस मंदावलेला असतो त्यामुळे हे पास केल्याची जबाबदारी टाळते आहे. ;-)
असो पण आताच वाचायला घेतले धागे. विसुनानांनी माहितीचा खजिना समोर ठेवला आहे. सविस्तर प्रतिसाद नंतर.
लेख समजवून देण्या/घेण्याचा एक फुटकळ प्रयत्न
मौर्य घराण्याने अशोकाच्या काळात बौद्ध धर्म स्वीकारल्यावर कालांतराने मौर्य घराण्याची राजसत्ता खिळखिळीत होऊ लागली. अशातच बृहद्रथ या शेवटच्या मौर्यराजाची सत्ता उलथवून पुश्यमित्र शुंगाने आपली सत्ता प्रस्थापित केली. शुंग सत्ताकाळात भारतातून हळूहळू बौद्ध धर्माचे उच्चाटन होत गेले आणि हिंदू (वैष्णव) धर्माची पुनर्स्थापना झाली. बौद्ध धर्म गांधार, बॅक्ट्रिया वगैरे प्रांतांपुरता सिमित झाला.
शुंग घराण्यातील एक राजा भागभद्र (यालाच इतरत्र भद्रक असेही म्हटले जाते) याच्या काळात शुंगांची मूळ राजधानी पाटलीपुत्र असली तरी विदिशेतून कारभाराची सूत्रे हलवणे सुरु झाले. भागभद्राचा काळ इ.स.पूर्व ११० मानला जातो. याच्या राज्यकाळात हेलिऑडॉरसचा खांब रोवला गेला. त्याची माहिती पुढे येईलच.
भागभद्राच्या काळातच तक्षशिलेवर अंतलिकित या इंडो-ग्रीक राजाचे राज्य होते. गांधारातील हे राज्य बौद्धधर्मीय होते. या राजाविषयी फारशी माहिती नसली तरी याच्या राजदूताने शुंग राजासाठी तयार केलेला स्तंभ पाहता दोन्ही देशांत सौहार्दाचे संबंध होते असे मानण्यास जागा आहे. हेलिऑडॉरस याने स्थापना केलेल्या या स्तंभावर पुढील मजकूर आढळतो.
महाराज अंतलिकित यांचा राजदूत दियसपुत्र हेलिओडोरस नावाच्या भवगद्भक्ताने, काशी-राजकन्येचा पुत्र, त्राता भगभद्र याच्या राज्याच्या चौदाव्या वर्षी इथे हा देवांचा देव वासुदेव याचा गरुडध्वज उभारला. (संदर्भः हेलिऑडॉरस पिलर)
या लेखावरून पुढील गोष्टी लक्षात येतातः
१. गरुडध्वजः या स्तंभावर गरुड अंकित आहे. गरुडाचा उल्लेख महाभारतात येतो. विनतेच्या पोटी जन्म घेणारा गरुड हे विष्णूचे वाहन कसा झाला त्याची कथा आदिपर्वात आहे. त्यानंतर यादवांच्या/ कृष्णाच्या ध्वजावर गरुडचिन्ह असल्याचा उल्लेखही येतो. कृष्ण आणि गरुडाचा संबंध असा लागतो. भगभद्राच्या काळात (इ.स.पू.२०० ते १५०) वैष्णव धर्माला ऊर्जितवस्था प्राप्त झालेली होती हे या ध्वजावरून स्पष्ट होते. या स्तंभावरील लेखाच्या पहिल्याच पंक्तीत 'गरुडध्वज अयं कारिते' असे म्हटलेले असल्याने हा स्तंभ वैष्णव धर्माच्या विशेष प्रयोजनानेच स्थापित केलेला आहे हे स्पष्ट होते.
२. वासुदेवः या लेखात वैष्णवांचे आराध्य दैवत वासुदेव याच्या नावाचा उल्लेख आहे. वासुदेव हे कृष्णाचे नाव (वसुदेवपुत्र) हे सर्वश्रुत आहेच. अष्टवसुंची कथा महाभारतात शंतनु आणि गंगेचे पुत्र म्हणून येते. नववा वसु भीष्म. वसुंना इंद्राचे सहाय्यक मानले जाते. (विसुनानांनी म्हटले आहे की वसुदेव हा यदु, अंधक आणि वृष्णी या गोपालक कुळांचा पूर्वापार देव होता. त्याबद्दल मला विशेष माहिती नसल्याने येथे उहापोह करत नाही.) हा यदु, अंधक आणि वृष्णी या गोपालक कुळांचा पूर्वापार देव होता. पुढे वसुदेवपुत्र वासुदेव (कृष्ण) हा या कुलांचा देव झाला असावा. (गोवर्धनाच्या गोष्टीतूनही इंद्राचे प्रस्थ कमी होऊन वैष्णव धर्म वाढीला लागल्याचे सूतोवाच असावे.)या स्तंभावर वासुदेवाला देवांचा देव मानून सर्वोच्चपद बहाल केलेले आहे. विदिशा ही हिंदू राजांची राजधानी असल्याने ते वैष्णव केंद्र होते असे स्तंहावरील 'इथे' या शब्दाच्या उल्लेखाने दिसून येते. हेलिओडॉरसला 'भागवत' म्हणजे (कृष्ण) भगवानाचा भक्त असे संबोधले आहे. एका यवन राजाचा यवन दूत वैष्णव भागवत धर्माचा अनुयायी होता असे दिसते.याचा अर्थ गांधारात वैष्णव धर्माचा प्रसार झाला होता असे म्हणण्यास जागा आहे. गांधारातील बौद्ध राजा अंतलिकितानेही वैष्णव धर्माला मान्यता दिली असावी असे वाटते. भागवत धर्माच्या दोन शाखा होत्या असे कळते. यापैकी एक शाखा बाळकृष्णाच्या लीलांना मानणारी तर दुसरी शाखा गोपाळ याला मानणारी. स्तंभावर कृष्णाला 'वासुदेव' या नावाने संबोधून त्याच्या बाळलीलांपेक्षा मोठेपणातील प्रगल्भ राज्यकर्त्या भूमिकेवर जास्त भर दिलेला आहे.
परंतु उल्लेखनीय गोष्ट अशी की या यवनी राज्याच्या भागात वैष्णव धर्माची महती दर्शवणारा एकही पुरावा सापडत नाही.
चंद्रगुप्ताच्या दरबारातील मेगॅस्थेनिसने इंडिका या आपल्या ग्रंथात भारतीय लोक, जमाती आणि राज्यांबद्दल विवेचन केलेले आहे. त्यात त्याने शौरसेनी या हरे-कृष्णाला पुजणार्या जमातीचा उल्लेख केला आहे. मेगॅस्थेनिस जरी याला हेरॅकेलिज म्हणत असला तरी हर्क्युलिसशी कृष्णाची सांगड घालून अलेक्झांडरला कृष्णाचा वंशज सांगण्याचे प्रयत्न पूर्वीही झालेले आहेत.
३. लेखाचा उर्वरित भाग : या लेखाच्या दुसर्या भागात स्वर्गात जाण्यासाठी ज्या तीन मार्गांचा उल्लेख आहे ते महाभारत (दमस्त्यागोऽ
प्रमादश्च एतेष्वमृतमहितम् - ५/४३/२२) आणि भग्वदगीतेतून (१६/१-३) घेतलेले
आहेत. याचा अर्थ तोवर या ग्रंथांचे प्रमाणत्व प्रस्थापित होऊन
यवनांपर्यंतही पोचलेले होते.
----------------
काही महत्त्वाची वाक्ये मला या लेखात मला जाणवली - एकंदरीत लेख खूप आवडला. नवी माहिती मिळाली.
१. यवनी राज्याच्या भागात वैष्णव धर्माची महती दर्शवणारा एकही पुरावा सापडत नाही.
२. महाभारताचा प्रसार निश्चितच या काळाच्या पूर्वी झाला परंतु मेगॅस्थेनिसच्या काळातही वैष्णव धर्म अस्तित्वात होता.
---------------
लेखात काही गोष्टी अतिशय त्रोटक स्वरूपात येतात. पाणिनी आणि पतंजली यांनी वासुदेव या नावाचा देव असल्याचे उल्लेख केले आहेत ते नेमके कोठे/ कसे आणि कोणत्या संदर्भात ते कळत नाही. मेगॅस्थेनिसने हे उल्लेख इंडिकात केलेले आहेत. विकीनुसार पाणिनी इ.स.पूर्व ४०० म्हणजे सदर राज्यांच्या आधी सुमारे २००-२५० वर्षे तर पतंजली अदमासे या राजांच्या राज्यकाळात आढळतो. पाणिनीने भागवत् धर्माचा किंवा कृष्णाला मानणार्या धर्माचा (का कल्टचा?) उल्लेख केला असल्यास आणि मेगॅस्थेनिसनेही तसाच उल्लेख केला असल्यास आणि या लेखात कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही उल्लेख असल्यास वैष्णव धर्म इ.स.पूर्व ४०० वगैरे आधीच रूजला असल्याचे ध्यानात येते. महाभारताच्या रचनेचा काळ शोधण्यासाठी हे संदर्भ महत्त्वाचे वाटले.
अंदाजे ५० वर्षांनंतर दक्षिणेला सातवाहन (सातकर्णी ) यांची सत्ता स्थिरावली तेव्हापर्यंत ते हिंदू असूनही नारायणाची संकर्षण-वासुदेव ही रूपे कृष्णाशी एकरूप समजत नव्हते असे दिसते.
वरील वाक्य देखील त्रोटक आहे. अधिक माहिती असल्यास कृपया पुरवावी.
आता समजले
प्रियालीचा प्रतिसाद वाचल्यानंतर विसूनानांचा लेख नीट समजला. फारच रोचक माहिती आहे. धन्यवाद विसूनाना व प्रियाली
चन्द्रशेखर
चांगली माहिती
या शिलालेखाची ओळख/अनुवाद करून दिल्याबद्दल धन्यवाद.
स्वतःहून हा शिलालेख फक्त एका घटनेवर आधारित आहे. मात्र त्यामुळे निघणारा अर्थ बर्यापैकी व्यापक आहे. विश्लेषण आवडले.
अर्थातच काही प्रश्न उभे राहतात.
वैदिक काळी वासुदेव-कृष्ण हे लोकदेवत आणि विष्णू (वेदातील एक दुय्यम देव.) यांचे एकत्रिकरण होणे हे समजले. पण राम हा त्याभागातील एक तेवढाच लोकप्रीय देव (परत वैष्णव) त्याची सांगड कधी होते?
कृष्ण कथेत कालयवन येतो. याची काही सांगड निघते का? का हा कालयवन प्रक्षिप्त भाग आहे?
'वासुदेव' हे पूर्वापार असलेले महत्वाचे नाव असे इरावती कर्वे (?) यांचे मत होते. 'पौंड्र वासुदेवाचा' कृष्णाने वध केला कारण तो वासुदेवासारखा वावरत असे. यावरून हे मत होते. याचा अर्थ वासुदेव हा सर्वात जुना लोकदेव - कृष्ण (ऐतिहासिक पात्र) त्यास जोडला गेला आणि त्यात विष्णू जोडला गेला.
एखाद्या शिलालेखामुळे काही माहिती मिळते पण आज अस्तित्वात (सापडले गेले नसणे, नष्ट होणे इत्यादी) शिलालेख नाहीत (काही भागात) म्हणून तिकडे हा पंथ नव्हता हे म्हणणे धाडसाचे ठरत नाही का?
प्रमोद
धन्यवाद
अत्यंत त्रोटकपणे लिहिलेल्या या लेखाचे वाचन करणार्या सर्व वाचकांचे आभार.
प्रियाली यांना लेखाचे 'वाचनीय' सुलभीकरण केल्याबद्दल विशेष धन्यवाद.
पाणिनी आणि पतंजली यांनी वासुदेव या नावाचा देव असल्याचे उल्लेख केले आहेत ते नेमके कोठे/ कसे आणि कोणत्या संदर्भात ते कळत नाही.
-याबद्दल लवकरच माहिती देतो.
महाभारताच्या रचनेचा काळ शोधण्यासाठी हे संदर्भ महत्त्वाचे वाटले.
-एकंदरीत महाभारताच्या रचनेचा कालच नव्हे तर 'हे युद्ध कधी झाले असावे?' याबद्दल काही भाकिते संशोधकांना महत्त्वाचे आहेत.
(एखाद्या वीराचे (वैष्णव/शैव) मूळ प्रवाहातील दैवतीकरण होण्याची आणि त्याची
देव्हार्यात पूजा होऊ लागण्याची प्रक्रिया पाहिल्यास हा काळ कमीतकमी
१०००-१५०० वर्षे मानण्यास हरकत नाही. उदा. रामानुजांनी (इ.स्.~११००)
तिरुमलै वेंकटेश हा 'शिव' किंवा 'मणि(?) भद्र' नसून विष्णूच आहे हे सिद्ध
करेपर्यंत त्याची सामान्य जनात एक देव म्हणून मान्यता झालेली होती.
इ.स.~११०० मध्ये तो वैष्णवांना अधिकृतरित्या मिळाला. याचा अर्थ त्यापूर्वी
कमीत कमी ५०० वर्षे तिरुमलै वर एक सामान्य जनांचे नांदते दैवत होते.
लोकनायक -> महान राजा -> देव -> विष्णू/शिवाचा अवतार हा प्रवास
व्हायला किमान २००० वर्षे लागत असावीत. हेच/असेच गणित विट्ठलाबाबत मांडता
येते. महानुभाव पंथात (इ.स. १२६७) विट्ठलाचा श्रीकृष्णाशी संबंध नाकारलेला
आहे. पण ज्ञानेश्वरांची (~इ.स. १२८५)विठाई-कृष्णाई -कान्हाई तीच आहे.
त्यावेळी विट्ठल हा दैवत म्हणून प्रस्थापित झालेला असला तरी विष्णू म्हणून
त्याची मान्यता संदेहास्पद होती. आजच्या लोकांसाठी विट्ठल नि:संदेहपणे
कृष्ण/विष्णू आहे.
याचा अर्थ कृष्ण राजा ते पावित्र्यव्यूह (महाभारत) हा काल १००० वर्षे तर
पावित्र्यव्यूह ते विष्णू हा काल आणखी १००० वर्षे मानता येईल. अर्थात्
त्याचवेळी वैष्णवधर्म प्रस्थापित होत असल्याने हा काल थोडा लांबला असण्यची
शक्यता आहे. इ.स. पूर्व १५० -२००० (-~२००) वर्षे = ~इ.स.पू. २३५० हा
महाभारत घडले असण्याचा काल असू शकतो.)
अंदाजे ५० वर्षांनंतर दक्षिणेला सातवाहन (सातकर्णी ) यांची सत्ता स्थिरावली तेव्हापर्यंत ते हिंदू असूनही नारायणाची संकर्षण-वासुदेव ही रूपे कृष्णाशी एकरूप समजत नव्हते असे दिसते.वरील वाक्य देखील त्रोटक आहे. अधिक माहिती असल्यास कृपया पुरवावी.
-अशी माहिती आहे. नाणेघाटातील (प्रथम?) सातकर्णीच्या बायकोने केलेल्या यज्ञात भित्तीपट कोरलेला आहे. संकर्षण, वासुदेव ही नावे वेगवेगळी आहेत पण श्रीकृष्णाचा उल्लेख नाही. तसेच संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि वासुदेव ही कृष्णपूर्व विष्णूची रूपे आहेत. कृष्णानंतर विष्णूचे 'वासुदेव' हेच रूप जास्तीत जास्त वापरले जाते. पुढेपुढे तर वासुदेवही मागे पडून केवळ कृष्णच उरलेला आहे.) याचा अर्थ इ.स्.पू. १०० पर्यंत कृष्णाला दक्षिणेत विष्णूरूप मान्यता नव्हती.
प्रमोद सहस्रबुद्धे -
पण राम हा त्याभागातील एक तेवढाच लोकप्रीय देव (परत वैष्णव) त्याची सांगड कधी होते?
-उत्तम प्रश्न. :) पण माझ्याकडे सध्यातरी त्याचे उत्तर नाही. :(
'वासुदेव' हे पूर्वापार असलेले महत्वाचे नाव असे इरावती कर्वे (?) यांचे मत होते. 'पौंड्र वासुदेवाचा' कृष्णाने वध केला कारण तो वासुदेवासारखा वावरत असे. यावरून हे मत होते. याचा अर्थ वासुदेव हा सर्वात जुना लोकदेव - कृष्ण (ऐतिहासिक पात्र) त्यास जोडला गेला आणि त्यात विष्णू जोडला गेला.
-सहमत आहे. या मताला वरील स्तंभलेखाने भौतिक पुरावा मिळतो.
पटले नाही
विसूनाना लेखात म्हणतात की
अंतलिकिताचाही वैष्णव धर्माला पाठिंबा
नपेक्षा संमती असावी. मथुरा आणि आसपासचा प्रदेश यांबरोबरच उत्तर
पश्चिमेच्या यवन राज्यांतही वैष्णव धर्माचा प्रसार झालेला असावा.
हा निष्कर्ष विसूनानांनी कसा काढला ते समजत नाही. अमेरिकेत अनेक ठिकाणी जैन
किंवा हिंदू मंदिरे आहेत. याचा अर्थ अमेरिकेचा हिंदू किंवा जैन धर्माला
पाठिंबा आहे असा होत नाही. याचा अर्थ, अंतलिकिताच्या राज्यात वैष्णव धर्मिय
कोठे ना कोठे होते व राजाने त्यांना आपल्या धर्माप्रमाणे एक स्तंभ
उभारण्यास परवानगी दिली एवढाच काढणे शक्य होईल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
तसा निष्कर्ष काढण्याला वाव आहे
ही वाक्ये पहा -
7.हेलिओडॉरसला 'भागवत' म्हणजे (कृष्ण) भगवानाचा भक्त असे संबोधले आहे. एका यवन राजाचा ('अंतलिकितस' चा दूत) यवन दूत वैष्णव भागवत धर्माचा अनुयायी होता असे दिसते.
तसेच प्रियाली यांच्या प्रतिसादातली वाक्ये (जी मलाही अभिप्रेत आहेत.)-
बृहद्रथ या शेवटच्या मौर्यराजाची सत्ता उलथवून पुश्यमित्र शुंगाने आपली सत्ता प्रस्थापित केली. शुंग सत्ताकाळात भारतातून हळूहळू बौद्ध धर्माचे उच्चाटन होत गेले आणि हिंदू (वैष्णव) धर्माची पुनर्स्थापना झाली. बौद्ध धर्म गांधार, बॅक्ट्रिया वगैरे प्रांतांपुरता सिमित झाला.
महाराज अंतलिकित यांचा राजदूत दियसपुत्र हेलिओडोरस नावाच्या भवगद्भक्ताने, काशी-राजकन्येचा पुत्र, त्राता भगभद्र याच्या राज्याच्या चौदाव्या वर्षी इथे हा देवांचा देव वासुदेव याचा गरुडध्वज उभारला.
स्पष्टीकरणार्थ -
मौर्य घराण्यात चंद्रगुप्त, अशोक इ. महान राजे होऊन गेले. अशोकाने बौद्ध
धर्म स्विकारल्याचे सर्वविदित आहे. परंतु त्यानंतर गादीवर आलेले मौर्य राजे
कधी-कधी जैनधर्मियही होते. त्या घराण्यातील शेवटच्या चार -पाच भ्रष्ट
राजांच्या काळात मौर्य साम्राज्याची अनेक शकले झालेली होती. तसेच यवन
क्षत्रपांनी त्याचे लचके तोडलेले होते. अशा अनागोंदीच्या काळात पुष्यमित्र
शुंग (या हिन्दू ब्राह्मण) या सेनापतीने पाटलीपुत्रात उठाव करून मौर्य
घराण्याकडून सत्ता हिसकावून घेतली. त्यानंतर पाटलीपुत्रावर पुनः हिंदू
धर्माची सत्ता आली. काशीपुत्र भगभद्र हा शुंग घराण्यातील राजा
मध्यभारतातील विदिशा येथून राज्य करत असावा. (किंवा विदिशाच्या भूभागावर
त्याचे राज्य होते.) या भगभद्र राजाचा उल्लेख स्तंभावरील लेखात तक्षशीलेचा
यवन (बौद्ध?) राजा अंतलिकित याचा 'त्राता' (त्रातारः) आणि जवळचा मित्र
(उपान्तात् सकाशं ) असा झालेला आहे. कदाचित कोणत्यातरी युद्धात अंतलिकिताला
साह्य/उपकार करून त्याने ही मैत्री संपादलेली असावी.
अशा परिस्थितीत अंतलिकिताला शुंग भगभद्राचा धर्म - जो हिंदू वैष्णव होता -
त्याला मान्यता/संमती द्यावी लागली असावी. नाहीतर (त्याच्या यवन दूत)
हेलिओडोरसने त्याच्या नावाचा उल्लेख करून हा वैष्णव धर्माची महती दर्शवणारा
स्तंभ उभारला नसता आणि स्वतःला भगवद्भक्त (भागवत) म्हणवले नसते.
शिलालेखावरील वाक्य
सम्राट अशोकाच्या सर्व शिलालेखांच्यावर देवाना प्रिय असलेला(येथे याचा अर्थ बुद्धाला प्रिय असलेला असा घ्यायचा का ते मला ठाऊक नाही) असा उल्लेख अशोकाबद्दल आहे म्हणजे तो काही प्रत्यक्षात देवाना प्रिय नव्हता किंवा बुद्ध आणि अशोक यांच्या कालातील अंतर बघता बुद्धालाही प्रिय असणे शक्य नाही. त्यामुळे एवढेच म्हणता ये ईल की हे एक संबोधन असावे. त्याचप्रमाणे हेलिओडॉरसला 'भागवत' म्हणजे (कृष्ण) भगवानाचा भक्त असे संबोधले आहे.याचा अर्थ तो तसा होता असे म्हणणे कितपत योग्य होईल? ते बहुदा संबोधन असावे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
ते केवळ विशेषण असते तर -
ते केवळ विशेषण असते तर त्याने आपल्या नावे हा देवांचा देव वासुदेव याचा गरुडध्वज इथे
का उभा केला असता? (इतर पुरावे - जसे जवळपास सापडलेल्या मंदिराचे
भग्नावशेष - यावरून विदिशा हे भागवत धर्माचे महत्त्वाचे स्थान होते.)
'देवानां प्रियः' असे लिहिलेले लेख हे कोणत्याही धर्माची गुढी नाहीत. पण
गरुडध्वज आणि त्याच्यावरील वासुदेवाचा उल्लेख हा वैष्णव धर्माबद्दलच आहे.
तरी असेही म्हणतो की हे सर्व पुरातत्त्वीय पुराव्यावरून केलेले तर्क आहेत. उद्या हेलिओडोरसचा किंवा अंतलिकिताचा इतरत्र 'भागवत्धर्मद्वेष्टा' असा उल्लेख आढळला तर त्या पुराव्यानुसार काही वेगळा तर्क करता येईल.
देवानां प्रिय
तो काही प्रत्यक्षात देवाना प्रिय नव्हता किंवा बुद्ध आणि अशोक यांच्या कालातील अंतर बघता बुद्धालाही प्रिय असणे शक्य नाही.
राजा हा ईश्वराचाच अंश आहे या समजूतीतून राजाला विशेषणे दिलेली दिसतात. लोकांचा ग्रह वरील असल्यास राजा देवांना प्रिय आहे हे संबोधन सत्य आहे.
फरक लक्षात घ्यावा
पाठिंबा म्हणण्यापेक्षा इतर धर्मांना संरक्षण होते असेही म्हणता
येईल. अमेरिकेबाबतही असेच म्हणता येईल. सौदीमध्ये खुलेआम मंदिरे किंवा
आरत्या म्हणता येत नसतील कदाचित परंतु सहिष्णु राज्यांत/ देशांत इतर
धर्मांना संरक्षण असते तसेच येथेही म्हणता येईल. मौर्यांच्या राज्यात बौद्ध
धर्म स्वीकारल्यावरही जैन आणि हिंदू धर्माला संरक्षण होते. (प्रजेने
बौद्ध धर्म स्वीकारावा अशी त्यांच्यावर सक्ती नसावी परंतु अमिष असू शकेल.
मौर्यांच्या राज्यात हिंदू धर्माचे जाणूनबुजून उच्चाटन केलेले दिसत नाही.
तो नंतरच्या काळात झालाही असेल आणि याचा परिपाक म्हणून सत्ता उलथली असेल.
पुश्यमित्र हा बौद्ध मौर्यांचा हिंदू सेनापती होता. चू. भू. द्या. घ्या.)
परंतु शुंगांचे असे नाही. पुष्यमित्र शुंगाने बौद्ध धर्माचे उच्चाटन करून हिंदू धर्म पुनर्प्रस्थापित केला. हे करताना त्याने बौद्धधर्मीयांवर अत्याचार केल्याचे बौद्ध साहित्यात म्हटले आहे.
याचा अर्थ, अंतलिकिताच्या राज्यात वैष्णव धर्मिय कोठे ना कोठे होते व राजाने त्यांना आपल्या धर्माप्रमाणे एक स्तंभ उभारण्यास परवानगी दिली एवढाच काढणे शक्य होईल.
हे असे झालेले नाही. अंतलिकिताने स्तंभ उभारण्यास परवानगी दिलेली नाही. परवानगी दिली असल्यास ती भद्रकाने दिली. अंतलिकिताने आपला दूत विदिशेला (जी हिंदू राजाची राजधानी आहे) पाठवला आणि काही राजकीय हेतूने स्तंभ तेथे रोवला. हा राजकीय हेतू दोन राज्यांत सौहार्दपूर्ण संबंध वाढवणे/ शुंग राजाने अंतलिकिताला केलेली मदत किंवा अंतलिकिताला आपल्या अंकित करणे/ अंतलिकिताने मांडलिकत्व स्वीकारणे असा होऊ शकतो.
जेव्हा परक्या राजाकडे राजदूत पाठवला जातो तेव्हा तो असाच निवडला जातो की ज्याला परक्या राजाविषयी/ राज्याविषयी आणि संस्कृतीविषयी माहिती आहे. त्यानुसार हेलिऑडॉरस वैष्णव असणे शक्य आहे आणि त्याचा भागवत् असा उल्लेख शिलालेखात आहे.
माहितीपूर्ण
मूळ शिलालेख, आणि त्या अनुषंगाने उत्तम माहिती दिल्याबाबत धन्यवाद.
- - -
(पाणिनीय उल्लेख : तांत्रिक आहे.)
येथे "भक्ति" म्हणजे "भजन करणे" किंवा "सेवा करणे" या अर्थाने
"भक्ति"संप्रदायांना ओळखण्याची शब्दरूपे पाणिनीने दिलेली आहेत. तिथे हे
सूत्र सापडते :
४.३.९८ वासुदेवार्जुनाभ्यां वुन् ।
वासुदेवाच्या भक्तांसाठी "वासुदेवक" आणि अर्जुनाच्या भक्तांसाठी "अर्जुनक".
यांच्या उच्चारात जोर शेवटच्या अक्षरावर येत नाही. वासुदेवक. अर्जुनक
येथे थोडी गुंतागुंत येते. गोत्रापत्याचा सेवक, आणि क्षत्रियाचा सेवक,
यांच्यासाठी पाणिनीने वेगळा नियम लगेच पुढे सांगितलेला आहे. "वसुदेवाचे
गोत्रापत्य जो वासुदेव, त्याचा सेवक" तोसुद्धा "वासुदेवक" असतो, पण त्याचा
उच्चार पहिल्या अक्षरावर आघात देऊन होतो. वासुदेवक, असा, म्हणजे वरच्यापेक्षा वेगळा नाही.
त्याच नियमानुसार अर्जुन नावाच्या क्षत्रियाचा सेवक "आर्जुनक", येथे पहिले अक्षर "आ" आहे, हेसुद्धा विशेष.
ही दोन्ही रूपे वैकल्पिक आहेत. वासुदेवः, आर्जुनः, वासुदेवीयः, आर्जुनीयः वगैरे रूपेही दिसतात.
"वासुदेवक" रूप जसेच्यातसे उच्चारानिशी नाहीतरी विकल्पाने दिसत असताना
पाणिनीने ते वेगळे ४.३.९८ या सूत्रात काय म्हणून सांगितले? त्याचे कारण
व्याख्याकार सांगतात : "वासुदेवक" आणि "अर्जुनक" हे देवताविशेषांच्या
भक्तांबद्दल शब्द आहेत. या संदर्भात रूपे वैकल्पिक नाहीत. व्याख्याकार
म्हणजे पतंजली वगैरे. अजून पतंजलीच्या महाभाष्यातला हा उतारा तपासलेला
नाही. वरील स्पष्टीकरण "काशिका" या व्याख्याग्रंथातले आहे. परंतु
स्पष्टीकरणाचा स्रोत पतंजलीच.
- - -
माहितीपूर्ण प्रतिसाद
"वासुदेवक" रूप जसेच्यातसे उच्चारानिशी नाहीतरी विकल्पाने दिसत असताना पाणिनीने ते वेगळे ४.३.९८ या सूत्रात काय म्हणून सांगितले? त्याचे कारण व्याख्याकार सांगतात : "वासुदेवक" आणि "अर्जुनक" हे देवताविशेषांच्या भक्तांबद्दल शब्द आहेत
.
-हा मुद्दा लेखातील पाणिनीच्या काळी 'वासुदेवाचे भक्त' अस्तित्वात होते या मताला पुष्टी देतो असे वाटते.
संदर्भ दिल्याबद्दल आभारी आहे. कदाचित पतंजलीने अंधक-वृष्णी यांचा उल्लेखही या अनुषंगाने भाष्यात केला असावा.
मूळ पतंजलीने काय लिहिले आहे तेही कळवल्यास आणखी आभारी राहीन.
भगवान आणि हिंदुशाही
दुर्गाबाईंशी ऐसपैस गप्पा या पुस्तकात बाई म्हणतात की भगवान हा शब्द प्रथमतः गौतम बुद्धाच्या संदर्भात वापरला गेला. त्याआधी वैष्णव देवांना भगवान ही उपाधी लावली जात नसे. यावरून भागवत् धर्माची पताका बुद्धानंतर रोवली गेली असे विधान करता येईल का?
गांधारात हिंदु देवतांच्या मूर्ती आढळत नाहीत या वाक्यावर अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु फारसे हाती लागले नाही. वैष्णव धर्म प्रस्थापित होण्याआधी शिवाची किंवा दुय्यम देवतांची पूजा होत असे का ते ही कळले नाही. परंतु याचा अर्थ गांधारात हिंदु देवता आढळत नाहीत असा नाही. कदाचित, ज्या प्रकारे बौद्ध लेणी खणली गेली तसा प्रयत्न हिंदु देवतांसाठी झाला नसावा कारण मुख्य धर्म बौद्ध होता.
गांधार या विकी लेखावर बुद्धाच्या सर्व मूर्ती पहिल्या शतकापासून पुढे दिसतात. गांधारात त्या सुमारास हिंदु मूर्तीही आहेत. परंतु त्या हिंदुशाही दरम्यान कोरल्या/ घडवल्या गेल्या असतील असे मानण्यास जागा आहे.
मध्यंतरी इंडिएनापोलिस आर्ट म्युझियममध्ये गांधारातील पहिल्या शतकातील उजव्या सोंडेचा गणेश आढळला. विष्णूचे दशावतारही आढळले. इतरत्रही गांधारातील हिंदू देवांच्या मूर्ती असणे शक्य आहे.
गणपती गांधारातील?
गणपतीच्या गांधारातील मूर्तीबाबत 'लोकदैवतांचे विश्व' या
रा.चिं.ढेरेलिखित पुस्तकात उल्लेख आहे. वर तुम्ही दिलेल्या फोटोत तीच
मूर्ती असण्याची शक्यता आहे.
या मूर्तीमुळे गणपती देवतेची उपासना आणखी मागे जाते असे ते म्हणतात. (या
देवतेचे नावही 'पील' या (फारसी?) शब्दावरून आलेले आहे की पील हा शब्द
भारतातून फारसीत गेला?)
आणखी माहिती -
रा.चिं.ढेरे म्हणतात -
"हाल सातवाहनाच्या 'गाथासप्तशती'मध्ये गणेशाचा निर्देश असूनही गणेशोपासना
सातवाहन काळाइतकी प्राचीन नाही असे म्हटले जात होते. परंतु आता
ख्रिस्तपूर्व वाङ्मयीन आणि पुरातत्वीय प्रमाणांनीच गणेशोपासनेची प्राचीनता
सिद्ध होत आहे."
"ह्यू-एन्-त्संग सध्या काफिरीस्तान
नावाने ओळखल्या जाणार्या भागात असलेल्या कपिशा नगरीत काही महिने राहिला
होता. त्याने प्रत्यक्ष निरीक्षणातून अशी माहिती दिली आहे की हत्तीच्या
स्वरूपात नांदणारा 'पिलुसार' नावाचा देव कापिशीवासियांचा प्रमुख देव असून
तो नगराच्या उत्तारेस असलेल्या 'पिलुसार' नावाच्याच पर्वतावर रहात आहे." -
(इ.स्.~६००)
तसेच या कालातील (अफगाणिस्तानात सापडलेल्या) गणेश मूर्तीचे पुरावेही ढेरे
देतात.पिलुसार नावाचे केरळमधील गणेशाच्या 'पिळ्ळैयार' या नावाशी साधर्म्य
ते नमूद करतात. पुढे -
"परंतु ह्यू-एन्-त्संगच्या माहितीस अत्यंत प्रबळ आणि प्राचीन पुरावा
खुद्द कपिशा नगरीतच उपलब्ध झालेला आहे. कपिशा येथील पुरातत्त्वीय पाहाणीत
आणि उत्खननात काही विशिष्ट प्रकारची नाणी उपलब्ध झालेली आहेत. त्या
नाण्यांवर उजवीकडे एका पुरुष दैवताची आकृती सिंहासनाधिष्ठीत दाखवली असून,
डाव्या बाजूला हत्तीचे शीर आणि वरच्या बाजूस डोंगर व 'कवि(पि)शि ये नगरदेवता' अशी
अक्षरे खरोष्टी लिपीत आहेत. ही नाणी ग्रीक राजा युक्रेडायटीस याची असून
त्याचा मान्य राज्यकाळ ख्रिस्तपूर्व १७१-१५० असा आहे. अर्थातच
युक्रेडायटीसला ज्याअर्थी स्थानिक नगरदेवतेला आपल्या नाण्यांवर अंकित करावे
लागले, त्याअर्थी ती तेथील लोकांची त्याहूनही पुरातन अशी लोकप्रिय देवता
असली पाहिजे, हे उघड आहे."
"या भागात (कपिशा - पुष्करावती
- गांधार) अलेक्झांडरच्या काळी (ख्रिस्तपूर्व चौथे शतक) हस्तिक नावाची
जमात रहात होती आणि अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळी पुष्करावती या
हस्तिकांच्या नगरीत हस्ति नावाचाच राजा होता असे समकालीन ग्रीक
इतिहासकारांच्या साक्षीवरून दिसून येते.".
इ.इ.
प्रियाली यांच्याकडून इंडिएनापोलिस आर्ट म्युझियममधल्या गणेशाबद्दल अधिक माहितीची अपेक्षा.
(अधिक संदर्भ -
Ganesh: studies of an Asian god By Robert L. Brown
http://en.wikipedia.org/wiki/Hashtnagar
http://jainology.blogspot.com/2007/11/ganesh-grama-devata.html)
फारशी माहिती नाही
प्रियाली यांच्याकडून इंडिएनापोलिस आर्ट म्युझियममधल्या गणेशाबद्दल अधिक माहितीची अपेक्षा.
फारशी माहिती नव्हती. :-( गणपती गांधारातील असून हजार-बाराशे वर्षे जुना आहे एवढेच लिहिले होते. त्यावरून तो हिंदुशाहीतील असावा असा अंदाज मी बांधते.
श्रीलंकेतील प्राचीन गणपतीबद्दल कालच वाचले.
गणेशाच्या माहितीबद्दल धन्यवाद.
श्रीकृष्ण - कुरुंदकरांच्या नजरेतून
नरहर कुरुंदकरांचे म्हणणे असे आहे की -
कंसाचे वडील उग्रसेन ही केवळ व्यक्ती नसून राज्यपद्धती आहे - भारतातील
प्राचीन गणतंत्र. यात कृष्ण हा वसुदेवाचा मुलगा. वसुदेव हा उग्रसेनाचा
मंत्री.
भारतीय उपखंडात गोधनाशी संबंधित व्यवसाय असलेले जे गणतंत्र मथुरेच्या भागात
होते त्याला जरासंधामुळे धक्का बसला. जरासंधाने तेथे राजेशाही आणण्यासाठी
कंसाला आपल्या मुली देऊन आपल्या बाजूला करून घेतले. पुढे जरासंधांचे
उच्चाटन करण्यासाठी श्रीकृष्ण मागे लागला त्याचे कारण गणतंत्राची पुन्हा
स्थापना करण्यासाठी. जरासंधाचे साम्राज्य विस्ताराचे धोरण असल्याने
कृष्णाला त्याच्या राजधानीपासून दूर असे द्वारकेला स्थानांतर करावे लागले.
कृष्णाशी संबंधित सर्व गोष्टींचा अतिशय वेगळा अर्थ लावण्याचे काम
कुरुंदकरांनी केले आहे.
शूरसेन हा या कुळातील राजा (किंवा महाजनपदातील नेता) इ. स.पूर्वी सहावे शतकात होता. ह्याचे उल्लेख बौद्ध नोंदींमध्ये तसेच ग्रीक नोंदीमध्ये आले असल्याचे विकीवरून कळते.
याचा अर्थ महाभारत रचण्याचा काळ हा इ.स.पूर्व सहाव्या शतकानंतर असावा असे धरता येऊ शकते का? महाजनपदे अस्तित्वात होती, त्यांच्यात भांडणे असणे शक्य आहेच.
आता माझे थोडे जर तर -
कृष्णाचे मूळ कुठचे हे बहुदा वृष्णी कूळ इथपर्यंत नक्की सांगता येऊ शकते
असे वाटते. गणतंत्र मथुरेला होते. येथे वृष्णी कुळ अस्तित्त्वात होते
ह्याबद्दल पुरावे आहेत. हे कूळ बहुदा चंद्रवंशीय समजले जाते. सूर्यवंशीय
नाही. आता ययातीच्या देवयानीपासून झालेला यदू या मुलाची ही संतती असे
समजले जाते. नहुषपुत्र ययाती हा ऋग्वेदात एक सूक्तकर्ता म्हणून येतो.
म्हणजे ययाती हा ऋग्वेदापासून माहिती आहे. परंतु त्याची ब्राह्मण पत्नी
देवयानी हिच्यापासून झालेल्या यदुची संतती क्षत्रिय आहे. हा सर्व भाग
सोडून दिला तरी वृष्णिंचा काळ हा ऋग्वेद रचल्यानंतरचा असावा. कौटिल्य,
पाणिनी आणि महाभारत सर्व वृष्णींचा उल्लेख करतात. महाभारतात त्यांना
व्रात्य आणि कौटिल्य त्यांना संघ असे संबोधले आहे असे विकीवर आहे. यामुळे
कृष्ण ज्या यादवांपैकी एक होता, ते एतद्देशीय असावेत. यात वृष्णींचे एक
नाणे आहे त्यावर अर्धा सिंह आणि अर्धा हत्ती असलेले नाणे आहे. हत्ती ह्या
प्राण्याचे महत्त्व भारतीय उपखंडातले असावे - बाहेर हा प्राणी नेहमीच्या
पाहण्यातला नसावा.
@ प्रमोद सहस्त्रबुद्धे : @पौंड्र वासुदेव - तर याबद्दल कुरुंदकर म्हणतात - पौंड्र वासुदेवाला कृष्णाचा आक्षेप त्याला वासुदेव व्हायचे होते हा नाही. याचा आक्षेप अरण्यपर्वात १७-१८ व्या श्लोकात वर्णलेला आहे की "हा पौंड्र वासुदेव दुर्मती आहे, तो स्वतःला पुरुषोत्तम म्हणवतो, माझी चिन्हे धारण करतो. म्हणजे कृष्णाचा दावा आपण वासुदेव आहोत असा नसून परमेश्वर आहोत असा आहे. ... एकूण वासुदेव होण्याचा प्रयत्न करणे नामक प्रकरणच कल्पित आहे त्याला पुरावा नाही."
मित्रदत्ताची नाणी
मेगास्थेनिसने (इ.स.पू. ३५० ते २९०) केलेले वर्णन 'हेराक्लीज' असे आहे. याचे मूर्तीस्वरूप हातात 'गो-यष्टी धारण केलेला बाळकृष्ण' असे भासते.
मला आताच ब्रिटिश म्युजियममधल्या मित्रदत्ताच्या नाण्यांवर गो-यष्टी धारण केलेला बाळकृष्ण उर्फ हरेकृष्ण उर्फ हेराक्लिस आढळला. :-)
यावरून असा निष्कर्ष काढता येतो की या नंतरच्या शतकातही कृष्णाची पूजा अतित्वात राहिली असावी.
मित्रदत्त उर्फ मित्राडेटस् (काळ इ.स.पू.१७१ ते १३८)
मित्रदत
प्रियालीच्या प्रतिसादावरून मित्रदत वैष्णव होता असा निष्कर्ष विसूनाना काढण्याची शक्यता आहेच.
चन्द्रशेखर
खोडकरपणा
@चंद्रशेखर, असा निष्कर्ष मी काढणारा कोण? (म्या पामरे ऐसा निष्कर्ष कैसा काढावा?)
मिथ्राडेटस-१ बद्दल माझे वाचन नाही.
'हेलिओडॉरस हा भागवत होता' हे माझे स्वतंत्र मत नाही. ते साक्षेपी पुरालेखतत्त्वज्ञांचे मत आहे, जे मला पटते.
आणि जर आपल्याला अजूनही असे वाटत असेल की 'हेलिओडॉरस हा भागवत नव्हता' तर तुमच्याशी मी असहमत आहे.
मी कोणी इतिहासतज्ञ नाही. "महाजनौ येन गतः सः पंथः" - थोरामोठ्या इतिहासकारांनी अनेक मते आधीच व्यक्त केलेली आहेत.
माझी अवस्था "इतिहासकारांते वाट पुसतु" अशी आहे. आणि त्यांनी दाखवलेली योग्य वाट मला दिसेलच अशी खात्री (मी ज्ञानेश्वरही नसल्याने)
देता येत नाही. तेव्हा प्रत्येकाने आपला निष्कर्ष आपण काढावा हे बरे.
असो. आपला खोडकरपणा आवडला.
मित्रदत्ताने वैष्णव असण्याची गरज नाही
गोयष्टी धारक हेराक्लिज मित्रदत्ताच्या नाण्यांवर दिसला म्हणून मित्रदत्ताने वैष्णव होण्याची गरज नाही. :-) त्या हेराक्लिजवरून चंद्रशेखर यांनी काढलेले अनुमान आणि माझे अनुमान निराळे आहे. माझे अनुमान असे -
मित्रदत्ताच्या राज्यात गोयष्टीधारक हेराक्लिजला विशेष महत्त्व असावे. नाण्यावरील त्याची मूर्ती एखादा प्रसंग दाखवते असे दिसत नसल्याने कदाचित एक पूजनिय देवता म्हणून हेराक्लिजला नाण्यावर स्थान मिळालेले असावे.
आता या हेराक्लिजची पार्श्वभूमी अलेक्झांडर पासून सुरू होते. ती अशी आहे की सिकंदर जेव्हा भारतात पोहोचला तेव्हा त्याच्या समोर अनेक प्रश्न उभे होते. त्याची सेना थकलेली होती. अलेक्झांडरने पर्शियन सैनिकांना सैन्यात भरती केल्याने, आपला पोशाख त्यांच्याप्रमाणे बदलल्याने आणि इतर अनेक कारणाने सेना त्याच्यावर रुष्ट होती. अलेक्झांडरला भारत, भारतातील परिस्थिती, हवामान-भूगोल याची फारच कमी माहिती होती. पुरु बरोबर झालेल्या युद्धात अलेक्झांडर जबर जखमी झाला होता. अशावेळी जास्तीत जास्त राजे युद्धाशिवाय शरणागती पत्करतील तर त्याच्या पथ्यावर पडणारे होते. यासाठी त्याने आपण परकीय नसून आपली मूळे एतद्देशीय आहेत असा समज पसरवण्यास सुरूवात केली. यासाठी हेराक्लीज आणि डिओनायसस या दोन देवतांचा वापर करण्यात आला. हेराक्लीज हा कृष्ण असून डिओनायसस हा शंकरस्वरूप असल्याचे अलेक्झांडरच्या गोटातून सांगण्यात आले. (हा शैव आणि वैष्णव या दोन्ही गटांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न असावा. [कंसातील टिप्पणी माझे मत]) (संदर्भः अरायन)
अलेक्झांडर हा झ्यूसपुत्र असल्याने तो कृष्णाच्याच परिवारातला असे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आणि हेराक्लिजला स्थानिक देवतेचे स्वरूप देण्याचाही. तोच हा गोयष्टीधारक हेराक्लिज असावा.
पुढे इंडो-ग्रीक राजांनी बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्यांची जनता हिंदू धर्माचे पालन करत असणेही शक्य आहेच. सरसकट बौद्धकरण झाले नसावे. बौद्धधर्मीय राजांनी हिंदू धर्मीय प्रजेवर अत्याचार केले अशा नोंदीही नाहीत. अशात ग्रीक देवतेचे हिंदू स्वरूप मित्रदत्ताच्या नाण्यावर असण्यात काहीच वावगे वाटत नाही.
अनुमान
गोयष्टी धारक हेराक्लिज
मित्रदत्ताच्या नाण्यांवर दिसला म्हणून मित्रदत्ताने वैष्णव होण्याची गरज
नाही. :-) त्या हेराक्लिजवरून चंद्रशेखर यांनी काढलेले अनुमान आणि माझे
अनुमान निराळे आहे.
प्रियाली म्हणते तसे कोणतेच अनुमान मी काढलेले नाही. माझा मुद्दा असा होता
की एखाद्या पुरातन राजाच्या राज्यात त्या राज्यात रहाणार्या नागरिकांच्या
धर्माशी संबंध जोडता येणे शक्य होईल अशी एखादी पुरातनवस्तू सापडली की लगेच
ते राज्य व शासक हे दोन्ही त्या धर्माचे पुरस्कर्ते होते असे म्हणणे योग्य
नाही. यासाठी बर्याच जास्त संशोधनाची आवश्यकता गरजेची वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
काही फुटकळ निरीक्षणे..
विसूनाना, प्रियाली, चंद्रशेखरजी आणि मित्रहो,
काही फुटकळ निरीक्षणे नोंदवतो. अर्थात ती अवांतर वाचनातून लक्षात राहिली असल्याने अपुरी (किंवा चुकीचीही) असू शकतील.
सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यावर मौर्य कुळातील मधले काही राजे जैनधर्मीय होते, याची निश्चित माहिती उपलब्ध आहे का? मगधाचा शेवटचा मौर्य सम्राट ब्रुहद्रथ हा बौद्ध होता. त्याचवेळी शेजारी कलिंगाच्या गादीवर असलेला खारवेल मात्र जैनधर्मीय होता. राजे जरी अहिंसेचा पुरस्कार करणारे असले तरी मगध आणि कलिंग या देशांनी सैन्य मात्र सुसज्ज राखले होते आणि ही सैन्ये वैदिक क्षात्रधर्माचे पालन करणारी होती. त्यावेळी या प्रदेशात एवढे राजकारण एकवटले होते, की मुत्सद्दीपणाची कमाल लागली होती. मगध राज्यावर कितीजणांचा डोळा होता ते पाहा.
सगळ्यात पहिले ग्रीक (त्या काळात परदेशातून आलेल्यांनाच यवन संबोधत असत. बौद्धांना यवन म्हटले जात नसे. पुढील काळात मुसलमानांसाठीही यवन ही संज्ञा वापरली गेली, पण अधिक अचूकपणे मुस्लिम आक्रमणकर्त्यांना म्लेंच्छ म्हणत असत.) ग्रीकांचा प्रमुख मिन्यांडर (मिलिंद) हा बौद्ध धर्माचा अभ्यासक या बुरख्याखाली मगधाचा घास घ्यायला टपून बसला होता. ब्रुहद्रथ हा हलक्या कानाचा आणि विलासात मग्न सम्राट होता. त्याला मिन्यांडरने एका रुपवान ग्रीक नर्तकीच्या नादाला लावले होते. ब्रुहद्रथ जरी सम्राट असला तरी मगधाचे प्रशासकीय निर्णय राजप्रतिनिधीं आणि मगधाच्या मांडलिक राजांचा समावेश असलेली संघटना म्हणजेच 'चंद्रगुप्तसभा' घेत असे आणि तो निर्णय मानणे सम्राटावर बंधनकारक असे. तर चंद्रगुप्ताच्या साम्राज्याचा आयता घास घेण्याची संधी मिन्यांडरला सोडायची नव्हती.
दुसरा बोका म्हणजे कलिंगराज खारवेल. मगध आणि कलिंगात कायम हिंसक संघर्ष होत असे. अशोकाच्या काळात तर कलिंगाची अख्खी सेनाच गारद झाली होती. ते जुने वैभव पुन्हा मिळवून देण्याची संधी खारवेल बघत होता. त्याला ऐतिहासिक सूड उगवायचा होता. पुष्यमित्राला हे माहित होते. खारवेलाने मगध राजकारणात हस्तक्षेप करावा आणि त्यायोगे ग्रीकांच्या हालचालींवर नजर ठेवणारी एक प्रबळ शक्ती असावी, म्हणून पुष्यमित्राने धूर्तपणे एक डाव खेळला. त्याने ठरवून एका हेराला अपमान करुन मगधाबाहेर हाकलून दिले. या हेराने खारवेलला जाऊन सांगितले, की कलिंगाच्या मालकीची असलेली भगवान तथागतांची रत्नजडीत प्रतिमा एका युद्धात मगधाने लुटून नेली आहे आणि ती अप्रतिम आहे. त्यामुळे खारवेलाने ती प्रतिमा आपल्या ताब्यात मिळावी म्हणून ब्रुहद्रथाशी बोलणी सुरु केली. यानिमित्ताने खारवेलचाही चंचुप्रवेश मगध राजकारणात झाला.
तिसरा बोका म्हणजे आंध्रराज शातकर्णी. हा जरी मगधापासून लांब असला तरी त्याला स्वतःच्या राज्याची सीमा उत्तरेत वाढवायची होती. त्यामुळे तो सावधपणे या राजकारणावर नजर ठेऊन बसला होता.
या स्थितीत मगधाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सावध असलेल्या काही व्यक्ती होत्या. त्या म्हणजे राजगुरु पतंजली, सेनापती पुष्यमित्र, त्याचा मुलगा अग्निमित्र आणि नातू वसुमित्र. पुष्यमित्र हा वृद्ध होता. त्याने सम्राट ब्रुहद्रथाला अंगाखांद्यावर खेळवले होते. त्याने अनेकवेळेला ब्रुहद्रथाला धोक्याचे इशारे दिले आणि ग्रीकांच्या कच्छपि न लागण्यास सांगितले, पण ब्रुहद्रथ इतका वेड्यासारखा वागत होता, की मगधाचे स्वातंत्र्य संपणार हे दिसून येत होते. पुष्यमित्राने ठरवून आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ब्रुहद्रथाला मारले नाही. वार्षिक सैन्य संचलनात (चतुरंग दळाचे व मगध सामर्थ्याचे प्रदर्शन) सम्राट ब्रुहद्रथ अगदीच वेड्यासारखा वागला. त्याने सर्व सैनिकांना हत्यारे गंगेत विसर्जित करुन आणि मुंडण करुन भिक्षू बनण्याचे आवाहन केले. सैन्य काही बौद्ध नव्हते. त्यांना क्षत्रियधर्माची निंदा सहन झाली नाही आणि ते बिथरले. त्यानंतर ग्रीक यवनीच्या नादाने ब्रुहद्रथाने राज्यकारभार चालवणे सुरु केले. हा चंद्रगुप्त सभेचा अपमान होता. सम्राटाच्या देशद्रोही वर्तनावर निर्णय घेण्यासाठी चंद्रगुप्त सभेची बैठक झाली त्यातही ब्रुहद्रथाने चक्क ही सभा कायमसाठी विसर्जित करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे चंद्रगुप्त सभेने एकमताने कौल दिला, की 'सेनापतीने या जुलमी आणि देशद्रोही राजाचा वध करावा.' पुष्यमित्राला ती आज्ञा अमलात आणावी लागली.
दरम्यानच्या काळात पुष्यमित्राचा मोठा नातू सुमित्र हाही ग्रीक यवनीच्या आणि ब्रुहद्रथाच्या नादी लागून वाया गेला आणि एका हल्ल्यात मारला गेला. या खुनाखुनीच्या राजकारणाने रागावून आणि मुलगा गेल्याच्या दु:खाने निराश होऊन पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र हा आपल्या मालव राज्यात निघून गेला. ब्रुहद्रथ निपुत्रिक असल्याने मगधाला वारस नव्हता आणि पुष्यमित्र वृद्ध असल्याने त्याला सम्राट होण्यात रस नव्हता. त्यामुळे पुष्यमित्राचा तरुण नातू वसुमित्र हा मगधाचा सम्राट झाला. अशारीतीने मौर्य घराणे जाऊन त्याजागी शुंग घराण्याची सत्ता आली. हे सत्तांतर मगधाला अनुकूल ठरले कारण वसुमित्राने लगेचच अश्वमेध् यज्ञ केला आणि खारवेल तसेच शातकर्णीला युद्धात हरवून मगधाचा दरारा पुन्हा स्थापित केला.
पुष्यमित्र वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता खरा आणि बौद्ध धर्माची अवनती मगधाच्या स्वातंत्र्याचा घास घेणार, हे त्याला दिसत होते. त्यामुळे त्याने क्रांती घडवली ती खरे तर मगधाच्या हितासाठी. वैदिक धर्माची पुनर्स्थापना वगैरे हेतू त्याला अभिप्रेत नव्हता. पुढे ते आपोआपच घडले. (त्या काळात हिंदू हा शब्दप्रयोग नव्हता. तो बर्याच नंतर रुढ झाला. त्यावेळी वैदिक धर्म म्हणले जात असे.)
धन्यवाद
पुष्यमित्राबद्दल माहितीसाठी धन्यवाद. हे संदर्भ तुम्हाला कोठे मिळाले त्याबद्दल आठवते का काही? मला पुष्यमित्राबद्दल माहिती फार पूर्वी (कॉलेजातील लायब्ररीत) एका बौद्ध साहित्यातून मिळाली होती परंतु बौद्ध साहित्यात पुष्यमित्राला बराच दोष दिल्याने आणि पुढे तो अतिशयोक्त असल्याची टीका वाचल्याने खरी गोष्ट कळत नाही.
पुष्यमित्र वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता खरा आणि बौद्ध धर्माची अवनती मगधाच्या स्वातंत्र्याचा घास घेणार, हे त्याला दिसत होते. त्यामुळे त्याने क्रांती घडवली ती खरे तर मगधाच्या हितासाठी. वैदिक धर्माची पुनर्स्थापना वगैरे हेतू त्याला अभिप्रेत नव्हता. पुढे ते आपोआपच घडले.
हे आपोआप कसे घडले हाच प्रश्न आहे कारण भारतातून बौद्ध धर्म सुदूर गांधार, तिबेट, बॅक्ट्रिया, श्रीलंका, आग्नेय आशिया वगैरे मध्ये पसरला. वायव्य भाग सोडता इतर देशांत तो आजही आढळतो. वायव्येला नष्ट झाल्याचे कारण इस्लाम परंतु भारतात त्याचे समूळ उच्चाटन व्हावे अशी परिस्थिती आपोआप आली असावी असे वाटत नाही. पुष्यमित्राने असे केले नाही तर हे उच्चाटन कोणी व का केले असा प्रश्न पडतो.
शुंग राज्यकाळ इतका मोठा नाही की तो भारतातील बौद्ध धर्माचे समूळ उच्चाटन करू शकेल आणि शुंगांनंतरही अतिशय प्रबळ असे बौद्ध राजे होऊन गेले (उदा. कनिष्क आणि हर्षवर्धन) तरीही बौद्ध धर्माला अशी अवकळा येण्याचे कारण हिंदू धर्माने आवळलेले आपले पाश असावेत. याकाळात हिंदू धर्म कर्मठ झाला, त्याने बौद्ध धर्मातून प्रतिके स्वीकारली आणि शेवटी बुद्धाला विष्णूचाच अवतार करून बौद्ध धर्माला तिलांजली देण्यास मदत केली असावी. चू. भू.द्या.घ्या.
त्या काळात हिंदू हा शब्दप्रयोग नव्हता. तो बर्याच नंतर रुढ झाला. त्यावेळी वैदिक धर्म म्हणले जात असे.
हे बरोबर आहे. मला वरचे प्रतिसाद लिहिताना स्वतःलाच हा शब्द खटकत होता पण वैदिक धर्म हा शब्द वेळीच आठवला नाही.
अवांतरः बौद्ध धर्माची परिस्थिती गेल्या शतकात कशी होती त्याबद्दल धर्मानंद कोसंबींची टिप्पणी कालच वाचली. खरेतर या विषयावर नवी चर्चा सुरु करायला पाहिजे पण येथेच देते.
मला वाटले बुद्धगया बौद्धांच्या ताब्यात आहे. पण येथे वेगळाच प्रकार दिसून आला. मठांत शिरल्याबरोबर बाहेरच्या बाजूला बैल, उंट, घोडे वगैरे जनावरे बांधलेली होती. आत जाऊन पाहतो, तो एका बाजूस देवीची मूर्ती होती व तिची त्यावेळी शंखानादयुक्त पूजा सुरू होती. महंताचे मुख्य शिष्य देवीच्या शेजारी ओसरीवर हुक्का पीत बसले होते.
अभ्यासपूर्ण लेख
लेख आवडला. या धाग्यावरची चर्चा खरोखरच अतिशय अभ्यासपूर्ण व
उपक्रमच्या दर्जाला साजेशी झाली आहे. या इतिहासा संबंधी जास्त माहिती
नसल्याने मला फारसे काही लिहिता आले नाही. वाचनालयातून पुस्तके आणून या
कालाबद्दल वाचन केले पाहिजे असे वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
चर्चेत मोलाची भर
या प्रतिसादाने चर्चेत मोलाची भर घातली आहे. (फुटकळ निरीक्षणे नव्हेत.)
फक्त काही संदर्भ दिले असते तर आणखी चांगले झाले असते.योगप्रभू यांच्याकडून संदर्भांची आणि अधिक माहितीची अपेक्षा.
आणखी काही माहिती-
१. पुष्यमित्र शुंग हा मगधाचा राजा झाला तरी त्याच्या राज्यकालातील
शीलालेखात त्याचा उल्लेख 'सेनापती' असाच आढळतो. (संदर्भ -'भारतीय
पुरालेखोंका अध्ययन' हेच डॉ. शिवस्वरूप सहाय यांचे पुस्तक) (शंका - असे का
असावे?)
२. संप्रति हा अशोकाचा नातू जैन होता. त्याला जैन अशोक असेही म्हटले जाते. (संदर्भ - पूर्वीचे वाचन आणि विकी)
त्याचा उत्तराधिकारी शालिशुक हाही जैन होता.
३.
अशावेळी जास्तीत जास्त राजे युद्धाशिवाय शरणागती पत्करतील तर त्याच्या पथ्यावर पडणारे होते. यासाठी त्याने आपण परकीय नसून आपली मूळे एतद्देशीय आहेत असा समज पसरवण्यास सुरूवात केली. यासाठी हेराक्लीज आणि डिओनायसस या दोन देवतांचा वापर करण्यात आला. हेराक्लीज हा कृष्ण असून डिओनायसस हा शंकरस्वरूप असल्याचे अलेक्झांडरच्या गोटातून सांगण्यात आले
. +
ग्रीकांचा प्रमुख मिन्यांडर (मिलिंद) हा बौद्ध धर्माचा अभ्यासक या बुरख्याखाली मगधाचा घास घ्यायला टपून बसला होता
.-
या प्रियाली यांच्या वरीलपैकी एका प्रतिसादावरून आणि योगप्रभूंच्या मिन्यांडरवरील मतावरून असे वाटते की -
यवन क्षत्रप किंवा बाल्हिक (बॅक्ट्रियन) राजांनी येथील जनतेस गाफिल ठेवून
निर्वेधपणे राज्य करण्यासाठी आपण बौद्ध असल्याची भूमका सामान्य जनतेत उठवली
असावी. मिन्यांडरची खरोष्टी लिपीतली नाणी (एतद्देशियांना समजणारी लिपी)
जरी त्याचा 'महाराजस धर्मिकस' असा उल्लेख करून त्याच्या बौद्ध निष्ठेची
ग्वाही देत असली तरी ग्रीक लिपीत असलेल्या नाण्यावरील अथेना,निकी/नाइकी या
देवतांचे छाप त्याची ग्रीक देवतांशीही असलेली जवळीक दाखवतात. (हे मत
योग्य असावे का? )
४. विदिशा येथील शुंग घराण्याच्या राज्याला कालिदासाच्या 'मालविकाग्निमित्र'
या नाटकानेही आधार मिळतो. या नाटकातील नायक 'अग्निमित्र' हा पुष्यमित्राचा
मुलगा अग्निमित्र होय. ही कथा घडते तेव्हा अग्निमित्र विदिशेचा राज्यपाल
असतो.
(- याला म्हणतात फुटकळ निरीक्षणे... :))
पुष्यमित्र सम्राट का झाला नाही?
एक तर पुष्यमित्र हा विश्वासघातकी नव्हता. तो मौर्य घराण्याशी
एकनिष्ठ होता. त्याच्यावर सेनापती म्हणून मगध राज्याच्या रक्षणाची जबाबदारी
होती. ती त्याने शेवटपर्यंत निभावली. ब्रुहद्र्थाला मारायचे आणि सत्ता
हस्तगत करायची, हेही त्याचे ध्येय नव्हते. ब्रुहद्रथाला त्याने
लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळवले होते. त्यामुळे मगधाचा सम्राट
व्यसनांच्या आणि भोगांच्या मागे लागून अंतिमतः ग्रीकांच्या कुटील डावाला
बळी पडणार आणि मगध साम्राज्याचा नाश होणार या काळजीने पुष्यमित्र व्यथित
होता. त्याने सम्राट ब्रुहद्रथाला वारंवार धोक्याचे इशारे दिले होते, पण
ब्रुहद्रथ बेफाम झाला होता. अखेर त्याने नको ती चूक केली. अगदी सम्राट
अशोकापासून मौर्य घराण्यातील अनेक राजांचा धर्म बौद्ध किंवा जैन असला तरी
या राजांनी राज्यसंरक्षणासाठी सैन्य सज्ज ठेवले होते. त्याचप्रमाणे
जनतेच्या धर्मात ढवळाढवळ केली नव्हती. ब्रुहद्रथाने मगधाच्या सैन्यालाच
बौद्ध होण्याचे आवाहन केले आणि शस्त्रे गंगेत बुडवून पिवळ्या छाट्या परिधान
करुन सैनिकांनी भिक्षू व्हावे, अशी बडबड केली. शस्त्रांची निंदा क्षत्रिय
सहन करत नाहीत त्यामुळे सैन्य बिथरले, पण सेनापती असलेल्या पुष्यमित्राने
त्यांना आवरले. यानंतर ब्रुहद्रथाच्या देशद्रोही वर्तनावर निर्णय
घेण्यासाठी चंद्रगुप्तसभा बोलवण्यात आली. ही चंद्रगुप्तसभा अगदी
चंद्रगुप्ताच्या काळापासून रुढ झाली होती. सम्राटाने सर्वांच्या सहमतीने
निर्णय घ्यावा म्हणून चाणक्यानेच या राजप्रतिनिधी सभेची घडी बसवून दिली
होती. ही प्राचीन परंपरा असलेली प्रतिनिधी सभा विसर्जित करण्याचे
ब्रुहद्रथाने जाहीर केले. त्याने सभेबाबत तुच्छतेचे उद्गार काढले त्यामुळे
या सभेचे जवळपास ३००-४०० सदस्य संतप्त झाले आणि त्यांनी एकमुखाने 'या जुलमी
राजाचा वध करा' असा आदेश सेनापती पुष्यमित्राला दिला. पुष्यमित्राने या
अंतिम क्षणीही ब्रुहद्रथाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ब्रुहद्रथ
माफी मागायला तयार नव्हता. पुष्यमित्राला नाईलाजाने तो आदेश अमलात आणावा
लागला कारण तोसुद्धा अखेर मगधाचा सेवक होता. खरे तर पुष्यमित्र या वेळेस
वृद्ध झाला होता. त्याचा मुलगा अग्निमित्र हा प्रौढ म्हणजे पस्तिशीच्या
पुढचा तर नातू वसुमित्र हा कोवळा म्हणजे १६-१७ वर्षांचा होता. या वयात
पुष्यमित्राला सम्राट होण्याची लालसा नव्हती.
ब्रुहद्रथाच्या मृत्यूनंतर तो निपुत्रिक असल्याने चंद्रगुप्त सभेने
पुष्यमित्राला सम्राट होण्याची विनंती केली, पण आपण सेनापती आहोत आणि
सेनापतीच राहू, असे त्याने निक्षून सांगितले. म्हणून त्याजागी वसुमित्राची
निवड झाली. मगधातील राजकारणाला कंटाळून अग्निमित्र आणि त्याची पत्नी धारिणी
हे मालव राज्यात (माळवा) राजधानी विदिशा (उज्जैन) येथे निघून गेले.
त्यांना वसुमित्रालाही बरोबर न्यायचे होते, परंतु पुष्यमित्र व महामुनी
पतंजली यांनी धारिणीची समजूत काढली. वसुमित्र सम्राट झाल्यावर मगध सैन्यासह
दिग्विजय करायला गेला. त्याने युद्धात विजयश्री मिळवल्यावर आणि मगधच्या
शत्रूंचा बंदोबस्त झाल्यावर मगच पुष्यमित्राने वानप्रस्थाश्रम स्वीकारला
आणि तो मरेपर्यंत मातृभूमी मगधातच राहिला.
माझे मत
यवन क्षत्रप किंवा बाल्हिक (बॅक्ट्रियन) राजांनी येथील जनतेस गाफिल ठेवून निर्वेधपणे राज्य करण्यासाठी आपण बौद्ध असल्याची भूमका सामान्य जनतेत उठवली असावी. मिन्यांडरची खरोष्टी लिपीतली नाणी (एतद्देशियांना समजणारी लिपी) जरी त्याचा 'महाराजस धर्मिकस' असा उल्लेख करून त्याच्या बौद्ध निष्ठेची ग्वाही देत असली तरी ग्रीक लिपीत असलेल्या नाण्यावरील अथेना,निकी/नाइकी या देवतांचे छाप त्याची ग्रीक देवतांशीही असलेली जवळीक दाखवतात. (हे मत योग्य असावे का? )
असे नसावे. या राजांनी बौद्ध धर्म स्वीकारला असावा परंतु त्यांची जनता ही बौद्ध आणि वैदिक धर्म मानणारी होती. यवन/ग्रीक हे आधीपासूनच मूर्तीपूजा करणारे. आपल्या संस्कृतीचा प्रचंड अभिमान असणारे. ते अचानक आपली संस्कृती सोडून देतील असे वाटत नाही. त्यांनी दोन्ही संस्कृतींचा मिलाफ करून आम्हीही तुमच्यातलेच असे सांगण्याचा प्रयत्न केला असावा. तसे केल्याने एका वेगळ्या वंशाच्या, धर्माच्या आणि आचारांच्या जनतेवर राज्य करणे सुकर झाले असावे. चू. भू. दे. घे.
म्हणजे जवळजवळ तसेच
त्यांनी दोन्ही संस्कृतींचा मिलाफ करून आम्हीही तुमच्यातलेच असे सांगण्याचा प्रयत्न केला असावा. तसे केल्याने एका वेगळ्या वंशाच्या, धर्माच्या आणि आचारांच्या जनतेवर राज्य करणे सुकर झाले असावे.-
-कदाचित त्यांनी (नागसेनासारख्या बौद्ध धर्मपंडिताला हाताशी धरून/ त्याला संतुष्ट करून) 'आम्ही तुमच्यातलेच' असे दाखवण्याचा प्रयत्न केला. - त्यामुळे जनतेस गाफिल ठेवून निर्वेधपणे राज्य करता आले असावे - वेगळ्या शब्दात - राज्य करणे सुकर झाले असावे.
सूकरमद्दव
बौद्ध धर्मात मांसभक्षणाला परवानगी नव्हती, असे वाटत नाही.
स्वतः बुद्धाचे महानिर्वाण होण्यास शिळे मांस खाण्यातून झालेला अतिसार कारणीभूत असल्याचे मी कुठेतरी वाचले होते.
-असेच म्हणतो.पण शिळे मांस नव्हे - तर एक विशेष पदार्थ - "सूकरमद्दव" - हा लेख खूप माहितीप्रद आहे. (नव्हे, ती लेखमालाच माहितीप्रद आहे.)
तरीही -
बहीण-भावाचा संभोग त्यांना चालू शके. मद्यसेवन, मांसभक्षण या तर काय, रोजच्याच गोष्टी होत्या. चोरी करणे, लूटमार करणे यात काहीच वावगे नव्हते, खोटे बोलणेही सर्रास चाले
-असे मीही कोठेतरी वाचले आहे. (कदाचित नंतरच्या वैदिक/ब्राह्मिक हिंदूंनी या गोष्टी पसरवल्या असतील.)(राम व सीता हे भाऊबहिण -एकमेकांशी विवाहबद्ध होते असे उल्लेख बौद्ध रामायणात आढळतात. पहा - रिडल्स ऑफ हिंदुइझम, डॉ. आंबेडकर)
+१
बुद्धाच्या आहाराबद्दल दुर्गाबाईंनी लिहिलेले मीही वाचले आहे.
शिळे मांस नव्हे - तर एक विशेष पदार्थ - "सूकरमद्दव" - हा लेख खूप माहितीप्रद आहे. (नव्हे, ती लेखमालाच माहितीप्रद आहे.)
+१. मस्तच आहे मालिका.
लेख आणि प्रतिसाद माहितीपूर्ण
विसुनाना, चर्चाप्रस्ताव आणि प्रतिसादातील माहिती उपक्रमाचा दर्जा
उंचावणारी आहे. काही प्रतिसादात काही लेखन संदर्भ आले असते तर बरे राहीले
असते, असे वाटले. संदर्भ असले की पुस्तके उचकता येतात.
आणि मूख्य माहिती शोधण्यास मदत होते.
-दिलीप बिरुटे
धर्म
वरील चर्चा (मुख्यतः योगप्रभू - विसुनाना -प्रियाली ) उद्बोधक वाटली.
मात्र अनेक मुद्दे पटले नाहीत. मुळात योगप्रभूंचे लिखाण एका कादंबरीवर आधारित असल्याने थोडे अतिरंजित वाटले.
कित्येकदा इतिहासात एका दोन वाक्येच मिळतात. (उदा. गरुडध्वज हा शिलालेख.) अशा एकदोन वाक्यावरून अंदाज बांधावे थोडेफार परिस्थितीचे रिकन्स्ट्र्क्शन करावे हे साहजिक आहे. त्याचवेळा मूळ स्रोतांना बाधा येत नाही हे बघितले जाते. चांगले इतिहासकार त्याला आपला 'कयास' (सत्य नाही) असे संबोधतात. कादंबरीत कयास हा सत्यासारखा लिहिला जातो . (चांगल्या कादंबरीत त्यावर तळटीपातून टिप्पणी केली जाते ती गोष्ट वेगळी.
योगप्रभूंना मिळालेली कादंबरी (फार वाचनीय वाटते आहे. मिळवण्याचे प्रयत्न करीन.) ही कदाचित पूर्णपणे इतिहासाला धरून आणि कुठले अंदाज आणि कुठच्या साठी पुरावा आहे हे स्पष्ट करून लिहिली गेली असेल. मात्र पुष्यमित्र राजा होता. त्याने बृहद्रथाला मारले. (तो स्वत:ला सेनापती असे म्हणवत असण्याचा पुरावा आहे. पण त्यानंतर त्याची मुले राज्यकारभार करू लागली. त्याने ब्रुहद्रथाच्या वंशातला अजून कोणाला राजा म्हणून आणले नाही.) बौद्ध वाङ्मयात या राजाविरुद्ध बरेच लिहिले आहे. या तीन पुराव्यांवरून मला कादंबरीतील मांडणी पटली नाही. चंद्रगुप्त सभा, राजाचा बदफैलीपणा (राजे सरळमार्गी असणे हे जवळपास अपवादात्मक असावे. असे माझे मत आहे.), सैन्याचे वैदिक क्षत्रीय असणे (ब्राह्मण सेनापती असताना.) यांच्या मागे काही पुरावा आहे का याचा शोध घेणे गरजेचे आहे.
अवांतरः अशीच एक मांडणी हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद (का प्रह्लाद?) यांच्यात केली जाते. हिरण्यकश्यपू देव मानत नव्हता (?). नरसिंहाने त्याला मारले. त्यानंतर प्रल्हाद राजा झाला. यातील चमत्काराची घटना (नरसिंहाने हिरण्यकश्यपूस मारले) काढली तर. माझा कयास असा होतो की प्रल्हादाने हिरण्यकश्यपूस मारले व तो राजा झाला. गोष्टीत हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याचे प्रयत्न (होळी चा चमत्कार), त्याने नास्तिक (?) वा विष्णूला न मानणे यात तथ्य असेल किंवा नाही सांगता येत नाही.
आता धर्माबद्दल. माझ्या वाचनात असे आले होते की स्वतः चंद्रगुप्त सरतेशेवटी जैन झाला होता. (ही जैन कथा आहे.) मुळात बुद्धाच्या काळी संसारी माणसाने हा मार्ग चोखाळायचा काही मार्ग होता का? का बुद्धाचा संघ हा केवळ सर्वसंगपरित्याग केलेल्या लोकांसाठीच होता. (माझ्या मते तसा होता.) जो संघातील भिख्खुंना मानतो आदरसत्कार करतो तो बौद्ध / जो कधीतरी संघात जाऊन भिख्खु व्हायची आस धरतो तो बौद्ध. अशी व्याख्या (कदाचित योग्य असेल) केली तर प्रजा बौद्ध होती अथवा नव्हती असा अर्थ होईल. पण ही संज्ञा तयार व्हायला वेळ लागेल असे मला वाटते. या करिता प्रजेला आपले रितीरिवाज टाकावे लागतात. एक उदाहरण म्हणून पौर्तुगिजांनी गोव्यातील धर्मपरिवर्तनाचे देता येईल. ख्रिश्चन धर्म स्वीकारलेली प्रजा कित्येक हिंदू रिवाज पाळायची (अ.का.प्रियोळकरांच्या पुस्तकात हे मी वाचले आहे.). हे बंद होण्यासाठी अगदी साध्या साध्या रिती गुन्हे म्हणून पोर्तुगिजांनी नोंदवले होते. (त्यांची मोठी यादी पुस्तकात आहे. ) हे एवढ्या काळजीपूर्वक केले नाही तर दोन धर्मात फरक करणे कठीण जाते. आजही जैन धर्मातील लोक कित्येक हिंदू देवतांची पूजा करताना दिसतात. बौद्धांची गोष्ट अजून वेगळी नाही. थायलंड मध्ये गणपती दैवत दिसणे नवीन नाही. भारतात तर बुद्धाला हिंदू केले गेले. (त्यांची धर्मस्थळे ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत्.) ज्या एकसंघ रितीने मुख्यतः कॅथॉलिक धर्म आहे (सर्व नेमणुका, संपत्ती एकत्रित पणे केली जाते.) त्या एकसंध रितीने भारतातील धर्म अस्तित्वात नव्हते (जाती संस्था मात्र एकसंघ असाव्यात.). कदाचित आताही नाहीत. अशा वेळी धार्मिक संघर्षाच्या चश्म्यातून या इतिहासाला पाहता येईल का?
हल्लीच्या काळातील लिंगायत व रामकृष्णांचा धर्म (का कल्ट ) यांना कुठे घालावे हा प्रश्न कदाचित बुद्धकाळातील बौद्ध धर्माबद्दल विचारता येईल. या दोन्हीतील काही पुढार्यांचे मत आहे की ते हिंदू नाहीत. भविष्यकाळात त्यांचा र्हास वा हिंदू धर्माचा र्हास झाला तर आपण आजच्या काळातल्या संघर्षाने तो झाला असे म्हणण्यासारखे होईल. (आ़ज हिंदू-लिंगायत वा हिंदू -रामकृष्णी संघर्ष जाणवत नाही)
वरील विवेचन हे कयासात्मक आहे. पण विरुद्ध पुरावा मिळेस्तोवर कदाचित मी तो धरून ठेवेन.
प्रमोद
एक फरक
वरील बरेचसे विवेचन पटण्यासारखे आहे परंतु
हल्लीच्या काळातील लिंगायत व रामकृष्णांचा धर्म (का कल्ट ) यांना कुठे घालावे हा प्रश्न कदाचित बुद्धकाळातील बौद्ध धर्माबद्दल विचारता येईल.
हे तितकेसे पटले नाही. याचे कारण बौद्ध धर्म हा झपाट्याने पसरला होता. तसेच तो अनेक शासनकर्त्यांनी स्वीकारला होता. अशोकाच्या शिलालेखांनुसार या धर्माचे पालन व्हावे अशी अपेक्षा दिसते. बौद्ध धर्म अशाच झपाट्याने वायव्येला आणि आग्नेयेला पसरला. पैकी वायव्येचे काय झाले हे सांगायला नको आणि आग्नेयेत तो अद्यापही टिकून आहे. त्यामु़ळे लिंगायत आणि इतर कल्ट्सशी बौद्धधर्माची समान तुलना होत नाही असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
मान्य
तुमचा मुद्दा (बुद्ध धर्माच्या व्यापकतेबद्दलचा) हा मान्य आहे. बुद्ध धर्माची व लिंगायतांची (जरी त्यांची लोकसंख्या भरपूर आहे.) तुलना होणार नाही.
त्याकाळी बुद्ध धर्म आणि हिंदू धर्म हे दोन्ही आज ज्या स्वरूपात धर्म बघतो, तसे ते होते का? त्यांच्यात संघर्ष झाला. (संघर्ष हा शब्द मला हिंसायुक्त वाटतो.) या इंटरप्रिटेशन साठी मला आक्षेप आहे. आज लिंगायत आणि हिंदू यात संघर्ष जाणवत नाही. या हेतूने लिंगायत धर्माचा माझा उल्लेख होता. ज्यावेळी बौध्द धर्म झपाट्याने प्रसरत होता त्याच वेळी वासुदेवाचा वैष्णव धर्म हा देखिल प्रसवत होता. (हा धर्म आज आपण वेगळा मानत नाही ही गोष्ट वेगळी.) वैदिक (यज्ञयाग) - वैष्णव वा वैष्णव - बौद्ध अशा संघर्षांबद्दल कोणी बोलत नाही. तसेच लिंगायत - हिंदू संघर्षाचे आहे. असे काहीसे हे म्हणणे आहे.
प्रमोद
प्रमोदजी मी पुरेसे स्पष्ट केले आहे की...
प्रमोदजी,
मी दिलेली फूटकळ माहिती अवांतर वाचनातून संकलित असल्याने अपुरी (अगर चुकीची
म्हणजे मांडणी चुकलेली) वाटण्याची शक्यता आहे, हे मी पहिल्या
प्रतिसादाच्या सुरवातीलाच स्पष्ट केले आहे. आपणास माझे लेखन एका कादंबरीवर
आधारलेले असल्याने अतिरंजित वाटले असेल, पण ते कपोलकल्पित नाही एवढे
निश्चित कारण ऐतिहासिक कादंबरीत २० टक्के भाग काल्पनिक असला तरी उरलेला ८०
टक्के भाग इतिहासाच्या भक्कम पुराव्यावर आधारित लागतो आणि अभ्यासाची ही
शिस्त कादंबरीकारालाही पाळावी लागते. असो. काही नवी आणि रंजक माहिती
देण्याचा माझा उद्देश होता. मी कादंबर्यांना प्रमाण मानत नाही, पण
जंत्रीवजा आणि सैद्धांतिक पुस्तकांपेक्षा तो विशिष्ट काळ डोळ्यापुढे उभे
करणारे लेखन मला आवडते, हे पण नमूद केले आहेच.
ब्रुहद्रथ हा निपुत्रिक होता आणि तरुण वयात त्याचा वध झाला. तोच मौर्य
कुळाचा अखेरचा एकमेव वारस असेल तर त्याच्या वंशातील अजुन कोणाला राजा
म्हणून आणणार?
म्हणजे मगधाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व सर्वोच्च मानून राजसभेने सत्ता
शुंग घराण्याकडे सोपवली असेल तर त्यात पुष्यमित्र दोषी कसा ठरतो? बौद्ध
साहित्यात त्याच्याविरुद्ध वाईट लिहिले आहे म्हणजे तो वाईट होता का?
इंटरप्रिटेशनचे स्वातंत्र्य दोन्ही बाजूला आहे.
पुष्यमित्राविषयी जाणून घेण्यासाठी इतिहासाची (पुरावासिद्ध) पुस्तके पाया आहेतच, पण त्याचबरोबर
१) भाऊ धर्माधिकारी यांची कादंबरी (तर्काधारे दुवे सांधण्यासाठी)
२) चाणक्याचे अर्थशास्त्र (मगधाची प्रशासनव्यवस्था समजून घेण्यासाठी)
३) मुद्राराक्षस नाटक (मौर्यकालीन संबोधने, राजकारण, भाषा व संस्कृती समजण्यासाठी)
४) मालविका-अग्निमित्र नाटक (पुष्यमित्राची जवळची नाती समजण्यासाठी)
५) सावरकरांचे 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक (सर्वसाधारण वाचनासाठी)
६) बौद्ध साहित्य (विरोधी दृष्टीकोन समजण्यासाठी)
ही साधनेही काळजीपूर्वक अवलोकन करणे महत्त्वाचे ठरेल. त्यानंतर मग कुठे आपण
सहमत-असहमत होऊ शकू, असे आपले मला वाटते. (चु. भू. दे. घे.)
दत्तक
तुम्ही दिलेल्या प्रतिसादात तृटी होत्या असे म्हणण्याचा माझा उद्देश
नव्हता. तर कादंबरीतील अतिरंजितता कितपत ग्राह्य. कादंबरीत ८० टक्के २०
टक्के अशी विभागणी मात्र मला मान्य नाही. इतिहासातील चार दोन वाक्ये
(जशी गरुडध्वज शिलालेखातील वाक्ये.) हे कादंबरीचे बीज असू शकते. आणि १०
टक्के ऐतिहासिकता ९० टक्के काल्पनिकता इत्यादी राहू शकते. मराठी
नाटक/कादंबरीतील घरगुती संवाद हे जवळपास इतिहासाधारित नसतात पण त्यातील
८०-९० टक्के जागा व्यापतात हे त्यातले एक उदाहरण.
राजा निपुत्रिक निवर्तला म्हणजे त्याच्या घराण्यातले (वंशातले हा माझा शब्द प्रयोग) मूल दत्तक/वारस म्हणून पुढे आणणे हे इतिहासात बरेचदा घडते. (माधवरावा नंतर नारायणराव व त्यानंतर सवाई माधवराव नंतर राघोबा, तसेच दुसर्या शिवाजी नंतर, शाहू नंतर, सयाजी गायकवाड, यशवंतराव होळकर इत्यादी.). सेवकाने परिस्थितीचा फायदा न घेण्यासाठी हे नियम आपसूक झालेले असावेत. (इंग्लंडचा राजा निपुत्रिक निवर्तल्यावर वा कुठला अमीर निवर्तल्यावर त्याच्या घराण्यातला वारस कसा शोधायचा यावर काटेकोर नियम आहेत.) आपल्या गोष्टीत ब्रुहद्रथ हा पिढीजात राजा होता. त्यामुळे मौर्य घराण्याशी संबंधित कोणीच नव्हता हे पटण्यासारखे नाही (कदाचित खरे असेल पण तसा शोध घेतला आणि कोणी मिळाले नाही याचा ऐतिहासिक पुरावा लागेल.)
तुम्ही दिलेल्या पुस्तकांपैकी चाणक्याचे अर्थशास्त्र, मुद्राराक्षस, सहासोनेरी पाने ही पुस्तके माझ्या वाचनातली आहे. इतर पुस्तके बघावी/वाचावी म्हणतो.
चंद्रगुप्त सभा यावर कुठे माहिती मिळेल? (अर्थशास्त्र वा मुद्राराक्षसात मला ती आढळली नाही.) कारण इतिहासाचा अन्वयार्थ लावताना तो एक कच्चा दुवा वाटतो. (पुष्यमित्र अगदीच साधा भोळा वाटतो.)
अवांतरः नाना फडणवीसाने (जो वयाने मोठा होता.) बारभाई (सभे) नुसार सवाई माधवरावाच्या लहानपणी राज्यकारभार पाहिला. सवाई माधवराव वेडा होता. वेडाच्या भरात आत्महत्या करून मेला. निपुत्रिक होता. म्हणून नाना फडणवीसाने त्यानंतर राज्य केले. हे पुष्यमित्र (नाना) ब्रुहद्रथ (स.मा.) गोष्टीला जोडणारे उदाहरण वाटते ना.
प्रमोद
कृपया लक्षात घ्यावे
ऐतिहासिक कादंबरी नेहमीच अतिरंजित असते, असे नाही. त्यापूर्वीची पायरी म्हणजे ती रंजक, कल्पनारम्य आणि संवादात्मक असते. मी पुन्हा एकवार स्पष्ट करु इच्छितो, की कादंबरीकार वर्णनात कल्पनास्वातंत्र्य घेत असले तरी कादंबरीचा मूळ पाया हा अस्सल ऐतिहासिक साधनांवरच आधारलेला लागतो. तेथे बनवाबनवी चालत नाही. केवळ दोन वाक्यांच्या नोंदीवर कादंबरीचा डोलारा उभारणे केवळ अशक्य असते. वानगीदाखल आपण मराठीतील गाजलेल्या कादंबर्यांचे उदाहरण घेऊया. रणजित देसाईंनी 'स्वामी' आणि 'श्रीमान योगी' या कादंबर्या लिहिण्यापूर्वी मराठा दप्तरातील कागदपत्रांचा अभ्यास आणि त्याविषयी इतिहासकारांशी चर्चा केली होती. कादंबर्या सिद्ध झाल्यावर त्यातील त्रुटी समीक्षकांनी दाखवून दिल्या असतील, पण कल्पनारम्यतेवर आक्षेप घेतलेला नाही (माधवराव पेशब्यांच्या पदरी असलेले श्रीपती-मैना हे सेवक जोडपे किंवा शिवाजी महाराजांच्या खास सेवेत असलेला महादेव अंगरक्षक किंवा मनोहारी दासी हा लेखकाचा कल्पनाविलास असू शकेल पण पेशवे अथवा महाराजांनी उघडलेल्या मोहिमांच्या तारखा आणि तपशिलात घोळ घालून कसा चालेल? एका विशिष्ट तारखेला महाराज हैदराबाद मुक्कामी असतील तर कादंबरीत ते त्यावेळी सातारा किल्ल्यावर आजारी पडल्याचे दाखवता येणार नाही. यासाठीच घडलेल्या घटनांचा इतिहासाने नमूद केलेला सुसंगत क्रम समोर ठेवावा लागतो.
बरे प्रत्येक वेळी अशा त्रुटी केवळ इतिहासकारांनाच उमगतात, असे नाही. सर्वसामान्य वाचकही त्यावर आक्षेप घेऊ शकतो. प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांनी याचा किस्सा एकदा सांगितला होता. एक ऐतिहासिक कथा फुलवताना लेखकाने पेशवे पती-पत्नीमधील एक प्रेमाचा प्रसंग वर्णन केला होता आणि पत्नी पतीच्या घनदाट केसात बोटे फिरवत गूजगोष्टी करते, असे दाखवले होते. त्यावर चाणाक्ष वाचकांनी आक्षेप घेतला. पेशवे जर शेंडी व घेर्याखेरीज बाकी डोक्याचा तुळतुळीत गोटा करत असतील तर घनदाट केस कुठून आले? अशी शंका वाचकांनी विचारली. म्हणजे बघा. तपशील जाणून घेतल्याखेरीज केलेले सैल लेखन कसे अंगाशी येते ते.
(ना. सं. इनामदार यांच्या ऐतिहासिक कादंबर्यांवर सेतु माधवराव पगडी यांनी केलेली टीका मी वाचली आहे. पण मला ती वाजवीपेक्षा अधिक कठोर वाटते. इनामदारांनी कादंबर्यात मूळ इतिहासाचा पाया पार कोसळवून टाकला आणि स्वतःचा नवाच इतिहास निर्माण केला, असे पगडींनाही म्हणता आले नसते.)
चक्रवर्ती सम्राट अशोक (भाग १)
( भाग २)
- अशोकाचे पूर्वज.
(भाग ३)
(भाग ४)
(भाग ५)
(भाग ६)
- अशोकाचा परिवार
- पुत्र
- कन्या
- अशोकाचा मृत्यू.
(भाग ७)
- स्तंभांचे वैशिष्ट्य -
- लघु गिरिलेख
भारतातल्या पहिल्या कोरीव लेणींची निर्मिती आणि इतिहास
“भारतामध्ये कोरीव लेणींची निर्मिती ही सर्वात प्रथम सम्राट अशोक याच्या काळात झाली.बौद्ध भिक्षूंना हवा असलेला एकांत, ध्यान-धारणा , चिंतन-मनन करण्यासाठी लागणारी शांतता ही नगरात किंवा गावात निवास करुन मिळणारी नव्हती. या साठी त्याने मनुष्यवस्तीपासून दूर अशा डोंगरपरिसरात ही ‘शैलगृहे’ अर्थात ‘लेणी’ खोदविली.
अशोक व त्याचा नातू दशरथ ह्यांनी बौद्ध भिक्खूंसाठी दक्षिण बिहारमधील बाराबर, नागार्जुनी, व सितामढी इ. ठिकाणी ही सुरुवातीची लेणी खोदविली. बाराबर येथे सुदामा, विश्वामित्र, कर्णकौपर, व लोमशऋषी ही चार लेणी आहेत. त्यापैकी ‘सुदामा’ हे लेणे सर्वच प्राचीन असून,’न्यग्रोध गुंफा’ या नावाने ते प्रसिद्ध आहे. याची रचना साधी असून, समोर आयताकार दालन व त्यानंतर वर्तुळाकार खोली आहे.
या लेणींपासून सुमारे १.५ कि मी. अंतरावर ‘नागार्जुनी’ गुहा आहेत. गोपिका, वाडिहक व वडलिक या तीन लेण्यांचा समावेश त्यात आहे. या लेणींचे वैशिष्ट्य म्हणजे ती डोंगरातील खडकाला समांतर अशी खोदलेली आहेत. ‘बाराबर’ येथील सुप्रिया व ‘नागार्जुनी’ येथील गोपिका ही लेणी प्रशस्त आहेत.या समूहातील ‘सुदामा’ व ‘लोमशऋषी’ ही लेणी सर्वात प्राचीन असून, ती आकाराने लांबट आयताकार असून त्यातील एका टोकाची रचना ही गजपृष्ठाकार असून ती अर्धगोलाकार आहे.
‘लोमशऋषी’ लेण्याचे प्रवेशद्वार हे वैशिष्ट्यपूर्ण असून इतर लेणींहून भिन्न आहे. ते रेखीव असून, अर्धस्तंभांनी युक्त चौरसाकृती द्वार व त्यावर अर्धगोलाकार आकारातील चैत्यकमान कोरलेली असून कमानीच्या वरच्या भागात जाळी कोरलेली असून , त्याखाली स्तूपाला वंदन करणाऱ्या आठ हत्तींचे कलात्मक शिल्पांकन आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प लेणींमधील ‘शैल शिल्पकले’ ची सुरुवात ठरते. ही लेणी अतिशय साधी असून, बौद्ध भिक्खूंच्या समर्पित जीवनाशी या लेणींची जवळीक साधलेली आहे.
मुखदर्शनाचा काही अलंकृत भाग वगळता या लेणीमधील साधेपण नजरेत भरण्यासारखेच आहे. ही लेणी खोदतांना तत्कालीन स्थापत्यविशारदांनी एखाद्या साध्या घरासारख्या ‘आकृतीबंधा’चा उपयोग केला असावा. एखादे घर ज्याप्रमाणे अगोदर लाकडी खांबावर तुळया व छत टाकून उभारण्यात येते, व नंतर भिंतीमध्ये दारे- खिडक्या बसवण्यात येतात, त्याप्रमाणे या ‘लोमशऋषी’ लेणींची प्रारंभीच रचना दिसून येते.
” चारही दिशांकडून आलेल्या भिक्खूंना पावसात राहता यावे, यासाठी ही लेणी खोदविली आहेत…” असे ‘बाराबर’ येथील लेणींच्या भिंतीवर सम्राट अशोक यांचा नातू ‘दशरथ’ याने ‘धम्मलिपी’तील शिलालेखातून लिहून ठेवल्याचे आपणांस आजही स्पष्टपणे दिसून येते….”
-अशोक नगरे, पारनेर,अहमदनगर (लेखक – बौद्ध शिल्पकला आणि इतिहास अभ्यासक)
भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य : (संपूर्ण)
- o भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य o -
भाग १:
चंद्रगुप्त मौर्य हा आपणा सर्वांना भारतसम्राट म्हणून परिचित आहेच. पण तो
भारतसम्राट कसा झाला? त्यासाठी त्याला कोणकोणते कष्ट सोसावे लागले? हे मी
सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या चंद्रगुप्त मौर्याविषयी एक गोष्ट
सांगितली जाते, त्या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे.
तर ती अभिमानास्पद गोष्ट ही की, "हिंदुकुश पर्वताला ग्रीक लोक 'हिंदी
काकेशस' असे म्हणत. हा पर्वत आपल्या राज्याची उत्तर मर्यादा असावी म्हणून
सोळाव्या आणि सतराव्या शतकात मोंगल बादशहांनी आणि त्यापुढे इंग्रजांनी खूप
धडपड केली. पण ह्यांपैकी कोणालाही जे साधले नाही ते बावीसशे वर्षांपूर्वी
एका हिंदू राजाने साधले. तो म्हणजे मौर्यकुलभूषण चंद्रगुप्त "
तर आपण चंद्रगुप्ताच्या जन्मापासून सुरुवात करुया...
चंद्रगुप्ताच्या जन्मासंबंधी अनेक आख्यायिका आहेत आणि खात्रीलायक माहितीही उपलब्ध नाहीये. अनेक तर्क चंद्रगुप्ताच्या जन्माबाबत लढविले गेले आहेत. दंतकथांना आपले संशोधक पुरावा म्हणून मानत नाहीत. पण प्रत्येक दंतकथेच्या मुळाशी सत्याचा अंश दडलेलाच असतो. तेव्हाच तर त्या तयार होतात. यावर माझा विश्वास असल्याने, मला जो तर्क पटला तो मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तुम्हाला पटेलच असे मी नाही म्हणणार. पण हा एक संभाव्य तर्क आहे यात काही शंका नाही. तर सम्राट चंद्रगुप्ताचा जन्म नंद कुळातच झाला असावा असा माझा तर्क आहे... अरे असे अवाक् का झालात? काय म्हणता? ज्या कुळात तो जन्मला त्याच कुळाचा नाश त्याने स्वतःच्या हातांनी कसा केला? तीच तर खरी गंमत (खरे तर शोकांतिका) आहे. आश्चर्याच्या गोष्टी विसरुन आता आपण मूळ विषयाकडे वळूयात.
मगधनरेश धनानंद राजाला चैनी-विलासी जीवनाची आवड होती. धनानंदाच्या सेवेत 'मुरा' नावाची एक दासी होती. मुरा दिसायला सुंदर होती. विलासी धनानंदाच्या दृष्टीस मुरेचे लावण्य पडताच त्याने तिला स्वतःची खास दासी म्हणून नियुक्त केले. मुरा एक सामान्य दासी असून धनानंदाने तिला आपल्या अंतःपुरातील दासी बनवले. दासीच्या भावनेला त्या काळात किंमत शून्य होती. निदान धनानंदासारखा विषयासक्त मगधसम्राट असल्यावर तो म्हणेल तीच पूर्वदिशा होती.
काही काळानंतर मुरेला धनानंदापासून दिवस गेले. धनानंदाने तिची योग्य ती काळजीदेखील घेतली होती. ती प्रसूत झाल्यावर तिला जो मुलगा झाला तो चक्रवर्ति होईल असे राज-ज्योतिषिंनी राजाला भविष्य सांगितले. ते ऐकून राजाला भय पडले. दासीपुत्र चक्रवर्ति होऊ नये म्हणून त्याने मुरेसकट त्या निष्पाप बालकाला स्वर्गाची वाट दाखवायचा निर्णय घेतला. कसा कोणास ठाऊक पण मुरेला धनानंदाचा बेत कळला. अजिबात वेळ न घालवता मुरेने बाल चंद्रगुप्तासह पलायन केले. मगधाबाहेर गेल्यावर मुरेला एका गुराख्याने आसरा दिला.
एवढ्या अवधीत तक्षशीलेचे जगद्विख्यात आचार्य चाणक्य मगधाची राजधानी 'पाटलिपुत्र' मधे आले. धनानंदाचा मुद्राराक्षस म्हणून एक फार हुशार महा-अमात्य होता. तो अतिशय एकनिष्ठ होता. फक्त तो राष्ट्रनिष्ठ असण्याऐवजी राजनिष्ठ होता. त्याच्यामुळेच मगध साम्राज्याचा गाडा योग्य रितीने हाकला जात होता. त्याच्यावर राज्यकारभार सोपवून धनानंद विलासात दंग झाला. आचार्य चाणक्य दरबारात धनानंदाला अलेक्झांडरच्या आक्रमणाची जाणीव करुन द्यायला आले होते. पण धनानंदाकडे अखंड भारताच्या हिताची दृष्टी नसल्याने त्याने आर्य चाणक्यांची निंदा करुन दरबारातून बाहेर काढले. या अपमानाने क्रोधित होऊन आर्य चाणक्यांनी भर दरबारात आपल्या शेंडीची गाठ सोडली व प्रतिज्ञा केली की, "जोपर्यंत मगधाच्या गादीवर असलेल्या नंद कुळाचा नाश करीत नाही तोपर्यंत मी शेंडीला गाठ बांधणार नाही.... " झालं... आर्य चाणक्यांची ही भीषण प्रतिज्ञा ऐकून धनानंदाने चाणक्याची टर उडवायला सुरुवात केली. मग काय आगीत तेल ओतल्यासारखंच झालं. आधीच भडकलेला आचार्यांचा क्रोधाग्नि आणखीनच भडकला. आचार्य तेथे क्षणभरही न थांबता निघाले. दरबारातून बाहेर पडल्यावर आचार्यांनी थेट तक्षशीलेकडे प्रयाण केले.
भाग २:
कर्मधर्मसंयोगानं म्हणा किंवा धनानंदाचा व नंदवंशाचा काळ जवळ आला होता म्हणा, चाणक्याची व शूर चंद्रगुप्ताची गाठ पडली. चंद्रगुप्त तेव्हा साधारण आठ-दहा वर्षांचा असेल. चाणक्य तक्षशीलेकडे निघाला असताना एके ठिकाणी गुराख्याची काही मुले त्याला दिसली. एक मुलगा ऐटीत एका उंच दगडावर बसला होता. त्यच्या मधुर वाणीने ती गुराखी मुलेच काय पण आचार्यदेखील मोहित झाले. दोन मुलांच्या आपापसातील भांडणाचा न्याय-निवाडा तो गुराखी मुलगा एका जातीवंत राजाप्रमाणे करत होता. चाणक्यांनी लगेच बालचंद्रगुप्ताच्या - होय तो मुलगा चंद्रगुप्तच होता - आईची भेट घेतली. एवढा तीक्ष्ण बुद्धीचा आणि योग्य न्यायबुद्धी असणारा चंद्रगुप्त आचार्यांना हवा होता. देशाचे भवितव्य घडविण्यासाठी आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताला मुरेकडे मागितले.. आचार्यांनी आपली योजना मुरेला सांगितली. मुलाचे भविष्य सुरक्षित किंबहुना त्याहुन अधिक सक्षम हातांनी घडविले जाणार होते म्हणून आणि मुरेलाही धनानंदाचा सूड घ्यायचा होता म्हणून तिने काळजावर दगड ठेवून बालचंद्रगुप्ताला चाणक्यांच्या हवाली केले.
चाणक्याने मुरेचा निरोप घेतला. मुरेनेही धनानंदाने केलेला अत्याचार
बालचंद्रगुप्ताला सांगून त्याच्या हृदयात प्रतिशोध (सूड म्हणू हवं तर)
घ्यायची भावना भडकवली . सूडाच्या भावनेने पेटलेला चंद्रगुप्त आपले ध्येय
गाठण्याच्या हेगेला.आर्य चाणक्यांबरोबर तक्षशिलेला गेला.
तक्षशिलेला पोहोचताच आर्य चाणक्यांनी मुळीच वेळ वाया न घालवला नाही.
चंद्रगुप्ताच्या शिक्षणासाठी चाणक्यांनी पुन्हा तक्षशिला विद्यापीठाचे
आचार्यपद स्वीकारले. आचार्यांनी चंद्रगुप्ताला विशेष करुन राजनीती,
शस्त्रविद्या, युद्धाचे डावपेच, यांमध्ये निष्णात केले. बाकीच्या
विषयांमधेसुद्धा चंद्रगुप्त आपल्या बुद्धीची प्रगल्भता दाखवत होता. जसजसा
चंद्रगुप्त आर्य चाणक्यांच्या हाताखाली शिकत होता तसतसा तो आपली
बुद्धीमत्ता प्रकट करत होता. मनोमन चाणक्य सुखावले होते. कारण चंद्रगुप्त
त्यांच्या अपेक्षेहून अधिक हुशार, चाणाक्ष आणि समंजस होता.
तक्षशिलेत चंद्रगुप्ताने किती काळ शिक्षण घेतले हे अज्ञात आहे. पण साधारण वयाच्या विसाव्या वर्षी त्याचे शिक्षण पूर्ण झाले असावे. शस्त्रविद्येत तर चंद्रगुप्त भलताच तरबेज झाला होता. आता त्याला ध्यास होता तो धनानंदाने त्याच्या आईवर केलेल्या अत्याचारांचा सूड घ्यायचा. त्याच्या तलवारीला धनानंदाच्या रक्ताची तहान लागली होती. आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताची ही अवस्था आधीच ओळखली होती. आणि त्यानुसार सर्व सिद्धताही केली होती. पण मगधस्वारीत एकच गोष्ट आड येत होती. ती म्हणजे सिकंदराची स्वारी.
अलेक्झांडर सिकंदर हा अतिशय महत्त्वाकांक्षी तरुण योद्धा होता. त्याच्या शिस्तबद्ध सैन्याची माहिती करुन घेण्यासाठी आचार्यांनी चंद्रगुप्ताला त्याच्या काही मित्रांसमवेत सिकंदराच्या गोटात पाठवले. सिकंदरापुढे तक्षशिलेच्या राजाने युद्ध न करताच शरणागती पत्करली होती. अनेक मांडलिक राजांनी सिकंदराला आपले सैन्य दिले होते त्यामुळे सिकंदराच्या सैन्यात आता भारतीय सैनिकही होते. त्यामुळे चंद्रगुप्ताला सिकंदराच्या सैन्यात प्रवेश मिळवळे सोपे गेले. चंद्रगुप्ताची व सिकंदराची भेट झाली होती असे म्हटले जाते. पण या गोष्टीला पुरावा नाही. तरी या दोघांची भेट ही अशक्यदेखील नव्हती. चंद्रगुप्ताने सिकंदराच्या सैन्याची शिस्त, त्यांची युद्धपद्धति, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा बारकाईने अभ्यास करुन ते ज्ञान आत्मसात केले. या गोष्टीचा चंद्रगुप्ताला मगधाधिपती होण्यासाठी व नंतरही पुढे फार उपयोग झाला.
सिकंदराच्या सैन्याने पुढे जाणे आता नाकारले होते. सतत सात वर्षे मायदेशापासून दूर राहून सैनिक कंटाळले होते. त्यांना घराची ओढ लागली होती. त्यात भर म्हणून यौधेय गणाच्या सामर्थ्याची माहिती सिकंदराच्या सैनिकांना मिळाली होती. अगोदरच थकलेल्या सैन्याची ही बातमी ऐकून अतिशय वाईट अवस्था झाली. सैन्याने पुढे जाणे तर नाकारलेच पण जर सिकंदराने पुढे जायचे ठरवले तर बंड करुन सिकंदराला ठार मारण्याचा कटदेखील काही लोकांनी केला होता. यौधेय हे अतिशय बलशाली, वीरांचे गणराज्य म्हणून प्रसिद्ध होते. प्रसंगी स्त्रियादेखील युद्धभूमिवर शस्त्रे घेऊन युद्ध करीत. या यौधेय गणराज्याला घाबरुन सिकंदराच्या सैन्याने युद्धाला नकार दिला. परिणामी सिकंदराला आपली जगज्जेता होण्याची महत्त्वाकांक्षा सोडावी लागली व तो मायदेशी परत जाण्यास निघाला.
भाग ३:
सिकंदराने माघार घेताच चंद्रगुप्त व चाणक्य यांनी सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. सैन्य जमताच आचार्यांनी चंद्रगुप्ताच्या साहाय्याने सैन्याला आधुनिक युद्धकलेचे शिक्षण दिले. आपल्या सैन्याच्या सामर्थ्याबद्दल खात्री होताच गुरु-शिष्यांनी पाटलिपुत्राकडे प्रयाण केले. शक्य तेवढ्या लवकर पाटलिपुत्र गाठायचा चाणक्याचा विचार होता. चंद्रगुप्तदेखील आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आतुर झाला होता. चंद्रगुप्ताच्या सैन्याने लवकरच मगध साम्राज्यात प्रवेश केला. पाटलिपुत्र नगरीपर्यंत चंद्रगुप्ताचे सैन्य सहजपणे पोहोचले. त्यांना प्रतिकार झालाच नाही. होणार तरी कसा? चाणक्याने आपल्या भेदनीतीचा वापर करुन गुप्तहेरांच्या सहाय्याने मगधसेनापतीस केव्हाच आपल्याकडे वळवून घेतले होते. चाणक्याच्या या हुशारीमुळे चंद्रगुप्ताच्या सैन्यावर युद्धाचा प्रसंग आलाच नाही. फक्त पाटलिपुत्र नगरीत धनानंदाच्या राजनिष्ठ सैन्याशी युद्ध करावे लागले. थेट पाटलिपुत्रावर आक्रमण केलेल्या चंद्रगुप्ताच्या सैन्यापुढे मनोबल खच्ची झालेल्या आणि स्तिमित झालेल्या धनानंदाचे सैन्य कसे टिकणार? शेवटी चंद्रगुप्ताने पाटलिपुत्रात प्रवेश मिळविला. ही देखील आचार्यांच्या भेदनीतीचीच कृपा होती. अन्यथा चाणाक्ष अमात्य राक्षस असताना पाटलिपुत्रात प्रवेश मिळणे महाकठीण होते...
पाटलिपुत्रात प्रवेश करताच चंद्रगुप्त व चाणक्य या गुरु-शिष्यांनी थेट धनानंदाच्या महालाकडे धाव घेतली. धनानंदाचा चतुर, मुत्सद्दी अमात्य मुद्राराक्षस हा गुप्तमार्गाने निसटून जाण्यात यशस्वी झाला होता. पण विलासात दंग असलेला धनानंद मात्र चंद्रगुप्ताच्या हातात सापडला होता. चंद्रगुप्ताच्या सैनिकांनी धनानंदाला धरुन ठेवले होते. धनानंद खाली मान घालून उभा होता. आचार्यांनी धनानंदाला आपल्या भर दरबारात केलेल्या प्रतिज्ञेची आठवण करुन दिली. घाबरल्यामुळे व अपमानामुळे त्याची नजर वर उठत नव्हती. मग आचार्यांच्या भेदक नजरेला नजर देणं तर दूरच. आचार्यांनी चंद्रगुप्तास खूण केली. आपल्या तलवारीची तहान भागवण्यासाठी चंद्रगुप्त तयारच होता. आपली तलवार घेऊन चंद्रगुप्ताने धनानंदाच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली. धनानंदाला स्वत:चा अंत समोर दिसताच तो प्राणदान द्यावे म्हणून आचार्यांकडे गयावया करु लागला. पण आचार्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. इतक्यात चंद्रगुप्त धनानंदाजवळ पोहोचला आणि....... एकाच घावात चंद्रगुप्तानं धनानंदाचं मस्तक धडावेगळं केलं ...
अशा रितीने चाणक्यानं आपली प्रतिज्ञा चंद्रगुप्ताला हाताशी धरुन तडीस नेली. पण इथंच आपली कथा संपत नाही. चंद्रगुप्त आता मगधसम्राट झाला होता. युक्त्या-प्रयुक्त्या योजून चाणक्याने एकदाचे अमात्य राक्षसाला चंद्रगुप्ताचा महा-अमात्य होण्यास भाग पाडले. चाणक्य आता निश्चिंत झाला होता. चंद्रगुप्ताचा राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून चाणक्याने चंद्रगुप्तासाठी व त्याच्या पुढील पिढ्यांसाठी 'कौटीलिय अर्थशास्त्र' हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. चाणक्य हा आयुष्यभर चंद्रगुप्तासोबत होता की मगध साम्राज्याची योग्य घडी बसवून अन्यत्र निघून गेला हे कळण्यास मार्ग नाही. पण अमात्य राक्षसाला चंद्रगुप्ताच्या बाजूने वळविण्यास जे अथक प्रयास चाणक्याने केले, ते पाहता चाणक्याने प्रतिज्ञापूर्तीनंतर पुन्हा तक्षशीलेकडे प्रयाण केले असावे असे वाटते.
भाग ४:
साधारण इसवी सनापूर्वी ३०३ या वर्षी अलेक्झांडरच्या एका सरदाराने -
सेल्युकस निकेटरने -चंद्रगुप्ताच्या साम्राज्यावर स्वारी केली. पण
चंद्रगुप्ताच्या बलाढ्य सैन्यापुढे त्याचा सपशेल पराजय झाला. व त्याला
चंद्रगुप्ताशी तह करावा लागला. या तहामुळे सेल्युकसला काबूल, कंदहार व
हिरात ही शहरे ज्या प्रांतांच्या राजधान्या होत्या ते प्रांत सोडावे लागले.
अशा तर्हेने चंद्रगुप्ताने आपले साम्राज्य हिंदुकुश पर्वतापर्यंत नेऊन
भिडवले. या तहामुळे चंद्रगुप्ताला फार मोठा प्रदेश मिळाला. त्याबदल्यात
चंद्रगुप्ताने सिकंदराच्या या सरदाराला केवळ पाचशे हत्ती दिले. यावरुन हा
तह करण्यामधे चंद्रगुप्ताची मुत्सद्देगिरी दिसून येते. सेल्युकस निकेटर हा
सिकंदराच्या मृत्यूनंतर बंडखोरी करुन जास्त भूभाग मिळवणार्या सरदारांपैकी
एक होता. तो शूर असल्याने त्याने बराच प्रदेश बळकावला होता. सिकंदराचा
मृत्यू इ.स.पूर्व ३२३ च्या जून महिन्यात झाला. ऑगस्टमधे ही बातमी
हिंदुस्थानात पोहोचली व नोव्हेंबरच्या सुमारास चंद्रगुप्ताने पहाडी लोकांचे
सैन्य उभारुन ग्रीकांनी बळकावलेले प्रदेश मुक्त केले. इ.स.पूर्व ३२२ च्या
आरंभीच सर्व भारतीय भूभाग चंद्रगुप्ताने ग्रीकांच्या सत्तेपासून मुक्त
केले. चंद्रगुप्त तेव्हा जेमतेम २५-२६ वर्षांचा असेल. इ.स.पूर्व ३०५ च्या
सुमारास सेल्युकस निकेटरने सिंधू नदी उतरुन आर्यावर्तावर स्वारी केली.
चंद्रगुप्ताने सहजपणे त्याचा पराभव करुन हाकून लावले. व झालेल्या तहामुळे
सेल्युकसने आपली मुलगी हेलन हिचा चंद्रगुप्ताशी विवाह करुन दिला व
त्याच्याशी सख्यत्व केले.
अशा रितीने चंद्रगुप्ताने मगध साम्राज्याचा विस्तार केला व राष्ट्र एकसंध करण्याची आर्य चाणक्यांची कल्पना वास्तवात आणली. सेल्युकसशी सख्यत्व केल्यावर सेल्युकसने मॅगॅस्थिनिस हा आपला वकील चंद्रगुप्ताच्या दरबारी ठेवला. सुमारे पाच वर्ष तो चंद्रगुप्ताच्या दरबारी होता. फावल्या वेळात त्याने तत्कालीन माहिती लिहिली. त्याच्या वर्णनांमुळेच आपल्याला त्या काळाची योग्य माहीती मिळण्यास मदत होते.
चंद्रगुप्त मौर्याने आपल्या पराक्रमाने मगध साम्राज्याचा अशा रितीने
विस्तार केला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसार मगधाच्या गादीवर आला.
चंद्रगुप्ताचे थोडेफार राहिलेले साम्राज्यविस्ताराचे काम त्याच्या पराक्रमी
पुत्राने व सम्राट अशोकाने पूर्ण केले पण तो वेगळ्या लेखांचा विषय आहे.
शेवटी चंद्रगुप्ताने राज्यकारभार बिंदुसाराच्या हाती सोपवला व त्याने जैन
धर्माचा स्वीकार केला.
अशी होती 'भारतभूषण सम्राट चंद्रगुप्त मौर्या'ची शौर्यगाथा .... (संपूर्ण)
(चंद्रगुप्त आणि चाणक्य या जोडगोळीचा भक्त) सागर
आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे. सिकंदराने आक्रमण केले ते धनानंदाच्या करकीर्दीत. त्याच्या सामर्थ्यामुळे व इतर काही कारणामुळे सिकंदराने तेव्हा आक्रमण केले नाही. नंतर दोन स्वा-यांत सेल्यूकस़कडून चंद्रगुप्त मौर्याचा पराभव झाला. त्या पराभवांची मीमांसा करून दोष काढून टाकून तिस-या स्वारीत चंद्रगुप्ताचा विजय झाला. इतिहास हा माझा विषय नव्हे. म्हणून मी टिपणे काढलेली नाहीत. तरी माझ्या आठवणीप्रमाणे इसपू ३२३ मध्ये चंद्रगुप्त राजा झाला असावा. इअसपू ३२५ मध्ये चंद्रगुप्ताने विजय मिळविला. इसपू ३२६ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला. तरी स्मरणशक्ती ५५ व्या वर्षी त्रास देत असल्यामुळे चू भू द्या घ्या. परंतु बाळशास्त्री यांनी बरेच संदर्भ दिलेले आहेत व ते इतिहासकाराला साजेसे व विश्वासार्ह वाटले. या पुस्तकांतील सुची अंतर्गत (बिब्लीओग्राफी)ग्रंथ मी वाचलेले नाहीत.
आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे.
धन्यवाद सुधीरराव...
बाळशास्त्री हरदास यांचे हे मत मी वाचले आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते
विशद करुन सांगितले आहे ते पाहता हा तर्क पटावा असा आहेच. पण कौटल्य चे
काळाच्या ओघात कौटिल्य हे नामकरण झाले असावे असे मला वाटते. कालौघात
शब्दांत बदल होणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे असे मी मानतो....
मौर्यांचा ग्रीकांशी संपर्क
- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com
आजपासून २३४४ वर्षांपूर्वी (इसवीसनपूर्व ३२३ मध्ये) अलेक्झांडरचा मृत्यू इराकमधील बॅबिलॉन इथं झाला. अलेक्झांडरच्या मृत्यूसमयी त्याचं साम्राज्य ग्रीसपासून पाकिस्तानपर्यंतच्या प्रदेशात होतं. हयात असताना अलेक्झांडरनं प्रांताधिकारी म्हणून नेमलेले त्याचे ग्रीक सरदार अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर स्वतंत्र होऊन राज्य करू लागले. मात्र, राज्यविस्तारासाठी त्यांच्यात लवकरच संघर्ष सुरू झाला. तो इसवीसनपूर्व ३२२ ते २८१ पर्यंत सुरू राहिला. याचे परिणाम भारताच्या राजकीय इतिहासावर झाले. ते आजच्या लेखात जाणून घेऊ या.
सध्याच्या दक्षिण पाकिस्तानातील सिंध प्रांतात पेथन नावाचा ग्रीक प्रांताधिकारी अलेक्झांडरनं नेमला होता. उत्तर पाकिस्तानातील पंजाबातील सिंधू, झेलम, चिनाब या नद्यांच्या खोर्यांत अंभी आणि पुरू हे दोन राजे स्वतंत्रपणे राज्य करत होते; पण पंजाबातील या राज्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अलेक्झांडरनं युडेमस नावाचा ग्रीक लष्करी अधिकारी नेमला होता. आजपासून २३४४ वर्षांपूर्वी, म्हणजे इसपू ३२३ मध्ये, अलेक्झांडरच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर कदाचित दोनेक वर्षांत या युडेमसनं अंभीचं गांधार प्रदेशाचं राज्य ताब्यात घेतलं आणि त्यानंच नंतर पुरूची हत्या घडवून आणली.
अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर चारच वर्षांनी पश्चिम आशियातील त्याच्या सरदारांमध्ये राज्यविस्तारासाठी मोठं युद्ध सुरू झालं होतं. या युद्धात सहभागी होण्यासाठी इसवीसनपूर्व ३१७-१६ मध्ये युडेमस आणि पेथन हे प्रांताधिकारी पंजाब आणि सिंध प्रांतांतून भारतीय सैन्य, हत्ती घेऊन तुर्कस्तानात गेले. यामुळे पंजाब आणि सिंध या प्रांतांत निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा फायदा चंद्रगुप्त मौर्य यानं घेतला. ग्रीक इतिहासकारांनुसार, पंजाब आणि सिंध या प्रांतांतील परकीय शक्तींच्या विरोधात, म्हणजेच ग्रीकांच्या विरोधात, चंद्रगुप्तानं स्थानिकांची एकजूट करून उठाव घडवून आणला. पंजाब आणि सिंध या प्रांतांतील दुय्यम ग्रीक अधिकाऱ्यांना मारून चंद्रगुप्तानं तिथं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.
यानंतर चारेक वर्षांत सेल्युकस निकेटर नावाचा अलेक्झांडरचा प्रांताधिकारी इराक, इराण या देशांच्या प्रदेशात आपली सत्ता वाढवण्याच्या प्रयत्नात होता. हा प्रदेश जिंकल्यावर त्यानं आपलं लक्ष पंजाब आणि सिंध या प्रांतांकडे वळवलं. हे दोन्ही प्रांत एकेकाळी अलेक्झांडरच्या साम्राज्याचा भाग असल्यानं सेल्युकस हे दोन्ही प्रांत जिंकण्यासाठी अफगाणिस्तानच्या प्रदेशात आला.
आजपासून २३२५ वर्षांपूर्वी म्हणजे, अंदाजे इसवीसन पूर्व ३०५ ते ३०३ या दोन वर्षांच्या काळात, झालेल्या युद्धानंतर सेल्युकसनं इसवीसनपूर्व ३०३ मध्ये चंद्रगुप्ताशी तह केला. या तहानुसार, सिंधू नदीच्या पश्चिमेकडील पूर्व अफगाणिस्तानातील जलालाबाद-काबूल-कंदाहारचा प्रदेश आणि जवळजवळ सध्याच्या पाकिस्तानचा सर्व भूभाग मौर्य साम्राज्याचा भाग म्हणून चंद्रगुप्ताकडे राहिला. त्याबदल्यात चंद्रगुप्तानं सेल्युकसला ५०० हत्ती भेट दिले. तुर्कस्तान, इराकमधील इतर ग्रीक प्रांताधिकाऱ्यांच्या विरुद्धच्या युद्धात विजय मिळवण्यासाठी सेल्युकसला हे हत्ती उपयोगी ठरले.
सेल्युकस आणि चंद्रगुप्त यांच्यातील या तहात भारतीय आणि ग्रीक यांच्यात विवाह होऊ देण्याचं कलम होतं, असं रोमन इतिहासकार सांगतात. काही अभ्यासकांच्या मतानुसार, या वाक्याचा अर्थ, या दोन राजघराण्यांत वैवाहिक संबंध निर्माण झाले होते असा असू शकतो. त्यामुळे सेल्युकसच्या मुलीचा विवाह चंद्रगुप्त मौर्य याच्याशी झालेला असण्याची शक्यता आहे.
मेगास्थेनिसनं केवळ पाटलीपुत्रचाच नव्हे तर, उत्तर प्रदेशातील मथुरा आणि दक्षिणेतील मदुराई या दोन्ही ठिकाणांचा उल्लेख केला आहे. सध्याच्या तामिळनाडू राज्याच्या प्रदेशात पांड्य राज्य होतं. या राज्याची राजधानी मदुराई होती असंही तो सांगतो. चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार याच्या काळात दियमाकस नावाचा ग्रीक राजदूत आला होता आणि त्यानंदेखील त्याच्या भारतातील वास्तव्यावर आधारित ‘इंडिका’ नावाचा ग्रंथ लिहिला होता, एवढीच माहिती नंतरच्या काळातील ग्रीक लेखक देतात.
सम्राट अशोक यांच्या काळात ग्रीक राजदूत भारतात आल्याचा उल्लेख मिळत नाही; परंतु सम्राट अशोक यांचे सीरिया, इराक, इजिप्त इथल्या ग्रीक राजांशी वकिलातीद्वारे संबंध होते असं त्यांच्या शिलालेखांतून समजतं. सम्राट अशोक यांच्या गिरनार इथल्या तेराव्या शिलालेखात ‘अन्तियक’, ‘तुरमय’, ‘अंतेकिन’, ‘मग’ आणि ‘अलिकसुंदर’ या पाच ग्रीक राजांशी त्यांचा संपर्क असल्याचा उल्लेख येतो. संशोधकांच्या मते अन्तियक म्हणजे सिरियातील राजा ‘अँटिओकस थेओस’, तुरमय म्हणजे इजिप्तचा राजा ‘टोलेमी फिलाडेल्फस’, अंतेकिन म्हणजे मॅसेडोनियाचा राजा ‘अँटिगोनस’, मग म्हणजे सिरेन येथील राजा ‘मगस’ आणि अलिकसुंदर म्हणजे ग्रीसमधील कोरिन्थ किंवा इपिरस या ठिकाणी राज्य करणारा ‘अलेक्झांडर’. या वेगवेगळ्या पुराव्यांवरून २३०० वर्षांपूर्वी ग्रीस, पश्चिम आशिया, इजिप्त इथले ग्रीक राजे आणि भारतातील किमान पहिले तीन मौर्य सम्राट यांच्यात दूतावासाद्वारे संपर्क होता हे समजतं.
सम्राट अशोक यांचे प्रसिद्ध शिलालेख पाकिस्तानातील शाहबाजगढी, मानसेहरा इथं आणि अफगाणिस्तानातील लाघमान, कंदाहार इथं सापडले आहेत. यातील अफगाणिस्तानातील लेख हे स्थानिक अरमाइक, ग्रीक भाषेत आणि अनुक्रमे त्याच लिप्यांमध्ये लिहिलेले आहेत. पाकिस्तानातील लेख प्राकृत भाषेत आणि खरोष्टी लिपीत लिहिलेले आहेत. पूर्व अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा भूभाग हा चंद्रगुप्त मौर्याच्या काळापासून मौर्य साम्राज्याचा भाग असल्यानं हे शिलालेख तिथं सापडतात यात नवल नाही.
युद्ध, व्यापार आणि विवाहसंबंध यांमुळे जेव्हा दोन संस्कृती एकमेकींच्या थेट संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यात काही प्रमाणात देवाण-घेवाण होण्यास सुरुवात होते. अलेक्झांडरनंतर २५० वर्षं अफगाणिस्तानच्या, पाकिस्तानच्या प्रदेशात एकमेकींच्या संपर्कात आलेल्या ग्रीक आणि भारतीय या संस्कृतींचंदेखील असंच झालं. ग्रीक कलास्थापत्यातील काही घटक ग्रीक कारागिरांमुळे तत्कालीन भारतीय कलेत सामावले गेले. इराणी कलास्थापत्यातीलही काही घटक अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या भागातील ग्रीकांच्या माध्यमातून याच काळात उत्तर भारतात आले.
त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या, पाकिस्तानच्या प्रदेशातील ग्रीकांनी हळूहळू भारतीय संस्कृती, धर्म, भाषा, लिपी अंगीकारण्यास सुरुवात केली. २२०० वर्षांपूर्वीच्या अफगाणिस्तानात आणि पाकिस्तानात सापडणाऱ्या ग्रीक राजाच्या नाण्यांवर ग्रीक लिपी आणि भाषेखेरीज स्थानिक खरोष्टी किंवा ब्राह्मी या प्राचीन भारतातील दोन लिप्यांमध्ये आणि प्राकृत भाषेत लेख लिहिलेले आढळतात. ग्रीकांची भारतीय संस्कृतीत आणि समाजात एकरूप होण्याची ही सुरुवात होती.
अफगाणिस्तान हे आता एक मुस्लिमराष्ट्र आहे. मात्र, भारतीय संस्कृती, भारतीय धर्म एकेकाळी तिथपर्यंत पोहोचला होता हे तिथल्या प्राचीन स्थापत्य, मूर्ती, विविध अवशेष यातून आपल्याला कळतं. अफगाणिस्तानात सापडलेल्या आणि भारतीय इतिहासाच्या दृष्टीनं एका महत्त्वाच्या नाण्याविषयी या लेखात माहिती घेऊ या.
सन १९७० मध्ये फ्रेंच पुरातत्त्वज्ञ पॉल बेर्नार्द हे उत्तर अफगाणिस्तानातील ‘अई खानुम’ या ठिकाणी असलेल्या २२०० वर्षांपूर्वीच्या ग्रीकनगराचं उत्खनन करत होते. उत्खनन करताना त्यांना अगॅथोक्लस नावाच्या ग्रीक राजाची चांदीची सहा नाणी एका मातीच्या मडक्यात ठेवलेली सापडली. या नाण्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे, या नाण्यांच्या एका बाजूला अगॅथोक्लस राजाचं नाव ग्रीक लिपीत, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला त्याचं नाव ‘रजिने अगथुक्लयेस’ असं प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत लिहिलेलं आहे.
अगॅथोक्लस राजा अंदाजे इसवीसनपूर्व १८० ते इसवीसनपूर्व १७० या दहा वर्षांच्या काळात (आजपासून २२०० वर्षांपूर्वी) राज्य करत होता. या राजानं अफगाणिस्तानातील बाल्ख (बॅक्ट्रिया) किंवा काबूलच्या आसपासच्या प्रदेशात आणि त्याला जोडून असणाऱ्या गांधारप्रदेशात (सध्याचा उत्तर पाकिस्तान) राज्य केलं. हिंदुकुश पर्वताच्या दक्षिणेच्या भागात राज्य करताना या ग्रीक राजांनी हळूहळू स्थानिक प्राकृत भाषेला आणि खरोष्टी व ब्राह्मी लिपींना आपल्या नाण्यांवर स्थान दिलं.
अगॅथोक्लस राजाच्या या नाण्यांचं भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, या नाण्यांवर संकर्षण (बलराम) आणि वासुदेव (कृष्ण) या भारतीय देवतांच्या अंकनाचा सर्वात जुना पुरावा आढळतो. अगॅथोक्लसच्या या नाण्यांबद्दल प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विदेशी आणि भारतीय अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना माहीत असतं; परंतु त्यापलीकडे इतर व्यक्तींपर्यंत ही माहिती सहसा पोहोचत नाही.
अगॅथोक्लसच्या या चांदीच्या नाण्याच्या एका बाजूला डाव्या हातात मुसळ व उजव्या हातात नांगर घेतलेली आणि कमरेला तलवार असलेली प्रतिमा ही संकर्षण (बलराम) या देवतेची आहे. या नाण्याच्या दुसऱ्या बाजूला, उजव्या हातात शंख आणि डाव्या हातात मोठं चक्र घेतलेली प्रतिमा ही वासुदेव (कृष्ण) या देवतेची आहे. या देवतांच्या दंडावरून पुढ्यात घेतलेलं लांब वस्त्र आहे. या दोन्ही प्रतिमांमध्ये कानांत गोलाकार कुंडलं दिसतात, तर त्यांच्या मस्तकावर छत्रदेखील दाखवण्यात आलेलं आहे.
अगॅथोक्लसच्या दुसऱ्या एका नाण्यावर भारतीय वेशातील एका स्त्रीदेवतेचं अंकन आहे. ही देवता म्हणजे एकानंशा (सुभद्रा) किंवा लक्ष्मी असावी असं संशोधकांचं मत आहे.
भारतीय ग्रंथांतील वर्णनानुसार, वासुदेव (कृष्ण) या देवतेच्या हातात शंख, चक्र असतं, तर हातात मुसळ आणि नांगर घेतलेली प्रतिमा ही संकर्षण (बलराम) या देवतेची असते. अगॅथोक्लसच्या या नाण्यांवर देवतांची नावं दिलेली नसली तरी या देवतांच्या हातातील आयुधं आणि चिन्हं यांवरून बेर्नार्द यांनी या प्रतिमा वासुदेव आणि संकर्षण यांच्या असल्याचं मत १९७३ मध्ये मांडलं. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत या देशांच्या प्राचीन इतिहासावर काम करणाऱ्या अनेक विदेशी आणि भारतीय संशोधकांना बेर्नार्द यांचं हे मत मान्य आहे.
अगॅथोक्लसच्या नाण्यांवर असलेल्या संकर्षण आणि वासुदेव यांच्या या प्रतिमा आपल्यासमोर उपलब्ध असलेल्या भारतीय देवतांच्या सर्वात प्राचीन प्रतिमा आहेत. याआधीच्या प्रतिमा कदाचित लाकूड, माती अशा नष्ट होणाऱ्या माध्यमात घडवल्या गेल्या असतील, त्यामुळे त्यांचे पुरावे आपल्याला मिळत नाहीत. या नाण्यांच्या आधीच्या शंभर/दोनशे वर्षांच्या काळातील ग्रंथांतून देवतांच्या प्रतिमांचा फक्त उल्लेख मिळतो.
राजा ज्या देवतेचा भक्त असेल त्या देवतेची किंवा स्थानिक पूजनीय देवतेची प्रतिमा राजाच्या नाण्यांवर दाखवली जात असे, हे भारतीय उपखंडातील इतर नाण्यांच्या उदाहरणांवरून लक्षात येतं. अगॅथोक्लस राजा हा स्वतः वासुदेव आणि संकर्षण या देवतांचा भक्त नसेल असं जरी मानलं तरी या देवता त्यांच्या मूर्तिस्वरूपात पूर्व अफगाणिस्तान, उत्तर पाकिस्तानातील गांधारप्रदेशात २१०० वर्षांपूर्वी पूजल्या जात होत्या हे मात्र नक्की. अगॅथोक्लसची संकर्षण-वासुदेवाचं अंकन असलेली ही नाणी गांधारप्रदेशातील तक्षशिलानगरातील टांकसाळीत पाडली असावीत, असंही बेर्नार्द यांचं मत आहे.
वासुदेवाचा ग्रीक भक्त हेलिओडोरस
अगॅथोक्लसच्या राज्यकालाच्या अंदाजे ६० वर्षांनंतर हेलिओडोरस या नावाचा वासुदेवाचा एक ग्रीक भक्त मध्य प्रदेशातील विदिशा इथं आला होता. विशेष म्हणजे, हा हेलिओडोरस गांधारप्रदेशातील तक्षशिलेहूनच आलेला होता!
अंदाजे इसवीसनपूर्व ११० मध्ये या हेलिओडोरसनं उभारलेला दगडी गरुडस्तंभ साधारणपणे २१३० वर्षं झाली तरी आजही सांचीजवळ असलेल्या विदिशा या गावात उभा आहे. ‘या स्तंभावर ब्राह्मी लिपीत आणि प्राकृत भाषेत एक लेख कोरलेला आहे. या लेखाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे : देवाधिदेव वासुदेवाचा हा गरुडस्तंभ, दिय याचा पुत्र तक्षशिलेहून आलेल्या भागवत हेलिओदोर (हेलिओडोरस) यानं उभारला. (हेलिओदोर हा) महाराज काशीपुत्र भागभद्र यांच्याकडे त्यांच्या चौदाव्या राज्यवर्षी आलेला महाराज अंतलिकित (ग्रीक राजा अँटिअल्कायडस) यांचा यवन (ग्रीक) दूत आहे.’
या लेखात हेलिओडोरसनं स्वतःला यवनदूत म्हणून संबोधलं आहे. तुर्कस्तानातील ‘आयोनिया’ या प्रदेशातील ग्रीकांना प्राचीन इराणी साम्राज्यातील राजे ‘यवन’ म्हणून ओळखत होते. यावरून प्राचीन भारतातदेखील ग्रीकांना ‘यवन’, ‘योन’ अशा नावांनी ओळखलं जात असे. विदिशेच्या गरुडस्तंभावरील या लेखात हेलिओडोरसचे वडील दिओस यांच्या ग्रीक नावाचं ‘दिय’, तर हेलिओडोरस या नावाचं ‘हेलिओदोर’ हे भारतीय रूप येतं. विदिशेच्या या स्तंभासमोरच्या जागेत उत्खनन केल्यावर तिथं २१०० वर्षांपूर्वीच्या एका लंबवर्तुळाकार आकाराच्या मंदिराचे अवशेष सापडले होते.
गांधारप्रदेशातील तक्षशिलेहून आलेला व ग्रीक असलेला हेलिओडोरस स्वतःला भागवत म्हणजे वासुदेवाचा भक्त म्हणवून घेतो. विदिशा इथल्या वासुदेवाच्या मंदिरासमोर गरुडध्वज उभारून त्यावर लेखही कोरून घेतो, हे तो केवळ राजदूताचं कर्तव्य म्हणून करत नव्हता. गांधारप्रदेशात त्या काळात प्रचलित असणाऱ्या संकर्षण-वासुदेव पंथाच्या प्रभावामुळे तक्षशिलेहून आलेला हेलिओडोरसदेखील वासुदेवाचा भक्त होता हे नक्की. अर्थात्, संकर्षण-वासुदेव इत्यादी देवतांच्या पूजनाची परंपरा त्या काळात फक्त गांधारप्रांतातच नव्हे तर मथुरेलाही होती.
सध्याच्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांच्या प्रदेशातील प्राचीन ग्रीक राजे, तिथले काही ग्रीक रहिवासी यांची भारतीय समाजात हळूहळू एकरूप होण्याची प्रक्रिया आजपासून २१०० वर्षांपूर्वी सुरू झालेली होती हे वरील उदाहरणांवरून लक्षात येतं.
पूर्व अफगाणिस्तानात आणि पाकिस्तानातील गांधारप्रांतात साधारणपणे २००० वर्षांपूर्वीच्या समाजात इराणी, ग्रीक, भारतीय यांशिवाय मध्य आशियातून स्थलांतर करत आलेले शक, कुशाण इत्यादी विविध रहिवासी होते. त्यामुळे या प्रदेशात इराणी, ग्रीक देवतांबरोवरच भारतीय देवताही पूजल्या जात होत्या, तसंच इथं बौद्ध स्तूप आणि विहारदेखील होते. विविध नाणी, मूर्ती, पुरातत्त्वीय स्थळं, शेकडो शिलालेख यांच्या पुराव्यातून दिसणारी गांधारप्रदेशातील ही बहुपेडी सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीदेखील यासंदर्भात लक्षात घेतली पाहिजे. सध्याच्या उत्तर पाकिस्तानात असणाऱ्या प्राचीन गांधारप्रांतातील हिंदू आणि बौद्ध या धर्मांशी संबंधित पुरातत्त्वीय पुरावे पुढील काही लेखांतून बघू या.
-आनंद कानिटकर
मौर्यकाळात विदेशी व्यापारात प्रगती
संपूर्ण भारताला एका सूत्रात गोवण्याचा प्रयत्न पहिल्यांदा मौर्य काळात झाला. राजकीय व्यवस्था एकाच सत्तेखाली येण्याचा हा काळ होता. या काळातील सक्षम राजकीय पार्श्वभूमीने व्यापार व उद्योगाच्या विकासात मोलाचे योगदान दिले.यावेळी सिरिया,इजिप्त तसेच इतर पाश्चात्य देशांशी भारताचे संबंध स्थापित झाले. ग्रीक-रोमन लेखकांनी भारताच्या सागरी व्यापाराविषयी लिहून ठेवले आहे.
एरियनच्या म्हणण्यानुसार भारतीय व्यापारी आपला माल विकण्याकरिता ग्रीसच्या बाजारात जात असत. व्यापारी जहाजांची निर्मिती करणे हा त्याकाळातील प्रमुख उद्योग होता. विदेशातील व्यापाऱ्यांच्या संरक्षणाचे कार्य नवाध्यक्ष आणि पणाध्यक्ष नावाचे अधिकारी करीत असत असे अर्थशास्त्र या कौटिल्याच्या ग्रंथात लिहिलेले आहे. विदेशी सार्थवाह भारताच्या उत्तर-पश्चिमी व्यापारी मार्गावरून व्यापार करीत आल्याचे उल्लेख आढळतात. मौर्य काळात भारत व इजिप्तमधील व्यापार उन्नत अवस्थेत पोचला होता. टोलेमी या इजिप्तचा राजाने या व्यापाराला प्रोत्साहन देण्याकरिता लाल समुद्राच्या किनाऱ्यावर ’ बरनीस ‘ नावाचे एक बंदर निर्माण केले होते. तेथून इजिप्तच्या सिकंदरिया या विख्यात बंदरापर्यंत जाण्याकरिता तीन जमिनीवरील मार्ग उपलब्ध होते.
प्राचीन काळात समुद्र मार्गे व्यापार चालत असे त्या अर्थी जहाजांच्या संरक्षणाची व्यवस्था असणारच, पण त्याचे भक्कम पुरावे मिळत नाहीत. त्यामुळे भारतीयांचे पहिले आरमार बाळगाण्याचा मौर्य साम्राज्याकडे जातो. चंद्रगुप्त मौर्याच्या संरक्षण खात्याचे एकूण सहा विभाग होते व त्यातील पहिलाच विभाग हा आरमारी विभाग होता. या विभागाचे ५ अधिकारी होते आणि ते आरमार प्रमुखाशी संलग्न रहात असत. या आरमाराचे मुख्य काम समुद्री सीमा, नद्यांची मुखे, नद्या आणि तळी यांच्यावर लक्ष ठेवणे हे असे. हे आरमार समुद्री चाच्यांचा बंदोबस्त करीत असे. हे आरमार श्रीलंकेपर्यंत तर जात असेच, पण अगदी इजिप्त, सिरीया येथपर्यंतही पोहचत असे. मौर्यांच्या आरमाराची बंदरे भारताच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही किनारपट्टीवर होती.
मौर्यांच्या नौदलाचे उल्लेख अशोकाच्या शिलालेखामध्येही आढळतात. मौर्यांच्या नंतर सातवाहन राजांचे मोठे आरमार असल्याचे उल्लेख मिळतात. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याचा मुलगा पुळूमावी याचे शक्तीशाली आरमार होते. पुळूमावीच्या काळातील चलनी नाण्यांवर दोन शिडांच्या जहाजाचे चित्र असलेले दिसते. सातवाहनकाळात भारताचा व्यापार खाडीतले देश आणि अगदी इजिप्तशीही चालायचा.
सातवाहनांच्या नंतर दक्षिण भारतात होवून गेलेल्या पल्लव राजांचेही शक्तीशाली आरमार होते. पल्लव घराण्यातील नरसिंहवर्मन या राजाने श्रीलंकेवर आक्रमण करून तो देश ताब्यात घेतला होता.
भारतीय आरमाराची ही परंपरा पुढेही चालूच राहिली. चालुक्य, राष्ट्रकुट, चोल, शिलाहार या सगळ्यांच्या राजवटीत त्यांची-त्यांची आरमारे होती. चालुक्य सम्राट पुलकेशी दुसरा याच्या आरमारात किमान १०० जहाजे होती. त्याने ओरिसातील पुरी शहरावर समुद्रमार्गे आक्रमण केल्याचे उल्लेख मिळतात. पुलकेशी दुसरा याचा नातू विनयादित्य याने लंकेवर आक्रमण करून तेथील राजाला पराभूत केले होते. विनयादित्या प्रमाणेच राष्ट्रकूट सम्राट कृष्ण तिसरा यानेही लंकेवर हल्ला करून लंकेच्या उत्तर भागावर आपले राज्य स्थापन केले होते.
मौर्यकाल: इ. स. पू. चौथ्या शतकाच्या अखेरीस भारतातील प्राचीन मगध देशात मौर्य वंश उद्यास आला. या वंशातील राजांनी इ. स. पू. ३२१ ते १८५ दरम्यान भारतखंडाच्या बहुतेक भागावर राज्य केले आणि प्रथमच एकछत्री अंमल प्रस्थापित केला. या काळाला मौर्यकाल ही सर्वसाधारण संज्ञा देतात. या काळात जमात राज्ये किंवा महाजनपदे आणि लहान लहान राज्ये यांच्या जागी एक मोठे साम्राज्य उत्पन्न झाले. यापूर्वीचे नंद घराण्याचे राज्य फक्त उत्तर भारतापुरते, त्यातल्या त्यात गंगा-यमुनांच्या दुवेदीत व त्याच्या आसपासच्या प्रदेशापुरते मर्यादीत होते. त्याचा विस्तार करून ते बव्हंशी भारतभर पसरविण्याचे काम मौर्य वंशातील राजांनी विशेषतः चंद्रगुप्ताने केले. पुढे या साम्राज्याला आणि शासनयंत्रणेला काही उच्च जीवन मूल्ये व नैतिक अधिष्ठान त्याच्या नातवाने–सम्राट अशोक–याने दिले. यामुळे मौर्य साम्राज्याला एकूण भारतीय जीवनात एक विशिष्ट स्थान प्राप्त झाले आहे.
ऐतिहासिक साधने : मौर्यकालासंबंधीची माहीती मुख्यत्वे तत्कालीन वाङ्मय, परकीय प्रवाशांचे वृत्तांत, पुरातत्त्वीय अवशेष–विशेषतः शिला व प्रस्तर लेख यांवरून मिळते. पुराणांत अनेक राजे, राजवंश आणि त्यांचे पराक्रम यांचे उल्लेख व वर्णने जागोजाग पाहावयास मिळतात परंतु ही वर्णने बहुतेक ठिकाणी अतिशयोक्तीपूर्ण, संदिग्ध आणि बऱ्याच वेळा विसंगतच नव्हे, तर परस्परविरोधी आहेत. त्यामुळे त्यांचा अन्वयार्थ लावणे जिकीरीचे होते.
तथापि मौर्यांच्याविषयी माहीती देणारी शिलालेखांसारखी साधने विश्वसनीयतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. सम्राट अशोकाने कोरविलेल्या या कोरीव लेखांपैकी अनेक लेख उपलब्ध झाले असून त्यांचे वाचनही झाले आहे. आजपर्यंत दृष्टोत्पत्तीस आलेले बहुतेक लेख प्राकृतातील आहेत. काही ब्राह्मी लिपीत तर काही खरोष्ठी वॲरेमाइक लिपीतही आहेत. या शिलालेखांचे अभ्यासकांनी प्रस्तर लेख, प्रशस्ती लेख व लघुलेख असे तीन स्वतंत्र भाग पाडलेले आहेत. हे लेख काहीसे उपदेशपर असून अशोकप्रणीत सदाचरणाच्या मार्गांचे दर्शन त्यातून घडते. त्यांत राजाज्ञा, उपदेशपर धर्माज्ञा, चोल, चेर, पांड्य अशा काही राज्यांचे तसेच सुधारणांचा उल्लेख आहे. या अनुषंगाने काही शासनविषयक गोष्टींचा तसेच राजकीय स्थितीचा उल्लेख त्यातून मिळतो. अशोकाचा नातू दशरथ याने बिहारमधील नागार्जुन टेकड्यातील गुंफा-समूहांत कोरविलेला लेख म्हणजे एक दानपत्रच असून त्यात आजीवक पंथीयांच्या निवासासाठी या गुंफा खोदविल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. [→ अशोक स्तंभ].

लिखित साधनांत मीगॅस्थिनीझचे इंडिका आणि ⇨ कौटिलीय अर्थशास्त्र यांना असाधारण महत्त्व आहे. चंद्रगुप्ताच्या दरबारी सील्यूकस निकेटर या ग्रीक राजाने ⇨ मीगॅस्थिनीझ नावाचा वकील पाठविला होता. त्याने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला होता. तो आता नष्ट झाला आहे पण नंतरच्या ग्रीक लेखकांनी या ग्रंथातील काही भाग आपल्या ग्रंथात उद्धृत केला आहे. विशेषतः स्ट्रेबो याने ख्रिस्ती शकाच्या आरंभाच्या सुमारास लिहिलेल्या भूगोलविषयक ग्रंथात त्याने मीगॅस्थिनीझच्या इंडिकामधील चंद्रगुप्त, पाटलिपुत्र, मौर्य साम्राज्य अशा विषयांवरील माहिती उद्धृत केलेली आहे. ही माहिती बहुतेक ठिकाणी तपशीलवार आणि सूक्ष्म आहे. स्वाभाविकच ती ग्राह्य मानण्याकडे अभ्यसकांचा कल असतो. त्या माहितीत सत्यांश किती आहे, हे तत्कालीन इतर पुराव्यांच्या आधारे पडताळून पाहणे इष्ट ठरते. याशिवाय प्लूटार्क आणि जस्टिन यांच्या लिखाणातूनही काही माहिती मिळते, ती बरीचशी अप्रत्यक्षरीत्या मिळते.
चंद्रगुप्ताचा गुरू चाणक्य म्हणजेच अर्थशास्त्र या राजनीतिशास्त्रावरील ग्रंथाचा लेखक कौटिल्य असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. अर्थशास्त्रात राज्य या संस्थेची उत्पत्ती, तिचा विकास, सत्ता व अधिकार यांचे तात्त्विक स्वरूप, नागरिक या कल्पनेचे स्पष्टीकरण अशा विविध स्वरूपाचे तात्त्विक आणि सैद्धांतिक विवेचन आढळते. त्यामुळे स्वाभाविकपणेच अर्थशास्त्रामध्ये मौर्यांच्या शासनव्यवस्थेचे प्रतिबिंब उमटलेले आहे असे समजण्यात येते. मीगॅस्थिनीझची वर्णने आणि कौटिलीय अर्थशास्त्रातील वर्णने यांमध्ये पुष्कळ वेळा आश्चर्यकारक साम्य आढळते.
चंद्रगुप्त मौर्याने आपल्या आयुष्याच्या उत्तरकालामध्ये जैन मताचा स्वीकार केला व तो राजसंन्यास घेऊन कर्नाटकमध्ये निघून गेला, अशी आख्यायिका आहे. स्वभाविकच जैन वाङ्मयात त्याच्या चरित्राचे काही दिसतात. बौद्धांच्या दिव्यावदान, महावंस, महापरिनिर्वाण सूत्र या ग्रंथांतून मुख्यतः चंद्रगुप्त आणि अशोक यांच्याविषयी माहिती मिळते. विष्णुपुराण, वायुपुराण, युगपुराण, गार्गी संहिता, हर्षचरित अशा काही ग्रंथात प्रसंगोपात्त त्यांचे उल्लेख येतात. विशाखदत्ताच्या मुद्राराक्षस या नाटकाचा उल्लेख उत्तरकालीन साधनग्रंथांत प्रामुख्याने करण्यात येतो. चंद्रगुप्तानंतर सहा–सात शतकांनी हे नाटक लिहिलेले आहे.या नाटकामध्ये नंद राजाचे उच्चाटन करण्याचे व मौर्याचे राज्य स्थापन करण्याचे श्रेय चंद्रगुप्तापेक्षा चाणक्यालाच अधिक दिलेले दिसते. परंपरेचे पालन त्यातून स्पष्ट होते.
मौर्यकालीन कलाशिल्पांचे अनेक अवशेष अद्यापि अवशिष्ट आहेत. त्यांवरून तत्कालीन धार्मिक समजुती व कलापरंपरा यांचा बोध होतो पण त्याबरोबरच मौर्यकालीन संस्कृतीवर इराणी परंपरेचा किती प्रभाव पडला होता, हेही प्रतीत होते.
राजकीय इतिहास : मौर्य हे कुलनाम जैन, बौद्ध, हिंदू अशा सर्व धार्मिक वाङ्मयाला ज्ञात आहे. जस्टिनसाखे परकीय लेखकही या वंशाला याच नावाने ओळखत. मात्र हे कुल कोठले व मौर्य हे नाव त्याला कसे प्राप्त झाले, यांविषयी अनेक मतमतांतरे व प्रवाद प्रचलित आहेत. जस्टिनसारख्या काही लेखकांच्या पुस्तकात चंद्रगुप्त हा हीन कुलात जन्मला, असे एक मोघम विधान आढळते. जैन ग्रंथात चंद्रगुप्ताचा जन्म मोर पाळणाऱ्या जमातीत झाला, म्हणून त्याला मौर्य नाव पडले असे म्हटले आहे. मौर्यकाळानंतरच्या पाचसहा शतकांनी लिहिलेल्या संस्कृत ग्रंथात व नाटकात शेवटचा नंद सम्राट धनानंदाचा चंद्रगुप्त हा दासीपुत्र असून त्या दासीचे नाव मुरा होते.म्हणून या घराण्याचे नाव मौर्य पडले असे म्हटले आहे. मुरा ही धनानंदाची राणी होती व तिला एका नापित प्रियकरापासून चंद्रगुप्त हा मुलगा झाला, असाही प्रवाद आहे. बौद्ध वाङ्मयात चंद्रगुप्त व बिंदुसार हे क्षात्रकुलोत्पन्नच आहेत, असे उल्लेख येतात. उत्तर प्रदेशाच्या पिप्पलिवन या भागात मोरिय नावाची एक क्षत्रिय जमात राज्य करीत होती. या मोरिय जमातीत चंद्रगुप्ताचा जन्म झाला, म्हणून त्याच्या घराण्याला मौर्य म्हणू लागले असावेत. चंद्रगुप्ताच्या व्यक्तिमत्त्वाने चाणक्य प्रभावित झाला आणि त्याने चंद्रगुप्तास सर्व विद्यांत पारंगत करून नंदांच्या उच्छेदास सिद्ध केले, अशी सर्वसाधारण ऐतिहासिक धारणा आहे. अलेक्झांडरच्या भारतातील स्वारीनंतर दोनतीन वर्षांच्या कालावधीतच चंद्रगुप्ताचा उदय होऊन त्याने मगध राज्याचा ताबा मिळविला. अलेक्झांडरच्या स्वारीचा काळ इ. स. पू. ३२४–२१ असा मानला, तर चंद्रगुप्ताचा राज्यारोहण काल इ. स. पू. ३२४–२१ असा समजता येतो. त्यानंतर या वंशात सात राजे झाले. शेवटचा राजा बृहद्रथ याला मारून त्याचा सेनापती ⇨ पुष्यमित्र शुंग याने गादी बळकावली. हा प्रसंग इ. स. पू. १८५–८४ च्या सुमारास घडला. म्हणजे आठ मौर्य राजांची मिळून एक राजवट १३७ वर्षांची होती. त्यांची नावे पुढीलप्रमाणे:
|
चंद्रगुप्त: इ.स.पू. ३२४/२१–३०० |
|
राज्यकाल – चोवीस वर्षे |
|
बिंदुसार: इ.स.पू. ३००–२७३ |
|
राज्यकाल – पंचवीस वर्षे |
|
अशोक: इ.स.पू. २७३–२३६ |
|
राज्यकाल –सदतीस वर्षे |
|
कुणाल: अनिश्चित |
|
अनिश्चित |
|
दशरथ: ,, |
|
,, |
|
संप्रती: ,, |
|
,, |
|
शालिशूक: ,, |
|
,, |
|
बृहद्रथ: अनिश्चित–इ.स.पू. १८५ |
|
,, |
यांपैकी चंद्रगुप्ताचा राज्यकाल पुराणांनी दिला आहे. बिंदुसाराचा राज्यकाल पुरणांच्या मताने पंचवीस वर्षांचा, तर बौद्ध वाङ्ययानेअठ्ठावीस वर्षांचा सांगितला आहे. अशोकाच्या कारकीर्दीतबाबत सर्व मौर्य राजवंशाचा कालक्रम निश्चित करण्यासाठी उपयुक्त पडणारी सर्व साधने अप्रत्यक्ष आहेत तसेच ती परस्परविरोधी आहेत. बौद्ध परंपरेप्रमाणे अशोकाने राज्यारोहण केले, त्यावेळी गौतमाच्या निर्वाणास २१८ वर्षे झाली होती. निर्वाण केव्हा झाले, याविषयी एक सिंहली व दुसरी चिनी अशा दोन परंपरा आहेत. सिंहली परंपरेप्रमाणे हा काळ इ. स. पू. ५३७ असा येतो, तर चिनी परंपरेप्रमाणे इ. स. पू. ४८७ येतो. चिनी परंपरा अधिक विश्वसनीय मानण्याकडे विद्वानांचा कल आहे. याशिवाय समकालीन ग्रीक राज्यांचे उल्लेख, विशेषतः अलेक्झांडरची स्वारी व तदनुषंगिक माहिती किरीनचा राजा मगस, सिरियीचा थिऑस हे अशोकाचे समकालीन शेवटी बृहद्रथाच्या वेळी ग्रीकांनी केलेली स्वारी व तिचा पतंजलीच्या महाभाष्यात येणारा वर्तमानकाळी उल्लेख यांचा कालनिश्चितीस उपयोग होतो.

चंद्रगुप्त (इ. स. पू. कार. ३२४–३००) हा मौर्य वंशाचा संस्थापक असून सुरुवातीस त्याने तक्षशिलेच्या बाजूला शस्त्रोपजिवी लोकांचे सैन्य उभारून धनानंदाचा पाडाव केला. पुढे गादीवर येताच त्याने सील्यूकस निकेटरच्या आक्रमणास पायबंद घालून त्याचा पराभव केला. व भारतातील ग्रीक सत्ता संपुष्टात आणली आणि पंजाब, सिंध हे भूप्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केले. त्याने जवळजवळ अखिल भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणला. सील्यूकसने मीगॅस्थिनीझ यास आपला वकील म्हणून चंद्रगुप्ताच्या दरबारात ठेवले. सील्यूकसच्या लढाईनंतर चंद्रगुप्ताने फारशी आक्रमणे केलेली दिसत नाहीत. आयुष्याच्या उत्तरकाळात जैनमताचा स्वीकार करून त्याने राजसंन्यास घेतला आणि उर्वरीत आयुष्य दक्षिणेत कर्नाटकात व्यतीत केले, अशी कथा प्रसृत आहे. चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा बिंदुसार (इ. स. पू. कार. ३००–२७३) गादीवर आला. त्याला अमित्रघात व सिंहसेन अशीही नावे होती. त्याच्या कारकिर्दीविषयी विशेष माहीती ज्ञात नाही. त्याने पित्याचेच राज्य राखले आणि तक्षशिला प्रांताचे बंड मोडण्यासाठी राजपुत्र अशोक याची नियुक्ती केली. [→ चंद्रगुप्त मौर्य].
अशोक (इ. स. पू. कार. २७३–२३६) हा या वंशातील सर्वश्रेष्ठ राजा. राज्यारोहणानंतर त्याने कलिंग प्रदेश जिंकला आणि पुढे युद्धसंन्यास घेऊन बौद्ध धर्माचा स्वीकार व प्रसार केला. अशोकाने धर्मप्रसारार्थ खास अधिकारी नेमले आणि कोरीव लेखांद्वारे धर्माज्ञा कोरविल्या. त्याच्या प्रदीर्घ कारकीर्दीत अनेक कल्याणकारी सुधारणा करण्यात आल्या. त्याचा अंमल दक्षिणेतील काही राज्ये वगळता सर्व भारतावर होता.
[→ अशोक–२].यानंतरच्या एकही राजाचे चरित्र ज्ञात नाही. बृहद्रथ हा अशोकाचा नातू/पणतू. त्याचा वध त्याचाच सेनापती पुष्यमित्र शुंग याने केला. यावरून त्यावेळी राजकुल दुर्बल झाले होते हेच स्पष्ट होते.

साम्राज्य विस्तार : नंदांच्या वेळी मगधचे राज्य मुख्यत्वे गंगा-यमुनांच्या खोऱ्यात बिहार व उत्तर प्रदेश असे मर्यादित होते. कालांतराने त्याचा पश्चिमेकडे विस्तार झाला. चंद्रगुप्ताने नंदांचा उच्छेद केल्यावर अफगाणिस्तान, सिंध वगैरे पश्चिमेकडील प्रदेश आपल्या अंमलाखाली आणले. बिंदुसाराने ते फक्त जोपासले. मौर्य साम्राज्याचा सर्वांत अधिक विस्तार अशोकाचा कारकीर्दीत झाला. त्याने कलिंगवर स्वारी करून ते जिंकले. या साम्राज्याच्या सीमा अशोकाच्या कोरीव लेखांद्वारे निश्चित होतात. ज्या ज्या ठिकाणी अशोकाने आपले लेख कोरविले, ती स्थळे त्याच्या साम्राज्यात व आधिपत्याखाली असणार हे उघडच आहे. उत्तर भारतात, गंगा-यमुनांच्या खोऱ्यात, वायव्येला अफगाणिस्तानात जलालाबाद, कंदाहार आणि पाकिस्तानच्या पेशावर व हजारा जिल्ह्यातील शहबाझगढी, तक्षशिला व मानसेहरा येथेही हे लेख मिळाले आहेत. पश्चिमेला सौराष्ट्रात गिरनारच्या पायथ्याशी व ठाणे जिल्ह्यात सोपारा येथे दक्षिणेला चितळदुर्ग आणि कोप्पळ जिल्ह्यात, आंध्र प्रदेशात कुर्नूल जिल्ह्यात आणि पूर्वेकडे ओरिसाच्या पुरी व गंजाम जिल्ह्यांत अशोकाचे लेख मिळालेले आहेत. थोडक्यात वायव्येकडील अफगाणिस्तानापासून पूर्व-पश्चिम आसिंधुसिंधू आणि दक्षिणेला कृष्णा-तुंगभद्रा नद्यांपर्यंत मौर्य साम्राज्य विस्तारलेले होते. या लेखांमध्ये अशोकाने आपले सीमावर्ती लोक व देश यांचा उल्लेख केला असून वायव्येला यवन राजा अंतियक (अँटायओकस) आणि दक्षिणेकडील चोल, पांड्य व केरलपुत्र (चेर) यांचा सीमावर्ती म्हणून निर्देश केलेला आहे.
शासनव्यवस्था : मीगॅस्थिनीझचे लेखन, अशोकाचे लेख आणि काही प्रमाणात कौटिलीय अर्थशास्त्र यांतून मौर्य शासनाची माहिती मिळते. राजा किंवा सम्राट हा शासन यंत्रणेच्या अग्रभागी होता. तो वंशपरंपरेच्या अधिकाराने या पदावर येत असल्याने त्याची सत्ता तत्त्वतः तरी अनियंत्रित होती. नवीन कायदेकानू करणे, त्यांची अंमलबजावणी करणे आणि न्यायदान या सगळ्यांचे अधिकार राजाकडे होते. चंदगुप्तासंबंधी मीगॅस्थिनीझ सांगतो, की ‘सम्राट हा सतत राज्यव्यवहारात मग्न असतो, मालीश वा स्नान करीत असतानाही तो आपल्या दूतांनी आणलेली माहिती ऐकतो, विश्रांती घेताना क्वचितच सापडतो.’ या कामात त्याला सहाय्य करण्यासाठी मंत्रिपरिषद असे. परिषदेतील मंत्री राजानेच नेमलेले असत आणि त्याला नकोसे वाटल्यास त्यांना काढून टाकण्यात येई. हे मंत्री राज्यव्यवहाराचा उत्तम अनुभव गाठीशी असलेले, राजाच्या विश्वासातले असून त्यांच्याकडे एकेका स्वतंत्र खात्याचा कारभार सोपविलेला असे. मीगॅस्थिनीझ मंत्रिपरिषदेच्या सर्वसाधारण कार्यव्यापाचीही कल्पना देतो. प्रादेशिक, प्रांतांचे प्रमुख अधिकारी, उपशासनाधिकारी, राज्याचे कोषाध्यक्ष , सेनापती, दंडाधिकारी, न्यायाधीश, शेतकीसारख्या खात्यांचे प्रमुख असे (सगळे महत्त्वाचे) अधिकारी यांची नियुक्ती मंत्रिपरिषद करीत असे. राजा व मंत्रिपरिषद यांच्यामध्ये उपराज व अग्रामात्य अशी दोन पदे काही वेळा दिसतात. अशोकाने आपला भाऊ वा मुलगा तिस्स यालाच उपराज नेमले होते.
साम्राज्याचे जे प्रांत होते त्या प्रांतांच्या प्रमुखपदी राजप्रतिनिधी किंवा प्रांताधिप नेमलेले असत. अशोकाने तक्षशिला, उज्जैन, तोषाली व सुवर्णगिरी या प्रांतांवर राजपुत्रांची राजप्रतिनिधी म्हणून नेमणूक केली होती. त्यांपैकी तक्षशिलेचा ‘कुणाल’ याचे नाव ज्ञात आहे. प्रादेशिक, राष्ट्रिक राजूक, यूत, महामात्र अशी अनेक पदे साधारण प्रांताधिकाऱ्यांच्या दर्जाची असावीत. त्यांच्या दर्जात व कार्यक्षेत्रात नेमका काय फरक होता हे समजत नाही. ज्यांची कार्यव्याप्ती निश्चितपणे समजते असे दोनच अधिकारी ज्ञात आहेत, ते म्हणजे अशोकाने नेमलेले धर्म-महामात्र व स्त्री-अध्यक्ष-महामात्र. धर्म-महामात्रांचे काम बौद्ध धर्माचा प्रचार करणे असे नव्हते, तर प्रत्येक धर्मपंथांचे आचारविचार निर्वेधपणे चालावेत हे होते. यासाठी प्रत्येक पंथाला महामात्र नेमला होता. प्रांताच्या मुख्य शासकाला सल्ला देण्यासाठी, कारभारात साहाय्य करण्यासाठी मंत्रिपरिषदेसारखीच इतर मंडळे असत. दर तीन किंवा पाच वर्षांनी, महत्त्वाच्या सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात तपासणीसाठी दौरे काढावेत, अशी पद्धत अशोकाने सुरू केली. परराष्ट्रांशी, म्हणजे राजांशी, संपर्क ठेवण्यासाठी जे वकील नेमले जात, त्यांना दूत अशी संज्ञा होती.
राज्यातील घडामोडींची, प्रजेची, राजाला अद्ययावत माहिती असली पाहिजे, यावर मौर्य शासनाचा कटाक्ष होता. ही माहिती गोळा करून राजापर्यंत पोहोचविण्याचे काम करणारी स्वतंत्र यंत्रणा होती. ही गुप्तहेरांची संघटना नव्हती, तर नित्याची आकडेवारी जमा करून राजाला पुरविण्याचे काम तिच्याकडे होते. गुप्तहेरांचे स्वतंत्र खाते होते. मीगॅस्थिनीझ व कौटिल्य दोघांनीही या संघटनांचे महत्त्व प्रतिपादिले आहे.
मध्यवर्ती शासनाची रचना कितीही विचारपूर्वक केलेली असली आणि रस्ते व वाहतूकव्यवस्था कितीही उत्तम असली, तरी भौगोलिक अंतर नाहीसे करणे अशक्य होते. म्हणून स्थानिक प्रशासनाचे महत्त्व कधीही कमी झाले नाही. खेड्यात आणि ग्रामातून पूर्वापार चालत आलेली पंचायतीसारखी शासनपद्धत कायम होती. मीगॅस्थिमीझने नगरशासनाचे तपशीलवार वर्णन दिले आहे. त्यावरून शासनाच्या कार्याची आणि कार्यव्याप्तीची कल्पना येते. त्यात म्हटले आहे, नगराचा कारभार पाहण्यासाठी एक नगरपरिषद असे. या परिषदेच्या सहा उपसमित्या असत व प्रत्येकीत पाच सभासद होते. पहिल्या समितीकडे औद्योगिक-शिल्पविषयक कामे असत. दुसऱ्या समितीकडे परदेशी नागरिकांच्या देखभालीचे काम होते. त्यांना निवासस्थाने उपलब्ध करून देणे व त्यांच्या एकूण वर्तणुकीवर देखरेख ठेवणे ही या समितीची मुख्य कामे होती. परदेशी नागरिकांच्या दिमतीला जे नोकरचाकर दिलेले असत त्यांच्याकडून परकीयांवर लक्ष ठेवले जाई. याशिवाय त्यांना आपापाल्या देशी सुखरूप पोहोचविणे, आजारी पडले तर औषधपाणी व शुश्रूषा करणे, मृत्यू पावले तर त्यांची उत्तरक्रिया करणे आणि त्यांची मालमत्ता त्यांच्या वारसाकडे पोहोचविणे, ही या समितीचीच जबाबदारी होती. तिसऱ्या समितीकडे जनगणनेची नोंद, विशेषतः जन्म-मृत्यू यांची नोंद ठेवण्याचे काम होते. यामध्ये कर आकारणीचे काम सुलभ व्हावे असा हेतू होता. तद्वतच, समाजाच्या विविध स्तरांत जन्म-मृत्यूचे प्रमाण काय आहे, याची शासनाला सतत जाणीव ठेवणे हाही होता. चवथ्या समितीकडे व्यापार उदिमाची व्यवस्था होती. विशेषतः वजनमापे तपासणे आणि मालाच्या दर्जावर लक्ष ठेवणे, ही या समितीची प्रमुख कामे होती. एकापेक्षा अधिक वस्तूंचा व्यापार करावयाचा असला, तर त्यासाठी वेगळा कर भरावा लागे. पाचव्या समितीकडे उत्पादन हे खाते होते. नव्या मालाच्या विक्रीची व्यवस्था करणे, हे या समितीचे मुख्य काम. सहाव्या समितीकडे विक्रीकर वसूली हे काम होते. किंमतीच्या एक-दशांश इतका भाग विक्रीकर म्हणून द्यावा लागत असे व कर चुकविणाऱ्यास जबर शिक्षा असे.
याशिवाय सर्वांना मिळून सार्वजनिक हिताची अनेक कामे करावी लागत. सार्वजनिक बांधकामे, मंदिरे-मठ यांची देखभाल, बंदरे, रस्ते व बाजारपेठांची व्यवस्था, किंमतीवर नियंत्रण, भूमापन, जलपूर्ती, कालवे, जंगले, जंगलसंपत्ती, खाणी इ. गोष्टींची व्यवस्था नगरपरिषदेला पहावी लागत असे.
सैन्याची व्यवस्था अशाच सहा समित्यांकडे सोपविलेली होती. घोडदळ, पायदळ, गजदळ, रथांचे दळ, नौदल आणि पुरवठा या प्रत्येकासाठी एकएक समिती होती. युद्धाचे वेळी सेनादलांचे नेतृत्व राजाच करीत असे. या समित्या त्याच्याच मार्गदर्शनाखाली काम करीत असत. कौटिलीय अर्थशास्त्रात वर्णन केलेली सेनादलाची संघटना याच प्रकारची होती, हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे.
आर्थिक स्थिती : लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा होता. गंगा-यमुना खोरे अतिशय सुपीक आणि त्यामुळे धान्याची आणि धनाची सुबत्ता होती. शेतकीच्या जोडीला पूर्वीपासून चालत आलेला गोपालनाचा व्यवसाय सर्वत्र प्रचलित होताच. संपत्तीचे आणखी एक निसर्गदत्त साधन म्हणजे जंगले आणि खाणी. जंगलातून विविध प्रकारचे इमारती- लाकूड, डिंक, लाख असे पदार्थ मिळत. खाणीतून निरनिराळे धातू तसेच हिऱ्यामाणकांसारखे मौल्यवान खडे मिळत. या व्यवसायांच्या जोडीला, काही प्रमाणावर त्यांना आवश्यक व त्यांच्यावरच अवलबूंन असे अनेक व्यवसाय होते. या सगळ्यांना मिळून ‘शिल्प’ ही संज्ञा होती. ह्या शिल्पकारांमध्ये सुतार, लोहार, (धातुकार), चर्मकार, कुंभार, पाथरवट, चितारी-रंगारी, सोनार, हस्तिदंतावर कोरीवकाम करणारे अशांचा समावेश असे. याशिवाय मच्छीमारी, फासेपारधी यांचे व्यवसाय ‘हीन-शिल्प’ या वर्गात येत. प्राचीन जातक वाङ्मयावरून असे दिसते की बऱ्याच वेळी एकाएका व्यावसायिकांची स्वतंत्र खेडी व गावे असत. त्यांचेच प्रतिबिंब पुढच्या काळातल्या नगरांच्या आखणीतही उमटले आणि मग रंगारी गल्ली (वींधी), लोहार गल्ली अशा भागांचे उल्लेख येतात. या व्यावसायिकांच्या संघटना-श्रेणी होत्या. त्यांचा उपयोग कारागिरांना शिक्षण देण्याकरताच नव्हता, तर धंद्याला आवश्यक ते भांडवल, साहित्य हे उधार-उसनवारीने पुरविण्याचे काम या व्यावसायिक संघटना करीत. सामान्यपणे व्यवसायावर संघटना असत. स्वाभाविकच बाजारपेठा तयार झाल्या आणि उत्पादक व उपयोजक यांना जोडणारा दुवा म्हणजे व्यापारी तोही चांगला सरसावला. व्यापाऱ्यांच्याही श्रेणी तयार झाल्या. उधार-उसनवारी, कर्जे इ. व्यापारात अंगभूत असणाऱ्या गोष्टींची व्यवस्था या श्रेणी करीत असत. उत्पादन दूरवर जावयाचे झाले म्हणजे प्रत्यक्ष वाहतुकीची व्यवस्था आलीच. वाहतूक हाच व्यवसाय करणारे, बैलांचे मोठाले तांडे बाळगणारे लोक एकत्र आले, त्यांच्या संघटना तयार झाल्या. या श्रेणीमध्ये सार्थवाह आणि स्थलनियामक हे मार्गदर्शक महत्त्व पावले. वाहतूक म्हटल्यावर व्यापारी मार्ग आलेच. असे अनेक प्राचीन व्यापारी मार्ग आता ज्ञात झाले आहेत. राजगिरपासून पश्चिमेकडे श्रावस्ती, साकेत, बनारस असे करीत करीत एक मार्ग तक्षशिलेपर्यंत आणि तेथून पुढे थेट इराणपर्यंत जात असे. मथुरेपासून दक्षिणेला एक रस्ता असावा असे पुरातत्त्ववेत्त्यांचे मत आहे. तो अवंती-म्हणजे उज्जैनवरून-गुजरातच्या किनाऱ्यावरील भडोच, सोपारावरून कल्याण, जुन्नरमार्गे दक्षिणेला जाई. दुसरा फाटा उज्जैनवरून माळव्यातून खाली उतरून पितळखोरे, अजिंठा मार्गाने दक्षिणेकडे जाई. मौर्यकालीन साहित्यात कोणत्या मालाची ने-आण होत असे, याचे स्पष्ट उल्लेख मिळत नाहीत. भूमार्गांशिवाय जातककथांमध्ये सागरीवाहतुकीचे अनेक उल्लेख आणि वर्णने येतात. यांपैकी बहुतेक वाहतूक पूर्वेकडील देशांकडे-सुवर्णभूमी-सध्याचा इंडोचायना आणि दक्षिणेकडे सिंहलद्वीपाकडे होत असे. उच्चप्रतीचे तलम कापड, मलमल, रेशमी कापड, अत्तरे व सुगंधी द्रव्ये (धूपासारख्या वस्तू), मसाले, मोती, रत्ने, माणके यांची निर्यात होत असे. तर आयात मालात प्रत्यक्ष सुवर्णरूपाने, उत्पादन, वाहतूक, व्यापार यांचा व्याप व देवघेवीची गुंतागुंत ध्यानात घेतली म्हणजे या व्यवसायात गुंतलेला समाज सर्व देशभर पसरलेला असला तरी परस्परावलंबी होता हे सहज ध्यानात येते.
कला : मौर्यकाळात लाकूड, माती, हस्तिदंत, पाषाण इ. माध्यमांचा उपयोग वास्तुकला आणि शिल्पकला यांकरिता करीत असत तथापि या अवशेषांत प्रामुख्याने पाषाणशिल्पांचेच प्रमाण जास्त असून काही मृण्मूर्ती उपलब्ध झाल्या आहेत. त्या काळची वास्तुकला ही प्रामुख्याने लाकडाची असल्यामुळे पाटलिपुत्र येथील राजवाड्यांचे अवशेष फारसे उपलब्ध झाले नाहीत. मात्र स्तूपांतून मौर्यकालीन शैली ज्ञात होते. तिथे लाकूडकामाच्या खुणा वा खोबण्या दिसतात. त्यात अशोकाचे स्तंभ व त्यांवरील कलाकुसर वैशिष्ट्यपूर्ण असून काही यक्ष-यक्षींच्या प्रतिमा आणि मातृदेवतांच्या मृण्मूर्तीही आढळतात. या कालातील कलाशिल्पांचे अवशेष हे उपलब्ध कला अवशेषांतील सर्वांत प्राचीन अवशेष समजण्यात येतात. याचे प्रमुख कारण म्हणजे हे अवशेष, विशेषतः मूर्तिकाम, दगडांचे आहे. म्हणून ते टिकून राहिले आहे. मौर्य शिल्पावर काचेसारखी चमक आणलेली आहे. नंतरच्या काळात ही विद्या कोठे कोठे टिकून राहिली पण मौर्यांच्या सर्वच मूर्तिकामावर अशी झिलाई आहे. पाटलिपुत्र या राजधानीतील (सध्याचे पाटणा, बिहार) उत्खननात काही अवशेष मिळाले. त्यात कलात्मकतेपेक्षा भव्यतेची अधिक साक्ष पटते. अशोकाच्या काळात बौद्ध धर्मीयांना पवित्र असलेल्या स्थळी स्तूप आणि ध्वजस्तंभ उभारण्यात आले. यांतील स्तूप बव्हंशी नाहीसे झाले आहेत आणि सांचीसारख्या काही ठिकाणी नंतरच्या जीर्णोद्धारामुळे त्यांचे मूळ स्वरूप लोप पावले आहे. ध्वजस्तंभ एका पाषाणात घडविलेले गोल स्तंभ असून त्यांची उंची पुष्कळदा बारा मीटर इतकी होती. या स्तंभांची शीर्षे अलंकारयुक्त असत. या स्तंभांच्या माथ्यावर हत्ती, बैल, घोडा आणि सिंह यांच्या मूर्ती बसविलेल्या होत्या. या मूर्ती यथातथ्य आहेतच पण त्यांपैकी अनेक प्राणी उदा. वृषभ (रामपूर्वा, बिहार) अत्यंत जिवंत वाटतात. सारनाथच्या स्तंभावर एकमेकाकडे पाठ करून खेटून उभे असलेले चार सिंह आहेत. त्यांच्या डोक्यावरील धर्मचक्र आता पुसट झाले आहे. परंतु या सिंहाच्या मूर्ती अतिशय वेधक ठरतात. सिंहाच्या नैसर्गिक रूपाला थोडासा कृत्रिमतेचा, ताठरपणाचा, रेखीवपणाचा स्पर्श करून या वनराजाच्या प्रतीकातून राजवैभव व सामर्थ्य यांचे उत्कृष्ट दर्शन शिल्पकाराने घडविले आहे. सिंहांच्या पायाशी असलेल्या तबकडीवरच हत्ती, घोडे इ.प्राणी उलट अगदी सहज हालचाल करताना दिसतात. अशोकाचा नातू दशरथ याने नागार्जुन टेकड्यांत खोदविलेल्या गुंफांमध्ये दोन विशेष आढळतात. काहीमध्ये गवताच्या झोपडीचा आभास उत्पन्न होईल असे कोरीव काम आहे, तर लोमशऋषी गुंफेचे मुखदर्शन हे तत्कालीन इमारतीच्या प्रवेशिकेची हुबेहूब प्रतिकृती आहे. मौर्य कालातील बहुतेक सर्व शिल्पकाम बौद्ध आणि आजीवक, म्हणजे अवैदिक धर्मपंथांचे आहे, हा आणखी एक विशेष होय.
या कलाकृतींवर परकीयांची, विशेषतः इराणी छटा आहे आणि त्यांच्या कलेचेच काही अंशी अनुकरणही या कलेत आढळते परंतु या कलेचा आशय आणि अभिव्यक्ती मात्र पूर्णतः भारतीय आहे. भारतावरील अलेक्झांडरचे आक्रमण ही एक महत्त्वाची घटना असून ग्रीकांनी तिचा इतिहास लिहून ठेवला आहे. यापूर्वी शंभर-सव्वाशे वर्षे आधी इराणच्या ॲकिमेनिडी सम्राटांनी भारतावर अतिक्रमण करून सिंधू नदीच्या पश्चिमेचा काही भाग आपल्या साम्राज्याला जोडला होता. त्यामुळे इराणी शासक, प्रशासक व इराणी संस्कृती यांचा भारतीय राजसत्तेला व समाजाला परिचय झालेला असावा. अलेक्झांडरच्या वेळी इराणी साम्राज्य संपुष्टात आल्यावर त्यांच्या दरबारातील कलाकार, मुत्सद्दी, तज्ञ हे उद्योगाच्या शोधात भारतात आले असावेत. मगधची नंद राजसत्ता प्रबळ होतीच, पुढे मौर्यांच्या नेतृत्वाने ती आणखी बलिष्ठ आणि वर्धिष्णू झाली. स्वाभाविकच मौर्य दरबारी अनेक परकीय, विशेषतः इराणी तंत्रज्ञ, कारागीर, मुत्सद्दी आले असले पाहिजेत. मौर्य शासन व कला यांची थोडी सूक्ष्म तपासणी केली, तर अनेक गोष्टी उजेडात येतात. या अनामिक परकीयांच्या अस्तित्वाची आणि प्रभावाची जाणीव होऊ लागते. मौर्यांची शासनव्यवस्था, विशेषतः प्रांतांचे शासन व त्यांचे शासक यांसारख्या गोष्टीचे इराणी व्यवस्थेशी फार साम्य आहे, असे तज्ञ सांगतात. मोठे मोठे राजमार्ग किंवा व्यापारी मार्ग बांधणे व प्रवास सोपा व सुलभ करणे या गोष्टी मौर्यांच्या आधी इराणमध्ये रूढ झाल्या होत्या. कलावशेषांच्या बाबतीत तर ही गोष्ट अधिकच प्रकर्षाने जाणवते. राज्यात सर्वत्र मोठाले शिलालेख अशोकाने कोरविले, या आधी शंभर वर्षे तरी असे लेख आपल्या साम्राज्यात ॲकिमेनिडी सम्राटांनी कोरविले होते. पाटलिपुत्रच्या राजसभेचे केवळ विधानच नव्हे तर तेथे सापडलेली स्तंभशीर्षे तसेच ध्वजस्तंभावरील सिंह आणि इतर तपशील यांचे इराणी शिल्पावशेषांशी इतके साम्य आहे, की तो केवळ एक योगायोग समणजे अशक्य आहे. मात्र या कलाकृतींचा आशय बौद्ध धर्मीय, विशुद्ध भारतीयच होता.
साम्राज्याचा अस्त : बृहद्रथाचा वध आणि पुष्यमित्र शुंगाचे राज्यारोहण ही मौर्य राजकुलाचा व मौर्य साम्राज्याचा अस्त झाल्याची दृश्य निशाणी आहे पण हा अस्त आकस्मिकपणे झालेला नव्हता. साम्राज्याच्या विघटनाला यापूर्वीच प्रारंभ झालेला होता. वायव्य सीमेवरील तक्षशिलेसारखे प्रदेश मौर्यांच्या साम्राज्यात नाखुषीनेच नांदत होते. त्या भागात वेळोवेळी झालेल्या बंडांवरून हे स्पष्ट झाले होते. पूर्वी हे प्रदेश अलेक्झांडरने पादाक्रांत केलेले असल्याने ते आपले आहेत, अशी पश्चिम आशियातील ग्रीकांची समजूत होती व ते पुन्हा ताब्यात आणण्यासाठी त्यांचे यत्नही चालू असत. सीमावर्ती लोकांच्या बंडाला त्यांचे उत्तेजन व सहाय्य मिळत असे. याशिवाय अगदी दक्षिण टोकाचे तसेच महान रक्तपातानंतर साम्राज्यात आलेले पूर्वेकडील कलिंगासारखे भाग स्वस्थ बसले असतील, हे संभवनीय वाटत नाही. मात्र अशा अशांततेची प्रत्यक्ष नोंद नाही हे खरे. अशोकानंतर केवळ पस्तीसच वर्षांत ग्रीक सैन्ये साकेत नगरीपर्यंत मुसंडी मारून साम्राज्याचा ठाव पाहू शकतात, यावरूनच मौर्यसत्ता किती क्षीण झाली होती, याचा अंदाज येतो. खुद्द अशोकाच्या काळातसुद्धा या साम्राज्याचा पाया कितपत बळकट होता, अशी शंका येते.
बहुतेक सर्व प्राचीन व मध्ययुगीन साम्राज्यांसारखे मौर्यांचे साम्राज्य हे व्यक्तीसापेक्षच होते. चंद्रगुप्त व अशोक यांनी उभारलेली शासनयंत्रणा जवळजवळ निर्दोष होती. मात्र ती सचेतन आणि कार्यक्षम ठेवण्यास, कर्तबगार आणि महत्त्वाकांक्षी अशा माणसांचे नेतृत्व अत्यावश्यक होते, हे तितकेच खरे आहे. तिला व्यक्तिनिरपेक्ष संघटनेचे शाश्वत रूप मिळालेले नव्हते. भारतीय उपखंडातील स्वाभाविक परिस्थिती व तद्जन्य आर्थिक जीवन हे प्रादेशिक राज्ये आणि एकसंघ साम्राज्ये या दोघांनाही सारखेच उपकारक आहे. तथापि काटा साधारणपणे स्वायत्त प्रादेशिक राज्यांच्या बाजूने अधिक झुकलेला दिसतो. त्याचा तोल साम्राज्याच्या बाजूने ढळावयाचा असेल, तर व्यापारात फार मोठी वृद्धी आणि एखादा समर्थ व महत्त्वाकांक्षी नेत्याचा उदय या दोन गोष्टींची गरज लागते. साम्राज्यांचे विघटन होणे आणि त्याजागी प्रादेशिक राज्ये येणे म्हणजे काहीसे कृत्रिमापासून स्वाभाविकांपर्यंत जाणेच होते. त्यासाठी विशेष कारणपरंपरा शोधण्याची जरूरी नाही. मौर्य साम्राज्याच्या अस्ताचा प्रश्न इतका साधा व सरळ राहिलेला नाही. याला कारण सम्राट अशोक, त्याचा धर्म आणि त्याचे धोरण.
अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण होता अशोकाने अहिंसेचा पुरस्कार केला आणि कलिंगाच्या युद्धानंतर त्याने साम्राज्यवृद्धीसाठी युद्ध केले नाही, या गोष्टींमुळे साम्राज्याच्या विघटनाला त्यालाच बऱ्याच इतिहासकारांनी जबाबदार धरले आहे. बौद्ध धर्माच्या पुरस्काराला जोरात प्रारंभ झाला आणि त्यामुळे वैदिक धर्माला गौण स्थान मिळाले, हे नक्कीच. हे वैदिक धर्मीय बौद्ध धर्माचा प्रसार थांबविण्यासाठी पुष्यमित्राच्या रूपाने पुढे झाले किंवा पुष्यमित्र ही वैदिकांची बौद्धांविरुद्धची प्रतिक्रिया होती, असे म्हणणे अनैतिहासिक आहे. अशोकाच्या धोरणाची प्रतिक्रिया पस्तीस वर्षांनी व्यक्त व्हावी हे थोडे आश्चर्याचेच वाटते. अशोकानंतर मौर्य राजे बौद्ध धर्माचेच अनुयायी होते, हेही निश्चित सांगता येत नाही. मुख्य म्हणजे पुष्यमित्राने बौद्ध धर्मीयांविरुद्ध काही उपाययोजना केल्याचेही दिसत नाही. तसेच कलिंगानंतर अशोकाने आक्रमक युद्धे केली नाहीत हे खरे पण त्याने आपले सैन्य बरखास्त केलेले नाही. दंडयोजना जरूर तेथे केली. कोठे अशांतता उद्भवली किंवा बंडे उभी राहिली तर त्यांचे दमन शस्त्रबळानेच केले. एवढे मोठे साम्राज्य शांततेच्या आणि अहिंसेच्या उपदेशामुळे टिकून राहिले, असे समजणे अशक्य आहे. युद्धसंन्यास व अहिंसा या दोन गोष्टी भिन्न आहेत. व्यक्तिगत जीवनातील अनावश्यक असेल ती हिंसा टाळावी असा अशोकाचा यत्न होता. त्याने स्वतः दिलेले उदाहरण पुरेसे बोलके आहे. ‘स्वयंपाकासाठी हरिणे व मोर मारून शिजवीत, त्यांचे प्रमाण प्रथम कमी केले आणि नंतर ते थांबविले पण कोठेही शस्त्रदल बरखास्त केल्याची घोषणा नाही. अहिंसेच्या शिकवणुकीमुळे क्षात्रतेज कमी झाले’ इ. निष्कर्ष अवास्तव आहेत. अशोक हा सम्राट होता, शासक होता, त्याने धर्मोपदेशकाची भूमिका स्वीकारली, तरी ती राज्यत्याग करून नव्हे. थोडक्यात सांगावयाचे, तर मौर्य साम्राज्याच्या विघटनाचे अपश्रेय अशोकाच्या पदरी बांधता येत नाही. हे विघटन सृष्टिक्रमाने, जवळपास अपरिहार्यपणे घडले.
पश्चिम आशियातील ग्रीक सम्राटांची आक्रमणे हा सुरुवातीला तरी फार मोठा धोका नव्हता. मौर्य सम्राट दुर्बल होऊ लागल्यावर हा धोका वाढत गेला व शेवटी वर सांगितल्याप्रमाणे ग्रीक स्वारी हेच निमित्त मौर्य सत्ता लयाला गेली.
संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1970.
2. Mookerji, R. K. Chandragupta Maurya& His Times, Delhi, 1960.
3. Rapson, E. J. Ed. The Cambridge History of India, Vol. I. Jullundar, 1968.
4. Sasrti, K. A. N. Ed. Age of Nandas&Mauryas, Patna, 1967.
5. Smith, V. A. Asoka, Jullundar, 1957.
6. Thapar, Romila, Ashok and the Decline of the Mauryas, Oxford, 1961.
माटे म. श्री.
इतिहासनामा: विश्व इतिहास का गौरव - प्राचीन भारत का इतिहास जानें | Itihasnama
मौर्य राजवंश का इतिहास जानने के तीन प्रमुख स्रोत माने जाते हैं - साहित्य, विदेशी विवरण तथा पुरातत्व। इन तीनों साधनों से मौर्य इतिहास की पर्याप्त जानकारी उपलब्ध होती है।
1. साहित्यिक स्रोत
(A) ब्राह्मण साहित्य - कौटिल्य रचित अर्थशास्त्र, सोमदेव कृत कथासरित्सागर, क्षेमेन्द्र लिखित वृहत्कथामंजरी, पतंजलि का महाभाष्य, विष्णु पुराण की मध्यकालीन टीका, विशाखदत्त कृत मुद्राराक्षस, मुद्राराक्षस का टीकाकार ढुंढिराज आदि प्रमुख ब्राह्मण साहित्यिक स्रोत हैं।
पुराणों में मौर्य राजाओं की सूची और कालक्रम का विधिवत उल्लेख किया गया है। आचार्य चाणक्य (अन्य नाम कौटिल्य व विष्णुगुप्त) कृत ‘अर्थशास्त्र’ मौर्य इतिहास के महत्वपूर्ण स्रोतों में से एक है। मौर्य वंश के संस्थापक चंद्रगुप्त मौर्य के गुरु व प्रधानमंत्री आचार्य चाणक्य कृत ‘अर्थशास्त्र’ से मौर्य काल की राजनीतिक एवं आर्थिक स्थिति की पर्याप्त जानकारी मिलती है।
वहीं, विशाखदत्त रचित संस्कृत नाटक ‘मद्राराक्षस’ से मौर्यकालीन सामाजिक - आर्थिक स्थितियों की जानकारी मिलती है। विशाखदत्त ने इस बात का बखूबी उल्लेख किया है कि चंद्रगुप्त मौर्य ने किस प्रकार से अभेद्य नंद शक्ति को ध्वस्त कर मगध सम्राट धनानंद पर विजय प्राप्त की।
(B) बौद्ध साहित्य - बौद्ध ग्रन्थों में दीपवंश, महावंश, दिव्यावदान, महाबोधिवंश, दीघनिकाय, दिव्यावदान आदि प्रमुख हैं। इनसे चन्द्रगुप्त मौर्य, बिन्दुसार, अशोक तथा परवर्ती मौर्य शासकों के विषय में जानकारी मिलती है। सिंहली अनुश्रुती महावंश में लिखा गया है कि कौटिल्य ने चन्द्रगुप्त को जम्बूद्वीप का सम्राट बनाया।
यही नहीं, महावंश और दीपवंश नामक बौद्ध ग्रन्थों में सम्राट अशोक द्वारा श्रीलंका में बौद्ध धर्म के प्रचार-प्रसार की महत्वपूर्ण भूमिका का उल्लेख किया गया है। तिब्बती बौद्ध ग्रंथ दिव्यावदान से हमें बौद्ध धर्म के प्रसार में अशोक के प्रयासों की जानकारी मिलती है। दीघनिकाय की टीका ‘सुमंगलाविलासिनी’ भी मौर्य इतिहास का स्रोत है। वहीं बुद्ध की जातक कथाओं में भी मौर्यकालीन सामाजिक - आर्थिक स्थिति पर प्रकाश डाला गया है।
(c) जैन साहित्य - जैन ग्रन्थों में भद्रबाहु का कल्प सूत्र तथा हेमचन्द्र रचित परिशिष्टपर्व भी मौर्य इतिहास के अन्य प्रमुख स्रोत हैं। भद्रबाहु रचित जैन कल्पसूत्र में चौथी शताब्दी ईसा पूर्व इतिहास का उल्लेख मिलता है। जबकि हेमचन्द्र लिखित परिशिष्टपर्व एक प्रकार से आचार्य चाणक्य की जीवनी है, बावजूद इसके यह कृति मगध साम्राज्य की सामाजिक और आर्थिक जानकारी प्रदान करती है।
2. विदेशी विवरण
यूनानी इतिहासकारों विशेषकर स्ट्रेबो, कर्टिअस, डिओडोरस, प्लिनी, एरियन, जस्टिन, प्लूटार्क, नियार्कस, ओनेसिक्रिटस, एरिस्टोब्यूलस आदि के विवरण से मौर्यकालीन इतिहास एवं संस्कृति का ज्ञान प्राप्त होता है। स्ट्रैबो ने अपनी कृति में चंद्रगुप्त मौर्य और सेल्यूकस निकेटर के बीच हुए वैवाहिक सम्बन्धों का उल्लेख किया है, साथ ही यह लेखक चंद्रगुप्त मौर्य की महिला अंगरक्षकों की भी जानकारी प्रदान करता है।
प्लूटार्क लिखता है कि “चन्द्रगुप्त ने 6 लाख सैनिकों के साथ समूचे भारत पर अपना आधिपत्य स्थापित किया”। जस्टिन के अनुसार, “सम्पूर्ण भारत चन्द्रगुप्त मौर्य के कब्जे में था”।
सिकन्दर के बाद के लेखकों में मेगस्थनीज का नाम सर्वाधिक महत्वपूर्ण है जिसकी रचना ‘इंडिका’ मौर्य इतिहास का प्रमुख स्रोत है। सेल्यूकस निकेटर के राजदूत मेगस्थनीज की महत्वपूर्ण कृति ‘इंडिका’ अपने मूल रूप में प्राप्त नहीं है किन्तु इसके उद्धरण परवर्ती लेखकों जैसे - प्लूटार्क, स्ट्रैबो और एरियन आदि की रचनाओं में उपलब्ध है।
स्ट्रेबो एवं जस्टिन ने चन्द्रगुप्त मौर्य को ‘सैण्ड्रोकोट्स’ तथा एरियन व प्लूटार्क ने ‘एण्ड्रोकोट्टस’ जबकि फिलार्कस ने ‘सैण्ड्रोकोट्टस’ कहा है। सर्वप्रथम विलियम जोन्स ने ही सैण्ड्रोकोट्टस की पहचान चन्द्रगुप्त मौर्य से की।
इसे भी पढ़ें : 100 भाईयों को मारकर सम्राट बना था यह शख्स, सिर्फ एक घटना ने बना दिया महान
3. पुरातात्विक स्रोत
मौर्य वंश का इतिहास जानने में पुरातात्विक स्रोतों की विशेष महत्ता है। इन अभिलेखों से ही हमें अशोक के शासनकाल एवं उसके साम्राज्य विस्तार की सम्पूर्ण जानकारी मिलती है।
अशोक के अभिलेखों के अतिरिक्त शक महाक्षत्रप रूद्रदामन के जूनागढ़ लेख, काली पॉलिश वाले मृदभाण्ड तथा चांदी व तांबे के पंचमार्क सिक्कों से भी मौर्यकालीन इतिहास की जानकारी मिलती है। रूद्रदामन के जूनागढ़ (गिरनार) लेख से सौराष्ट्र प्रान्त में चन्द्रगुप्त मौर्य के शासन की जानकारी मिलती है।
बांग्लादेश में बोगरा स्थित महास्थान तामपत्र लेख तथा उत्तर प्रदेश में गोरखपुर स्थित सौहगोरा तामपत्र लेख से मौर्य युग में अकाल से सामना करने के लिए अन्न भंडार के बारे में जानकारी मिलती है।
सम्राट अशोक के अभिलेख भी मौर्य इतिहास को प्रबल बनाने में महत्वपूर्ण भूमिका रखते हैं। अशोक के तकरीबन 40 अभिलेख भारत, पाकिस्तान तथा अफगानिस्तान के विभिन्न हिस्सों से अब प्रकाश में आ चुके हैं। अशोक के अभिलेखों का विभाजन तीन वर्गों में किया जा सकता है। 1. शिलालेख 2. स्तम्भ लेख 3. गुहा लेख।
सम्राट अशोक के अभिलेखों की सर्वप्रथम खोज टीफेन्थैलर ने साल 1750 में की। वहीं जेम्स प्रिंसेप पहला नाम है जिसने 1837 ई. में अशोक के अभिलेखों की लिपि पढ़ने में सफलता प्राप्त की। मास्की में अशोक के लेख की खोज मि. बीडल ने साल 1915 में की। सिंहलीग्रन्थ दीपवंश में ‘प्रियदर्शी’ एवं ‘देवानामप्रिय’ का प्रयोग सम्राट अशोक के लिए किया गया है, इसकी जानकारी सर्वप्रथम टर्नर ने दी।
(A) शिलालेख - सम्राट अशोक से जुड़े 14 शिलालेख, आठ स्थान व खोजकर्ता का नाम।
- शहबाजगढ़ी, पेशावर-पाकिस्तान, खोजकर्ता - कोर्ट (1836 ई.)।
- मानसेहरा, हजारा-पाकिस्तान, खोजकर्ता - कनिंघम (1889 ई.)।
- कालसी, देहरादून - उत्तराखंड, खोजकर्ता- फॉरेस्ट (1860 ई.)।
- गिरनार, गिरनार-गुजरात, खोजकर्ता - कर्नल टॉड (1822 ई.)।
- धौली, पुरी-उड़ीसा, खोजकर्ता-किट्टो (1837 ई.)।
- जौगढ़, गंजाम -उड़ीसा, खोजकर्ता - इलियट, (1850 ई.)।
- एर्रगुडि, कर्नूल- आन्धप्रदेश, खोजकर्ता- अनुघोष (1929 ई.)।
- सोपारा, थाणे- महाराष्ट्र, खोजकर्ता - भगवान लाल (1882 ई.)।
इसे भी पढ़ें : चन्द्रगुप्त मौर्य को दहेज में मिला था यह देश जिसके लिए तरसते रहे मुगल और अंग्रेज
अशोक के 14 शिलालेखों से क्या जानकारी मिलती है?
शिलालेख 1- पशु बलि पर रोक।
शिलालेख 2- सामाजिक कल्याण के उपायों की जानकारी।
शिलालेख 3 - ब्राह्मणों का सम्मान।
शिलालेख 4 -बड़ों का आदर करना।
शिलालेख 5 - धम्म महामात्रों की नियुक्ति और उनके कर्तव्य।
शिलालेख 6 - धम्म महामात्रों को आदेश।
शिलालेख 7 - धार्मिक संप्रदायों के बीच सहिष्णुता की आवश्यकता पर बल।
शिलालेख 8 – धम्म यात्राएं।
शिलालेख 9- निरर्थक समारोहों और अनुष्ठानों का परित्याग।
शिलालेख 10- धर्म के स्थान पर धम्म का प्रयोग।
शिलालेख 11- धम्म नीति की व्याख्या।
शिलालेख 12- सभी धार्मिक सम्पद्रायों से सहिष्णुता की अपील।
शिलालेख 13- कलिंग युद्ध का उल्लेख।
शिलालेख 14- जनता से धार्मिक जीवन जीने की अपील।
(B) लघु शिलालेख - अशोक से जुड़े 14 मुख्य शिलालेखों के अतिरिक्त तकरीबन 14 लघु शिलालेख निम्नलिखित स्थानों से प्राप्त हुए हैं।
1. रूपनाथ (जबलपुर- मध्यप्रदेश), 2. गुर्जरा (दतिया- मध्यप्रदेश), 3. सहसराम (बिहार), 4. भाब्रू (बैराठ-जयपुर), 5. मास्की (रायचूर-कर्नाटक), 6. ब्रह्मगिरी (चित्तलदुर्ग- कर्नाटक), 7. सिद्धपुर (चित्तलदुर्ग- कर्नाटक), 8. जटिंगरामेश्वर (चित्तलदुर्ग- कर्नाटक), 9. एर्रगुडि (कर्नूल - आन्ध्रप्रदेश), 10. राजुल मंडगिरी (कर्नूल- आन्ध्रप्रदेश), 11. गोविमठ (मैसूर-कर्नाटक), 12. पालकिगुन्डु (मैसूर-कर्नाटक), 13. नेट्टूर (मैसूर-कर्नाटक), 14. अहरौरा (मिर्जापुर-उत्तर प्रदेश), 15. सारोमारो (शहडोल- मध्यप्रदेश) 16. उदेगोलम (बेलारी-कर्नाटक), 17. सन्नाती (गुलबर्गा- कर्नाटक)।
(c) स्तम्भ लेख - ब्राह्मी लिपि में पाषाण स्तम्भों पर उत्कीर्ण अशोक के स्तम्भ लेखों की संख्या सात है, जो छह भिन्न-भिन्न स्थानों से पाए गए हैं।
1. दिल्ली – टोपरा - टोपरा स्तम्भ लेख मूलत: हरियाणा के अम्बाला में था। सुल्तान फिरोज तुगलक ने इसे दिल्ली में गड़वा दिया। सिर्फ टोपरा स्तम्भ लेख में सात अभिलेख पूरे मिलते हैं, अन्य सभी पर केवल छह ही लेख उत्कीर्ण मिलते हैं। टोपरा स्तम्भ लेख में आजीवकों, निर्ग्रन्थों आदि का संघ के साथ उल्लेख किया गया है।
2. दिल्ली – मेरठ - मेरठ से फिरोज तुगलक द्वारा दिल्ली लाया गया।
3. लौरिया - अरराज - बिहार के चम्पारन जिला में स्थित।
4. लौरिया- नन्दनगढ़ - बिहार के चम्पारन जिला में स्थित।
5. रामपुरवा - बिहार के चम्पारन जिला में स्थित।
6. प्रयाग - यह स्तम्भ लेख बादशाह अकबर द्वारा इलाहाबाद किले में लगवाया गया।
लघु स्तम्भ लेख — लघु स्तम्भ लेखों पर अशोक की राजकीय घोषणाएं उत्कीर्ण हैं, जो निम्नलिखित स्थानों से मिले हैं।
- सांची 2. सारनाथ 3. कौशाम्बी : इन तीनों जगहों पर संघ भेद रोकने सम्बन्धी आदेश।
4. रूम्मिनदेई (नेपाल की तराई) - अशोक ने इस स्थान की धम्म यात्रा की तथा लुम्बिनी का भूमिकर घटाकर 1/8 कर दिया व लुम्बिनी को ‘धार्मिक कर’ से पूर्णतया मुक्त कर दिया। 5. निग्लिवा (नेपाल की तराई) - अशोक ने राज्याभिषेक के 14वें वर्ष कनकमुनि स्तूप को संवर्धित करवाया तथा बीसवें वर्ष में कनकमुनि की यात्रा की।
— कौशाम्बी के स्तम्भ लेख में अशोक की रानी कारुवाकी द्वारा दान दिए जाने का उल्लेख है। अत: इसे ‘रानी का अभिलेख’ भी कहा जाता है।
— रूम्मिनदेई लेख में मौर्यकालीन ‘कर नीति’ की जानकारी मिलती है। अशोक के शेष अभिलेखों का विषय प्रशासनिक है।
— कौशाम्बी के लघु स्तम्भ लेख में कौशाम्बी के महामात्रों को संघ भेद रोकने के आदेश दिए गए हैं।
इसे भी पढ़ें : मेगस्थनीज ने 'इंडिका' में पाटलिपुत्र के बारे में जो लिखा है, जानकर चौंक जाएंगे आप
गुहा लेख — बिहार स्थित गया जिले में बराबर पहाड़ी गुफाओं की दीवारों पर अशोक के लेख उत्कीर्ण मिले हैं। गुहा लेख धार्मिक सहिष्णुता के परिचायक हैं। गुहा लेख में अशोक द्वारा आजीवक साधुओं को निवास हेतु दान करने का उल्लेख है।
- सम्राट अशोक ने आजीवकों के निवास के लिए चार गुफाओं का निर्माण करवाया – 1.कर्ण, 2. सुदामा, 3. चौपार तथा 4. विश्व झोपड़ी।
- पनगुडरिया गुहालेख में अशोक को ‘महाराज कुमार’ कहा गया है।
- नागार्जुनी गहालेख अशोक के पौत्र दशरथ ने उत्कीर्ण करवाए।
अशोक के शिलालेखों तथा स्तम्भ लेखों से यह स्पष्ट होता है कि उसका साम्राज्य अफगानिस्तान से लेकर दक्षिण में कर्नाटक तथा पश्चिम में सौराष्ट्र प्रान्त तथा पूर्व में बंगाल की खाड़ी तक फैला हुआ था।
अशोक के अभिलेखों की भाषा एवं लिपि
अशोक के भिन्न-भिन्न अभिलेख ब्राह्मी, खरोष्ठी तथा अरामेइक लिपि में उत्कीर्ण हैं। जबकि अभिलेखों की भाषा प्राकृत है।
— अशोक ज्यादातर अभिलेख ब्राह्मी लिपि में उत्कीर्ण हैं, केवल शाहबाजगढ़ी व मानसेहरा अभिलेखों की लिपि खरोष्ठी है।
— तक्षशिला व लमघान (अफगानिस्तान) से अरामेइक लिपि में उत्कीर्ण अभिलेख मिले हैं। कन्धार में ‘शेर-ए-कुना’ के पास यूनानी तथा अरामेइक लिपि में उत्कीर्ण अभिलेख मिले हैं।
— एर्रगुडी एक मात्र अभिलेख है जो खरोष्ठी व ब्राह्मी दोनों लिपि में है।
— खरोष्ठी व अरामेइक लिपि का जनक ईरान है।
— ब्राह्मी लिपि बाएं से दाएं लिखी जाती है, जबकि खरोष्ठी लिपि दाएं से बाएं (उर्दू की तरह) लिखी जाती है।
— डॉ. आर.जी. भण्डारकर ने केवल अशोक के अभिलेखों के आधार पर अशोक का इतिहास लिखा है।
— भाब्रु-बैराट (राजस्थान) अभिलेख की खोज 1840 ई. में कैप्टन बर्ट ने की। भाब्रु अभिलेख से अशोक के बौद्ध धर्म ग्रहण करने की जानकारी मिलती है।
निष्कर्षतया साहित्य, विदेशी विवरण तथा पुरातात्विक स्रोत मौयकालीन इतिहास की बहुमूल्य जानकारी सुलभ कराते हैं। दरअसल मौर्यकाल से ही भारत के क्रमबद्ध इतिहास का सिलसिला शुरू होता है।
Mauryan Empire
The Mauryan Empire, which formed around 321 B.C.E. and ended in 185 B.C.E., was the first pan-Indian empire, an empire that covered most of the Indian region. It spanned across central and northern India as well as over parts of modern-day Iran.
The Mauryan Empire’s first leader, Chandragupta Maurya, started consolidating land as Alexander the Great’s power began to wane. Alexander’s death in 323 B.C.E. left a large power vacuum, and Chandragupta took advantage, gathering an army and overthrowing the Nanda power in Magadha, in present-day eastern India, marking the start of the Mauryan Empire. After crowning himself king, Chandragupta took additional lands through force and by forming alliances.
Chandragupta’s chief minister Kautilya, sometimes called Chanakya, advised Chandragupta and contributed to the empire’s legacy. In addition to being a political strategist, Kautilya is also known for writing the Arthashastra, a treatise about leadership and government. The Arthashastra describes how a state should organize its economy and maintain power. Chandragupta’s government closely resembled the government described in the Arthashastra. One notable aspect of the Arthashastra was its focus on spies. Kautilya recommended the king have large networks of informants to work as a surveillance force for the ruler. The focus on deception reveals a pragmatic, and borderline cynical, view of human nature.
Bindusara, Chandragupta’s son, assumed the throne around 300 B.C.E. He kept the empire running smoothly while maintaining its lands. Bindusara’s son, Ashoka, was the third leader of the Mauryam Empire. Ashoka left his mark on history by erecting large stone pillars inscribed with edicts that he issued. After leading a bloody campaign against Kalinga (a region on the central-eastern coast of India), Ashoka reevaluated his commitment to expanding the empire and instead turned to Buddhism and its tenet of nonviolence. Many of his edicts encouraged people to give up violence and live in peace with each other—two important Buddhist principals.
The life of the Buddha
The teacher known as the Buddha lived in northern India sometime between the mid-6th and the mid-4th centuries before the Common Era. In ancient India the title buddha referred to an enlightened being who has awakened from the sleep of ignorance and achieved freedom from suffering. According to the various traditions of Buddhism, buddhas have existed in the past and will exist in the future. Some Buddhists believe that there is only one buddha for each historical age, others that all beings will become buddhas because they possess the buddha nature (tathagatagarbha).
News •
The historical figure referred to as the Buddha (whose life is known largely through legend) was born on the northern edge of the Ganges River basin, an area on the periphery of the ancient civilization of North India, in what is today southern Nepal. He is said to have lived for 80 years. His family name was Gautama (in Sanskrit) or Gotama (in Pali), and his given name was Siddhartha (Sanskrit: “he who achieves his aim”) or Siddhattha (in Pali). He is frequently called Shakyamuni, “the sage of the Shakya clan.” In Buddhist texts he is most commonly addressed as Bhagavat (often translated as “Lord”), and he refers to himself as the Tathagata, which can mean both “one who has thus come” and “one who has thus gone.” Traditional sources on the date of his death—or, in the language of the tradition, his “passage into nirvana”—range from 2420 to 290 bce. Scholarship in the 20th century limited that range considerably, with opinion generally divided between those who believed he lived from about 563 to 483 bce and those who believed he lived about a century later.
Information about his life derives largely from Buddhist texts, the earliest of which were produced shortly before the beginning of the Common Era and thus several centuries after his death. According to the traditional accounts, however, the Buddha was born into the ruling Shakya clan and was a member of the Kshatriya, or warrior, caste. His mother, Maha Maya, dreamt one night that an elephant entered her womb, and 10 lunar months later, while she was strolling in the garden of Lumbini, her son emerged from under her right arm. His early life was one of luxury and comfort, and his father protected him from exposure to the ills of the world, including old age, sickness, and death. At age 16 he married the princess Yashodhara, who would eventually bear him a son. At 29, however, the prince had a profound experience when he first observed the suffering of the world while on chariot rides outside the palace. He resolved then to renounce his wealth and family and live the life of an ascetic. During the next six years, he practiced meditation with several teachers and then, with five companions, undertook a life of extreme self-mortification. One day, while bathing in a river, he fainted from weakness and therefore concluded that mortification was not the path to liberation from suffering. Abandoning the life of extreme asceticism, the prince sat in meditation under a tree and received enlightenment, sometimes identified with understanding the Four Noble Truths. For the next 45 years, the Buddha spread his message throughout northeastern India, established orders of monks and nuns, and received the patronage of kings and merchants. At the age of 80, he became seriously ill. He then met with his disciples for the last time to impart his final instructions and passed into nirvana. His body was then cremated and the relics distributed and enshrined in stupas (funerary monuments that usually contained relics), where they would be venerated.
The Buddha’s place within the tradition, however, cannot be understood by focusing exclusively on the events of his life and time (even to the extent that they are known). Instead, he must be viewed within the context of Buddhist theories of time and history. Among these theories is the belief that the universe is the product of karma, the law of the cause and effect of actions. The beings of the universe are reborn without beginning in six realms as gods, demigods, humans, animals, ghosts, and hell beings. The cycle of rebirth, called samsara (literally “wandering”), is regarded as a domain of suffering, and the Buddhist’s ultimate goal is to escape from that suffering. The means of escape remains unknown until, over the course of millions of lifetimes, a person perfects himself, ultimately gaining the power to discover the path out of samsara and then revealing that path to the world.
A person who has set out to discover the path to freedom from suffering and then to teach it to others is called a bodhisattva. A person who has discovered that path, followed it to its end, and taught it to the world is called a buddha. Buddhas are not reborn after they die but enter a state beyond suffering called nirvana (literally “passing away”). Because buddhas appear so rarely over the course of time and because only they reveal the path to liberation from suffering, the appearance of a buddha in the world is considered a momentous event.
The story of a particular buddha begins before his birth and extends beyond his death. It encompasses the millions of lives spent on the path toward enlightenment and Buddhahood and the persistence of the buddha through his teachings and his relics after he has passed into nirvana. The historical Buddha is regarded as neither the first nor the last buddha to appear in the world. According to some traditions he is the 7th buddha, according to another he is the 25th, and according to yet another he is the 4th. The next buddha, Maitreya, will appear after Shakyamuni’s teachings and relics have disappeared from the world.
Sites associated with the Buddha’s life became important pilgrimage places, and regions that Buddhism entered long after his death—such as Sri Lanka, Kashmir, and Burma (now Myanmar)—added narratives of his magical visitations to accounts of his life. Although the Buddha did not leave any written works, various versions of his teachings were preserved orally by his disciples. In the centuries following his death, hundreds of texts (called sutras) were attributed to him and would subsequently be translated into the languages of Asia.
Donald S. LopezThe Buddha’s message
The teaching attributed to the Buddha was transmitted orally by his disciples, prefaced by the phrase “evam me sutam” (“thus have I heard”); therefore, it is difficult to say whether or to what extent his discourses have been preserved as they were spoken. They usually allude to the place and time they were preached and to the audience to which they were addressed. Buddhist councils in the first centuries after the Buddha’s death attempted to specify which teachings attributed to the Buddha could be considered authentic.
Suffering, impermanence, and no-self
The Buddha based his entire teaching on the fact of human suffering and the ultimately dissatisfying character of human life. Existence is painful. The conditions that make an individual are precisely those that also give rise to dissatisfaction and suffering. Individuality implies limitation; limitation gives rise to desire; and, inevitably, desire causes suffering, since what is desired is transitory.
Living amid the impermanence of everything and being themselves impermanent, human beings search for the way of deliverance, for that which shines beyond the transitoriness of human existence—in short, for enlightenment. The Buddha’s doctrine offered a way to avoid despair. By following the “path” taught by the Buddha, the individual can dispel the “ignorance” that perpetuates this suffering.
According to the Buddha of the early texts, reality, whether of external things or the psychophysical totality of human individuals, consists of a succession and concatenation of microelements called dhammas (these “components” of reality are not to be confused with dhamma meaning “law” or “teaching”). The Buddha departed from traditional Indian thought in not asserting an essential or ultimate reality in things. Moreover, he rejected the existence of the soul as a metaphysical substance, though he recognized the existence of the self as the subject of action in a practical and moral sense. Life is a stream of becoming, a series of manifestations and extinctions. The concept of the individual ego is a popular delusion; the objects with which people identify themselves—fortune, social position, family, body, and even mind—are not their true selves. There is nothing permanent, and, if only the permanent deserved to be called the self, or atman, then nothing is self.
To make clear the concept of no-self (anatman), Buddhists set forth the theory of the five aggregates or constituents (khandhas) of human existence: (1) corporeality or physical forms (rupa), (2) feelings or sensations (vedana), (3) ideations (sanna), (4) mental formations or dispositions (sankhara), and (5) consciousness (vinnana). Human existence is only a composite of the five aggregates, none of which is the self or soul. A person is in a process of continuous change, and there is no fixed underlying entity.
Karma
The belief in rebirth, or samsara, as a potentially endless series of worldly existences in which every being is caught up was already associated with the doctrine of karma (Sanskrit: karman; literally “act” or “deed”) in pre-Buddhist India, and it was accepted by virtually all Buddhist traditions. According to the doctrine, good conduct brings a pleasant and happy result and creates a tendency toward similar good acts, while bad conduct brings an evil result and creates a tendency toward similar evil acts. Some karmic acts bear fruit in the same life in which they are committed, others in the immediately succeeding one, and others in future lives that are more remote. This furnishes the basic context for the moral life.
The acceptance by Buddhists of the teachings of karma and rebirth and the concept of the no-self gives rise to a difficult problem: how can rebirth take place without a permanent subject to be reborn? Indian non-Buddhist philosophers attacked this point in Buddhist thought, and many modern scholars have also considered it to be an insoluble problem. The relation between existences in rebirth has been explained by the analogy of fire, which maintains itself unchanged in appearance and yet is different in every moment—what may be called the continuity of an ever-changing identity.
The Four Noble Truths
Awareness of these fundamental realities led the Buddha to formulate the Four Noble Truths: the truth of misery (dukkha; literally “suffering” but connoting “uneasiness” or “dissatisfaction”), the truth that misery originates within the craving for pleasure and for being or nonbeing (samudaya), the truth that this craving can be eliminated (nirodhu), and the truth that this elimination is the result of following a methodical way or path (magga).
The law of dependent origination
The Buddha, according to the early texts, also discovered the law of dependent origination (paticca-samuppada), whereby one condition arises out of another, which in turn arises out of prior conditions. Every mode of being presupposes another immediately preceding mode from which the subsequent mode derives, in a chain of causes. According to the classical rendering, the 12 links in the chain are: ignorance (avijja), karmic predispositions (sankharas), consciousness (vinnana), form and body (nama-rupa), the five sense organs and the mind (salayatana), contact (phassa), feeling-response (vedana), craving (tanha), grasping for an object (upadana), action toward life (bhava), birth (jati), and old age and death (jaramarana). According to this law, the misery that is bound with sensate existence is accounted for by a methodical chain of causation. Despite a diversity of interpretations, the law of dependent origination of the various aspects of becoming remains fundamentally the same in all schools of Buddhism.
The Eightfold Path
The law of dependent origination, however, raises the question of how one may escape the continually renewed cycle of birth, suffering, and death. It is not enough to know that misery pervades all existence and to know the way in which life evolves; there must also be a means to overcome this process. The means to this end is found in the Eightfold Path, which is constituted by right views, right aspirations, right speech, right conduct, right livelihood, right effort, right mindfulness, and right meditational attainment.
Nirvana
The aim of Buddhist practice is to be rid of the delusion of ego and thus free oneself from the fetters of this mundane world. One who is successful in doing so is said to have overcome the round of rebirths and to have achieved enlightenment. This is the final goal in most Buddhist traditions, though in some cases (particularly though not exclusively in some Pure Land schools in China and Japan) the attainment of an ultimate paradise or a heavenly abode is not clearly distinguished from the attainment of release.
The living process is again likened to a fire. Its remedy is the extinction of the fire of illusion, passions, and cravings. The Buddha, the Enlightened One, is one who is no longer kindled or inflamed. Many poetic terms are used to describe the state of the enlightened human being—the harbour of refuge, the cool cave, the place of bliss, the farther shore. The term that has become famous in the West is nirvana, translated as passing away or dying out—that is, the dying out in the heart of the fierce fires of lust, anger, and delusion. But nirvana is not extinction, and indeed the craving for annihilation or nonexistence was expressly repudiated by the Buddha. Buddhists search for salvation, not just nonbeing. Although nirvana is often presented negatively as “release from suffering,” it is more accurate to describe it in a more positive fashion: as an ultimate goal to be sought and cherished.
In some early texts the Buddha left unanswered certain questions regarding the destiny of persons who have reached this ultimate goal. He even refused to speculate as to whether fully purified saints, after death, continued to exist or ceased to exist. Such questions, he maintained, were not relevant to the practice of the path and could not in any event be answered from within the confines of ordinary human existence. Indeed, he asserted that any discussion of the nature of nirvana would only distort or misrepresent it. But he also asserted with even more insistence that nirvana can be experienced—and experienced in the present existence—by those who, knowing the Buddhist truth, practice the Buddhist path.
Mauryan Empire
Definition
The Mauryan Empire (322 BCE - 185 BCE) supplanted the earlier Magadha Kingdom to assume power over large tracts of eastern and northern India. At its height, the empire stretched over parts of modern Iran and almost the entire Indian subcontinent, barring only the southern peninsular tip. The empire came into being when Chandragupta Maurya stepped into the vacuum created by Alexander of Macedon's departure from the western borders of India. Chandragupta subjugated the border states, recruited an army, marched upon the Magadha kingdom, killed its tyrannical king who was despised by the populace, and ascended the throne. He thus founded the Mauryan dynasty. In his rise to power, he was aided and counselled by his chief minister Kautilya (also known as Chanakya), who wrote the Arthashastra, a compendium of kingship and governance.
Consolidation of power
Chandragupta embarked upon an aggressive expansion policy. Seleucos I Nicator, who was Alexander's satrap for the eastern Macedonian conquests, was defeated and had to cede the entire territory under him to Chandragupta, along with a daughter and considerable money. He also sent Megasthenes, who wrote the Indica, to the Mauryan court as the Greek ambassador.
Chandragupta used marriage alliances, diplomacy, trickery, and war to extend his kingdom. Under him, the Mauryan empire stretched from eastern Iran to the western borders of the Burmese hills, and from the Himalayan tribal kingdom to the southern plateaus of peninsular India. After ruling for about 25 years, Chandragupta abdicated in favour of his son, Bindusara, and became a Jain monk.
Bindusara maintained his father's large dominions efficiently and extended the southern borders to cover the peninsular plateau of India. When he died, his son Ashoka seized the throne after a fratricidal succession dispute. The empire that Ashoka inherited was large, but a small kingdom on the east coast, Kalinga, was outside its pale. Ashoka decided to conquer it. The war that ensued was bloody and long. Kalinga resisted to the last man but fell. After Kalinga, Ashoka did not attack any kingdom but proceeded on a mission of peace. He erected several pillars throughout his kingdom, exhorting people to give up violence and live in harmony with each other and with nature. He actively patronised Buddhism, built several stupas and repaired older ones, and sent evangelical missions abroad, two of which comprised his own son and daughter.
...various animals were declared to be protected — parrots, mainas, aruna, ruddy geese, wild ducks, nandimukhas, gelatas, bats, queen ants, terrapins, boneless fish, vedareyaka, gangapuputaka, sankiya fish, tortoises, porcupines, squirrels, deer, bulls, okapinda, wild asses, wild pigeons, domestic pigeons and all four-footed creatures that are neither useful nor edible. Those nanny goats, ewes and sows which are with young or giving milk to their young are protected, and so are young ones less than six months old. Cocks are not to be caponized, husks hiding living beings are not to be burnt and forests are not to be burnt either without reason or to kill creatures. One animal is not to be fed to another. On the three Caturmasis, the three days of Tisa and during the fourteenth and fifteenth of the Uposatha, fish are protected and not to be sold. During these days animals are not to be killed in the elephant reserves or the fish reserves either. On the eighth of every fortnight, on the fourteenth and fifteenth, on Tisa, Punarvasu, the three Caturmasis and other auspicious days, bulls are not to be castrated, billy goats, rams, boars and other animals that are usually castrated are not to be. On Tisa, Punarvasu, Caturmasis and the fortnight of Caturmasis, horses and bullocks are not be branded.
(Pillar edict)
The successor's of Ashoka were not strong enough to hold the empire together. It started disintegrating bit by bit, and in 185 BCE, almost 150 years after Chandragupta had overthrown the Magadha king, the last Mauryan ruler was assassinated by his commander-in-chief while inspecting his troops.
Economy
Trade and enterprise were public-private affairs: the state could own and engage in business activities just like ordinary citizens could. The royal revenue was drawn from taxes (and war booty). Additionally, the king owned timber land, forest land, hunting groves, and manufacturing facilities, and their surplus was sold off. The state had monopoly over coinage, mining, salt production, arms manufacture, and boat building.
Farmers comprised the largest part of the population, and agriculture was taxed. Tradespeople were organised into guilds that held both executive and judicial authority and also functioned as banks. Craftspeople engaged in a particular industry tended to live together. Goods could not be sold at the place where they were produced; they had to be brought to specific markets. Tolls were collected for roads and river crossings; and goods sold within the kingdom were taxed, as were imports and exports. The state fixed the wholesale price of goods and inspected weights and measures. Barter was prevalent, as were gold, bronze, and copper coins. Money was lent on interest against promissory notes.
The main road that ran through the entire kingdom and connected it to the western Greek world was well maintained and well patrolled, with pillars and signposts marking the distances and the by-roads. Ships sailed down the Ganges and its tributaries, and to foreign shores such as Sri Lanka, China, and the African and Arabian harbours, and the state took care to destroy pirates.
Administration
The king was the head of the state and controlled the military, executive, judiciary, and legislature. He took advice from a council comprising the chief minister, the treasurer, the general, and other ministers. The kingdom was divided into provinces under governors, who were often royal princes. Provinces were further composed of towns and villages under their own district and village administrators. It was a large bureaucracy that the king employed. Like today, the rungs in the civil services were clearly defined, and those at the very top were far removed from the lower grades. For example, the ratio of a clerk's salary to the chief minister's has been estimated at 1:96. With such high levels of salary, we can assume that the higher officers were expected to carefully oversee the functioning of their departments.
There were departments to govern, look after, and control almost every aspect of social life: industrial art, manufacturing facilities, general trade and commerce, foreigners, births and deaths, commercial taxes, land and irrigation, agriculture, forests, metal foundries, mines, roads, and public buildings. The high-ranking officers were expected to go on inspection tours to ensure that the bureaucracy was discharging its duties well.
He who causes loss of revenue eats up the king's wealth, he who produces double the [anticipated] revenue eats up the country, and he who spends all the revenue [without bringing any profit] eats up the labour of workmen.
(Arthashastra, 2.9.13, 15, 17)
The empire also had a large spy network and maintained a large standing army. The king's army was not really disbanded even after the third Mauryan king, Ashoka, gave up war. Next to the farmers, it was the soldiers who formed the bulk of the population. Soldiers were expected to only fight and were not required to render any other service to the king; when there was no war, they could amuse themselves in whatever manner that caught their fancy. There were separate departments for the infantry, cavalry, navy, chariots, elephants, and logistics. Soldiers not only drew their salary from the exchequer but were also provided with arms and equipment at the state's expense. We have descriptions of some of the arms that these soldiers carried: foot soldiers carried man-length bows (and arrows), ox-hide bucklers, javelins, and broadswords. The cavalry rode bareback and used lances and bucklers.
... nor do they curb them with bits like the bits in use among the Greeks or the Kelts but they fit around the extremity of the horse's mouth a circular piece of stitched raw ox-hide studded with pricks of iron or brass pointing inwards, but not very sharp. If a man is very righ, he uses pricks of ivory. Within the horse's mouth is put an iron prong like a skewer to which the reins are attached. When the rider, then, pulls the reins, the prong controls the horse and the pricks, which are attached to this prong, goad the mouth...
(Indica)
Religion
Chandragupta, the founder of the Maurya dynasty, was a Hindu. In later life, he became a Jain. His grandson Ashoka put the state's entire resources to promote Buddhism, but whether he formally converted to the faith remains unclear. The populace, by and large, belonged to one of these three religions while other noticeable groups were atheists, agnostics, or those who subscribed to primitive faiths.
Downfall
About 50 years after Ashoka's death, the Mauryan king was killed by his general-in-chief, Pushyamitra, who founded the Shunga dynasty. Scholars give several reasons for the empire's downfall, the major ones being its size and its weak rulers after Ashoka. Border states had started asserting their independence right after Ashoka's death. The empire started shrinking under Ashoka's successors. By the time Pushyamitra seized the throne, the mighty Mauryan Empire was a fraction of its size, reduced to only the three city-states of Pataliputra, Ayodhya, and Vidisha, and some parts of the Punjab.
Mauryan Empire
| Maurya Empire (322–180 BCE) | ||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
||||||||||||||||||||
The Mauryan Empire, also known as the Maurya Empire, was a historically significant power during the Iron Age on the Indian subcontinent, with its core in Magadha. It was founded by Chandragupta Maurya in 322 BCE and declined around 184 BCE.[45] The Maurya Empire centralized its power through the conquest of the Indo-Gangetic Plain, with its primary capital located at Pataliputra, modern-day Patna. However, the empire also had other regional capitals, including Taxila, Ujjain, Suvarnagiri, and Tosali, which were governed by appointed governors and governers controlled by the Emperor.[46]The empire directly or indirectly ruled by Ashoka was thus immense, running from the Hindu Kush to Bengal, and from the Himalayas to the Karnataka.[47]
It declined for about 50 years after Ashoka's rule, and dissolved in 185 BCE with the assassination of Brihadratha by Pushyamitra Shunga and the foundation of the Shunga Empire in Magadh.
Chandragupta Maurya raised an army, with the assistance of Chanakya, his teacher and the author of Arthashastra,[48] and overthrew the Nanda Empire in c. 322 BCE, laying the foundation for the Maurya Empire. Chandragupta rapidly expanded his power west across central and western India by defeating the satraps left by Alexander the Great, and by 317 BCE the empire had fully occupied northwestern India.[49] The Mauryan Empire then defeated Seleucus I Nicator, a diadochus and founder of the Seleucid Empire, during the Seleucid–Mauryan war, thus acquiring territory west of the Indus River, Afghanistan and Balochistan.[50][51]
Under the Mauryas, internal and external trade, agriculture, and economic activities thrived and expanded across India due to the creation of a single and efficient system of finance, administration, and security. The Maurya dynasty built a precursor of the Grand Trunk Road from Pataliputra to Taxila.[52]After the Kalinga War, the Empire experienced nearly half a century of centralized rule under Ashoka the Great. Ashoka's embrace of Buddhism and sponsorship of Buddhist missionaries allowed for the expansion of that faith into Sri Lanka, northwest India, and Central Asia.[53]
The population of South Asia during the Mauryan period has been estimated to be between 15 and 30 million.[54] The Maurya period was marked by exceptional creativity in art, architecture, inscriptions and texts,[55] but also by the consolidation of caste in the Gangetic plain, and the declining rights of women in mainstream Indo-Aryan speaking regions of India.[56] Archaeologically, the period of Mauryan rule in South Asia falls into the era of Northern Black Polished Ware (NBPW). The Arthashastra[57] and the Edicts of Ashoka are the primary sources of written records of Mauryan times.[citation needed] The Lion Capital of Ashoka at Sarnath is the national emblem of the Republic of India.
Etymology
The name "Maurya" does not occur in Ashoka's inscriptions, or the contemporary Greek accounts such as Megasthenes's Indica, but it is attested by the following sources:[58]
- The Junagadh rock inscription of Rudradaman (c. 150 CE) prefixes "Maurya" to the names Chandragupta and Ashoka.[58]
- The Puranas (c. 4th century CE or earlier) use Maurya as a dynastic appellation.[58]
- The Buddhist texts state that Chandragupta belonged to the "Moriya" clan of the Shakyas, the tribe to which Gautama Buddha belonged.[58]
- The Jain texts state that Chandragupta was the son of a royal superintendent of peacocks (mayura-poshaka).[58]
- Tamil Sangam literature also designate them as 'moriyar' and mention them after the Nandas[59]
- Kuntala inscription (from the town of Bandanikke, North Mysore) of 12th century AD chronologically mention Mauryya as one of the dynasties which ruled the region.[60]
- The Kalpasutra of the Jains mentions a Mauryaputra of the Kasyapa gotra, which shows that the Mauryas were regarded as high class folk who was the disciple of Mahavira.[61]
According to Kharavela' Hathigumpha inscription (2nd-1st century BC) mentions era of Maurya Empire as Muriya Kala (Mauryan era),[62] but this reading is disputed: other scholars—such as epigraphist D. C. Sircar—read the phrase as mukhiya-kala ("the principal art").[63]
According to the Buddhist tradition, the ancestors of the Maurya kings had settled in a region where peacocks (mora in Pali) were abundant. Therefore, they came to be known as "Moriyas", literally meaning, "belonging to the place of peacocks". According to another Buddhist account, these ancestors built a city called Moriya-nagara ("Moriya-city"), which was so called, because it was built with the "bricks coloured like peacocks' necks".[64]
The dynasty's connection to the peacocks, as mentioned in the Buddhist and Jain traditions, seems to be corroborated by archaeological evidence. For example, peacock figures are found on the Ashoka pillar at Nandangarh and several sculptures on the Great Stupa of Sanchi. Based on this evidence, modern scholars theorize that the peacock may have been the dynasty's emblem.[65]
Some later authors, such as Dhundhi-raja (an 18th-century commentator on the Mudrarakshasa and an annotator of the Vishnu Purana), state that the word "Maurya" is derived from Mura and the mother of the first Maurya king. However, the Puranas themselves make no mention of Mura and do not talk of any relation between the Nanda and the Maurya dynasties.[66] Dhundiraja's derivation of the word seems to be his own invention: according to the Sanskrit rules, the derivative of the feminine name Mura (IAST: Murā) would be "Maureya"; the term "Maurya" can only be derived from the masculine "Mura".[67]
History
Founding
Prior to the Maurya Empire, the Nanda Empire ruled over a broad swathe of the Indian subcontinent. The Nanda Empire was a large, militaristic, and economically powerful empire due to conquering the Mahajanapadas. According to several legends, Chanakya travelled to Pataliputra, Magadha, the capital of the Nanda Empire where Chanakya worked for the Nandas as a minister. However, Chanakya was insulted by the Emperor Dhana Nanda when he informed them of Alexander's invasion. Chanakya swore revenge and vowed to destroy the Nanda Empire.[68] He had to flee in order to save his life and went to Taxila, a notable center of learning, to work as a teacher. On one of his travels, Chanakya witnessed some young men playing a rural game practicing a pitched battle. One of the boys was none other than Chandragupta. Chanakya was impressed by the young Chandragupta and saw royal qualities in him as someone fit to rule.
Meanwhile, Alexander the Great was leading his Indian campaigns and ventured into Punjab. His army mutinied at the Beas River and refused to advance farther eastward when confronted by another army. Alexander returned to Babylon and re-deployed most of his troops west of the Indus River. Soon after Alexander died in Babylon in 323 BCE, his empire fragmented into independent kingdoms led by his generals.[69]
The Maurya Empire was established in the Magadha region under the leadership of Chandragupta Maurya and his mentor Chanakya. Chandragupta was taken to Taxila by Chanakya and was tutored about statecraft and governing. Requiring an army Chandragupta recruited and annexed local military republics such as the Yaudheyas that had resisted Alexander's Empire. The Mauryan army quickly rose to become the prominent regional power in the North West of the Indian subcontinent. The Mauryan army then conquered the satraps established by the Macedonia ns.[70] Ancient Greek historians Nearchus, Onesictrius, and Aristobolus have provided lot of information about the Mauryan empire.[71] The Greek generals Eudemus and Peithon ruled in the Indus Valley until around 317 BCE, when Chandragupta Maurya (with the help of Chanakya, who was now his advisor) fought and drove out the Greek governors, and subsequently brought the Indus Valley under the control of his new seat of power in Magadha.[49]
Chandragupta Maurya's ancestry is shrouded in mystery and controversy. On one hand, a number of ancient Indian accounts, such as the drama Mudrarakshasa (Signet ring of Rakshasa – Rakshasa was the prime minister of Magadha) by Vishakhadatta, describe his royal ancestry and even link him with the Nanda family. A kshatriya clan known as the Mauryas are referred to in the earliest Buddhist texts, Mahaparinibbana Sutta. However, any conclusions are hard to make without further historical evidence. Chandragupta first emerges in Greek accounts as "Sandrokottos". As a young man he is said to have met Alexander.[72] Chanakya is said to have met the Nanda king, angered him, and made a narrow escape.[73]
Empire Expansion
Conquest of the Nanda Empire
Historically reliable inscription details of Chandragupta's campaign against Nanda Empire are unavailable and but later written Buddhist, Jain, and Hindu texts which claim Magadha was ruled by the Nanda dynasty, which, with Chanakya's counsel, Chandragupta conquered Nanda Empire.[74][75][76] The army of Chandragupta and Chanakya first conquered the Nanda outer territories, and finally besieged the Nanda capital Pataliputra. In contrast to the easy victory in Buddhist sources, the Hindu and Jain texts state that the campaign was bitterly fought because the Nanda dynasty had a powerful and well-trained army.[77][75]
The Buddhist Mahavamsa Tika and Jain Parishishtaparvan records Chandragupta's army unsuccessfully attacking the Nanda capital. [78] Chandragupta and Chanakya then began a campaign at the frontier of the Nanda empire, gradually conquering various territories on their way to the Nanda capital.[79] He then refined his strategy by establishing garrisons in the conquered territories, and finally besieged the Nanda capital Pataliputra. There Dhana Nanda accepted defeat.[80][81] The conquest was fictionalised in Mudrarakshasa play, it contains narratives not found in other versions of the Chanakya-Chandragupta legend.Radha Kumud Mukherjee similarly considers Mudrakshasa play without historical basis.[82]
These legends state that the Nanda king was defeated, deposed and exiled by some accounts, while Buddhist accounts claim he was killed.[83] With the defeat of Dhana Nanda, Chandragupta Maurya founded the Maurya Empire.[84]
Conquest of the Eastern Seleucid Empire
Greek historians mentioned the result of Seleucid–Mauryan war where Seleucid Empire's eastern satrapies( Gedrosia,Arachosia, Aria, and Paropamisadae) ceded to Mauryan Empire :
" Seleucus crossed the Indus and waged war with Sandrocottus [Maurya], king of he Indians, who dwelt on the banks of that stream, until they came to an understanding with each other and contracted a marriage relationship. Some of these exploits were performed before the death of Antigonus and some afterward."
" The geographical position of the tribes is as follows: along the Indus are the Paropamisadae, above whom lies the Paropamisus mountain: then, towards the south, the Arachoti: then next, towards the south, the Gedroseni, with the other tribes that occupy the seaboard; and the Indus lies, latitudinally, alongside all these places; and of these places, in part, some that lie along the Indus are held by Indians, although they formerly belonged to the Persians. Alexander [III 'the Great' of Macedon] took these away from the Arians and established settlements of his own, but Seleucus Nicator gave them to Sandrocottus [Chandragupta], upon terms of intermarriage and of receiving in exchange five hundred elephants. "
Greecian historian Pliny also quoted a passage from Megasthanes work about Chandragupta Empire boundaries:
Most geographers, in fact, do not look upon India as bounded by the river Indus, but add to it the four satrapies of the Gedrose, the Arachotë, the Aria, and the Paropamisadë, the River Cophes thus forming the extreme boundary of India. According to other writers, however, all these territories, are reckoned as belonging to the country of the Aria.
The conquest of the south by Chandragupta Maurya may also perhaps be inferred from the following statement of Plutarch. "The throne" in the context is the Magadhan throne, the occupation of which by Chandragupta is thus followed by two other events, viz., the defeat of Selucus, and the conquest of the remaining part of India not included in the Magadhan empire of the Nandas:
"Not long afterwards Androkottos, who had by that time mounted the throne, presented Selukos with 500 elephants, and overran and subdued the whole of India with an army of 600,000."
— Chapter LXII ,Life of Alexander, Plutarch[88]
Megasthenes defined the region that Chandragupta won from Seleucus as likely western side Gedrosia which shares boundaries with the Euphrates River, and eastern side Arachosia shares boundaries with the Indus. The northern frontier boundary formed by Hindukush mountain range:
India, which is in shape quadrilateral, has its eastern as well as its western side bounded by the great sea, but on the northern side it is divided by Mount Hemôdos from that part of Skythia which is inhabited by those Skythians who are called the Sakai, while the fourth or western side is bounded by the river called the Indus.
— Book I Fragment I , Indica, Megasthanes[89]
Sandrokottos the king of the Indians, India forms the largest of the four parts into which Southern Asia is divided, while the smallest part is that region which is included between the Euphrates and our own sea. The two remaining parts, which are separated from the others by the Euphrates and the Indus, and lie between these rivers... India is bounded on its eastern side, right onwards to the south, by the great ocean; that its northern frontier is formed by the Kaukasos range(Hindukush Range) as far as the junction of that range with Tauros; and that the boundary.
— Book I Fragment II , Indica, Megasthanes[90]
Treaty of the Indus
The ancient historians Justin, Appian, and Strabo preserve the three main terms of the Treaty of the Indus:[91]
(i) Seleucus transferred to Chandragupta's kingdom the easternmost satrapies of his empire, certainly Gandhara, Parapamisadae, and the eastern parts of Gedrosia, Arachosia and Aria as far as Herat.
(ii) Chandragupta gave Seleucus 500 Indian war elephants.
(iii) The two kings were joined by some kind of marriage alliance (ἐπιγαμία οι κῆδος); most likely Chandragupta wed a female relative of Seleucus.
Other account
- Tibbetan Lama Taranatha (1575–1634)
Ashoka brought under his rule without bloodshed all the countries including those to the south of the Vindhya. And he conquered the northern Himalayas, the snowy ranges beyond Li-yul (Khotan)," the entire land of Jambudvipa bounded by seas on east, south and west, and also fifty small islands.
— History Of Buddhism In India ,Taranatha[92]
Ashoka served as a viceroy during the rule of his father Bindusara. According to established constitutional usage, Asoka as Prince served as viceroy in one of the remoter provinces of the Empire. This was the province of Western India called Avantirattham or province of Avanti with headquarter at Ujjain.
— Mahabodhivamsa, pg.98[93]
Conquest of the Saurashtra
Chandragupta conquered Southern-Western part of India. Especially his conquest over Saurashtra and Sudarshana lake construction is preseved in later Satrapian king Rudradaman inscription:
8. mauryasya rājyaḥ candra-guptasya rāṣṭriyena vaiśyena puṣpa-guptena kāritam śokasya mauryasya kṛte yavana-raj tuṣāra-saphenādhāyā
—Junagadh rock inscription of Rudradaman[94]
Translation : for the sake of ordered to be made by the Vaishya Pushyagupta, the provincial governor of the Maurya king Chandragupta; adorned with conduits for Ashoka the Maurya by the Yavana king Tushaspha while governing; and by the conduit ordered to be made by him, constructed in a manner worthy of a king (and) seen in that breach.
Rule over territories of Yonas , Kambojas, Nabhakas, Nabhapamktis, Bhojas, Pitinikas, Andhras and Palidas
The Kambojas are a people of Central Asian origin who had settled first in Arachosia and Drangiana (today's southern Afghanistan), and in some of the other areas in the northwestern Indian subcontinent in Sindhu, Gujarat and Sauvira. The Nabhakas, the Nabhapamkits, the Bhojas, the Pitinikas, the Andhras and the Palidas were other people under Ashoka's rule:
9. hidā laja viśavashi Yona Kambojeshu Nabhaka Nabhapamtishu Bhoja Pitinikyeshu
10. Adha Paladeshu shavata Devānampiyashā dhammanushathi anuvatamti[] yata pi dutā
— Ashoka, Rock Edict 13 , Kalsi Rock, South Portion.[95]
Translation : Likewise here in the king's (Ashoka ) territory, among the Yonas and Kambojas, among the Nabhakas and Nabhapamkits, among the Bhojas and the Pitinikas, among the Andhras and the Palidas, everywhere (people) are conforming to Beloved-Of-God (Ashoka) instruction in morality.
Conquest of the Kalinga
Kalinga War plays a very important role in Mauryan history which changes a cruel Emperor Chanda-Ashoka to Priyadarshi Ashoka.
"Beloved-of-the-Gods, King Priyadarsi(Ashoka)conquered the Kalingas eight years after his coronation. One hundred and fifty thousand were deported, one hundred thousand were killed and many more died (from other causes). After the Kalingas had been conquered, Beloved-of-the-Gods came to feel a strong inclination towards the Dharma, a love for the Dharma and for instruction in Dharma. Now Beloved-of-the-Gods feels deep remorse for having conquered the Kalingas. "
— Ashoka, Major Rock Edict 13[96]
Conquest of the Kuntala
Shikarpur Taluq inscription mentioned about Mauryan ruling in the region of Kuntala .The Kuntala country is an ancient Indian political region included the western Deccan and some parts of central,south Karnataka and north Mysore.
Kuntala-kshôpiyam pesarvett â-nava-Nanda-Gupta-kula-Mauryya-kshmâpar aldar llasaj-jasad
— Shikarpur Taluq, inscription 225[97][98]
Translation : The Kuntala country, which is like curls (kuntaja) to the lady Earth, was-ruled by the renowned nine Nandas, the Gupta and Mauryan kings.
Conquest of the Nepala
According to the Asokavadana, it is stated that in his youth, Ashoka subdued the revolt in the of the Khasas (present day Nepala region) and Taksasila. Similarly, in contrast, according to a 15th-century Tibetan historian:
Meanwhile, peoples of the hilly countries like Nepal and Khasya revolted. Asoka was sent with the army to subdue them. Without difficulty Asoka subdued .the hilly races, imposed levy and annual tax on them, realised ransom from them and offered these to the king.
Apart from Taranath's account, it is noteworthy that Ashoka was responsible for the construction of several significant structures in Nepal. These include the Ramagrama Stupa,Gotihawa Pillar of Ashoka, Nigali-Sagar Ashoka Pillar inscription , and the Lumbini pillar inscription of Ashoka.The Chinese pilgrims Fa-Hien (337 CE – c. 422 CE) and Xuanzang (602–664 CE) describe the Kanakamuni Stupa and the Asoka Pillar of currently Nepal region in their travel accounts. Xuanzang speaks of a lion capital atop the pillar, now lost. A base of a Pillar of Ashoka has been discovered at Gotihawa, a few miles from Nigali Sagar, and it has been suggested that it is the original base of the Nigalar Sagar pillar fragments.[100]
Boundaries sharing territories
Even though Ashoka defined the boundaries of his empire four times in various inscriptions (with same lines) but he never mentioned any inner hole or unconquered region inside his empire.This suggests that Ashoka's empire was likely contiguous, with no significant unconquered regions within its borders :
3. Sav[r]atra vijite [De]va[naṃ]priyasa Priyadraśisa y[e] ca [a]ṃta yathā [Coḍa] Paṃḍiya Satiyaputro Keraḍaputro Taṃbapaṃṇī Aṃtiyo[k]o nāma Yonaraja ye ca aṃñe tasa Aṃtiyokasa samaṃta rajano
4. savratra Devanaṃpriyasa Priyadraśisa raño du[vi] cik[i]sa [kr]i[ṭa] manusa-cikisa .. pa[śu-c]ikisa [ca]
—Second Rock-Edict: Shahbazgarhi[101]
4. Sav[a]ta vijitsi Devanampiyas[a] Piyadasis[a] lajine ye cha amta [a]tha Choda Pam[di]ya Satiyaputo Ke[lala]puto Tamba[pa]mni
5. Aṃtiyoge [n]āma Yona-lājā ye ca aṃne tas[ā A]ṃtiyogasā sā[ma]ṃta lā[j]ano [sa]vatā Devānaṃpiyasā Piyadasisā lājine duve cikisakā kaṭā manusacikisā cā pasu-cikisā cā
—Second Rock Edict: Kalsi[102]
6. Sa[vatra vi]jitasi Devanapriyasa Priyadrasisa rajine ye cha ata atha [Choda] Pa[mdiya] Sa[ti]ya[p]u[tra] Keralaputra [Tam]bapani Atiyoge nama Yona-raja ye cha [a] .... sa ......[gasa] samata ra[jane sa]vratra ...... priyasa Priyadrasisa rajine
7. duve chikisa [ka]ta manusa-chik[isa cha] pasu [chi]kisa cha
—Second Rock Edict: Mansehra[103]
1. Sarvata vijitamhi Devānaṃpriyasa Piyadasino rāño
2. evamapi pracaṃtesu yathā Coḍa Pāḍā Satiyaputo Ketalaputo ā Taṃba-
3. paṃṇī Aṃtiyako Yona-rājā ye vā pi tasa Aṃtiy[a]kas[a] sāmīp[aṃ]
4. rājāno sarvatra Devānaṃpriyasa Priyadasino rāño dve cikīcha katā
5 manusa-cīkichā ca pasu cikīchā ca
—Second Rock Edict :Girnar[104]
— James Prinsep Translation : Everywhere within the conquered province of Raja Piyadasi (Ashoka), the beloved of the gods, as well as in the parts occupied by the faithful, such as Chola, Pandiya, Satiyaputra, and Keralaputra, even as fart as Tambapanni (Sri Lanka) and, moreover, within the dominions the Greek (of which Antiochus generals are the rulers ) everywhere the heaven-beloved Raja Piyadasi’s double system of medical aid is established— both medical aid for men, and medical aid for animals, together with the medicaments of all sorts, which are suitable for men, and suitable for animals.[105]
— E. Hultzsch Translation: Everywhere in the dominions of Dévanampriya Priyadarsina, and (of those) who (are his) borderers, such as the Cholas, the Pandyas, the Satiyaputra, the Kéralaputra, Tamaraparni, the Yona(Greek) king named Antiyoka , and the other kings who are the neighbours of this Antiyoka, everywhere two kinds of medical treatment were established by king Devanampriya Priyadarsin, (viz.) medical treatment for men and medical treatment for cattle.[106]
Empire reconstruction from fragments
According
to the account of Fa Hein who was the first Chinese pilgrim to visit
India during 399 and 414 CE. His work "The travels of Fa-Hian (400
A.D.)"mentioned that Ashoka constructed 84,000 Buddhist stupas and
pillars after destroying seven stupas that initially housed Buddha
relics. Ashoka divided the relics from these seven stupas into 84,000
parts :
" King Asoka having destroyed seven (of the original) pagodas, constructed 84,000 others. The very first which he built is the great tower which stands about three li to the south of this. city. In front of this pagoda is an impression of Buddha’s foot, (over which) they have raised a chapel, the gate of which faces the north. To the south of the tower is a stone pillar, about a chang and a half in girth (18 feet), and three cluing or so in height (35 feet). On the surface of this pillar is an inscription to the following effect: “King Asoka presented the whole of Jambudvipa to the priests of the four quarters, and redeemed it again with money, and tins he did three times.” Three or four hundred paces to the north of the pagoda is the spot where Asoka was horn (or resided). On this spot he raised the city of Ni-li, and in the midst of it erected a stone pillar, also about 35 feet in height, on the top of which he placed the figure of a lion, and also engraved an historical record on the pillar giving an account of the successive events connected with Ni-li, with the corresponding year, day, and month."
— Chapter XXVII , The travels of Fa-Hian (400 A.D)[107]
" When King Asoka was living he wished to destroy the eight towers and to build eighty-four thousand others. Having destroyed seven, he next proceeded to treat this one in the same way."
— Chapter XXIII ,The travels of Fa-Hian (400 A.D)[108]
Ashoka built one pillar beside every stupa :
" In after times Asoka, wishing to discover the utmost depths to which these ladders went, employed men to dig down and examine into it. They went on digging till they came to the yellow spring (the earth's foundation), but yet had not come to the bottom. The king, deriving from this an increase of faith and reverence, forthwith built over the ladders a and facing the middle flight he placed a standing figure (of Buddha) sixteen feet high. Behind the vihara, he erected a stone pillar thirty cubits high, and on the top placed the figure of a lion. Within the pillar on the four sides are figures of Buddha; both within and without it is shining and bright as glass. It happened once that some heretical doctors had a contention with the Sramanas respecting this as a place of residence. Then the argument of the Sramanas failing, they all agreed to the following compact: "If this place properly belongs to the Sramanas, then there will he some supernatural proof given of it." Immediately on this the lion on the top of the pillar uttered a loud roar." —Chapter XVII, The travels of Fa-Hian (400 A.D)[109]
Ashoka commissioned the construction of 84,000 stupas for the preservation of Buddha's relics. However, over time, many of the Ashoka pillars , inscriptions and stupas have been subject to complete destruction and deterioration. According to the British historian Charles Allen, historical records of Ashoka were effectively cleansed to the extent that his name was largely forgotten for nearly two thousand years. However, very few mysterious stone monuments and inscriptions miraculously survived, preserving his historical legacy :
" Pg.2 - Ashoka Maurya—or Ashoka the Great as he was later known—holds a special place in the history of Buddhism and India. At its height in around 250 BCE, his empire stretched across the Indian subcontinent to Kandahar in the east, and as far north as the Himalayas. Through his quest to govern by moral force alone, Ashoka transformed Buddhism from a minor sect into a major world religion, while simultaneously setting a new yardstick for government that had lasting implications for all of Asia. His bold experiment ended in tragedy, however, and in the tumult that followed the historical record was cleansed so effectively that his name was largely forgotten for almost two thousand years. Yet, a few mysterious stone monuments and inscriptions miraculously survived the purge. "[110]
According to the Indian historian Ram Sharan Sharma, the Mauryans maintained a large army and implemented a strict judicial system to exercise control over tribal populations under their Empire :
" Pg.355 The biggest fact of Maurya political history was the establishment of the Magadha Empire, which included the whole of India except the far south. This empire was established with the strength of the sword and it could be protected only with the strength of the sword. Strong military power was necessary for both external security and internal peace..The tribal people living inside the empire and on its borders were equally a cause of trouble. So for this, there was a huge permanent army and tight judicial system."[111]
North-East and South influence
Ashoka's influence in North-East and South India is evident through the dissemination of Buddhist principles, rock edicts, and the broader cultural exchanges facilitated by the Mauryan Empire. While the direct impact may vary, Ashoka's legacy remains a significant part of India's historical and cultural tapestry. [112]
Popular Maps
Indian New Parliament already have carved Mauryan Empire over mural which represents Indian integrity and glorious past.[113]. Several historians have reconstructed the map of the Mauryan Empire based on details from Ashoka's inscriptions and accounts from Greek historians, among other sources. For example :
| Renowned Scholars Authoritative Crafted Maps | |
|---|---|
| Mauryan empire maps created by Historians/Other Scholars | Map Link |
| ASI (Archeological Survey Of India) | Rough Map by ASI |
| NCERT | Their designed map |
| British Historian Geoffrey Parker | His designed map |
| British historian Patrick Karl O'Brien | His designed map |
| Australian historian Craig Benjamin | His designed map |
| American historian Gerald Danzer | His designed map |
| British Historian Charles Allen | His designed map |
| Historian Robert W. Strayer and Eric Nelson | Their designed map |
| Irish Historian and Indologist Vincent Arthur Smith | His designed map |
| Anthropologist and Bioarcheologist Professor Ian Barnes | His designed map |
| Group of Historian, Archeologist and Historical Geographer, published by Millennium House | Their designed map |
| American Historian Albert M. Craig | His designed map |
| Indian Historian Kashi Prasad Jayaswal | His designed map |
| Historical Geographer C. Collin Davies | His designed map |
| Indologist Prof. N.A. Nikam and American Philosopher Prof. Richard McKeon | Their designed map |
| Group of historian namely Jeremy Adelman, Peter Brown, Benjamin A. Elman, Stephen Kotkin, Xinru Liu, Gyan Prakash, Brent Shaw and Archeologist Holly Pittman | Their designed world map for 250 BCE |
| Professor of East Asian Studies, William J. Duiker | |
| Italian historian Gianni Sofri | His designed map |
| History Professor of Oxford University Harold Arthur Harris | His designed map |
| Pakistani popular known historian Muhammad Hussain Panhwar | His designed map |
| Indian Historian Dwijendra Narayan Jha | His designed map |
| Linguist Dr. Aaron Ralby and University of Oklahoma professor Amanda Lomazoff | Their designed map |
| History professor of Southern Methodist University, Johan Elverskog | Their designed map |
| Group of Historian, Archeologist and Historical Geographer, published by Berkshire | Their designed map |
| National Geographic Maps | Their designed map |
Territorial span on a national scale
The territorial expanse of the Mauryan Empire, when correlated with contemporary nations, is delineated as follows:[114]
| Present day countries | Mauryan Empire Extent |
|---|---|
| (Whole) | |
| (Whole) | |
| (Whole) | |
| (Whole) | |
| (Whole except southernmost tip) | |
| (Eastern Gedrosia part only within Jaz Murian Lake) | |
| (Western tip closer to Rangakuta Stupa) |
Wars Involving the Mauryan Empire
| Conflict | Mauryan Emperor | Opponent | Outcome |
|---|---|---|---|
| Conquest of Magadha (322 BCE - 320 BCE) |
Chandragupta Maurya | Dhana Nanda of Nanda Empire | Mauryan Victory
|
| Seleucid-Maurya War (305 BCE - 303 BCE) |
Chandragupta Maurya | Seleucid Empire | Mauryan Victory
|
| Conquest of Kalinga (265 BCE - 261 BCE) |
Ashoka the Great | Kalinga Kingdom | Mauryan Victory
|
Founding Emperors
Chandragupta Maurya
After the death of Alexander the Great in 323 BCE, Chandragupta led a series of campaigns in 305 BCE to take satrapies in the Indus Valley and northwest India.[117] When Alexander's remaining forces were routed, returning westwards, Seleucus I Nicator fought to defend these territories. Not many details of the campaigns are known from ancient sources. Seleucus was defeated and retreated into the mountainous region of Afghanistan.[118]
The two rulers concluded a peace treaty in 303 BCE, including a marital alliance. Under its terms, Chandragupta received the satrapies of Paropamisadae (Kamboja and Gandhara) and Arachosia (Kandhahar) and Gedrosia (Balochistan). Seleucus I received the 500 war elephants that were to have a decisive role in his victory against western Hellenistic kings at the Battle of Ipsus in 301 BCE. Diplomatic relations were established and several Greeks, such as the historian Megasthenes, Deimakos and Dionysius resided at the Mauryan court.[119]
Megasthenes in particular was a notable Greek ambassador in the court of Chandragupta Maurya.[120] His book Indika is a major literary source for information about the Mauryan Empire. According to Arrian, ambassador Megasthenes (c. 350 – c. 290 BCE) lived in Arachosia and travelled to Pataliputra.[121] Megasthenes' description of Mauryan society as freedom-loving gave Seleucus a means to avoid invasion, however, underlying Seleucus' decision was the improbability of success. In later years, Seleucus' successors maintained diplomatic relations with the Empire based on similar accounts from returning travellers.[117]
Chandragupta established a strong centralised state with an administration at Pataliputra, which, according to Megasthenes, was "surrounded by a wooden wall pierced by 64 gates and 570 towers". Aelian, although not expressly quoting Megasthenes nor mentioning Pataliputra, described Indian palaces as superior in splendor to Persia's Susa or Ecbatana.[122] The architecture of the city seems to have had many similarities with Persian cities of the period.[123]
Chandragupta's son Bindusara extended the rule of the Mauryan empire towards southern India. The famous Tamil poet Mamulanar of the Sangam literature described how areas south of the Deccan Plateau which comprised Tamil country was invaded by the Maurya army using troops from Karnataka. Mamulanar states that Vadugar (people who resided in Andhra-Karnataka regions immediately to the north of Tamil Nadu) formed the vanguard of the Mauryan army.[59][124] He also had a Greek ambassador at his court, named Deimachus.[125] According to Plutarch, Chandragupta Maurya subdued all of India, and Justin also observed that Chandragupta Maurya was "in possession of India". These accounts are corroborated by Tamil sangam literature which mentions about Mauryan invasion with their south Indian allies and defeat of their rivals at Podiyil hill in Tirunelveli district in present-day Tamil Nadu.[126][127]
Chandragupta renounced his throne and followed Jain teacher Bhadrabahu.[128][129][130] He is said to have lived as an ascetic at Shravanabelagola for several years before fasting to death, as per the Jain practice of sallekhana.[131]
Bindusara
Bindusara was born to Chandragupta, the founder of the Mauryan Empire. This is attested by several sources, including the various Puranas and the Mahavamsa.[132][full citation needed] He is attested by the Buddhist texts such as Dipavamsa and Mahavamsa ("Bindusaro"); the Jain texts such as Parishishta-Parvan; as well as the Hindu texts such as Vishnu Purana ("Vindusara").[133][134] According to the 12th century Jain writer Hemachandra's Parishishta-Parvan, the name of Bindusara's mother was Durdhara.[135] Some Greek sources also mention him by the name "Amitrochates" or its variations.[136][137]
Historian Upinder Singh estimates that Bindusara ascended the throne around 297 BCE.[124] Bindusara, just 22 years old, inherited a large empire that consisted of what is now, Northern, Central and Eastern parts of India along with parts of Afghanistan and Baluchistan. Bindusara extended this empire to the southern part of India, as far as what is now known as Karnataka. He brought sixteen states under the Mauryan Empire and thus conquered almost all of the Indian peninsula (he is said to have conquered the 'land between the two seas' – the peninsular region between the Bay of Bengal and the Arabian Sea). Bindusara did not conquer the friendly Tamil kingdoms of the Cholas, ruled by King Ilamcetcenni, the Pandyas, and Cheras. Apart from these southern states, Kalinga (modern Odisha) was the only kingdom in India that did not form part of Bindusara's empire.[138] It was later conquered by his son Ashoka, who served as the viceroy of Ujjaini during his father's reign, which highlights the importance of the town.[139][140]
Bindusara's life has not been documented as well as that of his father Chandragupta or of his son Ashoka. Chanakya continued to serve as prime minister during his reign. According to the medieval Tibetan scholar Taranatha who visited India, Chanakya helped Bindusara "to destroy the nobles and kings of the sixteen kingdoms and thus to become absolute master of the territory between the eastern and western oceans".[141] During his rule, the citizens of Taxila revolted twice. The reason for the first revolt was the maladministration of Susima, his eldest son. The reason for the second revolt is unknown, but Bindusara could not suppress it in his lifetime. It was crushed by Ashoka after Bindusara's death.[142]
Bindusara maintained friendly diplomatic relations with the Hellenic world. Deimachus was the ambassador of Seleucid emperor Antiochus I at Bindusara's court.[143] Diodorus states that the king of Palibothra (Pataliputra, the Mauryan capital) welcomed a Greek author, Iambulus. This king is usually identified as Bindusara.[143] Pliny states that the Egyptian king Philadelphus sent an envoy named Dionysius to India.[144][145] According to Sailendra Nath Sen, this appears to have happened during Bindusara's reign.[143]
Unlike his father Chandragupta (who at a later stage converted to Jainism), Bindusara believed in the Ajivika sect. Bindusara's guru Pingalavatsa (Janasana) was a Brahmin[146] of the Ajivika sect. Bindusara's wife, Queen Subhadrangi (Queen Dharma/ Aggamahesi) was a Brahmin[147] also of the Ajivika sect from Champa (present Bhagalpur district). Bindusara is credited with giving several grants to Brahmin monasteries (Brahmana-bhatto).[148]
Historical evidence suggests that Bindusara died in the 270s BCE. According to Upinder Singh, Bindusara died around 273 BCE.[124] Alain Daniélou believes that he died around 274 BCE.[141] Sailendra Nath Sen believes that he died around 273–272 BCE, and that his death was followed by a four-year struggle of succession, after which his son Ashoka became the emperor in 269–268 BCE.[143] According to the Mahavamsa, Bindusara reigned for 28 years.[149] The Vayu Purana, which names Chandragupta's successor as "Bhadrasara", states that he ruled for 25 years.[150]
Ashoka
As a young prince, Ashoka (r. 272–232 BCE) was a brilliant commander who crushed revolts in Ujjain and Taxila. As monarch he was ambitious and aggressive, re-asserting the Empire's superiority in southern and western India. But it was his conquest of Kalinga (262–261 BCE) which proved to be the pivotal event of his life. Ashoka used Kalinga to project power over a large region by building a fortification there and securing it as a possession.[151] Although Ashoka's army succeeded in overwhelming Kalinga forces of royal soldiers and civilian units, an estimated 100,000 soldiers and civilians were killed in the furious warfare, including over 10,000 of Ashoka's own men. Hundreds of thousands of people were adversely affected by the destruction and fallout of war. When he personally witnessed the devastation, Ashoka began feeling remorse. Although the annexation of Kalinga was completed, Ashoka embraced the teachings of Buddhism, and renounced war and violence. He sent out missionaries to travel around Asia and spread Buddhism to other countries. He also propagated his own dhamma.[citation needed]
Ashoka implemented principles of ahimsa by banning hunting and violent sports activity and ending indentured and forced labor (many thousands of people in war-ravaged Kalinga had been forced into hard labour and servitude). While he maintained a large and powerful army, to keep the peace and maintain authority, Ashoka expanded friendly relations with states across Asia and Europe, and he sponsored Buddhist missions. He undertook a massive public works building campaign across the country. Over 40 years of peace, harmony and prosperity made Ashoka one of the most successful and famous monarchs in Indian history. He remains an idealized figure of inspiration in modern India.[citation needed]
The Edicts of Ashoka, set in stone, are found throughout the Subcontinent. Ranging from as far west as Afghanistan and as far south as Andhra (Nellore District), Ashoka's edicts state his policies and accomplishments. Although predominantly written in Prakrit, two of them were written in Greek, and one in both Greek and Aramaic. Ashoka's edicts refer to the Greeks, Kambojas, and Gandharas as peoples forming a frontier region of his empire. They also attest to Ashoka's having sent envoys to the Greek rulers in the West as far as the Mediterranean. The edicts precisely name each of the rulers of the Hellenic world at the time such as Amtiyoko (Antiochus), Tulamaya (Ptolemy), Amtikini (Antigonos), Maka (Magas) and Alikasudaro (Alexander) as recipients of Ashoka's proselytism.[citation needed] The Edicts also accurately locate their territory "600 yojanas away" (a yojanas being about 7 miles), corresponding to the distance between the center of India and Greece (roughly 4,000 miles).[152]
Decline
Ashoka was followed for 50 years by a succession of weaker kings. He was succeeded by Dasharatha Maurya, who was Ashoka's grandson. None of Ashoka's sons could ascend to the throne after him. Mahinda, his firstborn, became a Buddhist monk. Kunala Maurya was blind and hence couldn't ascend to the throne; and Tivala, son of Kaurwaki, died even earlier than Ashoka. Little is known about another son, Jalauka.
The empire lost many territories under Dasharatha, which were later reconquered by Samprati, Kunala's son. Post Samprati, the Mauryas slowly lost many territories. In 180 BCE, Brihadratha Maurya, was killed by his general Pushyamitra Shunga in a military parade without any heir. Hence, the great Maurya empire finally ended, giving rise to the Shunga Empire.
Reasons advanced for the decline include the succession of weak kings after Aśoka Maurya, the partition of the empire into two, the growing independence of some areas within the empire, such as that ruled by Sophagasenus, a top-heavy administration where authority was entirely in the hands of a few persons, an absence of any national consciousness,[153] the pure scale of the empire making it unwieldy, and invasion by the Greco-Bactrian Empire.
Some historians, such as H. C. Raychaudhuri, have argued that Ashoka's pacifism undermined the "military backbone" of the Maurya empire. Others, such as Romila Thapar, have suggested that the extent and impact of his pacifism have been "grossly exaggerated".[154]
Shunga coup (185 BCE)
Buddhist records such as the Ashokavadana write that the assassination of Brihadratha and the rise of the Shunga empire led to a wave of religious persecution for Buddhists,[155] and a resurgence of Hinduism. According to Sir John Marshall,[156] Pushyamitra may have been the main author of the persecutions, although later Shunga kings seem to have been more supportive of Buddhism. Other historians, such as Etienne Lamotte[157] and Romila Thapar,[158] among others, have argued that archaeological evidence in favour of the allegations of persecution of Buddhists are lacking, and that the extent and magnitude of the atrocities have been exaggerated.
Establishment of the Indo-Greek Kingdom (180 BCE)
The fall of the Mauryas left the Khyber Pass unguarded, and a wave of foreign invasion followed. The Greco-Bactrian king, Demetrius, capitalized on the break-up, and he conquered southern Afghanistan and parts of northwestern India around 180 BCE, forming the Indo-Greek Kingdom. The Indo-Greeks would maintain holdings on the trans-Indus region, and make forays into central India, for about a century. Under them, Buddhism flourished, and one of their kings, Menander, became a famous figure of Buddhism; he was to establish a new capital of Sagala, the modern city of Sialkot. However, the extent of their domains and the lengths of their rule are subject to much debate. Numismatic evidence indicates that they retained holdings in the subcontinent right up to the birth of Christ. Although the extent of their successes against indigenous powers such as the Shungas, Satavahanas, and Kalingas are unclear, what is clear is that Scythian tribes, renamed Indo-Scythians, brought about the demise of the Indo-Greeks from around 70 BCE and retained lands in the trans-Indus, the region of Mathura, and Gujarat.[citation needed]
Military
Megasthenes mentions military command consisting of six boards of five members each, (i) Navy (ii) military transport (iii) Infantry (iv) Cavalry with Catapults (v) Chariot divisions and (vi) Elephants.[159]
Historians theorise that the organisation of the Empire was in line with the extensive bureaucracy described by Chanakya in the Arthashastra: a sophisticated civil service governed everything from municipal hygiene to international trade. The expansion and defense of the empire was made possible by what appears to have been one of the largest armies in the world during the Iron Age.[160] According to Megasthenes, the empire wielded a military of 600,000 infantry, 30,000 cavalry, 8,000 chariots and 9,000 war elephants besides followers and attendants.[161]
Administration
The Empire was divided into four provinces, with the imperial capital at Pataliputra. From Ashokan edicts, the names of the four provincial capitals are Tosali (in the east), Ujjain (in the west), Suvarnagiri (in the south), and Taxila (in the north). The head of the provincial administration was the Kumara (royal prince), who governed the provinces as king's representative. The kumara was assisted by Mahamatyas and council of ministers. This organizational structure was reflected at the imperial level with the Emperor and his Mantriparishad (Council of Ministers).[citation needed]. The mauryans established a well developed coin minting system. Coins were mostly made of silver and copper. Certain gold coins were in circulation as well. The coins were widely used for trade and commerce[162]
The economy of the empire has been described as, "a socialized monarchy", "a sort of state socialism", and the world's first welfare state.[163] Under the Mauryan system there was no private ownership of land as all land was owned by the king to whom tribute was paid by the by the laboring class. In return the emperor supplied the laborers with agricultural products, animals, seeds, tools, public infrastructure, and stored food in reserve for times of crisis.[163]
Local government
Arthashastra and Megasthenes accounts of Pataliputra describe the intricate municipal system formed by Maurya empire to govern its cities. A city counsel made up of thirty commissioners was divided into six committees or boards which governed the city. The first board fixed wages and looked after provided goods, second board made arrangement for foreign dignitaries, tourists and businessmen, third board made records and registrations, fourth looked after manufactured goods and sale of commodities, fifth board regulated trade, issued licenses and checked weights and measurements, sixth board collected sales taxes. Some cities such as Taxila had autonomy to issue their own coins. The city counsel had officers who looked after public welfare such as maintenance of roads, public buildings, markets, hospitals, educational institutions etc.[164] The official head of the village was Gramika (in towns Nagarika).[165] The city counsel also had some magisterial powers. The taking of Census was regular process in the Mauryan administration. The village officials (Gramika) and municipal officials (Nagarika) were responsible enumerating different classes of people in the Mauryan empire such as traders, agriculturists, smiths, potters, carpenters etc. and also cattle, mostly for taxation purposes.[166] These vocations consolidated as castes, a feature of Indian society that continues to influence the Indian politics till today.
Economy
For the first time in South Asia, political unity and military security allowed for a common economic system and enhanced trade and commerce, with increased agricultural productivity. The previous situation involving hundreds of kingdoms, many small armies, powerful regional chieftains, and internecine warfare, gave way to a disciplined central authority. Farmers were freed of tax and crop collection burdens from regional kings, paying instead to a nationally administered and strict-but-fair system of taxation as advised by the principles in the Arthashastra. Chandragupta Maurya established a single currency across India, and a network of regional governors and administrators and a civil service provided justice and security for merchants, farmers and traders. The Mauryan army wiped out many gangs of bandits, regional private armies, and powerful chieftains who sought to impose their own supremacy in small areas. Although regimental in revenue collection, Maurya also sponsored many public works and waterways to enhance productivity, while internal trade in India expanded greatly due to new-found political unity and internal peace.[citation needed]
Under the Indo-Greek friendship treaty, and during Ashoka's reign, an international network of trade expanded. The Khyber Pass, on the modern boundary of Pakistan and Afghanistan, became a strategically important port of trade and intercourse with the outside world. Greek states and Hellenic kingdoms in West Asia became important trade partners of India. Trade also extended through the Malay peninsula into Southeast Asia. India's exports included silk goods and textiles, spices and exotic foods. The external world came across new scientific knowledge and technology with expanding trade with the Mauryan Empire. Ashoka also sponsored the construction of thousands of roads, waterways, canals, hospitals, rest-houses and other public works. The easing of many over-rigorous administrative practices, including those regarding taxation and crop collection, helped increase productivity and economic activity across the Empire.[citation needed]
In many ways, the economic situation in the Mauryan Empire is analogous to the Roman Empire of several centuries later. Both had extensive trade connections and both had organizations similar to corporations. While Rome had organizational entities which were largely used for public state-driven projects, Mauryan India had numerous private commercial entities. These existed purely for private commerce and developed before the Mauryan Empire itself.[167]
| Maurya Empire coinage |
|
Religion
Throughout the period of empire, Vedic was an important religion.[169] The Mauryans favored Brahmanism as well as Jainism and Buddhism. Minor religious sects such as Ajivikas also received patronage. A number of Hindu texts were written during the Mauryan period.[170]
According to a Jain text from the 12th century, Chandragupta Maurya followed Jainism after retiring, when he renounced his throne and material possessions to join a wandering group of Jain monks and in his last days, he observed the rigorous but self-purifying Jain ritual of santhara (fast unto death), at Shravana Belgola in Karnataka.[171][130][172][129] Nevertheless, it is possible that Chandragupta Maurya "did not give up the performance of sacrificial rites and was far from following the Jaina creed of Ahimsa or non-injury to animals."[173] Samprati, the grandson of Ashoka, also patronized Jainism. Samprati was influenced by the teachings of Jain monks like Suhastin and he is said to have built 125,000 derasars across India.[174] Some of them are still found in the towns of Ahmedabad, Viramgam, Ujjain, and Palitana.[citation needed] It is also said that just like Ashoka, Samprati sent messengers and preachers to Greece, Persia and the Middle East for the spread of Jainism, but, to date, no evidence has been found to support this claim.[175][176]
The Buddhist texts Samantapasadika and Mahavamsa suggest that Bindusara followed Hindu Brahmanism, calling him a "Brahmana bhatto" ("monk of the Brahmanas").[177][178]
Magadha, the centre of the empire, was also the birthplace of Buddhism. Ashoka initially practised Brahmanism[citation needed] but later followed Buddhism; following the Kalinga War, he renounced expansionism and aggression, and the harsher injunctions of the Arthashastra on the use of force, intensive policing, and ruthless measures for tax collection and against rebels. Ashoka sent a mission led by his son Mahinda and daughter Sanghamitta to Sri Lanka, whose king Tissa was so charmed with Buddhist ideals that he adopted them himself and made Buddhism the state religion. Ashoka sent many Buddhist missions to West Asia, Greece and South East Asia, and commissioned the construction of monasteries and schools, as well as the publication of Buddhist literature across the empire. He is believed to have built as many as 84,000 stupas across India, such as Sanchi and Mahabodhi Temple, and he increased the popularity of Buddhism in Afghanistan and Thailand. Ashoka helped convene the Third Buddhist Council of India's and South Asia's Buddhist orders near his capital, a council that undertook much work of reform and expansion of the Buddhist religion. Indian merchants embraced Buddhism and played a large role in spreading the religion across the Mauryan Empire.[179]
Society
The population of South Asia during the Mauryan period has been estimated to be between 15 and 30 million.[180] According to Tim Dyson, the period of the Mauryan Empire saw the consolidation of caste among the Indo-Aryan people who had settled in the Gangetic plain, increasingly meeting tribal people who were incorporated into their evolving caste-system, and the declining rights of women in the Indo-Aryan speaking regions of India, though "these developments did not affect people living in large parts of the subcontinent."[181]
Architectural remains
The greatest monument of this period, executed in the reign of Chandragupta Maurya, was the old palace at Paliputra, modern Kumhrar in Patna. Excavations have unearthed the remains of the palace, which is thought to have been a group of several buildings, the most important of which was an immense pillared hall supported on a high substratum of timbers. The pillars were set in regular rows, thus dividing the hall into a number of smaller square bays. The number of columns is 80, each about 7 meters high. According to the eyewitness account of Megasthenes, the palace was chiefly constructed of timber, and was considered to exceed in splendour and magnificence the palaces of Susa and Ecbatana, its gilded pillars being adorned with golden vines and silver birds. The buildings stood in an extensive park studded with fish ponds and furnished with a great variety of ornamental trees and shrubs.[182]Kauṭilya's Arthashastra also gives the method of palace construction from this period. Later fragments of stone pillars, including one nearly complete, with their round tapering shafts and smooth polish, indicate that Ashoka was responsible for the construction of the stone columns which replaced the earlier wooden ones.[citation needed]
During the Ashokan period, stonework was of a highly diversified order and comprised lofty free-standing pillars, railings of stupas, lion thrones and other colossal figures. The use of stone had reached such great perfection during this time that even small fragments of stone art were given a high lustrous polish resembling fine enamel. This period marked the beginning of Buddhist architecture. Ashoka was responsible for the construction of several stupas, which were large domes and bearing symbols of Buddha. The most important ones are located at Sanchi, Bodhgaya, Bharhut, and possibly Amaravati Stupa. The most widespread examples of Mauryan architecture are the Ashoka pillars and carved edicts of Ashoka, often exquisitely decorated, with more than 40 spread throughout the Indian subcontinent.[183]
The peacock was a dynastic symbol of Mauryans, as depicted by Ashoka's pillars at Nandangarh and Sanchi Stupa.[65]
| Maurya structures and decorations at Sanchi (3rd century BCE) | |
Approximate reconstitution of the Great Stupa at Sanchi under the Mauryas. |
|
Natural history
The protection of animals in India was advocated by the time of the Maurya dynasty; being the first empire to provide a unified political entity in India, the attitude of the Mauryas towards forests, their denizens, and fauna in general is of interest.[186]
The Mauryas firstly looked at forests as resources. For them, the most important forest product was the elephant. Military might in those times depended not only upon horses and men but also battle-elephants; these played a role in the defeat of Seleucus, one of Alexander's former generals. The Mauryas sought to preserve supplies of elephants since it was cheaper and took less time to catch, tame and train wild elephants than to raise them. Kautilya's Arthashastra contains not only maxims on ancient statecraft, but also unambiguously specifies the responsibilities of officials such as the Protector of the Elephant Forests.[187]
On the border of the forest, he should establish a forest for elephants guarded by foresters. The Office of the Chief Elephant Forester should with the help of guards protect the elephants in any terrain. The slaying of an elephant is punishable by death.
The Mauryas also designated separate forests to protect supplies of timber, as well as lions and tigers for skins. Elsewhere the Protector of Animals also worked to eliminate thieves, tigers and other predators to render the woods safe for grazing cattle.[citation needed]
The Mauryas valued certain forest tracts in strategic or economic terms and instituted curbs and control measures over them. They regarded all forest tribes with distrust and controlled them with bribery and political subjugation. They employed some of them, the food-gatherers or aranyaca to guard borders and trap animals. The sometimes tense and conflict-ridden relationship nevertheless enabled the Mauryas to guard their vast empire.[188]
When Ashoka embraced Buddhism in the latter part of his reign, he brought about significant changes in his style of governance, which included providing protection to fauna, and even relinquished the royal hunt. He was the first ruler in history[failed verification] to advocate conservation measures for wildlife and even had rules inscribed in stone edicts. The edicts proclaim that many followed the king's example in giving up the slaughter of animals; one of them proudly states:[188]
However, the edicts of Ashoka reflect more the desire of rulers than actual events; the mention of a 100 'panas' (coins) fine for poaching deer in royal hunting preserves shows that rule-breakers did exist. The legal restrictions conflicted with the practices freely exercised by the common people in hunting, felling, fishing and setting fires in forests.[188]
Contacts with the Hellenistic world
Foundation of the Empire
Relations with the Hellenistic world may have started from the very beginning of the Maurya Empire. Plutarch reports that Chandragupta Maurya met with Alexander the Great, probably around Taxila in the northwest:[189]
Sandrocottus(Chandragupta), when he was a stripling, saw Alexander himself, and we are told that he often said in later times that Alexander narrowly missed making himself master of the country, since its king (Dhananda) was hated and despised on account of his baseness and low birth.
Reconquest of the Northwest (c. 317–316 BCE)
Chandragupta ultimately occupied Northwestern India, in the territories formerly ruled by the Greeks, where he fought the satraps (described as "Prefects" in Western sources) left in place after Alexander (Justin), among whom may have been Eudemus, ruler in the western Punjab until his departure in 317 BCE or Peithon, son of Agenor, ruler of the Greek colonies along the Indus until his departure for Babylon in 316 BCE.[citation needed]
India, after the death of Alexander, had assassinated his prefects, as if shaking the burden of servitude. The author of this liberation was Sandracottos, but he had transformed liberation in servitude after victory, since, after taking the throne, he himself oppressed the very people he has liberated from foreign domination.
— Justin XV.4.12–13[191]
Later, as he was preparing war against the prefects of Alexander, a huge wild elephant went to him and took him on his back as if tame, and he became a remarkable fighter and war leader. Having thus acquired royal power, Sandracottos possessed India at the time Seleucos was preparing future glory.
— Justin XV.4.19[192]
Conflict and alliance with Seleucus (305 BCE)
Seleucus I Nicator, the Macedonian satrap of the Asian portion of Alexander's former empire, conquered and put under his own authority eastern territories as far as Bactria and the Indus (Appian, History of Rome, The Syrian Wars 55), until in 305 BCE he entered into a confrontation with Emperor Chandragupta:
Always lying in wait for the neighbouring nations, strong in arms and persuasive in council, he [Seleucus] acquired Mesopotamia, Armenia, 'Seleucid' Cappadocia, Persis, Parthia, Bactria, Arabia, Tapouria, Sogdia, Arachosia, Hyrcania, and other adjacent peoples that had been subdued by Alexander, as far as the river Indus, so that the boundaries of his empire were the most extensive in Asia after that of Alexander. The whole region from Phrygia to the Indus was subject to Seleucus.
Though no accounts of the conflict remain, it is clear that Seleucus fared poorly against the Indian Emperor as he failed to conquer any territory, and in fact was forced to surrender much that was already his. Regardless, Seleucus and Chandragupta ultimately reached a settlement and through a treaty sealed in 305 BCE, Seleucus, according to Strabo, ceded a number of territories to Chandragupta, including eastern Afghanistan and Balochistan.[citation needed]
Marriage alliance
Chandragupta and Seleucus concluded a peace treaty and a marriage alliance in 303 BCE. Chandragupta received vast territories and in a return gave Seleucus 500 war elephants,[198][199][200][201][202] a military asset which would play a decisive role at the Battle of Ipsus in 301 BCE.[203] In addition to this treaty, Seleucus dispatched an ambassador, Megasthenes, to Chandragupta, and later Deimakos to his son Bindusara, at the Mauryan court at Pataliputra (modern Patna in Bihar). Later, Ptolemy II Philadelphus, the ruler of Ptolemaic Egypt and contemporary of Ashoka, is also recorded by Pliny the Elder as having sent an ambassador named Dionysius to the Mauryan court.[204]
Mainstream scholarship asserts that Chandragupta received vast territory west of the Indus, including the Hindu Kush, modern-day Afghanistan, and the Balochistan province of Pakistan.[205][206] Archaeologically, concrete indications of Mauryan rule, such as the inscriptions of the Edicts of Ashoka, are known as far as Kandahar in southern Afghanistan.
He (Seleucus) crossed the Indus and waged war with Sandrocottus [Maurya], king of the Indians, who dwelt on the banks of that stream, until they came to an understanding with each other and contracted a marriage relationship.
After having made a treaty with him (Sandrakotos) and put in order the Orient situation, Seleucos went to war against Antigonus.
— Junianus Justinus, Historiarum Philippicarum, libri XLIV, XV.4.15
The treaty on "Epigamia" implies lawful marriage between Greeks and Indians was recognized at the State level, although it is unclear whether it occurred among dynastic rulers or common people, or both.
Exchange of presents
Classical sources have also recorded that following their treaty, Chandragupta and Seleucus exchanged presents, such as when Chandragupta sent various aphrodisiacs to Seleucus:[136]
And Theophrastus says that some contrivances are of wondrous efficacy in such matters [as to make people more amorous]. And Phylarchus confirms him, by reference to some of the presents which Sandrakottus, the king of the Indians, sent to Seleucus; which were to act like charms in producing a wonderful degree of affection, while some, on the contrary, were to banish love.
His son Bindusara 'Amitraghata' (Slayer of Enemies) also is recorded in Classical sources as having exchanged presents with Antiochus I:[136]
But dried figs were so very much sought after by all men (for really, as Aristophanes says, "There's really nothing nicer than dried figs"), that even Amitrochates, the king of the Indians, wrote to Antiochus, entreating him (it is Hegesander who tells this story) to buy and send him some sweet wine, and some dried figs, and a sophist; and that Antiochus wrote to him in answer, "The dry figs and the sweet wine we will send you; but it is not lawful for a sophist to be sold in Greece.
Greek population in India
An influential and large Greek population was present in the northwest of the Indian subcontinent under Ashoka's rule, possibly remnants of Alexander's conquests in the Indus Valley region. In the Rock Edicts of Ashoka, some of them inscribed in Greek, Ashoka states that the Greeks within his dominion were converted to Buddhism:
Here in the king's dominion among the Greeks, the Kambojas, the Nabhakas, the Nabhapamkits, the Bhojas, the Pitinikas, the Andhras and the Palidas, everywhere people are following Beloved-of-the-Gods' instructions in Dharma.
Now, in times past (officers) called Mahamatras of morality did not exist before. Mahdmatras of morality were appointed by me (when I had been) anointed thirteen years. These are occupied with all sects in establishing morality, in promoting morality, and for the welfare and happiness of those who are devoted to morality (even) among the Greeks, Kambojas and Gandharas, and whatever other western borderers (of mine there are).
Fragments of Edict 13 have been found in Greek, and a full Edict, written in both Greek and Aramaic, has been discovered in Kandahar. It is said to be written in excellent Classical Greek, using sophisticated philosophical terms. In this Edict, Ashoka uses the word Eusebeia ("Piety") as the Greek translation for the ubiquitous "Dharma" of his other Edicts written in Prakrit:
Ten years (of reign) having been completed, King Piodasses (Ashoka) made known (the doctrine of) Piety (εὐσέβεια, Eusebeia) to men; and from this moment he has made men more pious, and everything thrives throughout the whole world. And the king abstains from (killing) living beings, and other men and those who (are) huntsmen and fishermen of the king have desisted from hunting. And if some (were) intemperate, they have ceased from their intemperance as was in their power; and obedient to their father and mother and to the elders, in opposition to the past also in the future, by so acting on every occasion, they will live better and more happily.
Dhamma Vijaya to the West (c. 250 BCE)
The distribution of the Edicts of Ashoka.[209]
Map of the Buddhist missions during the reign of Ashoka.
Territories "conquered by the Dharma" according to Major Rock Edict No. 13 of Ashoka (260–218 BCE).[210][211]
Also, in the Edicts of Ashoka, Ashoka mentions the Hellenistic kings of the period as recipients of his Buddhist proselytism, although no Western historical record of this event remains:
The conquest by Dharma has been won here, on the borders, and even six hundred yojanas (5,400–9,600 km) away, where the Greek king Antiochos rules, beyond there where the four kings named Ptolemy, Antigonos, Magas and Alexander rule, likewise in the south among the Cholas, the Pandyas, and as far as Tamraparni (Sri Lanka).
— Edicts of Ashoka, 13th Rock Edict, S. Dhammika.
Ashoka also encouraged the development of herbal medicine, for men and animals, in their territories:
Everywhere within Beloved-of-the-Gods, King Piyadasi's [Ashoka's] domain, and among the people beyond the borders, the Cholas, the Pandyas, the Satiyaputras, the Keralaputras, as far as Tamraparni and where the Greek king Antiochos rules, and among the kings who are neighbors of Antiochos, everywhere has Beloved-of-the-Gods, King Piyadasi, made provision for two types of medical treatment: medical treatment for humans and medical treatment for animals. Wherever medical herbs suitable for humans or animals are not available, I have had them imported and grown. Wherever medical roots or fruits are not available I have had them imported and grown. Along roads I have had wells dug and trees planted for the benefit of humans and animals.
The Greeks in India even seem to have played an active role in the spread of Buddhism, as some of the emissaries of Ashoka, such as Dharmaraksita, are described in Pali sources as leading Greek ("Yona") Buddhist monks, active in Buddhist proselytism (the Mahavamsa, XII)[212]
Subhagasena and Antiochos III (206 BCE)
| History of India |
|---|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
Sophagasenus was an Indian Mauryan ruler of the 3rd century BCE, described in ancient Greek sources, and named Subhagasena or Subhashasena in Prakrit. His name is mentioned in the list of Mauryan princes. He may have been a grandson of Ashoka, or Kunala, the son of Ashoka. He ruled an area south of the Hindu Kush, possibly in Gandhara. Antiochos III, the Seleucid king, after having made peace with Euthydemus in Bactria, went to India in 206 BCE and is said to have renewed his friendship with the Indian king there:
He (Antiochus) crossed the Caucasus and descended into India; renewed his friendship with Sophagasenus the king of the Indians; received more elephants, until he had a hundred and fifty altogether; and having once more provisioned his troops, set out again personally with his army: leaving Androsthenes of Cyzicus the duty of taking home the treasure which this king had agreed to hand over to him.
Fa-Hian, the Chinese Buddhist monk and traveler, mentioned Dharmavarddhana, who was believed to be Subhagsena by historians :
From this, descending eastward, journeying for five days, we arrive at the country of Gandhara (Kien-to-wei). This is the place which Dharmavarddhana, the son of Asoka, governed. Buddha also in this country, when he was a Bodhisattva, gave his eyes in charity for the sake of a man. On this spot also they have raised a great stupa, adorned with silver and gold. The people of this country mostly study the Little Vehicle.
~Chapter X ,The travels of Fa-Hian (400 A.D.) [21]
Later Mauryans
The Rājataranginī mentions Jalauka as the successor of Asoka in Kasmira, while Tāranātha mentions another successor Virasena who ruled in Gandhāra and he was as Dr. Thomas suggests, probably the predecessor of Subhagasena.[214]
Petty Maurya kings continued to rule in western India as well as Magadha long after the extinction of the imperial line. King Dhavala of the Maurya dynasty is referred to in the Kanaswa inscription of A.D. 738. Professor Bhandarkar identifies him with Dhavalappadeva, the overlord of Dhanika mentioned in the Dabok (Mewar) inscription of A.D. 725.” Maurya chief of the Konkan and Khandesh are referred to in the early epigraphs. A Maurya Prince of Magadha named Pürnavarman is mentioned by Chinese traveller Hiuen Tsang.[215] In 7th century A.D. Hiuen Tsang, wrote about small dominions in eastern India for he relates that shortly before his visit Purnavarman, king of Magadha, a descendant of Ashoka who had restored the Bodhi-tree, which had been destroyed by Sasanka, apart from this he also mention Mauryan ruler named Narendragupta of Karnasuvarna(Bengal).[216]
During the sixth century Kolaba along with the Northern Konkan coast was probably ruled by Mauryas and Nala Chiefs as Kirtivarman (550-567), the first of the Calukyas who conquered Konkan is described as the night of death to the Nalas and Mauryas [Indian Antiquary VIII. 24.].
From an inscribed stones of the fifth and the sixth century discovered in the Thānā district of North Konkan, it describes that a Mauryan King Suketuvarman was ruling in Konkan. Konkan was given in charge of a Maurya family.[217][218][219]
It is interesting to see that More is a name quite common among
Marathas, Kunbis and Rolls of Kolaba. Probably here can be traced the
name Maurya. Two small landing places of the name of More in Elephanta
and in Karanja can be taken as relics of the Maurya power formerly
existing in Konkan. The Mauryas of the Konkan, previously subdued, were
overwhelmed and the city of Puri (either Gharapuri, i.e., the island of
Elephanta near Bombay, or Rajpuri near Janjira), which was located in
the Arabian Sea and was probably the Maurya capital, was invaded by
Pulakesin's battleships and was captured.[220]
Rediscovery
Coins of the Kalacuri king Krşņarāja have been found in the island of Bombay. But the country was not directly administered by the Kalacuris. They gave it to a feudadtory family called the Mauryas.The Kaņaśva inscription dated A.D. 738-39 mentions the Maurya king Dhavalappa, who was probably holding the fort of Chittorgarh.This family probably succumbed to the attack of the Arabs, who are credited with a victory over them. Another Maurya family was ruling at Valabhi (modern Valā) in Saurāştra. A later scion of it named Govindaraja Maurya was reigning from Väghli in Khāndeśa as a feudatory of the Mahamandaleśvara Seunacandra II. The family ruling in North Konkan in the sixth and seventh centuries A.D. was related to any of the branches of the great Maurya family. The first notice of the Maurya family ruling in North Konkan occurs in the description of the conquests of the early Chalukya king Kirtivarman I (A.D. 566-598). In the Aihole inscription where he is described as the Night of Destruction to the Nalas, Mauryas and Kadambas. The Kadambas were described as subclan of Southern Mauryans who where completely lost.[221]
The Mauryas of Konkan region
Suketuvarman is known from a solitary stone inscription found at Vada to the north of Thana near Bombay but now preserved in the Prince of Wales Museum, Bombay. The epigraph, which is damaged and written in the southern characters of about the 4th or 5th century A.D. and refers to a king named Suketuvarman of the Maurya dynasty. He appears to have been ruling near about Thana during that period.[222]
The Mauryas of Western coastline
Two copper plate grants discovered in the Goa territory on the west coast reveal the existence of two kings named Chandravarman and Anirjitavarman who belonged to the Maurya dynasty as per their inscription. As both the grants are dated in the regnal years of the ruling kings, from the palaeographical point of view, they may be assigned to the 6th or 7th century A.D., the grant of Chandravarman being slightly earlier than that of Anirjitvarman. Both these rulers, who assume the epithet of Mahārāja in their records. The charter of Chandravarman records the donation, by the king, of some lands to the Mahāvihāra situated in Sivapura which is identified with the village bearing the same name near Chandor in Goa. The grant of Anirjitavarman, registers certain gifts, made by the king, to a Brāhmaņa named Hastyärya. It is issued from a a place called Kumāradvīpa which appears to be located somewhere in the Goa territory. These two records show that Candravarman and Anirjitvarman were ruling somewhere in the Goa territory about the 6th-7th century A.D.[223]
The Mauryas of the Mathura region
Dindirāja alias Karka fragmentary stone inscription from Mathura city in Uttar Pradesh which, on palaeographical grounds, is referred to the latter half of the 7th century A.D., mentions four members of the Maurya dynasty viz. Krşņarāja in his family, Chandragupta his son, Aryarāja and, probably his son, Dindirāja alias Karka.[224][225]The last named ruler of this Mauryan branch appears to have burnt the city of Kanyakubja (Kannauj). The Maurya kings mentioned in this record seem to have held sway over the south-western areas of Uttar Pradesh. The Jaina tradition represents king Yasovarman (circa 728-53 A.D.) of Kannauj as a descendant of Chandragupta Maurya. This may refer to Yasovarman's relations with Karka-Dindirāja who, in all probability, was the grandson of a Maurya ruler named Chandragupta of 7th century A.D.[226]
The Mauryas of the Rajasthan region
King Dhavala or Dhavalātman inscription" from Kanaswa in the old Kota, State of Rajasthan, dated in the Mälava year (i.e. Vikrama Samvat) 795 or 738. A.D., refers to the Brahmana Sivagana as a feudatory of king Dhavala of the Maurya lineage. Dr. D.C. Sircar has suggested, on grounds of palaeographical resemblance and geographical proximity, that the Mauryas of the Mathura region mentioned above may be connected with the Maurya king Dhavala of the Kanaswa record.[227] It has also been suggested that the Mauryas who are stated to have been defeated by the Tājika (i. e. Arab) army in the Navsari plates of the Gujarat Chalukya chief Pulakeśin, dated 738 A.D., were probably these Mauryas of the Malwa Rajasthan region.[228]
Dhavala inscription from Dabok about 8 miles to the east of Udaipur in Rajasthan, mentions a Guhila chief Dhanika of Dhabagarta and his lord Dhavalappa Deva. Bhandarkar was inclined to identify Dhavalappa of this epigraph with the Maurya king Dhavalātman of the Kanaswa inscription referred.[229] It is possible that they were related to the Mauryas of the West Coast region and might have extended their suzerainty over Rajasthan which then formed part of Harsa's (606-47 A.D.) dominion. As pointed out by Dr. Sircar, the date of the Dabok record as read by him shows that Harsa must have lost parts of Rajasthan before his death in 647 A.D., though the Mauryas of Rajasthan must have owed allegiance to him before.[230][231]
Jhalrapatan (Jhalwar District Rajasthan) inscription dated 689 A.D. mentions a Maurya ruler named Durgagana.[232] Further, Bappa, son of Guhila or Guhadatta, founder of the Guhila family, supplanted his uncle known as the Mori (i.e. Maurya) ruler of Chitor in whose service he was before.[233]
The Mauryas of Khandesh region
Govindarāja stone record from Väghli in the Khandesh District, Maharastra State, dated Saka 991 or 1069 A.D. refers to a Maurya chief Govinda or Govindaraja as a subordinate of the early Yadava king Seuņachandra II. The epigraph mentions twenty princes or chiefs who were predecessors of Mauryan King Govindaraja, the earliest member being Kikața. It is also stated that originally the capital of the Mauryas was at Valabhī in Surashtra.[234]
Modern Assertion
Ashoka appointed the princes of the royal blood as viceroys in the outlying provinces of his vast empire to carry on the administration.Four such Mauryan princes viceroys ruling at Taxila, Ujjain, Tosali and Suvarnagiri are known from lithic records of Ashoka edicts. So Mauryan lineage kings spreaded from the time of Ashoka.The Chinese traveller Hiuen Tsang (7th century A.D.) mentions a Maurya ruler of Magadha named Pürņavarman. While some of the later Mauryan rulers enjoyed independent status, others were either semi-independent or feudatories or even petty chiefs. Future discoveries may throw further light on these later Mauryas.
Timeline
- 322 BCE: Chandragupta Maurya conquers the Nanda Empire, founding Maurya dynasty.[235]
- 317–316 BCE: Chandragupta Maurya conquers the Northwest of the Indian subcontinent.
- 305–303 BCE: Chandragupta Maurya gains territory by defeating the Seleucid Empire.
- 298–269 BCE: Reign of Bindusara, Chandragupta's son. He conquers parts of Deccan, southern India.
- 269–232 BCE: The Mauryan Empire reaches its height under Ashoka, Chandragupta's grandson.
- 261 BCE: Ashoka conquers the kingdom of Kalinga.
- 250 BCE: Ashoka builds Buddhist stupas and erects pillars bearing inscriptions.
- 184 BCE: The empire collapses when Brihadratha, the last emperor, is killed by Pushyamitra Shunga, a Mauryan general and the founder of the Shunga Empire.
Sources of Mauryan History
| Mauryan History Sources | Authentic Names |
|---|---|
| Jain Scriptures |
1 - Brihatkalpa Sutra 2 - Brihatkathakosha 3 - Aradhana Satkathaprabandh 4 - Shri Chandravirachita Kathakosha 5 - Nemichandrakrita Kathakosha 6 - Parishishtaparvana 7 - Vividhtirthakalpa 8 - Punyashravakathakosha 9 - Nisitha Sutra |
| Buddhist Scriptures |
1 - Mahavansha 2 - Dipavansha 3 - Mahabodhivansha 4 - Tripitaka 5 - Divyavadana 6 - Ashokavadana 7 - Vinayapitaka 8 - Mahavansatika (Vansatthappakasini) 9 - Uttara Vihara Attakatha |
| Vedic Scriptures |
1 - Matsya Purana 2 - Vishnu Purana 3 - Bhagavata Purana 4 - Bhavishya Purana 5 - Brahmanda Purana 6 - Vayu Purana 7 - Kamandaka Neetisara |
| Inscriptions / Rock Edicts Evidence |
1 - Ashoka's Rock Edicts, Cave Inscriptions, Pillar Edicts 2 - Kharavela's Hathigumpha Rock Edicts 3 - Rudradaman Inscription of Junagarh |
| Ancient Historical Books |
1 - Arthashastra, Kautilya 2 - Mudrarakshasa, Vishakhadatta 3 - Mahabhashya, Patanjali 4 - Malavikagnimitram, Kalidasa 5 - Harshacharita, Banabhatta 6 - Rajatarangini, Kalhana 7 - Indica, Megasthenese 8 - Naturalis Historia, Pliny 9 - Epitome of Trogus, Justin 10 - Geographica, Strabo 11 - Anabasis Alexandri, Arrian 12 - The travels of Fa-Hian, Fa Hian |
In literature
According to Vicarasreni of Merutunga, Mauryans rose to power in 312 BC.[236]
List of rulers
- Rulers-
| Ruler | Reign | Notes | |
|---|---|---|---|
| Chandragupta Maurya | 322–297 BCE | Founder of first Indian united empire. | |
| Bindusara | 297–273 BCE | Known for his foreign diplomacy and crushed of Vidarbha revolt. | |
| Ashoka | 268–232 BCE | Greatest emperor of dynasty. His son Kunala was blinded and died before his father. Ashoka was succeeded by his grandson. Also known for Kalinga War victory. | |
| Dasharatha Maurya | 232–224 BCE | Grandson of Ashoka. | |
| Samprati | 224–215 BCE | Brother of Dasharatha. | |
| Shalishuka | 215–202 BCE |
| |
| Devavarman | 202–195 BCE |
| |
| Shatadhanvan | 195–187 BCE | The Mauryan Empire had shrunk by the time of his reign | |
| Brihadratha | 187–184 BCE | Assassinated by his Commander-in-chief Pushyamitra Shunga in 185 BCE. | |
Historical development
Buddhism
India
Expansion of Buddhism
The Buddha was a charismatic leader who founded a distinctive religious community based on his unique teachings. Some of the members of that community were, like the Buddha himself, wandering ascetics. Others were laypersons who venerated the Buddha, followed certain aspects of his teachings, and provided the wandering ascetics with the material support that they required.
News •
In the centuries following the Buddha’s death, the story of his life was remembered and embellished, his teachings were preserved and developed, and the community that he had established became a significant religious force. Many of the wandering ascetics who followed the Buddha settled in permanent monastic establishments and developed monastic rules. At the same time, the Buddhist laity came to include important members of the economic and political elite.
During its first century of existence, Buddhism spread from its place of origin in Magadha and Kosala throughout much of northern India, including the areas of Mathura and Ujjayani in the west. According to Buddhist tradition, invitations to the Council of Vesali (Sanskrit: Vaishali), held just over a century after the Buddha’s death, were sent to monks living throughout northern and central India. By the middle of the 3rd century bce, Buddhism had gained the favour of a Mauryan king, Ashoka, who had established an empire that extended from the Himalayas in the north to almost as far as Sri Lanka in the south.
To the rulers of the republics and kingdoms arising in northeastern India, the patronage of newly emerging sects such as Buddhism was one way of counterbalancing the political power exercised by Brahmans (high-caste Hindus). The first Mauryan emperor, Chandragupta (c. 321–c. 297 bce), patronized Jainism and, according to some traditions, finally became a Jain monk. His grandson, Ashoka, who ruled over the greater part of the subcontinent from about 268 to 232 bce, traditionally played an important role in Buddhist history because of his support of Buddhism during his lifetime. He exerted even more influence posthumously, through stories that depicted him as a chakravartin (“world monarch”; literally “a great wheel-rolling monarch”). He is portrayed as a paragon of Buddhist kingship who accomplished many fabulous feats of piety and devotion. It is therefore very difficult to distinguish the Ashoka of history from the Ashoka of Buddhist legend and myth.
The first actual Buddhist “texts” that are still extant are inscriptions (including a number of well-known Ashokan pillars) that Ashoka had written and displayed in various places throughout his vast kingdom. According to these inscriptions, Ashoka attempted to establish in his realm a “true dhamma” based on the virtues of self-control, impartiality, cheerfulness, truthfulness, and goodness. Although he promoted Buddhism, he did not found a state church, and he was known for his respect for other religious traditions. He sought to maintain unity in the Buddhist monastic community, however, and he promoted an ethic that focused on the layperson’s obligations in this world. His aim, as articulated in his edicts, was to create a religious and social milieu that would enable all “children of the king” to live happily in this life and to attain heaven in the next. Thus, he set up medical assistance for human beings and beasts, maintained reservoirs and canals, and promoted trade. He established a system of dhamma officers (dhamma-mahamattas) in order to help govern the empire. And he sent diplomatic emissaries to areas beyond his direct political control.
Ashoka’s empire began to crumble soon after his death, and the Mauryan dynasty was finally overthrown in the early decades of the 2nd century bce. There is some evidence to suggest that Buddhism in India suffered persecution during the Shunga-Kanva period (185–28 bce). Despite occasional setbacks, however, Buddhists persevered, and before the emergence of the Gupta dynasty, which created the next great pan-Indian empire in the 4th century ce, Buddhism had become a leading if not dominant religious tradition in India.
During the approximately five centuries between the fall of the Mauryan dynasty and the rise of the Gupta dynasty, major developments occurred in all aspects of Buddhist belief and practice. Well before the beginning of the Common Era, stories about the Buddha’s many previous lives, accounts of important events in his life as Gautama, stories of his “extended life” in his relics, and other aspects of his sacred biography were elaborated on. In the centuries that followed, groups of these stories were collected and compiled in various styles and combinations.
Beginning in the 3rd century bce and possibly earlier, magnificent Buddhist monuments such as the great stupas at Bharhut and Sanchi were built. During the early centuries of the 1st millennium ce, similar monuments were established virtually throughout the subcontinent. Numerous monasteries emerged too, some in close association with the great monuments and pilgrimage sites. Considerable evidence, including inscriptional evidence, points to extensive support from local rulers, including the women of the various royal courts.
During this period Buddhist monastic centres proliferated, and there developed diverse schools of interpretation concerning matters of doctrine and monastic discipline. Within the Hinayana tradition there emerged many different schools, most of which preserved a variant of the Tipitaka (which had taken the form of written scriptures by the early centuries of the Common Era), held distinctive doctrinal positions, and practiced unique forms of monastic discipline. The traditional number of schools is 18, but the situation was very complicated, and exact identifications are hard to make.
About the beginning of the Common Era, distinctively Mahayana tendencies began to take shape. It should be emphasized, however, that many Hinayana and Mahayana adherents continued to live together in the same monastic institutions. In the 2nd or 3rd century the Madhyamika school, which has remained one of the major schools of Mahayana philosophy, was established, and many other expressions of Mahayana belief, practice, and communal life appeared. By the beginning of the Gupta era, the Mahayana had become the most dynamic and creative Buddhist tradition in India.
At this time Buddhism also expanded beyond the Indian subcontinent. It is most likely that Ashoka sent a diplomatic mission to Sri Lanka and that Buddhism was established there during his reign. By the beginning of the Common Era, Buddhism, which had become very strong in northwestern India, had followed the great trade routes into Central Asia and China. According to later tradition, this expansion was greatly facilitated by Kanishka, a great Kushana king of the 1st or 2nd century ce, who ruled over an area that included portions of northern India and Central Asia.
Buddhism under the Guptas and Palas
By the time of the Gupta dynasty (c. 320–c. 600 ce), Buddhism in India was being influenced by the revival of Brahmanic religion and the rising tide of bhakti (a devotional movement that emphasized the intense love of a devotee for a personal god). During this period, for example, some Hindus practiced devotion to the Buddha, whom they regarded as an avatar (incarnation) of the Hindu deity Vishnu, and some Buddhists venerated Hindu deities who were an integral part of the wider religious context in which they lived.
Throughout the Gupta and Pala periods, Hinayana Buddhists remained a major segment of the Indian Buddhist community. Their continued cultivation of various aspects of Buddhist teaching led to the emergence of the Yogachara school, the second great tradition of Mahayana philosophy. A third major Buddhist tradition, the Vajrayana, or Tantric tradition, developed out of the Mahayana school and became a powerful and dynamic religious force. The new form of text associated with this tradition, the tantras, appeared during the Gupta period, and there are indications that distinctively Tantric rituals began to be employed at this time as well. It was during the Pala period (8th–12th centuries), however, that the Vajrayana tradition emerged as the most dynamic component of Indian Buddhist life.
Also during the Gupta period, there emerged a new Buddhist institution, the Mahavihara (“Great Monastery”), which often functioned as a university. This institution enjoyed great success during the reign of the Pala kings. The most famous of these Mahaviharas, located at Nalanda, became a major centre for the study of Buddhist texts and the refinement of Buddhist thought, particularly Mahayana and Vajrayana thought. The monks at Nalanda also developed a curriculum that went far beyond traditional Buddhism and included much Indian scientific and cultural knowledge. In subsequent years other important Mahaviharas were established, each with its own distinctive emphases and characteristics. These great Buddhist monastic research and educational institutions exerted a profound religious and cultural influence not only in India but throughout many other parts of Asia as well.
Although Buddhist institutions seemed to be faring well under the Guptas, Chinese pilgrims visiting India between 400 and 700 ce discerned a decline in the Buddhist community and the beginning of the absorption of Indian Buddhism by Hinduism. Among these pilgrims was Faxian, who left China in 399, crossed the Gobi, visited various holy places in India, and returned to China with numerous Buddhist scriptures and statues. The most famous of the Chinese travelers, however, was the 7th-century monk Xuanzang. When he arrived in northwestern India, he found “millions of monasteries” reduced to ruins by the Huns, a nomadic Central Asian people. In the northeast Xuanzang visited various holy places and studied Yogachara philosophy at Nalanda. After visiting Assam and southern India, he returned to China, carrying with him copies of more than 600 sutras.
After the destruction of numerous Buddhist monasteries in the 6th century ce by the Huns, Buddhism revived, especially in the northeast, where it flourished for many more centuries under the kings of the Pala dynasty. The kings protected the Mahaviharas, built new centres at Odantapuri, near Nalanda, and established a system of supervision for all such institutions. Under the Palas the Vajrayana form of Buddhism became a major intellectual and religious force. Its adherents introduced important innovations into Buddhist doctrine and symbolism. They also advocated the practice of new Tantric forms of ritual practice that were designed both to generate magical power and to facilitate more rapid progress along the path to enlightenment. During the reigns of the later Pala kings, contacts with China decreased as Indian Buddhists turned their attention toward Tibet and Southeast Asia.
The demise of Buddhism in India
With the collapse of the Pala dynasty in the 12th century, Indian Buddhism suffered yet another setback, from which it did not recover. Although small pockets of influence remained, the Buddhist presence in India became negligible.
Scholars do not know all the factors that contributed to Buddhism’s demise in its homeland. Some have maintained that it was so tolerant of other faiths that it was simply reabsorbed by a revitalized Hindu tradition. This did occur, though Indian Mahayanists were occasionally hostile toward bhakti and toward Hinduism in general. Another factor, however, was probably much more important. Indian Buddhism, having become primarily a monastic movement, seems to have lost touch with its lay supporters. Many monasteries had become very wealthy, so much so that they were able to employ indentured slaves and paid labourers to care for the monks and to tend the lands they owned. Thus, after the Muslim invaders sacked the Indian monasteries in the 12th and 13th centuries, the Buddhist laity showed little interest in a resurgence.
Contemporary revival
In the 19th century Buddhism was virtually extinct in India. In far eastern Bengal and Assam, a few Buddhists preserved a tradition that dated back to pre-Muslim times, and some of them experienced a Theravada-oriented reform that was initiated by a Burmese monk who visited the area in the mid-19th century. By the end of that century, a very small number of Indian intellectuals had become interested in Buddhism through Western scholarship or through the activities of the Theosophical Society, one of whose leaders was the American Henry Olcott. The Sinhalese reformer Anagarika Dharmapala also exerted some influence, particularly through his work as one of the founders of the Mahabodhi Society, which focused its initial efforts on restoring Buddhist control of the pilgrimage site at Bodh Gaya, the presumed site of the Buddha’s enlightenment.
Beginning in the early 20th century, a few Indian intellectuals became increasingly interested in Buddhism as a more rational and egalitarian alternative to Hinduism. Although this interest remained limited to a very tiny segment of the intellectual elite, a small Buddhist movement with a broader constituency developed in South India. Even as late as 1950, however, an official government census identified fewer than 200,000 Buddhists in the country, most of them residing in east Bengal and Assam.
Since 1950 the number of Buddhists in India has increased dramatically. One very small factor in this increase was the flood of Buddhist refugees from Tibet following the Chinese invasion of that country in 1959. The centre of the Tibetan refugee community, both in India and around the world, was established in Dharmshala, but many Tibetan refugees settled in other areas of the subcontinent as well. Another very small factor was the incorporation of Sikkim—a region with a predominantly Buddhist population now in the northeastern part of India—into the Republic of India in 1975.
The most important cause of the contemporary revival of Buddhism in India was the mass conversion, in 1956, of hundreds of thousands of Hindus living primarily in Maharashtra state who had previously been members of the so-called Scheduled Castes (also called Dalits; formerly called untouchables). This conversion was initiated by Bhimrao Ramji Ambedkar, a leader of the Scheduled Castes who was also a major figure in the Indian independence movement, a critic of the caste policies of Mohandas K. Gandhi, a framer of India’s constitution, and a member of India’s first independent government. As early as 1935 Ambedkar decided to lead his people away from Hinduism in favour of a religion that did not recognize caste distinctions. After a delay of more than 20 years, he determined that Buddhism was the appropriate choice. He also decided that 1956—the year in which Theravada Buddhists were celebrating the 2,500th year of the death of the Buddha—was the appropriate time. A dramatic conversion ceremony, held in Nagpur, was attended by hundreds of thousands of people. Since 1956 several million persons have joined the new Buddhist community.
The Buddhism of Ambedkar’s community is based on the teachings found in the ancient Pali texts and has much in common with the Theravada Buddhist communities of Sri Lanka and Southeast Asia. There are important differences that distinguish the new group, however. They include the community’s reliance on Ambedkar’s own interpretations, which are presented in his book The Buddha and His Dhamma; the community’s emphasis on a mythology concerning the Buddhist and aristocratic character of the Mahar (the largest of the Scheduled Castes); and its recognition of Ambedkar himself as a saviour figure who is often considered to be a bodhisattva (buddha-to-be). Another distinguishing characteristic of the Mahar Buddhists is the absence of a strong monastic community, which has allowed laypersons to assume the primary leadership roles. During the last several decades, the group has produced its own corpus of Buddhist songs and many vernacular books and pamphlets that deal with various aspects of Buddhist doctrine, practice, and community life.
Sri Lanka and Southeast Asia
The first clear evidence of the spread of Buddhism outside India dates from the reign of King Ashoka (3rd century bce), whose inscriptions show that he sent Buddhist missionaries to many different regions of the subcontinent as well as into certain border areas. Ashokan emissaries were sent to Sri Lanka and to an area called Suvarnabhumi, which many modern scholars have identified with the Mon country in southern Myanmar (Burma) and central Thailand.
Sri Lanka
According to Sinhalese tradition, Buddhism took root in Sri Lanka soon after the arrival of Ashoka’s son, the monk Mahinda, and six companions. These monks converted King Devanampiya Tissa and much of the nobility. King Tissa built the Mahavihara monastery, which became the main centre of the version of Theravada Buddhism that was ultimately dominant in Sri Lanka. After Tissa’s death (c. 207 bce), Sri Lanka was ruled by kings from South India until the time of Dutthagamani (101–77 bce), a descendant of Tissa, who overthrew King Elara. Dutthagamani’s association with Buddhism clearly strengthened the religion’s ties with Sri Lankan political institutions.
In the post-Dutthagamani period, the Mahavihara tradition developed along with other Sri Lankan monastic traditions. The Sinhalese chronicles report that, in the last half of the 1st century bce, King Vattagamani called a Buddhist council (the fourth in the Sinhalese reckoning) at which the Pali oral tradition of the Buddha’s teachings was committed to writing. The same king is said to have sponsored the construction of the Abhayagiri monastery, which eventually included Hinayana, Mahayana, and even Vajrayana monks. Although these cosmopolitan tendencies were resisted by the Mahavihara monks, they were openly supported by King Mahasena (276–303 ce). Under Mahasena’s son, Shri Meghavanna, the “tooth of the Buddha” was taken to the Abhayagiri, where it was subsequently maintained and venerated at the royal palladium.
During the 1st millennium ce the Theravada tradition in Sri Lanka coexisted with various forms of Hinduism, Mahayana Buddhism, and Vajrayana Buddhism. As Buddhism declined in India, it underwent a major revival and reform in Sri Lanka, where the Theravada traditions of the Mahavihara became especially prominent. Sri Lanka became a Theravada kingdom with a sangha that was unified under Mahavihara leadership and ruled by a monarch who legitimated his rule in Theravada terms. This newly constituted Theravada tradition subsequently spread from Sri Lanka into Southeast Asia, where it exerted a powerful influence.
In early modern times Sri Lanka fell prey to Western colonial powers. The Portuguese (1505–1658) and the Dutch (1658–1796) seized control of the coastal areas, and later the British (1794–1947) took over the entire island. Buddhism suffered considerable disruption under Portuguese and Dutch rule, and the higher ordination lineage lapsed. In the 18th century, however, King Kittisiri Rajasiah (1747–81), who ruled in the upland regions, invited monks from Siam (Thailand) to reform Buddhism and restore the higher ordination lineages.
During the late 18th and 19th centuries, the monastic community in Sri Lanka was divided into three major bodies. The Siam Nikaya, founded during the reform of the late 18th century, was a conservative and wealthy sect that admitted only members of the Goyigama, the highest Sinhalese caste. The Amarapura sect, founded in the early 19th century, opened its ranks to members of lower castes. The third division, the Ramanya sect, is a small modernist group that emerged in the 19th century. In addition, several reform groups were established among the laity. These groups include the important Sarvodaya community, which was founded by A.T. Ariyaratne. This group has established religious, economic, and social development programs that have had a significant impact on Sinhalese village life.
Since Sri Lanka gained its independence from the British in 1947, the country has been increasingly drawn into a conflict between the Sinhalese Buddhist majority and the Tamil Hindu minority. In the late 20th century this conflict escalated into a vicious civil war. Many Sinhalese, including a significant number of monks, closely associated their Buddhist religion with the political agenda and anti-Tamil violence of the more militant Sinhalese nationalists. Other Buddhist leaders, however, tried to adopt a more moderate position and to encourage a negotiated solution that would reestablish the kind of peaceful coexistence that had characterized Sri Lankan politics through the greater part of the island’s long history. But a cease-fire signed in 2002 did not have the hoped-for effect, and it was abandoned a few years later. The Tamil Tigers ultimately were defeated in 2009.
























परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे
याचा अर्थ आज वस्तुविनिमय आणावा असा तर नाही ना. म्हणजे एक कोंबडी द्या आणि पसाभर धान्य आणा. एक हार्डडिस्क द्या आणि बदल्यात एक आयपॉड आणा असं झालं तर अवघड होईल.
चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे.
इसवी सनपूर्व ३३० च्या आगेमागे जे जे करणे योग्य होते उत्तम होते ते चाणक्याने केले, चंद्रगुप्ताने केले. म्हणूनच ते थोर आहेत. त्यांनी तेंव्हा जे लिहिले ते त्रिकालाबाधित सत्य कसे असेल? आज चलन स्वरुपातील पैसा श्रेष्ठ मानू नये तर काय श्रेष्ठ मानावे. नुसता गोंधळ झालाय. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते जरा अधिक नीट स्पष्ट कराल का?