Sunday, November 24, 2024

पराभवाच्या निमित्ताने !


   नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुका पार पडल्या ! महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जांगाचा २३ नोव्हेंबरला निकाल आला, तो असा,
महायुती :
१) भाजप - १३२
२) शिवसेना ( शिंदे गट ) -५७
३) राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) -४१
४) जन सुराज्य शक्ती - २
५) राष्ट्रीय स्वाभिमान पक्ष - १
६) राजर्षी शाहु विकास आघाडी - १

महाविकास आघाडी -
१) शिवसेना ( उद्दव ठाकरे ) - २०
२) काँग्रेस - १६
३ ) राष्ट्रवादी काँग्रेस - १०
४ ) समाजवादी पार्टी - २
५)  Peasants And - १

इतर - ४

महायुती लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण साधारण ४३.५ % होते तर विधानसभेत ते ५१.३ % झाले. याउलट महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत ४३.९% तर विधानसभेला ३५.४ % इतके झाले. म्हणजे लोकसभेला जो मतदान टक्केवारीचा दोन्ही आघाडीतील मतदानाच्या टक्केवारीतील फरक फक्त ०.४ % होता जो विधानसभेला हा फरक तब्बल १५.९ % इतका झाला. याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीचा दारुण आणि अनपेक्षित असा पराभव झाला. 
      सहाजिकचा या पराभवाने दोन्ही बाजुच्या समर्थकांना धक्का बसावा असा हा निकाल होता. आता या धाग्यात आपल्याला या महाविकास आघाडीच्या पराभवाची आणि महायुतीच्या अनपेक्षित विजयाची कारणे समजून घ्यायची आणि त्याचे विश्लेषण करायचे आहे. गेले दोन दिवस संपुर्ण सोशल मेडीयावर बरीच चर्चा सुरु आहे. मी त्या चर्चा वाचून आणि काही माझ्या निरीक्षणातून जी माझी मत मांडली आहेत. अर्थात माझी सर्व मते खरी असतील असे नाही, वाचकांनी काही चुकीचे असल्यास दुरुस्ती करावी किंवा दुसरा काही दृष्टीकोण असेल तर जरुर सांगावे. 
सर्वप्रथम जो जिता वही सिंकदर ! या न्यायाने महायुतीच्या विजयाची कारणे बघुया.
१) लाडकी बहीण योजना :- 
     लोकसभा पराभवाने भाजपाची चिंतन बैठक झाली त्यातून मी वर लिहीलेल्या प्रमाणे मतदानाच्या टक्केवारीतील फरक फक्त अर्धा टक्का असल्यामुळे हा टक्का कसा वाढवता येईल याचा विचार झाला. त्यातून मध्य प्रदेश आणि कर्नाटकात यशस्वी झालेल्या महिलांना मासिक काही रक्कम द्यायची योजना महाराष्ट्रात लागू करायचे ठरले. २६ जुनला मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीस आणि अजित पवार यांना वर्षा निवासस्थानी बोलावून हि योजना लागु करण्यास केंद्राने आदेश दिल्याचे सांगितले. त्यानंतर महाराष्ट्रात हि योजना ऑगस्टमध्ये लागू झाली. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे ७५००/- लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट जमा झाले. महायुतीच्या विजयाचे हेच मुख्य कारण आहे. याचे कारण सुरवातीला विशिष्ट आर्थिक स्तरावरावरील महिलांना हि योजना लागू केली तरी नंतर सरसकट सगळ्यांनाच या योजनेचा लाभ दिला गेला. अगदी माझ्या माहितीत आर्थिक सुस्थितीतील महिलांनी याचा लाभ घेतला. सुरवातीला अर्थमंत्री अजित पवार यांनी याला विरोध केला कारण अर्थसंकल्पात या योजनेची तरतुद नव्हती. सहाजिकच निवडणुका जिंकण्यासाठी इतर खात्यातील निधी या योजनेसाठी वळवण्यात आला 
https://www.etvbharat.com/mr/!state/funds-of-other-schemes-were-diverted-for-ladki-bahin-yojana-maharashtra-news-mhs24100405947
'लाडक्या बहिणीं'साठी इतर योजनांचा निधी वळवला! योजनांवर नेमका किती खर्च? - ladki bahin yojana

पण यामुळे अर्थ खात्याने इतर योजना जवळपास बंद केल्या. पण या योजनेमुळे किमान बर्याच महिलांची मते महायुतीला मिळाली हे नक्की. अनेकांनी आपल्या परिसरातील आर्थिक स्तरावरील कमजोर वर्गातील महिलांचे अनुभव लिहीले आहेत, त्यात कामवाली बाई किंवा सफाई कर्मचारी महिलांना हे हक्काचे पैसे वाटले. एकतर हे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा झाले होते, त्यामुळे या महिलांच्या परवानगी किंवा सही शिवाय हे पैसे अगदी त्यांचा नवरा किंवा मुलगाही काढू शकणार नव्हता. शिवाय त्यामुळे अनेक जणींना सण थाटामाटात साजरे करता आले. अगदी दिवाळी आनंदात साजरी करता आली. सहाजिकच महायुतीने पैसे दिलेत तर त्यांना मत दिलेच पाहीजे असे या महिला वर्गाने नक्की केले. अगदी नवर्यांनी या महिलांना अमुक उमेदवाराला मत द्यायचे आहे असे सांगितले तरी त्यांनी एकलेले नाही असे दिसते. अगदी धनुष्य बाण दिसला नाही  तर कमळ समोरच बटण दाबून मतदान केले गेले कारण शिंदे कमळ सोबत आहेत हे मतदाराला माहीत होतं. सहाजिकच माझ्या मते महायुतीच्या विजयाचे हेच प्रमुख कारण. 
अगदी जाहिरातीतून त्यांनी हेच दाखवले आणि सरकार बदलले तर हि योजना बंद होईल अशी भिती घातली. याचाही नक्कीच फरक पडला. शिवाय महिलांसाठी एस.टी.बसचा प्रवास निम्म्या दरात आणि ७५ वर्षावरील जेष्टांना मोफत तर त्याच्या आतील सर्व जेष्ठ नागरीकांना निम्म्या दरात बस प्रवास, शिवाय एन निवडणुकीच्या तोंडावर तीर्थाटन योजना या नक्कीच प्रभावी ठरलेल्या आहेत. 
२) हिंदुत्ववाद :-
    निवड्णुका आली कि भाजप धार्मिक ध्रुवीकरण करते, हे नेहमीचच आहे. यावेळी हा मुद्दा प्रभावी ठरण्यासाठी महाविकास आघाडीच्या काही चुका कारणीभुत झाल्या. एकतर जेव्हा धार्मिक मुद्दे येतात तेव्हा सर्वसामान्य उमेदवार बाकी सर्व तर्कबुध्दी बाजुला ठेवून मत देतात. तेव्हा समोरचा सांगतो आहे ते खरे कि खोटे ? याची खात्री करावी याची त्याला गरज पडत नाही. त्यासाठी पंतप्रधान आणि योगी यांनी दिलेले 'एक है तो सेफ है' आणि 'बटेंगे तो कटेंगे' हे दोन्ही नारे किमान काही घटकांना तरी नक्कीच पटले. शिवाय हिंदु खतरे मे हा नेहमीचा नारा होताच. वास्तविक गेली दहा वर्ष तिसरा टर्म तथाकथित हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर असताना आणि हेच लोक 'देश सुरक्षित हातो मे' म्हणत असताना हिंदु धोक्यात कसा ?  आणि भाजपच सत्तेत असताना सत्ताधार्यांनी कारवाई करायचे सोडून जनतेला हे का सांगितले जाते ? याचाही विचार जनतेने केलेला दिसत नाही. 
वास्तविक हिंदु खतरे मे हा पुर्ण अपप्रचार आहे. भारतावर अगदी १३ व्या शतकापासून किंवा त्याहूनही आधीपासून मुस्लीम शासक राज्य करुन गेले तरी हिंदू धर्म तग धरून राहिला. नंतर ख्रिश्चन असलेल्या इंग्रज जवळपास २५० वर्षे राज्य करुन गेले तरी हिंदू धर्म टिकला. नंतर भारत स्वतंत्र झाला, लोकशाही आली आणि स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे होऊन गेली. आणि मग स्वातंत्र्यामध्ये मागच्या १० वर्षांमध्ये हिंदू धर्म अचानक संकटात कसा काय आला ?
  धर्म हि अफुची गोळी आहे , ती अशी. याशिवाय अनेक किर्तनकारांनाही भाजपने प्रचारात उतरवले होते. हे लोक थेट गावपातळीला जाउन प्रचार करत असल्यामु़ळे जिथे मतदानाचा टक्का वाढल्यामुळे सहाजिकच त्याचा फायदा झाला.
    या मुद्द्यामुळे बेरोजगारी, पिकांना न मिळालेला भाव, मराठा आरक्षण हे मुद्दे ही मागे पडले.
३)  योग्य जागावाटप :-
    लोकसभेतील दणदणीत पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा यश मिळवायचेच या भावनेने चोख नियोजन केले, असे सांगतात कि महाराष्ट्राच्या विधानसभा मतदार संघाचा नकाशा घेउन प्रत्येक मतदार संघाचे बलाबल बघीतले आणि कमजोत उमेदवार शोधले. काही ठिकाणी शिंदे गट किंवा अजित पवार गटाकडे सक्षम उमेदवार नसेल तर प्रसंगी भाजपचा उमेदवार त्यांच्या पक्षात प्रवेश करवून त्यांना त्यांच्या तिकीटावर उभे करुन जास्तीत जास्त जागा येतील असे बघीतले.याचा परिणाम म्हणून शिंदे गटाकडे ४० उमेदवार असताना त्यांचे ५७ तर अजित पावर गटाचे तब्बल ४१ उमेदवार निवडून आले. शिवाय बुथ मॅनेजमेंट, मायक्रो प्लॅनिंग करुन प्रत्येक घरात जाउन मतदार याद्या क्रॉसचेक करुन किती उमेदवार आहेत, कोण मतदान करु शकेल, मतदान करण्यत काही अडचण असेल तर त्याला आवश्यक ती साधने उदा. मतदान केंद्राप्र्यंत जाण्यासाठी गाडी उपलब्ध करुन देणे अशा अनेज गोष्टी केल्या. शिवाय बर्याच उमेदवारांनी प्रचार सभा घेण्याएवजी कोपरासभा, घरोघर प्रत्यक्ष भेटी यावर भर दिला. प्रत्यक्ष उमेदवार घरी आला तर मतदारावर प्रभाव पडतो. शिवाय डिजीटल प्रचारात मोठी आघाडी घेतली. याचा नक्कीच फायदा झाला असावा, मुख्य म्हणजे गरजेप्रमाणे प्रचारात योग्य तो बदल केला. उदा. मल्लिकार्जुन खरगे यांनी शेतकर्यांना सोयाबीन विकू नका असे आव्हान केल्यावर मोदींनी पुढच्या सभेत सोयाबीनचा दर जाहीर केला. 
 ४) संघाची मदत :-
    लागोपाठ मिळाळेल्या विजयामुळे भ्रमात असलेल्या भाजपच्या अध्यक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी , आता आम्हाला संघाची गरज नाही, असे विधान केले. सहाजिकच लोकसभा निवडणुकीत संघ तटस्थ राहीला. मात्र जिथे संघाचे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्रात निवडुक असल्यामुळे फडणवीसांनी संघाला निवडणुकीचे महत्व पटवून देउन त्यांची मदत घेतली. वास्तविक भाजपची मुळ ओळख 'शेटजी भटजीचा पक्ष' अशी होती, जी पुढे माधव ( माळी- धनगर- वंजारी ) फॉर्म्युला वापरुन मतदानाचा पाया वाढवला. यातूनच प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंढे अशी नेतृत्व पुढे आणली, मात्र सामाजिक संघटना असून ही आजही संघाची ओळख ब्राम्हणांची संघटना अशीच आहे. ( कदाचित अनेकांना हे पटणार नाही ) पण मग झारखंडमध्ये ते संघटन का चालले नाही?  वास्तविक स्वंयसेवक संघ हि जवळपास शंभर वर्ष जुनी संघटना असताना याआधी त्यांचा प्रभाव का नव्हता ? आधी तर भाजपच्या महाराष्ट्रात जेमतेम २०-२५ जागा येत होत्या. मग आजच अचानकच संघ कसा काय इतक्या जागा निवडून आणु शकला ?   त्यामूळे अनेक जण जे कारण सांगत असले तरी किमान काही वस्तींमध्ये नक्कीच फरक पड्ला असावा. दुसरे म्हणजे लोकसभेला मोदींचा झालेला पराभव संघ स्वयंसेवकांच्या जिव्हारी लागला, त्यामुळे पुन्हा हिंदुत्ववादी सरकार आणायचे अशी प्रेरणा घेउन त्यांनी काम केले. 
५) नरेटीव्ह सेट करणे :-
   वास्तविक महायुतीच्या कारभारात तीव्र संताप यावा असे अनेक मुद्दे होते. पण योग्य वेळी पद्दतशीर खोट्या पोस्ट पसरवून आणि फेक मोहीम राबवून राबवून या मुद्द्यांना बगल देण्यात यश मिळवले. उदा. राहुल गांधी यांनी अमेरीकेत दिलेल्या मुलाखतीत राखीव जागाविषयी काहीही आक्षेपार्ह विधान केलेले नसताना, ती मुलाखत इंग्लिशमध्ये असल्याचा फायदा घेउन राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात असल्याचा खोटा जोरदार प्रचार केला, ज्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. लाल कव्हरचे संविधानासारखा पोकळ मुद्दा असाच, अर्थात कारण नसताना संविधानाचे कोरे पुस्तक वाटून कॉंग्रेसने त्यांना स्वतः होउन मदत केली. याशिवाय अर्धवट कापलेले आणि सोयीस्कर मुद्दा असणारे व्हिडिओ पसरवणे. उदा. औरंगजेब या नावाच्या सैनिकाने काश्मीरमध्ये देशासाठी प्राण दिले असताना, उद्दव ठाकरे मोघल राजा औरंगजेबाविषयी बोलत आहेत असे भासवले. शिवाय मुस्लिम समाजाच्या धार्मिक रॅलीचे व्हिडिओ महाविकास आघाडीच्या निवडणुक प्रचाराचे आहेत असे भासवले गेले. सर्वसामान्य माणुस ज्या मोबाईलवर फेसबुक, व्हॉटस अ‍ॅप आणि इतर सोशल मेडीया वापरतो, त्याच मोबाईलवर गुगल असून ही आलेल्या पोस्टची थोडी खात्री करुन घेण्याचे कष्ट घेत नाही. याच फिअर माँगरींगचा गैरफायदा घेतला गेला. खरे घराबाहेर पडून सांगेपर्यंत खोटे गावभर फिरुन आलेले असते हेच यावरुन सिध्द होते. याशिवाय सज्जाद नोमांनीनी जाहीर केलेला फतवा आणि त्यांनी पुढे केलेल्या मागणीविषयी असेच फेक नरेटीव्ह सेट केले गेले. त्याला व्हॉट जिहाद म्हणले गेले. 
https://www.loksatta.com/elections/nana-patole-replied-to-devendra-fadnavis-sajjad-nomani-letter-mva-support-spb-94-4713686/
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
  वास्तविक कोणी कोणाला मत द्यायचे हे आवाहन करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना आणि असेच आवाहन स्वंयसेवक संघ देखील करत असताना, भाजपने केलेला कांगावा यशस्वी ठरला. 

https://www.reddit.com/r/librandu/comments/1flzktj/2_gas_cylinders_for_free_on_eid_and_muharram_amit/?rdt=34745
2 Gas cylinders for free on EID and Muharram - Amit shah 
वास्तविक अमित शहा यांनी इद आणि मोहरमला दोन गॅस सिलेंडर मोफत अशी घोषणा केली होती.

https://marathi.abplive.com/news/india/haj-policy-hajj-policy-2023-announced-centre-decided-vip-quota-abolished-50000-discount-application-is-also-free-1149256

Haj 2023: हज यात्रेकरुंना मिळणार 50 हजारांची सूट, VIP कोटा रद्द, अर्जही विनामूल्य; केंद्र सरकारचे नवे धोरण 

तसेच हाज यात्रेसाठी भाजपच्या तथाकथित हिंदुत्ववादी सरकारने अनुदान दिले असताना किंवा हिंदुचे शिरकाण करणार्या अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याला पंतप्रधान दरवर्षी चादर पाठवत असताना किंवा अटलबिहारी वाजपेयी इफ्तार पार्टीला हजर असतानाचे किंवा मशीदीत मोदी पोळी लाटतानाचे किंवा फडणवीस, अशीष शेलार, राणे सुपुत्र, चंद्रशेखर बावनखुळे यांचे गोल टोपी घालून फोटो गुगलवर उपलब्ध असताना आणि उद्दव ठाकरे यांचा एकही असा फोटो नसताना ( किमान मला सापडला नाही ) देखील भाजप नेते हिंदुत्ववादी असतात आणि उद्दव ठाकरे मुस्लिम तुष्टीकरण करणारे ठरतात. 
६) मतांचे ध्रुवीकरण :-
    जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या चळवळीमुळे मराठा आरक्षण हा महाराष्ट्राच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरला आहे. मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा लोकसभा निवडणुकीत फटका बसला. अगदी रावसाहेब दानवे, पंकजा मुंढे असे मोठे नेते पराभुत झाले. मात्र हा फॅक्टर विधानसभा निवडणुकीत प्रभावी ठरला नाही. या आंदोलनामुळे मराठा समाजाचे ध्रुवीकरण होउन त्याचा फटका बसेल असे लक्षात आल्यावर भाजपने ओ.बी.सी. मताचे एकत्रिकरण केले, त्याचा नक्कीच फायदा झालेला दिसतो आहे. एकप्रकारे हरियाणात जसे जाट मताचे ध्रुवीकरण होउन ही काँग्रेसला फायदा झाला नाही तसाच फटका महाराष्ट्रातही कॉंग्रेसका बसला.  आणखी एक मुद्दा म्हणजे शहरा मध्ये वाढलेले परप्रांतिय मत आता निर्णायक ठरू लागलीत  २०१४ आधीं हे काँग्रेस चे पारंपरिक मतदार होते आता भाजपचे झालेत जिथ कमळ नाही तिथ हे धनुष्य बाणलाच मत देतात त्यांना लोकशाही संविधान महाराष्ट्राचे इतर प्रश्नासाठी देणं घेणं नाही, कित्तेक गुजराती परिचयाचे लोक आहेत कमळ नसेल तर धनुष्य बाणाला मतदान करु हेच डोक्यात, खोलात जाऊन विचार केला तर भाषिक आक्रमणं होत त्यावेळी तिथलं राजकारण समाजकारण, संस्कृति अस्मिताला वाट लावण्याचे काम होते,
     मुख्य म्हणजे भाजप एखाद्या इलेक्शन मशीनसारखे काम करते.जिंकून आल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडे संभाव्य मतांची गोळाबेरीज करायची सुरुवात होते. २४ तास ३६५ दिवस ही गणितं भाजपच्या तंबूत शिजत असतात. सतत अभ्यास केला जातो. 
७) पैशाचा गैरवापर :-
   हा थोडासा वादग्रस्त मुद्दा ! पण थेट पुरावा असणे अशक्य, म्हणूनच हा शेवटी घेतला. अर्थात सत्य सर्वांनाच माहिती आहे. निवडणुक सुरु असताना आतोनात पैसे जप्त झाले. 
https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-elections-today-bjp-gen-secy-tawde-booked-after-cash-found-in-hotel-room-9678663/
Maharashtra: Elections today, BJP gen secy Tawde booked after cash found in hotel room

https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-assembly-vidhan-sabha-election-2024-election-commission-first-reaction-over-bahujan-vikas-aghadi-allegations-money-distribution-on-bjp-vinod-tawde-a-a719/
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक ...

https://www.esakal.com/pune/138-kg-gold-seized-in-pune-by-police-maharashtra-vidhansabha-nivadnuk-2024-election-commission-aam93
पुण्यात सापडले घबाड! ...

काही बातम्या दिल्या आहेत. त्याशिवाय सिंधुदुर्ग रत्नागिरीत ५००० ते ७००० रेट होता एका कुटुंबाचा आणि जर तुम्ही जास्त असला कुटुंबात तर तुम्ही वाटाघाट पण करू शकत होता. बऱ्याच जणांनी १०००० पर्यंत पदरात पाडून घेतलेत . महाराष्ट्रात अन्यत्र ही असेच रेट असल्याचे समजते. 
त्याशिवाय क्रिकेट मंडळ गणपती मंडळ गावातील मंदिर यांना देणग्या वेगळ्या....असो एकंदरीत पैशाचा खेळ आहे. याशिवाय सोसायटीची भिंत बांधून घेणे, क्रिडासंघासाठी देणगी मिळवणे आणि अन्य प्रकारे उमेदवाराकडून पैसा उकळला. वास्तविक हा प्रकार सर्वपक्षीय झाला आहे. मात्र गेली दहा वर्ष विकासाचा दावा करणार्या आणि पार्टी विथ डिफरन्सच्या गप्पा मारणार्या पक्षाला त्याच गैरमार्गाची मदत घ्यायची वेळ आली. तेव्हा येणकेणमार्गे सत्ता हेच ध्येय धरुन साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गाचा वापर महायुतीने केलेला दिसतो,

या झाल्या महयुतीची बाजु. आता आपण बघुया विरोधी पक्षाची बाजु, अर्थात महाविकास आघाडीची. 
१) बेरोजगारी आणि महागाई :-
     अच्छे दिन आणि मंहगाई कमी करण्याचे गारंटी देउन सत्तेवर आलेल्या मोदी १.० आणि २.० या सरकारने याबाबतीत काय उजेड पाडला आहे हे सर्वश्रुत आहे. शेतकर्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुपट्ट आणि दरवर्षी दोन कोटी रोजगार मिळणार होते. प्रत्यक्षात नाली कि गॅस काढून पकोडे तळायचा रोजगार चांगला आहे असा सल्ला देण्यात आला. तरीही जनतेने मोदी आणि त्यांच्याच पक्षाला मत देण्याचे पुण्यकर्म केले. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले. त्याची यादी अशी
१) आंतराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) 
https://www.bbc.com/marathi/india-52516632
२) वेदांता फॅाक्सकॅान 
https://indianexpress.com/article/political-pulse/foxconn-vedanta-project-gujarat-maharashtra-8824502/
३. टाटा एअरबस
https://www.thehindu.com/news/cities/mumbai/modi-asked-ratan-tata-to-shift-aircraft-complex-from-maharashtra-to-gujarat-sharad-pawar/article68812188.ece
४) बल्क ड्रग पार्क 
https://www.deccanherald.com/india/maharashtra-loses-three-major-projects-to-gujarat-1157377.html
५. नॅशनल मरीन पोलिस अकॅडेमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (NSG)
https://www.thehindubusinessline.com/news/national/Maharashtra-Centre-spar-over-relocation-of-police-academy/article20863040.ece
६. मुंबई चा हिरे बाजार मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्पेक्समधील भारत डायमंड बोर्स हे जागतिक दर्जाचं मोठं डायमंड कॉम्प्लेक्स गुजरातला
https://www.bbc.com/marathi/articles/cjm4kwm823po
७. टेस्ला प्रकल्प -
https://www.indiatoday.in/india/story/revanth-reddy-exclusive-interview-tesla-elon-musk-pm-modi-gujarat-telangana-amit-shah-2536857-2024-05-08
८. सिंधुदुर्गमधील पाणबुडी प्रकल्प :
https://marathi.indiatimes.com/maharashtra/sindhudurg/india-first-submarine-tourism-project-to-be-shifted-to-gujarat-from-konkan-sindhudurg-maharashtra/articleshow/106397137.cms
९. मोदी सरकारने पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कचं ऑफिस दिल्लीला हलवलं आहे.
https://m.economictimes.com/news/politics-and-nation/government-weighs-shifting-of-controller-general-of-patent-office-to-delhi/articleshow/47175387.cms
१०. मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये होत असलेलं शिप रेकिंगचं काम गुजरातमधल्या अलंगला नेण्यात आलं आहे.
११. महाराष्ट्रात केंद्र सरकार द्वारे एक आशिया खंडातील सर्वात मोठा ऑईल रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित होता.. परंतु मोदी सरकार द्वारे आता तो रद्द करण्यात आला असून.. त्या प्रकल्पाचे तुकडे करुन तो प्रकल्प महाराष्ट्र बाहेर नेण्याची योजना आहे..
 याशिवाय धारावीची झोपडपट्टी विकसित करण्यासाठी अदानीला देणे, विमानतळे अदानीला देणे, नवी मुंबईचा विमानतळ, महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प अदानीला देणे हे सर्व संताप आणणारे होते. मात्र महाविकास आघाडीपैकी शरद पवार हे अदानी समर्थक असल्यामुळे त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न मतदारांना पडला असल्यास नवल नाही. प्रचंड वाढलेली महागाई आणि त्यापायी त्रस्त झालेली जनता हा मुद्दा उचलून धरणे गरजेचे होते. 
२) शेतमालाचे पडलेले दर :-
    सोयाबीन, कापुस यांना हमीभावाचे आश्वासन देउन महायुती सरकार सत्तेवार आले खरे, मात्र दिलेले आश्वसन ते पुर्ण करु शकले नाही. हा प्रश्न महाविकास आघाडीने उचलून धरणे गरजेचे होते. यासाठी लोकसभा निवडणुक संपल्यावर लगेच जनतेतून जाणे गरजेचे होते. मात्र मिळालेल्या अनपेक्षित विजयाच्या धुंदीत जनतेत जाणे गरजेचे आहे आणि लोकांचे प्रश्न उचलून धरणे आवश्यक होते. मात्र महाविकास आघाडीने हे केले नाही. 
३) शिवपुतळ्याचा अवमान :-
  मालवण जवळ असलेल्या राजकोट येथे पंतप्रधान नंरेद्र मोदींच्या हस्ते शिवपुतळा उभा केला होता. नौदल दिनाच्या निमीत्ताने हा पुतळा उदघाटन करायचे असल्यामुळे घाईघाईने कल्याणच्या जयदीप आपटे या शिल्पकाराने तयार केलेला हा पुतळा २७ ऑगस्ट २०२४ ला कोसळला. 

https://timesofindia.indiatimes.com/travel/travel-news/maharashtra-35-foot-statue-of-chhatrapati-shivaji-collapses-in-sindhudurg-sparks-controversy/articleshow/112833002.cms
Shivaji collapses in Sindhudurg, sparks controversy

महाराष्ट्रात आजअखेर अनेक शिवाजी महाराज आणि अन्य महापुरुषांचे पुतळे उभारले असले तरी पुतळा पडण्याचा प्रसंग हा कदाचित पहिलाच असावा. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा हा अवमान हा महाविकास आघाडीकडे मोठा मुद्दा होता. त्याचे उत्तर म्हणून राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापुरला शिवछत्रपतींचा अप्रतिम पुतळा उभा केला गेला. पुतळा पडल्याचे कारण म्हणून मुख्यमंत्र्यांनी वारा जोरदार होता असे थुकरट कारण दिले. कोकणात इतक्या वेगाचा वारा असणे हे नेहमीचेच असल्यामुळे आणि अन्य कोणत्या घराचे कौलही हलले नसताना,' शिवपुतळा पडला. त्यात शिव पुतळा पडला हे बरेच झाले' असे वादग्रस्त विधान मंत्री दीपक केसरकर यांनी केले. अजित पवार यांनी लगेच माफी मागीतली, मात्र खुप वाद निर्माण झाल्यावर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी माफी मागितली खरी, पण ती माफी वरवरची वटली. शिवाय मोदींनी या प्रकरणी काहीही संबंध नसताना सावरकरांचा मुद्दा आणला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर साधी माफी तर मागितली नाहीच, पण काहीही कारण नसताना 'शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती' असे वादग्रस्त विधान केले. इतकी वादग्रस्त विधाने आणि स्मस्त महाराष्ट्राला लाज आणणारा हा प्रकार म्हणजे महाविकास आघाडीच्या हातात महत्वाचा मुद्दा होता. 
   यावर उत्तर म्हणून महाविकास आघाडीने राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापुरला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उदघाटन केले

https://www.bhaskar.com/national/news/rahul-gandhi-maharashtra-visit-kolhapur-samvidhan-samman-sammelan-133752968.html
राहुल ने कोल्हापुर में शिवाजी महाराज की प्रतिमा का अनावरण किया

४) बदलापुर बालिका अत्याचार प्रकरण :-
   महायुतीच्या काळामध्ये अत्यंत लाजीरवाणे असे हे प्रकरण. बदलापुर येथे भाजपशी संबधीत संस्थेच्या शाळेत एका सफाई कर्मचारी महेश शिंदे याने दोन चिमुरड्या बालिकांवर लैंगिक अत्याचार केला. पोलिस स्टेशनमध्ये याचा साधा   बारा तास लिहून घेतला नाही, कारण शाळा प्रशासन सत्ताधारी पक्षाशी संबधीत होते. प्रकरण खुप पेटले. बदलापुर स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन झाले. पोलिसांनी आंदोलकांना अटक करुन गुन्हे दाखल केले. त्यामुळे संताप उसळला. शेवटी जनक्षोभ शांत करण्यासाठी आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला. कहर म्हणजे राज्याचे गृहमंत्री असणार्या फड्णवीस यांचे एखाद्या डॉनसारखे हातात पिस्तुल घेतलेले फोटोचे बॅनर लावण्यात आले, हि प्रकरण महायुती सरकारच्या कारकीर्दीवर कलंक होते.
५)  मनोज जरांगे आंदोलन आणि फसवणुक
मनोज जरांगे यांनी मराठवाड्यात मराठा आंदोलन सुरु केले. वास्तविक अंतरवाली सराटी सारख्या छोट्या गावातून सुरु झालेले हे आंदोलन वेळीच आवरायला महायुतीला अपयश आलेले होते. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांना प्रश्न सोडवायचे आश्वासन दिले. अगदी पेढे वाटले गेले. मात्र पुढे काहीच झाले नाही. सहाजिकच हि फसवणुक झाली अशी मराठा समाजात भावना झाली, त्याचा फायदा घेणे महाविकास आघाडीला नक्कीच शक्य होते, त्याचा प्रत्यक्ष किती झाला हा प्रश्नच आहे. बहुतेक जरांगे पाटील यांचा प्रभाव संपला असावा.

https://www.youtube.com/watch?v=tqSiuTbSRqE
मराठ्यांच्या लढ्याला यश, मनोज जरांगेंची विजयी सभा लाईव्ह | Eknath Shinde

https://www.bbc.com/marathi/articles/c6pv764598qo
मराठा आरक्षण: मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे एकनाथ शिंदे यांचा फायदा झाला आहे का?

https://sarkarnama.esakal.com/maharashtra/jarangs-should-cooperate-chief-minister-shinde-says-we-will-not-mislead-the-maratha-community-jp75
CM Eknath Shinde News : जरांगेंनी सहकार्य करावे, आम्ही मराठा समाजाची दिशाभूल करणार नाही..
६) दोन पक्ष फोडणे 
     लोकसभेची २०१९ च्या निवडणुकीनंतर उद्दव ठाकरेंनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला. मुख्यमंत्रीपद कोणाला ? हा वादाचा मुद्दा झाला. नेमके काय घड्ले हे सांगता येत नस्ले तरी उद्दव ठाकरेंनी एका मुलाखतीत अगदी आई, वडीलांची शपथ घेउन सांगितले कि अडीच -अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची वाटप बोलणी करताना ठरले होते. त्या निवडणुकी दरम्यान अमित शहा दोनदा मातोश्रीवर उद्दव ठाकरेंना भेट दयायला गेले होते ( बहुतेकदा अमित शहांना भेटाय्ला दिल्लीला जातात हे इथे लक्षात घेणे गरजेचे आहे. नुकतेच राज ठाकरे अमित शहांना भेटायला गेले होते हे सर्वांना स्मरणात असेलच ) यामुळे कदाचित उद्दव ठाकरेंचा दावा खरा असावा असे वाटते. 
   उद्दव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्याबरोबर युती करुन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. अर्थात यामुळे पुढील विधानसभेत सत्ता मिळवायची तर आपल्या बाजुने मतदानाचा टक्का वाढवावा लागेल असे महाराष्ट्र भाजपच्या लक्षात आले. त्यातून आधी शिवसेना आणि नंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडण्यात आले. अगदी काँग्रेसचेही अशोक चव्हाण आणि काही इतर नेते गळाला लावण्यात आले. हे पक्ष फोडणे ज्याचा प्रचार 'घर फोडले' असा प्रचार केला. घर फुटणे हे अगदी सर्वसामान्य माणुस आपल्या आयुष्यात अनुभवत असल्यामुळे आणि त्याचे दु:ख माहिती असल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनात भाजपबद्दल चीड निर्माण झाली. त्याचा राग अर्थात लोकसभेत निघाला. विधानसभेत ही मुद्दा चालवायचा प्रयत्न झाला.परंतु त्या रागाचा निचरा झाल्यामुळे कदाचित तो मुद्दा या निवडणुकीत चालला नाही.
७) हिंदु मुस्लिम वाद
महायुतीच्या चार वर्षात हिंदु- मुस्लिम वाद मोठ्या प्रमाणात पेटवण्यात आला. यात जास्त गाजले ते गजापुर प्रकरण. एतिहासिक विशाळगडावर खुप वर्षापासून अतिक्रमण होते, त्याचा न्यायालयीन निकाल ही आला.

https://www.etvbharat.com/mr/!state/vishalgad-encroachment-case-update-bombay-high-court-stay-vishalgad-encroachment-mhs24071903300
विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला उच्च न्यायालयाची स्थगिती,

https://www.lokmat.com/kolhapur/removal-of-encroachments-on-vishalgad-required-archeology-departments-affidavit-in-high-court-a-a746/
https://www.lokmat.com/kolhapur/removal-of-encroachments-on-vishalgad-required-archeology-departments-affidavit-in-high-court-a-a746/

https://www.loksatta.com/explained/kolhapur-vishalgad-case-mumbai-high-court-orders-maharashtra-government-to-halt-demolition-drive-print-exp-css-98-4496598/
का धुमसत आहे विशाळगड प्रकरण?

https://marathi.aajtak.in/india/story/maharashtra-bombay-high-court-will-hear-the-vishalgad-fort-demolition-case-violence-had-erupted-1052251-2024-07-18
विशालगड किल्ला पाडल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार, हिंसाचार उसळला होता.

मात्र कोणतेही अतिक्रमण पावसाळ्यात काढण्यासाठी परवानगी नसताना तसा प्रयत्न केला गेला. अतिक्रमण काढणे हे स्वागतार्ह असले  आणि विशाळगडावर काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर शासन म्हणून कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र काहीही संबध नसताना काही युवक- युवतींनी आणि संघटनांनी विशाळगडापासून लांब असलेल्या गजापुरजवळय्चा एका वाडीला लक्ष्य केले आणि तेथील मुस्लिम गावकर्यांना त्रास दिला. विशाळगडावरील अतिक्रमणाशी संबंध नसलेल्या लोकांवर हल्ला करणे हे चुकीचे होते.
 
 वास्तविक प्रतापगडाच्या माचीवर असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेल्या अफझलखानाच्य्या कबरी नजीक झालेली अतिक्रमणे सरकारने काढली तेव्हा कोणताही विरोध झाला नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.हा मुद्दा अर्थातच महाविकास आघाडीच्या बाजुने होता. 

८) खारघर पालघर प्रकरण
 
 कोविड काळामध्ये प्रवासाला बंदी असताना किंवा परवानगीची आव्श्यकता असताना १६ एप्रिल २०२० रोजी रात्री सुशीलगिरी महाराज (३५) आणि कल्पवृक्ष गिरी महाराज (७०) आणि चालक नीलेश तेलगडे (३०) हे देशव्यापी कारमधून कांदिवलीहून सुरत येथे अंत्यसंस्कारासाठी निघाले होते. त्यावेळी गडचिंचिल गावात चोर समजून जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पालघर पोलीस करत होते. त्यानंतर हे प्रकरण सीआयडी-गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. मात्र या तपासावर शंका उपस्थित करत संबंधित साधूंच्या कुटुंबियांना या प्रकरणाची सीबीआय आणि एनआयए चौकशीची मागणी केली होती.

https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-govt-told-supreme-court-palghar-lynching-case-investigavion-ready-to-transfer-to-cbi/articleshow/94788256.cms
पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे, तुषार भोसलेंचा मविआवर निशाणा, काँग्रेसचा पलटवार

https://lokmat.news18.com/videos/sanjay-raut-sadhu-massacre-in-palghar-or-a-political-plot-palghar-mob-lynching-case-937347.html

https://www.lokmat.com/crime/palghar-sadhu-murder-case-14-accused-granted-bail-a601/
पालघर साधू हत्याकांड प्रकरण, १४ आरोपींना जामीन मंजूर

https://www.loksatta.com/maharashtra/ram-kadam-comment-on-palghar-mob-lynching-case-transferred-to-cbi-criticises-maha-vikas-aghadi-prd-96-3184677/

https://www.aajtak.in/crime/video/palghar-mob-lynching-inside-story-police-under-scanner-amid-lockdowwn-coronavirus-news-in-hindi-1055420-2020-04-20
पालघर में साधुओं की हत्या की INSIDE STORY

https://divyamarathi.bhaskar.com/national/news/palghar-sadhu-murder-case-probed-by-cbi-after-nearly-two-and-a-half-years-130429056.html
सुमारे अडीच वर्षांनंतर पालघर साधू हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे, मुले पळवणारे समजून जमावाची मारहाण

वास्तविक केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ठरवून दिलेल्या नियमाचे उल्लंघन करुन हे साधू सुरतला निघाले होते. तरीही त्याचे खापर मोदी-भाजप समर्थक उद्दव ठाकरेंवर फोडतात. राज्याचा प्रमुख या नात्याने या घटनेची जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याची नक्कीच आहे,पण लोकांनी कायद्याचे उल्लघंन करायचे आणि जणु काही हा गुन्हा उद्दव ठाकरेंनी केला असे दर्शविले जाते. 
https://www.bbc.com/marathi/india-56608190
कोरोनामुळे परवानगी नसतानाही बगाड यात्रेत हजारो लोकांची गर्दी कशी काय झाली?

  असेच एक आणखी एक प्रकरण् म्हणजे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन गावातील बगाड यात्रेच्या वेळी घडले. जनता जर त्यांच्या हितासाठी घालून दिलेले नियम तोडणार असेल तर राज्यकर्ते दोषी कसे ?
 विशेष म्हणजे देशाच्या गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला गेला, त्या कार्यक्रमात उष्माघाताने ११ भाविकांचा मृत्यु झाला. मात्र याबाबतीत हे मोदी-भाजप समर्थक चिडीचुप असतात. 

https://lokmat.news18.com/maharashtra/maharashtra-bhushan-award-appasaheb-dharmadhikari-11followers-died-due-to-heat-stroke-mhkk-868012.html
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा : उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू, राज्य सरकारकडून मदत जाहीर

https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/mumbai/bombay-high-court-disposed-of-petition-in-kharghar-heatstroke-death-case/mh20230719202638648648562
खारघर उष्माघात मृत्यू प्रकरण; मुंबई HC ने याचिका काढली निकाली

https://timesofindia-indiatimes-com.translate.goog/city/navi-mumbai/11-attendees-of-maharashtra-bhushan-award-ceremony-die-of-heat-related-health-issues-in-navi-mumbais-kharghar/articleshow/99539090.cms?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc
Maharashtra Bhushan Award ceremony turns deadly; 11 die, over 600 suffer heatstroke in Kharghar

  महत्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी घाटकोपर येथे मोठे होर्डींग पडून त्यात काही लोकांचा मृत्यु झाला. देशाच्या पंतप्रधानांची नंतर रॅली दुसर्या दिवशी तिथून अगदी जवळून गेली तरी पंतप्रधानांनी साधी खंत व्यक्त केली नाही कि एखादे ट्वीट करायचे कष्ट घेतले नाही, एरवी हिंदुहिताच्या नावाने गळे काढणारे हे नेते किंवा पक्ष या मुद्द्यावर मिठाची गुळणी घेउन  बसतो. मृत्युमुखी पडलेले हिंदु नव्हते का ?

याशिवाय सत्ताधारी महायुतीच्या विरोधात जाणारे अनेक मुद्दे होते .उदा. 
९ ) पेपर फुटणे

https://www.lokmat.com/latur/crime-against-four-in-latur-in-neet-exam-paper-leak-case-a-a463-c719/
नीट पेपरफुटी प्रकरणात लातुरात चौघांविराेधात गुन्हा

https://www.loksatta.com/nagpur/paper-leak-examination-malpractices-act-report-submitted-by-nimbalkar-committee-amy-95-4274167/
पेपरफुटी, परीक्षेतील गैरप्रकारांवर कायदा! निंबाळकर समितीकडून अहवाल सादर

https://www.tv9marathi.com/maharashtra/5-years-imprisonment-and-fine-of-10-lakhs-what-else-is-in-the-paper-futi-bill-of-shinde-government-in-maharashtra-1229839.html
5 वर्षे तुरुंगवास, 10 लाखांचा दंड… शिंदे सरकारच्या पेपरफुटी विधेयकात आणखी काय?

https://pudhari.news/national/undisputed-that-neat-paper-leak-happened-supreme-court
'नीट' पेपरफुटी झाली हे निर्विवाद : सर्वोच्च न्यायालय

हा सरळ सरळ विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ होता. हा ही मुद्दा महायुतीच्या विरोधात जाणारा होता. 

१०) नगर रोड कार अपघात प्रकरण
    पुणे - अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अलिशान पोर्शे कारच्या अपघातात एक तरुण-तरुणीला आपला जीव गमवावा लागला. 

https://www.lokmat.com/topics/pune-porsche-accident/
या लिंकवर सर्व संबधीत बातम्या एकत्र आहेत

इथे सताधारी आमदार आरोपीला मदत करताना सापडला. न्यायालयाने अतिशय ढीसाळ निकाल दिला. या प्रकरणी संतापाचा उद्रेक झाल्यावर संबंधीतावर कारवाई करण्यात आली. 
    त्यानंतर लगेचच भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचा सुपुत्र संकेत बावनकुळे यांच्या ऑडी कारने अपघात घडवला,

https://www.esakal.com/vidarbha/nagpur/nagpur-hit-and-run-case-update-chandrashekhar-bawankule-son-sanket-bawankule-also-in-audi-car-that-met-with-accident-rak94
Nagpur Hit and run Case: अपघात झालेल्या ऑडीत संकेत बावनकुळे होता? पोलिसांनी केली चौकशी, दोन्ही मित्रांना जामीन

https://www.bbc.com/marathi/articles/c2dg93kn073o
नागपूर ऑडी अपघात : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

यात जिवीतहानी झाली नसली तरी वित्तहानी झाली.
११) नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये :-
पुणे इथं भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला.या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील मराठा आरक्षणावरून शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्यावर टीका केली. तर, राज्याचे उपुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपावर टीका करणाऱ्यांना 'ठोकून काढा' असं म्हणत महाविकास आघाडीवर टीका करण्याची सर्व कार्यकर्त्यांना खुली सूट दिली. 

https://www.youtube.com/watch?v=Fkg1iVN_Lig
मैदानात उतरुन ठोकून काढा - देवेंद्र फडणवीस 

https://www.etvbharat.com/mr/!state/sanjay-raut-demands-arrest-dcm-devendra-fadnavis-immediately-raut-slams-home-minister-amit-shah-mhs24072203354
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं अटक करा; 'ठोकून काढा' वक्तव्यावर संजय राऊतांचा हल्लाबोल

ज्याने या राज्यात आणि देशात कायदा आणि सुव्यवस्था पाळायची तेच गृहमंत्री ठोकून काढायची भाषा करताना दिसले हे आपले दुर्दैव .
  तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी याच सभेत उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन क्लबचे नेते अशी उपमा दिली. ज्यांनी कसाबला बिर्याणी दिली, त्याच लोकांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत, अशी टीका अमित शाह यांनी केली. 
वास्तविक उद्दव ठाकरे ज्या औरंगजेबाचा उल्लेख करत होते , तो शिवाजी महाराजांचा शत्रु मोघल बादशहा औरंगजेब नसून काश्मीरमध्ये या देशासाठी बलीदान दिलेला सैनिक होता. 

https://www.aajtak.in/india/jammu-kashmir/story/martyr-aurangzeb-brothers-mohd-shabir-and-mohd-tariq-join-the-indian-army-670103-2019-07-22
आतंकियों के हमले में शहीद हुए थे औरंगजेब, अब दो भाई हुए सेना में शामिल https://www.aajtak.in/india/jammu-kashmir/story/martyr-aurangzeb-brothers-mohd-shabir-and-mohd-tariq-join-the-indian-army-670103-2019-07-22

https://www.youtube.com/watch?v=9qowNDmkNeU
Video Of Army Jawan Aurangzeb's Last Minutes Surfaces Can Be Seen Being Questioned By Terrorist

मात्र सोयीस्कर नाव पुढे करुन रेटून खोटे बोलायचे हा या लोकांचा नेहमीचा उद्योग.अर्धवट कापलेल्या व्हिडीओवर सुशिक्षीत लोकही विश्वास ठेवून फॉरवर्ड करताना दिसतात. खर तर  पाकिस्तानात जाऊन जिनांच्या कबरीवर फुलं उधळणारे कोण होते ? किंवा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाच्या केक कापण्यात आणि खाणारे कोण आहेत ? हे या भाजप समर्थकांनी आधी समजून घेतले पाहिजे. या देशातल्या देशभक्त आणि स्वाभिमानी मुस्लिमांची बाजू मांडणं यात काही गैर नाही. देशाच्या संघर्षाच्या काळात अनेक मुस्लिमांनी देखील बलिदान दिलं आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगरच्या (अहमदनगर)  सावेडी येथे पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसंदर्भात मार्गदर्शन करताना. “पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात (भाजपा) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा. तुम्ही ज्या बूथवर काम करताय. त्या बूथवर इलेक्ट्रॉनिक मीडियावाला कोण आहे? त्याची माहिती घ्या. आपण इतकं चांगलं काम करतो, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्या बूथवर जे चार-पाच कलाकार पत्रकार आहेत, त्यांची यादी बनवा. या पत्रकारांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा. त्यांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात लिहू नये यासाठी त्यांना चहा प्यायला बोलवा. चहा प्यायला बोलावणे म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. त्यांना ढाब्यावर वगैरे घेऊन जायचं. त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. आपल्याविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे,

https://www.loksatta.com/maharashtra/take-journalists-to-drink-tea-supriya-sules-angry-reaction-to-bawankules-statement-bjp-either-sgk-96-3939758/
“पत्रकारांना चहा प्यायला न्या”, बावनकुळेंच्या विधानावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, “भाजपाने एकतर…”

https://zeenews.india.com/marathi/maharashtra/take-the-journalists-to-drink-tea-bjp-chandrashekhar-bawankule-shocking-advice-to-party-worker/748308
'पत्रकारांना चहा प्यायला न्यायला पहिजे म्हणजे...'; त्या' वादग्रस्त विधानावर बावनकुळेंचं स्पष्टीकरण!

  अर्थात यावर काहीही कारवाई अपेक्षेप्रमाणे झाली नाही. 

  वास्तविक काँग्रेसी नेते गांधी घराण्याची हुजरेगिरी करतात, अशी टीका भाजप नेते कायम करत असतात, मात्र राज्यातील क्रमांक दोनच्या नेत्याने एक वक्तव्य करुन जणू काँग्रेसच्या लोकांना फिके पाडले.

https://www.loksatta.com/pune/i-can-not-tolerate-abuse-against-pm-modi-and-amit-shah-says-chandrakant-patil-scsg-91-3175383/
“आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”; जाहीर भाषणात चंद्रकांत पाटलांचं विधान

https://www.youtube.com/watch?v=NwElxE27rYw
आई वडिलांना शिव्या द्या मोदी-शाहांना नको म्हणणं हा आई वडिलांचा अपमान

   याच चंद्रकांत पाटीलांवर पुण्यात शाईफेकीचा प्रकार घडला. 

https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/samta-parishad-workers-throw-ink-on-chandrakant-patil-in-pimpri-pune-au17-839326.html
चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक, प्रचंड गदारोळ, नेमकं काय घडलं?

https://www.youtube.com/watch?v=YvFkP7Q4xdI
 चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक संपूर्ण प्रकरण, नेत्यांची प्रतिक्रिया

  शरद पवार यांच्यावर असभ्य भाषेतील कविता पोस्ट केल्यावर केतकी चितळे हीच्यावर कारवाई झाल्यावर तीची बाजु घेणारे या प्रकरणी चिडीचुप होते. यावरुन आपला तो बाब्या असा मोदी समर्थकांचा खाक्या दिसतो.

१२) शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्ये :-
   महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी भाजप नेत्यांनी सातत्याने अनादर दाखविला आहे. एका पाठोपाठ एक अवमानकारक वक्तव्य करुन नेत्यांनी आपली घसरती पातळी दाखवून दिली. जे लोक स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात त्यांच्याकडून अशी वक्तव्य अपेक्षित नव्हती.
 
 https://www.tv9marathi.com/politics/prasad-lad-on-chhatrapati-shivaji-maharaj-birth-bjp-ncp-governor-bhagat-singh-koshyari-au138-836592.html
“शिवरायांचा जन्म कोकणात झाला”, भाजप नेते प्रसाद लाड यांचं वक्तव्य
 
 https://www.lokmat.com/maharashtra/bjp-union-minister-raosaheb-danve-video-went-viral-about-statement-on-chhatrapati-shivaji-maharaj-a719/
भाजप नेते रावसाहेब दानवेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख! नव्या वादाची शक...
 
https://www.tv9marathi.com/politics/sudhanshu-trivedi-on-chhatrapati-shivaji-maharaj-governor-bhagat-singh-koshyari-statement-at-aurangabad-bjp-shivsena-sanjay-raut-jitendra-awhad-au138-830732.html
 औरंगजेबला पत्र लिहून शिवरायांनी 5 वेळा माफी मागितली”, भाजप प्रवक्त्याचं वादग्रस्त वक्तव्य

https://www.loksatta.com/maharashtra/its-an-honour-for-shivaji-maharaj-to-get-compare-with-modi-says-bjp-leader-scsg-91-2060723/
“मोदींशी तुलना होणे हा शिवाजी महाराजांचा सन्मानच”; भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
 
 https://www.marathiebatmya.com/political/mohan-bhagwat-made-controversy-statement-on-shivaji-maharaj/
मोहन भागवत यांचे वादग्रस्त विधान, शिवरायांची समाधी टिळकांनी शोधली वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता 

https://bolbhidu.com/bjp-leaders-controversial-stetment-on-shivaji-maharaj/
छत्रपती शिवरायांचा अपमान करण्यात फक्त कोश्यारीच पुढे नाहीत तर BJP नेत्यांची यादीच आहे
 
 https://www.dainikprabhat.com/mangal-prabhat-lodha-explanation-after-his-controversial-statement-about-chhatrapati-shivaji-maharaj/
शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर लोढा यांनी स्वतःच दिले स्पष्टीकरण, म्हणाले...

https://www.mumbailive.com/mr/politics/no-end-to-controversy-over-chhatrapati-shivaji-maharaj-in-maharashtra-44250
ही’ १२ वादग्रस्त वक्तव्ये, ज्यामुळे शिवरायांनाही झालं असेल दु:ख

https://pudhari.news/latest/governor-bhagat-singh-koshyaris-controversial-statement-about-shivaji-maharaj-again
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पुन्हा शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान

याच्या विरुध्दात अर्थातच सर्व विरोधी पक्षांनी आंदोलन केली.

 https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/mumbai/reaction-of-congress-ncp-on-defamation-of-chhatrapati-shivaji-maharaj/mh20221204190206007007210
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामी प्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी अक्रमक, वाचा कोण काय म्हणाले..
 
https://www.esakal.com/pune/pune-close-13th-december-chhatrapati-shivaji-maharaj-and-famous-leader-controversial-statement-crime-pjp78
 पुणे बंदची १३ डिसेंबरला हाक; विरोधी पक्ष, संघटनांकडून निर्णय

 अर्थात काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील शिवाजी महाराजांविषयी अवमानकारल वक्तव्य केली. याचा देखील निषेध करायला हवा.
 
 https://www.navarashtra.com/maharashtra/a-controversial-statement-was-made-that-shahiste-khan-aurangzeb-and-mughal-rulers-were-therefore-chhatrapati-shivaji-maharaj-bjp-burnt-poster-of-jitendra-awad-yesterday-in-jalgaon-in-protest-against-i-367620.html
भाजपाच्या ‘या’ नेत्याचं धक्कादायक वक्तव्यं; आमदार जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास 10 लाख बक्षिसाची घोषणा, पुढे आमदार म्हणाले…
 
 https://marathi.hindustantimes.com/maharashtra/chhatrapati-shivaji-maharaj-belonged-to-the-kunbi-community-controversial-statement-by-congress-leader-nana-patole-in-akola-141670836115846.html
 छत्रपती शिवाजी महाराज कुणबी समाजाचे होते; नाना पटोलेचं वादग्रस्त वक्तव्य
 
 https://www.bbc.com/marathi/articles/c20mg54mx7no
 सुप्रीम कोर्टात आश्वासन देऊनही महाराष्ट्रात विखारी भाषणांना मोकळं रान मिळतंय का?
 
 मात्र हा मुद्दा नक्कीच महाविकास आघाडीला सत्ताधारी पक्षाविरुध्द प्रखरपणे वापरता आला असता.
 १३) गृहमंत्रालयाचे अपयश :-
 
 https://www-aninews-in.translate.goog/news/national/general-news/maharashtra-firing-takes-place-at-ulhasnagar-police-station-as-bjp-mla-ubt-sena-leader-clash20240203051122/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc
 उल्हासनगर पोलिस स्टेशनवर भाजप आमदार-यूबीटी सेनेच्या नेत्यामध्ये गोळीबार झाला
 
     उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या कल्याण विभागाचे प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणारे भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांना शनिवारी अटक करण्यात आली. भाजप आणि मुख्यमंत्री यांच्यातील हिंसक भांडणासाठी विरोधी एमव्हीएच्या हल्ल्याखाली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेना.
   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच गृहमंत्री, म्हणाले की त्यांनी डीजीपीला चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. "कल्याणची घटना गंभीर आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत," असे फडणवीस म्हणाले.सेनेचे महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर असून सेनेचे कार्यवाह राहुल पाटील यांच्यावरही गोळी झाडली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.   या प्रकरणी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव आणि अन्य चार भाजप कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य तिघांचा शोध सुरू आहे. सहाही आरोपींवर खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणे, दंगल करणे आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात शिवसेना नेत्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना अटक
 
 https://ndtv.in/videos/facebook-live-shooting-shiv-sena-leader-abhishek-ghosalkars-murder-760306
 फेसबुकवर खून LIVE... या कारणामुळे घोसाळकरांवर अभिषेकचा राग होता...
 
https://www.bbc.com/marathi/articles/cw9ep74xz2qo
अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसभाई यांच्यात काय वाद होता?
 
 उल्हासनगर प्रकरण झाल्यावर लगेच तसाच प्रकार घडला. दहिसर परिसरात माझी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर माॅरिस नावाच्या इसमाने गोळ्या झाडल्या.
 भाजप आमदार निलेश राणे यांनीही मशिदीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केली.

https://www.youtube.com/watch?v=7VCOB15vfV8
 जब मैं मस्जिद जाऊंगा...

https://www-newindianexpress-com.translate.goog/nation/2024/Sep/02/maharashtra-bjp-mla-nitesh-rane-threatens-to-attack-inside-mosques-booked-for-hate-speech?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc
 महाराष्ट्राचे भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर 'मशिदीमध्ये हल्ला' करण्याची धमकी, द्वेषपूर्ण भाषणासाठी गुन्हा दाखल
 
 वर यासाठी सागर बंगल्यातील बॉस आपल्या पाठीमागे आहे, त्यामुळे काळजी नाही असेही सांगितले. हे कमी म्हणून कि काय,  राजकोट येथील शिवपुतळ्याचा अवमान झाल्यावर तिथे अदित्य ठाकरे भेट द्यायला गेल्यावर नितेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली.
 
https://marathi.abplive.com/news/politics/bjp-leader-nitesh-rane-controversial-statement-about-police-1305519
Nitesh Rane: पोलिसांनो, मस्ती कराल तर... नितेश राणे म्हणाले, त्या वक्तव्यावर मी ठामच, पण सगळे पोलीस अधिकारी तसे नसतात
 
 https://www.youtube.com/watch?v=NgtYEsEtWBs
 निलेश राणेंची अरेरावी,थेट पोलिसावर धावून गेले |Rajkot Thackeray Vs Rane
 
 राज्याचे आमदार अशी बेताल वक्तव्य आणि चुकीची वागणूक दाखवत असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. एकंदरीत या सर्व बाबी गृहमंत्रालयाचे अपयश अधोरेखीत करणार्या होत्या. फडणवीस या सगळ्यांवर वचक ठेवायला अपयशी ठरले.
 १४) नेत्यांना संरक्षण :-
   संजय राठोड, किरीट सोमय्या यासारख्या लैंगिक गुन्ह्यात अडकलेल्या नेत्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. 

https://www.tv9marathi.com/maharashtra/shivsena-sanjay-raut-crtitizes-sanjay-rathod-devendra-fadnavis-bjp-on-pooja-chavan-suicide-case-1254713.html
“सर्वोच्च न्यायालयाने पूजा चव्हाण प्रकरणाची दखल का घेतली नाही?” संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले “संजय राठोड फडणवीसांच्या…”

https://www.youtube.com/watch?v=aP4zrLZeMkY
संजय राठोड विरोधात काय कारवाई केली चित्रा वाघ भडकल्या Chitra Wagh on Sanjay rathod
 
https://www.loksatta.com/maharashtra/bjp-leader-kirit-somaiya-viral-video-case-crime-branch-of-mumbai-police-have-started-an-investigation-into-the-matter-3799677/
Kirit Somaiya : आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू; ‘या’ तज्ज्ञांची घेणार मदत

या उलट सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला जाउन बसलेल्या चित्रा वाघ, रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
१५) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणे :-
     राज्यातील बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका, नगरपालीका, नगर पंचायत येथील नगरसेवकांची मुदत संपल्यावर निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र लोकांमध्ये सत्ताधार्याविरोधात नाराजी आहे, त्यामुळे या सर्व संस्था आपल्या हातातून जातील या भितीने महायुतीने इथल्या निवडणुका होउ दिल्या नाहीत. स्थानिक् पातळीवरचे प्रश्न सोडवायला नगरसेवकच उपयोगी पडतो, त्यामुळे छोटे प्रश्न सुटत नसल्यामुळे लोकांमध्ये रोष होता. त्याला तोंड फोडणे महाविकास आघाडीला आवश्यक होते. 
१६) पत्रकारांवर हल्ला प्रकरण :-
    लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे माध्यम अर्थात पत्रकारीता. मात्र महायुती सरकारला विरोध सहन होत नसल्यामुळे त्यांनी विरोधात लिखाण करणार्या पत्रकारांविरुध्द कारवाई सुरु केली,

 लोकसभा निवडणुकीच्या वेळी निर्भय बनो आंदोलनाच्या माध्यमातून लोक जागृतीचे काम हाती घेतलेल्या विश्वंभर चौधरी, असीम सरोदे आणि निखील वागळे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रकार घडला. वास्तविक सुरवातीला निर्भय बनोच्या सभांना अल्प उपस्थिती असायची, मात्र नंतर सभा गाजू लागल्या. नागपुरला अगदी वसंतराव देशपांडे सभागृहात सभा घेतली गेली. 
 https://www.youtube.com/watch?v=Tv9k6y0037g
 ज्येष्ठ विचारवंत Dr. Vishwambhar Chaudhari यांचं सिन्नर सभेतील धडाकेबाज भाषण...| Ma
 
https://marathi.indiatimes.com/maharashtra/nashik/vishwambhar-choudhari-sinnar-speech-bjp-rss-and-bajarang-dal-activists-entered-in-hall-break-mic-and-create-ruckus/articleshow/105707061.cms
भाजप, संघासह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून सिन्नरमध्ये व्याख्यानावेळी मोडतोड अन् धक्काबुक्की: विश्वंभर चौधरी
  
 वाढती लोकभावना पाहून विश्वंभर चौधरी यांच्या सिन्नर येथील वाचनालयाच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आला. 
 
 https://sabrangindia-in.translate.goog/nikhil-wagle-other-attacked-in-pune/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc
पुण्यात निखिल वागळे व इतरांवर हल्ला, पोलिसांची नजर, निर्भय बानोच्या सभांना मोठी गर्दी

त्यानंतर पुण्यात निखील वागळे आणि विश्वंभर चौधरींच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
  जर महायुतीला आपल्या विकासकामाचा आणि कर्तूत्वाची इतकी खात्री होती तर दखलपात्र नसलेल्य निर्भय बनोची इतकी भिती का होती ?
१७ ) पुणे ड्रग प्रकरण :-
महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर आणि महत्वाचे शहर असलेल्या पुण्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडले.

https://www.esakal.com/pune/pune-mephedrone-worth-40-lakhs-was-found-at-kondava-in-pune-drug-case-cdj98
ड्रग्सचा विळखा काही सुटेना.. पुण्यातील 'या' ठिकाणी सापडला तब्बल ४० लाखाचा मेफेड्रोन!

https://sarkarnama.esakal.com/pune/drugs-worth-rs-1-crore-found-again-in-pune-vd8-sd-sm89
पुण्यात चाललंय तरी काय? एक कोटीचे ड्रग्स पुन्हा सापडले

गृहमंत्रालयाचे हे आणखी एक अपयश
१८ ) कोविड मध्ये केलेली उत्तम कामगिरी
   डिसेंबर २०१९ मध्ये चीनमधून जगभर पसरलेल्या साथीने महाराष्ट्रामध्ये व्यापला. मुंबईत धारावीसारख्या लोकसंख्येची प्रंचंड घनता असणार्या भागात काय होणार असा प्रश्न निर्माण झाला. मात्र उद्द्व ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्याने आणि राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री या नात्याने खुप मेहनत घेउन या साथीला आवाक्यात आणले. याचे कौतुक जागतिक स्तरावर तर झालेच पण अगदी पंतप्रधान मोदींनी देखील त्याचे कौतुक केले.

https://www.bhaskar.com/local/maharashtra/news/narendra-modi-phone-call-to-uddhav-thackeray-pm-praises-chief-minister-of-maharashtra-128474777.html
मोदी ने की उद्धव की तारीफ:कोरोना संकट पर पीएम मोदी की मुख्यमंत्रियों से बातचीत, कहा- दूसरी लहर से सही ढंग से लड़ रहा है महाराष्ट्र

 त्याच दरम्यान उद्दव ठाकरे यांचे ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना घरी बसून काम करावे लागले. त्यामुळे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संपर्क करावा लागला. अर्थात त्यावर प्रंचंड टीकाही झाली. मात्र वास्तव समजून घेतले गेले नाही. अर्थात कोविड काळात महाविकास आघाडी सरकारकडून काही चुका निश्चित झाल्या. पण त्यामुळे या लेखाची लांबी वाढेल. त्यामुळे त्या इथे मांडत नाही.
      याशिवाय अजून बरेच मुद्दे होते. विरोधकांकडे इतके मुद्दे असून आणि सत्ताधारी महायुती सरकारला त्यांनी धारेवर धरणे अपेक्षित असताना, आणि या सर्व मुद्द्यावर जनतेमध्ये असंतोष असताना देखील महाविकास आघाडीचा का पराभव झाला ? याची कारणे पुढील लेखात जाणून घेउया.










 
मुस्लिम तुष्टीकरण




पराभवाची कारण :-
१) लाडकी बहीण योजना- एक गठ्ठा पैसा मिळणे'
२) निवडणुकीत झालेले पैशाचे वाटप
३) हिंदुत्ववादाचा अपप्रचार - सज्जाद नोमानी
४) समन्वयाचा अभाव- प्रणोती शिंदे प्रकरण
५ ) लाडकी बहीण योजनेला केलेला सुरवातीला विरोध

महायुतीची लंगडी बाजु
१) लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांनी सुरवातीला केलेला विरोध. आर्थिक घडी विस्कळीत होइल.
२) देवेंद्र फडणवीस यांची घरफोड्या, रात्री हुडी घालून फिरणे, शिवपुतळ्याबाबत माफी न मागणे, सागर बंगल्यातील बॉस, रिव्हॉल्वर घेउन फोटो, मशीदीवरील हल्ले, मराठा आंदोलन विरोधी प्रतिमा, आपल्याच पक्षातील संभाव्य उमेदवारांचा पतंग पद्दशतीरपणे कापणे, गुजरातला उद्योग नेण्यास सहाय्य करणे, युतीतीळ नेत्यांशी नीट न वागणे ( एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा माईक ओढून घेणे )

  एकनाथ शिंदे कोणतीच ठाम प्रतिमा निर्माण केली नाही. जरांगे पाटील यांच्याशी सख्य, लाडकी बहीणीचा भाउ, मिरा रोड मुस्लिम लोकांनी कारवर केलेल्या हल्ल्यात  घरावर जे.सी.बी. चालवणे,  सोडले तर आपण काय बोलायचे आणि निघून जायचे, त्यांच्याच शिंदी परिसरात गुजराती व्यापार्याने घेतलेली जागा, शिवपुतळ वार्याने पडला असे फालतु कारण, पेपर फुट, सराकारी नोकर भरती, शेतकर्यांना दर न मिळणे, बदलापुर प्रकरणातील आरोपी अद्याप न सापडणे, असे अनेक दोष आहेत. 
अजित पवार
  प्रशासनावर घट्ट पकड, शिस्तबध्द अर्थमंत्रालय, मात्र ७० हजार कोटी घोटाळा, शेजारी बसले तर उलटी येते अशी तानाजी सावंत यांची प्रतिक्रीया, स्वताच्या बायकोला निवडून आणता ने येणे

मोदी
घाटकोपर होर्डींग, शिवाजी पार्क सभेला गर्दी न होणे, संजय शिरसाठ, बलात्कारी आणि भ्रष्ट नेते स्वपक्षात घेणे


राज ठाकरे 
   कोणतीच ठाम भुमिका न घेणे, एक सही संतापाची, स्वताचा मुलगा निवडुन न आणता येणे, इतरांच्या घराणेशाहीवर टीका करुन स्वत तेच करणे


विधानसभेला उद्धव ठाकरे कुठे फसले?


विधानसभेला उद्धव ठाकरे कुठे फसले?

उद्धव ठाकरे यांना या निवडणुकांत केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले.


uddhav thackeray
 मुंबई, दि.२६ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची ऐतिहासिक हार झाली. तर महायुती, भाजपाची त्सुनामी आली. या भगव्या लाटेत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला त्यामुळे आता महायुती दिमाखात सत्तेत परत येतेय. 'माझा पक्ष चोरला, माझ्या वडिलांचं नाव चोरलं आता जनताच आम्हाला न्याय देईल. निवडणुकांचं ठरवेल की खरी शिवसेना कोण?' असा आत्मविश्वास बाळगून विधानसभा निवडणुकांत भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर तोंडसुख घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना या निवडणुकांत केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले.
विधानपरिषद नेत्यांनी हातात घेतलेली पक्ष संघटना
२०१९च्या निवडणुकांनंतर तयार झालेल्या महाविकास आघडीमुळे शिवसेनेतील नाराज आमदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वेगळी भूमिका घेत ठाकरेंशी काडीमोड घेतला. यावेळी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत आपणच खरी शिवसेना आहोत हे न्यायालय, निवडणूक आयोग आणि आता जनतेच्या दरबारातही सिद्ध केले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी जोडलेला आणि जमिनीवर कार्यरत असणारे कार्यकर्ता ते नेता असा प्रवास असणारे तळागाळातील नेत्यांनी शिंदेंसोबत जाण पसंत केलं. अशावेळी विधानपरिषदेवर आमदार असणारे अनिल परब, अंबादास दानवे, सचिन अहिर अशा नेत्यांनी पक्षसंघटना हाती घेतली. या आमदारांनी आपल्या भागातील प्रचारावर आणि उमेदवारांवर भर दिलाच मात्र राज्यातील इतर पारंपरिक गड भेदणारे नेतृत्वच शिल्लक न राहिल्याने पक्षसंघटना बांधणी उत्तम असूनही ठाकरेंना पराभवाचा सामना करावा लागला.

वाचाळवीरांचा भोवलेला वाचाळपणा

रोज सकाळी माध्यमांसमोर येत बोलणारे शिवसेना उबाठा सेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे रोजच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. सातत्याने शिंदे आणि भाजपवर तोंडसुख घेत संजय राऊत यांनी माध्यमांसमोर अनेकदा शिवीगाळ केल्याचे देखील जनतेने पाहिले. यात दुसरे नाव उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे देखील नाव आवर्जून घेतले जाते. याच सुषमा अंधारे यांनी काही वर्षांपूर्वी हिंदू देवी देवता यांचा अपमान केला, इतकेच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही या सुषमा अंधारे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जात टीका केलेली आहे. असा हिंद्त्वाविरोधी चेहरा ठाकरेंचा स्टार प्रचारक होता. हे पाहता तळागाळातील निष्ठावंत शिवसैनिक, बाळासाहेबांची शिवसेना आणि विचारसरणी मानणारा मतदार दुखावला ज्याचा फटका ठाकरेंना निवडणूक निकालात बसला.

उद्धव ठाकरेंचा अतिआत्मविश्वास आणि कार्यकर्त्यांमध्ये गाफीलता

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या यशाचे श्रेय आपल्या नावावर खपवत आणि जनता आता आपल्याच पाठीशी असल्याचा उद्धव ठाकरे यांचा अतिआत्मविश्वास त्यांच्या प्रचारसभेतील प्रत्येकच भाषणातून दिसून आला. 'मी एकटा पडलो, माझा पक्ष चोराला, पक्षचिन्ह चोरलं, माझे वडीलही चोरले', असे म्हणत जनेतला भावनिक साद घालण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला तसाच विजय आता विधानसभेला आपल्याला मिळणार, विशिष्ट समुदायाची मतंही आता आपल्याच बाजूने आहेत, मराठा मतही आपल्याच बाजूने आहेत असा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांमध्येही पसरविला. त्यामुळे गाफील कार्यकर्त्यांनीही प्रचाराऐवजी आलीच सत्ता येणार या अभिर्भावात होते.

निवडणूक प्रचारातील अर्थहीन मुद्दे

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ हा बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध, जलयुक्त शिवार योजनेला ब्रेक, मेट्रो ३ आणि इतर कारशेडच्या जागांमध्ये घोळ आणि प्रकल्पाना रोख लावण्याची वृत्ती जनतेने महाविकास आघाडीच्याकाळात अनुभवली. इतकेच नाहीतर हिंदूंविरोधाला खतपाणी घालत विशिष्ट समाजाचे लांगुलचालन, पालघरमध्ये साधूंचे मॉब लिंचिंग आणि उद्धव ठाकरेंचे मौनही या पराभवाचे कारण आहे. याउलट महायुतीच्या २ ते सव्वा दोन वर्षांच्या कार्यकाळातील विकास प्रकल्प, विकास योजना हे महायुतीच्या अजेंड्यावरील विषय होते. या विकास प्रकल्पांविरोधातील ठाकरेंचा रीऍक्टिव्ह अजेंडाच उद्धव ठाकरेंच्या अपयशाचे कारण ठरला.

ठाकरेंचा काँग्रेसवर असणारा अनावश्यक भरोसा

सोलापूर दक्षिण मतदारसंघात ऐनवेळी खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी दिलेले उमेदवार अमर पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले. हे तर केवळ एक उदाहरण आहे,असे चित्र अनेक मतदारसंघात आणि जिल्ह्यात दिसून आले. भाजप सोबत महायुतीत असताना शिवसेनेचे पक्षसंघटन अतिशय मजबूत बांधले गेले होते. त्यामुळे नंतरच्या काळातही शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवतानाही आपले गड अभेद्य ठेवले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अनेक जागांवर शिवसेनेच्या या संघटनात्मक बांधणीच्या आधारावरच विजय मिळविला. मात्र, विधानसभा निवडणुकात मात्र मुख्यंमत्रीपदाच्या चुरसेमध्ये उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवारांच्या प्रचारात काँग्रेसने तितकासा रस दाखविला नाही. याचाच फटका काँग्रेसच्या भरोश्यावर बसलेल्या उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना बसला.



Vishal Jadhav हे लोक बदलापूर प्रकरण, महाराजांचा पुतळा कोसळणे प्रकरण, महागाई, महाराष्ट्र भूषण सोहळ्यात लोक तडफडून मरणे, अदानीच्या घशात महाराष्ट्राच्या जमिनी घालणे, उद्योग घालणे, लाज विकलेले आमदार पळवणे ह्या विरूद्ध भेकडासारखे काही करत नाहीत तर इव्हीएम मशीन विरूद्ध काही करतील?
वाट बघा. विदूषक असहाय्य आणि दया यावी इतका लाचार अपंग आणि बेशरम झाला आहे विरोधी पक्ष आणि नुसते मविआची सत्ता येणार म्हणून हवेत बोलणारे हास्यास्पद लोक.
 Deepali Warule फक्त एकच उत्तर 'नेतृत्व उभारणी'. महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये नेतृत्व उभारणी. पहिले ठाकरेंना हाकला. पटोलेचा राजीनामा बेस्ट. पवार तसेही आज नाहीतर उद्या कॉंग्रेसमध्ये मर्ज होणारच. शक्य तेवढ्या लवकर हायकमांड संस्कृती बंद करायची. तळागाळात जिथे प्रामुख्याने कॉंग्रेसचाच विचार आहे अशा ठिकाणी फक्त लाडकी बहिण मूळे तुफान महायुतीला फायदा झालाय. इथून पुढे विचारधारा राबवायचीच पण साम दाम दंड भेद निती पण वापरायची वेळ आहे. आणि जूने जाणते कॉंग्रेस विचारधारेचे अनेक मित्र दुरावलेले यानिमित्ताने पुन्हा जोडायचे. नवीन विचारांनाही आपलं करायचं. सगळं करून तरूणांमध्ये उतरायचं. हेच काय ते.

महाराष्ट्र निकडणुक निकालांचा अर्थ काय?
----------------------------------
निवडणूक प्रक्रिया दोषपूर्ण आहे हे लोकसभेच्या निवडणुकातच सिद्ध झाले. तसे खुलासे तेव्हाच समोर आले.
त्याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र निकालांचे विश्लेषण करणे, वेगळी कारणे शोधत बसणे म्हणजे स्वतःला आणि इतरांना सुद्धा उगाच संभ्रमात टाकणे आहे.
अशाने माणूस स्वतः हलबल तर होतोच पण संभाव्य सामाजिक प्रतिक्रियेला, चळवळीला पण बोथट करतो.
निकालांचे विविध प्रकारे विश्लेषण करून आपले बौद्धिक सौष्ठव प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विचारवंतांनी हा मुद्दा लक्षात ठेवण्याची गरज आहे.
आज जे घडले त्याच्या करणांबद्दल स्पष्टता अत्यंत गरजेची आहे.
निवडणूक प्रक्रिया, EVM चा वापर याबद्दल असाच अतर्क्य बौद्धिक काथ्याकूट करत विचारवंतांनी आधीच अनेकदा त्याबद्दलची चळवळ कमकुवत केली आहे.
जेव्हा निकालाच्या आदल्या दिवशीही तुम्ही हे सांगू शकत नव्हतात की असा निकाल लागेल तेव्हा तरी निकालाचे स्पष्टीकरण द्यायचा हास्यास्पद प्रयत्न या विश्लेषकांनी थांबवावा.
निकालाचे विश्लेषण करण्यात काहीच अर्थ नाही कारण लोकांचा हा कल अतर्क्य आहे आणि तो कुणालाही दिसला नाही.
असे होत नसते.
आणि जर तो कल विचारवंतांना, पत्रकारांना दिसत होता तर तो बद्दलविण्यात ते अपयशी ठरले हे मान्य करा
किंवा
दिसला नसेल तर त्याबाबतीतही ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत असे त्यांनी मान्य करावे आणि आत्मपरीक्षण करावे.
कृपया आता तरी स्वतःच्याच पायात पाय अडकवून स्वतःला पाडणे थांबवावे ही विश्लेषकांना विनंती
या निकालाचा सर्वात संभाव्य अर्थ एकच आहे की हा निकाल लोकांच्या मतानुसार आलेला नाही. यात लोकमत प्रतिबिंबित होत नाही.
तर असा निकाल निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींचा वापर करून घडवून आणलेला आहे. .
लोकशाहीची सर्वात महत्वाची प्रक्रिया, निवडणूक प्रक्रिया ही आज कोलमडली आहे.
देशाची, लोकांची काळजी असणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे आज हे कर्तव्य आहे की याबद्दलच्या लढ्यात त्याने सामील व्हावे आणि स्वतःला शक्य असेल त्या पद्धतीने योगदान द्यावे.
केवळ निवडणुकीच्या दिवशी जाऊन EVM चे बटन दाबून येणे याने आपले नागरिक कर्तव्य पूर्ण होत नाही. ते वोट चोरलं जातंय याची खुप दाट शक्यता दिसून येते आहे.

आपलं वोट चोरलं जातं तेव्हा...
आपलं सरकार चोरलं जातं.
आपला देश चोरला जातो.
त्याची संसाधने चोरली जातात.
आपलं वर्तमान, भविष्य आणि इतिहासही चोरला जातो.
विचारात स्पष्टता आणूया...
लोकशाहीची पहिली पायरी, निवडणुका, यांची डागडुजी प्रथम करूया.
अन्यथा बाकी काहीही करा,
निकाल असेच येत राहतील आणि
सामाजिक कार्यकत्यांची, विचारवंतांची लोकांशी नाळ तुटली आहे,
पत्रकार आंधळे झाले आहेत,
आणि जनता
धर्मांध, भ्रष्टाचारी आणि पागल झाली आहे
असे या निकलांद्वारे
ते सिद्ध करत राहतील.
- क्षितिज यामिनी श्याम

महायुतीच्या एकूण 135 आमदारांना इव्हीएमवर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत!

1. राज्यात पाचच महिन्यांपूर्वी भाजपाचा दारूण पराभव झालेला असतांना, सिंगल डिजीट पार्टी झालेली असतांना
2. सोयाबीनसह शेतीमालाचे भाव चिंताजनक अवस्थेला पोचलेले असतांना
3. मोदींच्या सभा फ्लाॅप होत असतांना, त्याचवेळी मविआ नेत्यांच्या सभा जोरदार होत असतांना
4. मराठवाड्यात मराठा आरक्षणावरून मोठा असंतोष असतांना
5. अनेक ठिकाणी भाजप उमेदवार एकेकटेच फिरत असतांना
6. शिंदे, फडणवीस, अजितदादांपैकी एकही जण लोकप्रियतेच्या शिखरावर नसतांना
7. स्वतः महायुतीचे नेते सुद्धा 175 चा आकडा सांगत असतांना
8. सरकारच्या बाजूनं कोणतीही लाट नसतांना

हे शक्य आहे का?
मोठी गंम्मत आहे काल दिवसभरातली.
जिथे जिथे म्हणून निवडणूक प्रक्रियेत काही संशयास्पद वाटलं तिथं लोकांनी व्हिडीओ, ऑडिओ केले, बातम्या आल्या.
त्यावर सत्ताधारी पक्षाच्या विजयाचे पोवाडे दरवेळेला लिहिणारे पत्रकार चुकलो चुकलो, वाहिन्यांचे संपादक बिनतोड प्रश्न विचारतात,
" मग उमेदवाराने अधिकृत तक्रार केली का ? '

बबड्या,
अपक्ष माहितगार नसतील अस गृहीत धरलं तरी नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार आणि प्रतिनिधी थोडीफार अक्कल असणारे असतील हे मान्य आहे का ?
त्यांनी तक्रारी केल्यात पण निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही किंवा उत्तर दिलेलं नाही अस त्यांचं म्हणणं आहे.
आणि अश्या घटना समोर आल्या असतील तर चौथा खांब की खंबा म्हणून तुझं कर्तव्य तू पार पाडले का या प्रश्नांना वाचा फोडायला ?
तक्रारी कुणी केल्या नाहीत ?
पक्षांतरबंदी कायदा चुलीत घालून सरकार उभं केलं ,तक्रार केली, पुढं काय झालं ?
पक्ष फोडले, तक्रार केली पुढं काय झालं ?
चिन्ह पळवली ,तक्रार केली, पुढं काय झालं ?
कोर्टात याचिका दाखल केल्या, पुढं काय झालं ?
लोक सुप्रीम कोर्टात गेली ,पुढं काय झालं ?
या याचिका,खटले लोकांसमोर आहेत,
कुठलीही ठोस कारवाई न होता घटनाबाह्य सरकारने कार्यकाळ पूर्ण केला,
कोणता पाकिटबाज वाहिनीचा कर्मचारी निपजला ज्याने घटनाबाह्य गोष्टीचा स्पष्ट विरोध केला ?
कोणत्या पत्रकाराने हा विषय लावून धरला ?
निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेऊ नका म्हणता मग या आधीच्या तक्रारी आणि याचिका अधिकृतपणे सुप्रीम कोर्टात, निवडणूक आयोगाकडे पक्षांच्या वतीने केलेल्या आहेत ना ?
किमान हे गाऱ्हाणं अधिकृत आहे ना ?
मग इथं का हाताला लकवा येतो लिहायला ?
लोकशाहीच्या पाठीत कुणी सुरा खुपसला असेल तर त्या हातात सुरा देणारे हात भारतातल्या मुख्य प्रवाहातल्या माध्यमांचे आणि तथाकथित पत्रकारांचे आहेत हेही इतिहासात नोंद होईल.

आनंद शितोळे

१५ ऑक्टोबर ला महाराष्ट्र सरकारने तब्बल ३६० (!) GR जारी  केले होते..
त्या दिवशी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या , आचारसंहिता लागु  झाली...
ज्या पार्टीला स्वतःच्या यशाबद्दल "एव्हढी  खात्री" होती त्यांना विरोधकांच्या चौपट जागा मिळाल्या

*फतवा भगवा धर्म*
           *पुढे करून यांनी*
   *हरवलं मराठी माणसाला*
        *हे धर्म युद्ध होत तर.*

     *असलम शेख हारला का?*
                   *नाही...*
      *अबू आझमी हारला का?*
                  *नाही ..*
        *रईस खान हारला का?*
                  *नाही..*
      *अमिन पटेल हरला का?*
                  *नाही..*
    *अब्दुल सत्तार हारला नाही*
      *हसन मुश्रीफ हरले नाही*
 *सना नवाब मलिक हरल्या नाही..*

          *मग कसले धर्म युद्ध?*
       *भाजपच्या तथाकथित*
            *खोट्या धर्मयुद्धात..*

            *हरवलं कोणाला?*

    *हरवल मराठी माणसाला*
     *आणि निवडूण आणलं*
         *परप्रांतीय लोकांना ..*
                  
                 *हितेंद्र ठाकूर*
                  *यांना हरवून*
                   *भैय्या गॅंग*
                 *दूबेला जिंकवल*
                *ऋतुजा लटके*
          *यांचा पराभव करून*
                  *मूर्जी पटेल*
               *या गुजरात्याला*
             *निवडूण आणलं..*              
        *समीर देसाई यांचा*
            *पराभव करून*
 *विद्या ठाकूर या भैय्यानीला*
          *निवडूण आणलं..*   
         *सपाच्या रईस खान*
           *याला भाजपने*
             *समर्थन देऊन*
           *निवडूण आणलं..*
 *महाराष्ट्रात 30 पेक्षा जास्त परप्रांतीय आमदार .
मराठी धर्म
काय लायकी मराठी ची ही
.

इंग्रज ही २ व्यापारी म्हणून आले इथले माय..वे सरदार तेंची ओझी उचलून २कोटी तेंची संख्या करुन १५० वर्ष हिंदू ला लाचार केलं तेव्हा मोदी-शहा नव्हते आले,
देश वाचवायला गुलाम होण्यासाठी मेंदू लागत नाही बाहेर पडण्यासाठी लागतो.
१०६ जनानी प्राण दिलेत महाराष्ट्र निर्मिती साठी आणि १८ पगड जातीधर्मा साठी त्यात मोदी-शहा न्हवते.
अंड्यातून पूर्ण बाहेर पण आले न्हवते.
आज मराठी आणि हिंदू म्हणून घ्यायला लाज वाटत आहे मोदी-शहा मुळे.
काय केलं आमच्या महाराष्ट्र निर्मिती साठी मग वाट लावायचा काय अधिकार.
भाजप ला मत देणाऱ्यांनो तुम्ही फक्त मातृभूमी चा नाही तर जन्मदात्या आई-बा चा अपमान केला आहेत.
धर्म आणि महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही.
गु’ प्रिय

 हो हे शक्य आहे .
हा सारा खेळखंडोबा तिघाडी ने स्वतः हून करून घेतला आहे .
मुख्यमंत्री कोण ह्यावरून भांडणे चालू होती तिघाडीत . ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असे ठरले . त्यामुळे झाले असे की , आपल्या पक्षाचे आमदार जास्त असावे आणि अन्य 2 पक्षांचे आमदार कमी असावेत म्हणुन उद्धव सेनेने शरद पवार गट व काँग्रेसचे  उमेदवार पाडले , काँग्रेसने उद्धावसेनेचे व शरद पवार गटाचे उमेदवार पाडले आणि शरद पवार गटाने काँग्रेस आणि उद्धव सेनेचे उमेदवार पाडले .
हे सारे घडले आहे मीच मुख्यमंत्री होणार ह्या उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या हट्टापायी आणि यावेळी महिला मुख्यमंत्री ( म्हणजे सुप्रिया सुळे ) होणार ह्या शरद पवारांच्या विधानामुळे .
आणि हे पाडापाडीचे उद्योग आम्ही 2019 ला केले होते हे उद्धव ठाकरे यांनी भर सभेत सांगितलेच होते की .
त्यामुळे महायुती कां जिंकली हे शोधण्यापेक्षा महा विकास आघाडीचे पानीपत कां झाले याचे तटस्थपणे आत्मपरीक्षण करा . असो .

 लोकसभेच्या निवडणुकीत जे झाले ते दोन्ही बाजूंना कुठे अपेक्षित होते.त्यावेळी मोदींचा "भटकंती आत्मा" हे बोलणे मविआच्या मदतीला आले.आणी या वेळी तर मुख्यमंत्री कोण?राऊत पटोले यांचा कलगी तुरा, लोकसभे तर जिंकली त्यापुढे विधानसभा काय.हे वागणे लोक पहात होते.
लाडकी बहिण योजने बरोबर युतीच्या तिघांनी जसे झोकून देऊन काम केले तसे शरद पवार वगळता कोणी केले.
जोडीला मौ.नोमानींनी हवी ती फोडणी दिली.
मतदानाला निरुत्साही असलेल्यांना मधेच दिवस असल्याने घराघरातुन प्रेमाने बाहेर काढून मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
परिणाम समोर आले.EVM पुराण लोकसभेच्या वेळी नव्हते,वायनाड मध्ये नव्हते, काश्मीर मध्ये नव्हते. महाराष्ट्रात मात्र आहे - कसे होईल असे?
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे.समाजाची ती गरज आहे. सहकार संस्थाने,शिक्षण संस्था व बरेच काही हाती असलेले समाजाचे नेते व राजकारणातील १५०-२०० निवडक घराणी असताना समाज मागेच पडला आहे.आंदोलनातील नेत्यांनी घरातल्यांना जाब न विचारता फडणवीसांनाच या प्रश्नास जबाबदार ठरवले.शिंदे-पवार हे दोघे फडणवीसांबरोबर असताना फडणवीसच टार्गेट ठरले.हे महाराष्ट्रातील मराठा समाजाला समजत होते.त्यातज मौ.नोरानी, आंबेडकर यांच्या सह सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगाचे प्रयत्न महायुतीच्या मदतीस आले.

यावरुन मविआने धडा घ्यावा व महायुती समर्थकांनी " आणिबाणी -इंदिरा गांधींच्या पराभव व तीन वर्षांत जयप्रकाश नारायण निर्मित जनता पक्षाची दुहेरी सदस्यत्व व इतर स्वकर्तृत्वाने सत्तेतून पदच्युत होणे" आठवावे.
जनता हि निर्भय आहे फक्त ती ते दिखवत नाही, कृतीतून दाखवते.


बाळासाहेबांच्या सभांना मुंबईत गर्दी व्हायची पण निवडणुकात यश मर्यादित होतं. बरीच दशके राज्यात इतरत्र नव्हती शिवसेनेला फारशी मान्यता.
बराच काळ सत्ताधारी पक्ष शिवसेनेला चुचकारायचे, कधी निगोशिएट करायचे कधी धमकावायचे.
पण बराच काळ सिरियसली घ्यायचे नाहीत. काही महत्त्वाच्या प्रसंगी जसं १९८४ - इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीखविरोधी दंगली, १९९३ बॅांबस्फोट, १९९२ दंगल, १९९२ - अयोध्येत विवादास्पद ढाचा पाडणे आणि त्यानंतरची स्थिती यावेळी शिवसेनेनी महत्त्वाची भूमिका बजावली.
बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या हयातीत निवडणुकांमध्ये फार यश मिळालं नाही. (काही महापालिका सोडून). १९८९ साली भाजपशी युती झाल्यावर विधानसभा आणि लोकसभांमध्ये यश मिळायला सुरूवात झाली. बराच काळ विधानसभेला शिवसेना जास्त सीट लढवणार आणि लोकसभेला भाजप जास्त सीट लढवणार असं ठरवलं होतं - वाजपेयी-अडवाणी-महाजन आणि बाळासाहेब - मनोहर जोशी यांच्यात.
१९९५ सालच्या युती सरकारमध्ये त्यांचे राजकीय विरोधक पण वैयक्तिक मित्र शरद पवारांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री १९९८ साली बदलले आणि १९९९ साली युतीची सत्ता गेली ती १५ वर्ष परत मिळाली नाही.
२०१४ साली चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले - भाजप, शिवसेना, कॅांग्रेस, राष्ट्रवादी आणि काही प्रमाणात मनसे. त्यावेळी भाजप मोठा भाऊ झाला हे पचनी पडणं अवघड झालं उबाठाना. पण एकत्र सत्ता राबवावी लागली मोदीलाटेमुळे. २०१९ साली केलेला कावेबाजपणा आणि त्यातून झालेलं शिवसेनेचं खच्चीकरण यावर बरंच लिहिलं गेलंय.
एवंच बाळासाहेब ठाकरेही आज जेवढं बोललं जातं तेवढे मोठे मानले जात नसत.
[25/11, 12:46 am] +91 99608 22251: मूळ शिवसेनेची खरी मोठी कामगिरी मराठी तरूणांना मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार, बॅंका, एलआयसी, एअर इंडिया या आणि अशा तत्कालीन सरकारी नोक-यांमध्ये संधी मिळवून देणं ही. तोच धागा मनसेनं पकडला आणि रेल्नेत नोक-यांसाठीच्या परीक्षा मराठीतून व्हायला आंदोलनं केली. टोलवाली आंदोलनं माहीत आहेतच. पण यातून शिवसेना आणि मनसेला मतं पुरेशी मिळाली नाहीत.
सध्याचे मूळ प्रश्नांवर फार कमी लक्ष आणि नुसतं पक्ष, चिन्ह, सरकार चोरलं हे अरण्यरूदन यावरून मतं मिळणार नाहीत याचा अंदाज आला नाही. लोकसभेतल्या वाढलेल्या जागा त्याच प्रमाणात विधानसभेला मिळतील हा गोड गैरसमज करून घेतला आणि निकाल आपल्या समोर आहे.
भाजपने जिंकून येतील अशा ठिकाणच्या जागा लढवल्या. उलट उबाठांनी कधीही न जिंकलेल्या जागा - ज्यात विदर्भ जिथे काहीही अस्तित्व नव्हतं त्या मागून घेतल्या.









Vishal Jadhav हे लोक बदलापूर प्रकरण, महाराजांचा पुतळा कोसळणे प्रकरण, महागाई, महाराष्ट्र भूषण सोहळ्यात लोक तडफडून मरणे, अदानीच्या घशात महाराष्ट्राच्या जमिनी घालणे, उद्योग घालणे, लाज विकलेले आमदार पळवणे ह्या विरूद्ध भेकडासारखे काही करत नाहीत तर इव्हीएम मशीन विरूद्ध काही करतील?
वाट बघा. विदूषक असहाय्य आणि दया यावी इतका लाचार अपंग आणि बेशरम झाला आहे विरोधी पक्ष आणि नुसते मविआची सत्ता येणार म्हणून हवेत बोलणारे हास्यास्पद लोक.
[26/11, 6:32 pm] Swapnil Jirage: Deepali Warule फक्त एकच उत्तर 'नेतृत्व उभारणी'. महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये नेतृत्व उभारणी. पहिले ठाकरेंना हाकला. पटोलेचा राजीनामा बेस्ट. पवार तसेही आज नाहीतर उद्या कॉंग्रेसमध्ये मर्ज होणारच. शक्य तेवढ्या लवकर हायकमांड संस्कृती बंद करायची. तळागाळात जिथे प्रामुख्याने कॉंग्रेसचाच विचार आहे अशा ठिकाणी फक्त लाडकी बहिण मूळे तुफान महायुतीला फायदा झालाय. इथून पुढे विचारधारा राबवायचीच पण साम दाम दंड भेद निती पण वापरायची वेळ आहे. आणि जूने जाणते कॉंग्रेस विचारधारेचे अनेक मित्र दुरावलेले यानिमित्ताने पुन्हा जोडायचे. नवीन विचारांनाही आपलं करायचं. सगळं करून तरूणांमध्ये उतरायचं. हेच काय ते.
[26/11, 6:37 pm] Swapnil Jirage: महाराष्ट्र निकडणुक निकालांचा अर्थ काय? 
----------------------------------
निवडणूक प्रक्रिया दोषपूर्ण आहे हे लोकसभेच्या निवडणुकातच सिद्ध झाले. तसे खुलासे तेव्हाच समोर आले.

त्याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र निकालांचे विश्लेषण करणे, वेगळी कारणे शोधत बसणे म्हणजे स्वतःला आणि इतरांना सुद्धा उगाच संभ्रमात टाकणे आहे. 

अशाने माणूस स्वतः हलबल तर होतोच पण संभाव्य सामाजिक प्रतिक्रियेला, चळवळीला पण बोथट करतो.

निकालांचे विविध प्रकारे विश्लेषण करून आपले बौद्धिक सौष्ठव प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विचारवंतांनी हा मुद्दा लक्षात ठेवण्याची गरज आहे. 

आज जे घडले त्याच्या करणांबद्दल स्पष्टता अत्यंत गरजेची आहे. 

निवडणूक प्रक्रिया, EVM चा वापर याबद्दल असाच अतर्क्य बौद्धिक काथ्याकूट करत विचारवंतांनी आधीच अनेकदा त्याबद्दलची चळवळ कमकुवत केली आहे. 

जेव्हा निकालाच्या आदल्या दिवशीही तुम्ही हे सांगू शकत नव्हतात की असा निकाल लागेल तेव्हा तरी निकालाचे स्पष्टीकरण द्यायचा हास्यास्पद प्रयत्न या विश्लेषकांनी थांबवावा. 

निकालाचे विश्लेषण करण्यात काहीच अर्थ नाही कारण लोकांचा हा कल अतर्क्य आहे आणि तो कुणालाही दिसला नाही. 
असे होत नसते. 

आणि जर तो कल विचारवंतांना, पत्रकारांना दिसत होता तर तो बद्दलविण्यात ते अपयशी ठरले हे मान्य करा 
किंवा 
दिसला नसेल तर त्याबाबतीतही ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत असे त्यांनी मान्य करावे आणि आत्मपरीक्षण करावे.

कृपया आता तरी स्वतःच्याच पायात पाय अडकवून स्वतःला पाडणे थांबवावे ही विश्लेषकांना विनंती

या निकालाचा सर्वात संभाव्य अर्थ एकच आहे की हा निकाल लोकांच्या मतानुसार आलेला नाही. यात लोकमत प्रतिबिंबित होत नाही. 

तर असा निकाल निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींचा वापर करून घडवून आणलेला आहे. . 

लोकशाहीची सर्वात महत्वाची प्रक्रिया, निवडणूक प्रक्रिया ही आज कोलमडली आहे. 

देशाची, लोकांची काळजी असणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे आज हे कर्तव्य आहे की याबद्दलच्या लढ्यात त्याने सामील व्हावे आणि स्वतःला शक्य असेल त्या पद्धतीने योगदान द्यावे. 

केवळ निवडणुकीच्या दिवशी जाऊन EVM चे बटन दाबून येणे याने आपले नागरिक कर्तव्य पूर्ण होत नाही. ते वोट चोरलं जातंय याची खुप दाट शक्यता दिसून येते आहे. 

आपलं वोट चोरलं जातं तेव्हा...
आपलं सरकार चोरलं जातं.
आपला देश चोरला जातो.
त्याची संसाधने चोरली जातात.
आपलं वर्तमान, भविष्य आणि इतिहासही चोरला जातो. 

विचारात स्पष्टता आणूया...
लोकशाहीची पहिली पायरी, निवडणुका, यांची डागडुजी प्रथम करूया. 

अन्यथा बाकी काहीही करा, 
निकाल असेच येत राहतील आणि

सामाजिक कार्यकत्यांची, विचारवंतांची लोकांशी नाळ तुटली आहे, 

पत्रकार आंधळे झाले आहेत, 

आणि जनता
धर्मांध, भ्रष्टाचारी आणि पागल झाली आहे 

असे या निकलांद्वारे 
ते सिद्ध करत राहतील. 

- क्षितिज यामिनी श्याम
[27/11, 7:47 am] Swapnil Jirage: महायुतीच्या एकूण 135 आमदारांना इव्हीएमवर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत! 

1. राज्यात पाचच महिन्यांपूर्वी भाजपाचा दारूण पराभव झालेला असतांना, सिंगल डिजीट पार्टी झालेली असतांना

2. सोयाबीनसह शेतीमालाचे भाव चिंताजनक अवस्थेला पोचलेले असतांना

3. मोदींच्या सभा फ्लाॅप होत असतांना, त्याचवेळी मविआ नेत्यांच्या सभा जोरदार होत असतांना

4. मराठवाड्यात मराठा आरक्षणावरून मोठा असंतोष असतांना 

5. अनेक ठिकाणी भाजप उमेदवार एकेकटेच फिरत असतांना 

6. शिंदे, फडणवीस, अजितदादांपैकी एकही जण लोकप्रियतेच्या शिखरावर नसतांना

7. स्वतः महायुतीचे नेते सुद्धा 175 चा आकडा सांगत असतांना 

8. सरकारच्या बाजूनं कोणतीही लाट नसतांना

हे शक्य आहे का?
[27/11, 7:49 am] Swapnil Jirage: मोठी गंम्मत आहे काल दिवसभरातली.

जिथे जिथे म्हणून निवडणूक प्रक्रियेत काही संशयास्पद वाटलं तिथं लोकांनी व्हिडीओ, ऑडिओ केले, बातम्या आल्या.

त्यावर सत्ताधारी पक्षाच्या विजयाचे पोवाडे दरवेळेला लिहिणारे पत्रकार चुकलो चुकलो, वाहिन्यांचे संपादक बिनतोड प्रश्न विचारतात,

" मग उमेदवाराने अधिकृत तक्रार केली का ? '

बबड्या,

अपक्ष माहितगार नसतील अस गृहीत धरलं तरी नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार आणि प्रतिनिधी थोडीफार अक्कल असणारे असतील हे मान्य आहे का ?

त्यांनी तक्रारी केल्यात पण निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही किंवा उत्तर दिलेलं नाही अस त्यांचं म्हणणं आहे.

आणि अश्या घटना समोर आल्या असतील तर चौथा खांब की खंबा म्हणून तुझं कर्तव्य तू पार पाडले का या प्रश्नांना वाचा फोडायला ?

तक्रारी कुणी केल्या नाहीत ?

पक्षांतरबंदी कायदा चुलीत घालून सरकार उभं केलं ,तक्रार केली, पुढं काय झालं ?

पक्ष फोडले, तक्रार केली पुढं काय झालं ?

चिन्ह पळवली ,तक्रार केली, पुढं काय झालं ?

कोर्टात याचिका दाखल केल्या, पुढं काय झालं ?

लोक सुप्रीम कोर्टात गेली ,पुढं काय झालं ?

या याचिका,खटले लोकांसमोर आहेत,

कुठलीही ठोस कारवाई न होता घटनाबाह्य सरकारने कार्यकाळ पूर्ण केला,

कोणता पाकिटबाज वाहिनीचा कर्मचारी निपजला ज्याने घटनाबाह्य गोष्टीचा स्पष्ट विरोध केला ?

कोणत्या पत्रकाराने हा विषय लावून धरला ?

निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेऊ नका म्हणता मग या आधीच्या तक्रारी आणि याचिका अधिकृतपणे सुप्रीम कोर्टात, निवडणूक आयोगाकडे पक्षांच्या वतीने केलेल्या आहेत ना ?

किमान हे गाऱ्हाणं अधिकृत आहे ना ?

मग इथं का हाताला लकवा येतो लिहायला ?

लोकशाहीच्या पाठीत कुणी सुरा खुपसला असेल तर त्या हातात सुरा देणारे हात भारतातल्या मुख्य प्रवाहातल्या माध्यमांचे आणि तथाकथित पत्रकारांचे आहेत हेही इतिहासात नोंद होईल.

आनंद शितोळे

#कबर_लोकशाहीची 

#मसुरीचे_पेढे 

#गुलामांच्या_देशा 

#आपल्या_धडावर_आपलेच_डोके
[27/11, 7:50 am] Swapnil Jirage: १५ ऑक्टोबर ला महाराष्ट्र सरकारने तब्बल ३६० (!) GR जारी  केले होते.. 
त्या दिवशी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या , आचारसंहिता लागु  झाली... 
ज्या पार्टीला स्वतःच्या यशाबद्दल "एव्हढी  खात्री" होती त्यांना विरोधकांच्या चौपट जागा मिळाल्या
[27/11, 7:51 am] Swapnil Jirage: *फतवा भगवा धर्म*
           *पुढे करून यांनी*
   *हरवलं मराठी माणसाला*
        *हे धर्म युद्ध होत तर.*

     *असलम शेख हारला का?*
                   *नाही...*
      *अबू आझमी हारला का?*
                  *नाही ..*
        *रईस खान हारला का?*
                  *नाही..*
      *अमिन पटेल हरला का?*
                  *नाही..*
    *अब्दुल सत्तार हारला नाही*
      *हसन मुश्रीफ हरले नाही*
 *सना नवाब मलिक हरल्या नाही..*

          *मग कसले धर्म युद्ध?*
       *भाजपच्या तथाकथित*
            *खोट्या धर्मयुद्धात..*

            *हरवलं कोणाला?*

    *हरवल मराठी माणसाला*
     *आणि निवडूण आणलं*
         *परप्रांतीय लोकांना ..*
                  
                 *हितेंद्र ठाकूर*
                  *यांना हरवून*
                   *भैय्या गॅंग*
                 *दूबेला जिंकवल*
             

                *ऋतुजा लटके*
          *यांचा पराभव करून*
                  *मूर्जी पटेल*
               *या गुजरात्याला*
             *निवडूण आणलं..*
              
        *समीर देसाई यांचा*
            *पराभव करून*
 *विद्या ठाकूर या भैय्यानीला*
          *निवडूण आणलं..*
       
     
         *सपाच्या रईस खान*
           *याला भाजपने*
             *समर्थन देऊन*
           *निवडूण आणलं..*

 *महाराष्ट्रात 30 पेक्षा जास्त परप्रांतीय आमदार .
मराठी धर्म😂😂
काय लायकी मराठी ची ही 
.

इंग्रज ही २ व्यापारी म्हणून आले इथले माय..वे सरदार तेंची ओझी उचलून २कोटी तेंची संख्या करुन १५० वर्ष हिंदू ला लाचार केलं तेव्हा मोदी-शहा नव्हते आले,
देश वाचवायला गुलाम होण्यासाठी मेंदू लागत नाही बाहेर पडण्यासाठी लागतो.

१०६ जनानी प्राण दिलेत महाराष्ट्र निर्मिती साठी आणि १८ पगड जातीधर्मा साठी त्यात मोदी-शहा न्हवते.

अंड्यातून पूर्ण बाहेर पण आले न्हवते.

आज मराठी आणि हिंदू म्हणून घ्यायला लाज वाटत आहे मोदी-शहा मुळे.

काय केलं आमच्या महाराष्ट्र निर्मिती साठी मग वाट लावायचा काय अधिकार.

भाजप ला मत देणाऱ्यांनो तुम्ही फक्त मातृभूमी चा नाही तर जन्मदात्या आई-बा चा अपमान केला आहेत.
धर्म आणि महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही.
गु’ प्रिय👏🙌
[27/11, 7:52 am] Swapnil Jirage: हो हे शक्य आहे . 
हा सारा खेळखंडोबा तिघाडी ने स्वतः हून करून घेतला आहे . 
मुख्यमंत्री कोण ह्यावरून भांडणे चालू होती तिघाडीत . ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असे ठरले . त्यामुळे झाले असे की , आपल्या पक्षाचे आमदार जास्त असावे आणि अन्य 2 पक्षांचे आमदार कमी असावेत म्हणुन उद्धव सेनेने शरद पवार गट व काँग्रेसचे  उमेदवार पाडले , काँग्रेसने उद्धावसेनेचे व शरद पवार गटाचे उमेदवार पाडले आणि शरद पवार गटाने काँग्रेस आणि उद्धव सेनेचे उमेदवार पाडले . 
हे सारे घडले आहे मीच मुख्यमंत्री होणार ह्या उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या हट्टापायी आणि यावेळी महिला मुख्यमंत्री ( म्हणजे सुप्रिया सुळे ) होणार ह्या शरद पवारांच्या विधानामुळे . 
आणि हे पाडापाडीचे उद्योग आम्ही 2019 ला केले होते हे उद्धव ठाकरे यांनी भर सभेत सांगितलेच होते की . 
त्यामुळे महायुती कां जिंकली हे शोधण्यापेक्षा महा विकास आघाडीचे पानीपत कां झाले याचे तटस्थपणे आत्मपरीक्षण करा . असो .
[27/11, 7:56 am] Swapnil Jirage: लोकसभेच्या निवडणुकीत जे झाले ते दोन्ही बाजूंना कुठे अपेक्षित होते.त्यावेळी मोदींचा "भटकंती आत्मा" हे बोलणे मविआच्या मदतीला आले.आणी या वेळी तर मुख्यमंत्री कोण?राऊत पटोले यांचा कलगी तुरा, लोकसभे तर जिंकली त्यापुढे विधानसभा काय.हे वागणे लोक पहात होते.
लाडकी बहिण योजने बरोबर युतीच्या तिघांनी जसे झोकून देऊन काम केले तसे शरद पवार वगळता कोणी केले.
जोडीला मौ.नोमानींनी हवी ती फोडणी दिली.
मतदानाला निरुत्साही असलेल्यांना मधेच दिवस असल्याने घराघरातुन प्रेमाने बाहेर काढून मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
परिणाम समोर आले.EVM पुराण लोकसभेच्या वेळी नव्हते,वायनाड मध्ये नव्हते, काश्मीर मध्ये नव्हते. महाराष्ट्रात मात्र आहे - कसे होईल असे?
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे.समाजाची ती गरज आहे. सहकार संस्थाने,शिक्षण संस्था व बरेच काही हाती असलेले समाजाचे नेते व राजकारणातील १५०-२०० निवडक घराणी असताना समाज मागेच पडला आहे.आंदोलनातील नेत्यांनी घरातल्यांना जाब न विचारता फडणवीसांनाच या प्रश्नास जबाबदार ठरवले.शिंदे-पवार हे दोघे फडणवीसांबरोबर असताना फडणवीसच टार्गेट ठरले.हे महाराष्ट्रातील मराठा समाजाला समजत होते.त्यातज मौ.नोरानी, आंबेडकर यांच्या सह सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगाचे प्रयत्न महायुतीच्या मदतीस आले.

यावरुन मविआने धडा घ्यावा व महायुती समर्थकांनी " आणिबाणी -इंदिरा गांधींच्या पराभव व तीन वर्षांत जयप्रकाश नारायण निर्मित जनता पक्षाची दुहेरी सदस्यत्व व इतर स्वकर्तृत्वाने सत्तेतून पदच्युत होणे" आठवावे.
जनता हि निर्भय आहे फक्त ती ते दिखवत नाही, कृतीतून दाखवते.





*गोलमाल 2024!*
• शिवसेना-भाजप पक्की युती असताना, स्वतः बाळासाहेब अन् प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे असे संघटनातील जबरदस्त नेते असताना जी कामगिरी झाली नाही, ती आता आज एकाएकी अचानक अशी कुठल्या चमत्काराने झाली? तीही सुमार, टिनपाट नेत्यांच्या जोरावर? सगळं अत्यंत संशयास्पद आणि गोलमाल आहे. महाराष्ट्रात फिरून वातावरणाचा अंदाज घेतलेल्या कुणालाही हे निकाल आजिबात पटणारे नाहीत. 40 गद्दार घेऊन गेलेल्या माणसाचे संख्याबळ 60 वर कसे जाऊ शकते? शरद पवारांच्या, उद्धव यांच्या जागा इतक्या कमी आणि पक्ष पळवणारे दोन्ही सुपात, कुणाला आणि कसे पटेल हे? मोदी मॅजिक संपलेली असताना, मोदी-शाह यांच्यावर महाराष्ट्रातून पळून जाण्याची वेळ आलेली असताना, इतक्या सुमार कुवतीच्या नेत्यांनी राज्यात आजवर कधीही न झालेली भाजपची ऐतिहासिक कामगिरी एकट्याने नोंदविली आहे? ब्रह्मदेवाचा बाप आला तरी हे कोडे सुटणारे नाही. आता कदाचित उगाच RSS चे नाव पुढे करतील; पण मग झारखंडमध्ये ते संघटन का चालले नाही? आतापर्यंत भाजप, आरएसएस आणि गोदी मीडियाच्या एका तरी माई का लाल ने हे असे होईल, हे सांगितले होते का? काही चॅनेली चाटूंच्या अंगात फेफरे भरेल आता. गद्दार, महाराष्ट्रद्वेष्टे यांनी स्वतः तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी आणि अदानीला तुरुंगात जाण्यापासून वाचविण्यासाठी केलेला हा काहीतरी जबरदस्त झोलमाल आहे. काय आहे, ते नेमके सांगता यायचे नाही; पण हा महाराष्ट्राला, मराठी माणसाला न पटणारा कौल आहे. हे महाराष्ट्राचे जनमत नक्कीच नव्हे! चौकीदार चोराने तडीपाराला हाताशी धरुन काहीतरी जबरदस्त गेम केलाय. EVM कडे बोट दाखवत येऊ नये म्हणून झारखंड बलिदानाची सोय केली. तिथे उलट वातावरण सत्तेविरोधात होते. आता हे महाराष्ट्रद्वेष्टे, मोरारजी प्रवृत्तीचे राक्षक, महाराष्ट्राच्या मातीतील फितुर, गद्दारांना हाताशी धरून मुंबईचा लचका तोडणार, महाराष्ट्र गुजरातला आणि अदानी-अंबानीला गहाण टाकणार! मराठी माणसाला भिकेला लावणार! कौरवांच्या सेनेने महाराष्ट्राचा विश्वासघात केला आहे.  स्वाभिमानाची अन् मुंबई, महाराष्ट्र वाचविण्याची लढाई मराठी माणूस हरला आहे, याचे अतीव दुःख अन् वेदना आहेत. 
*- विक्रांत पाटील*


 आता थोडं आमचं सोडून इतरांचं.

लोकसभेला जे वातावरण होतं ते वरवर पहाता युती विरोधी वाटत होतं. लोकसभेचा निकाल हा मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाने झाला. पाच सहा विधानसभा मतदारसंघ मिळून एक लोकसभा होत असेल तर त्यातील एक मतदार संघ एकगठ्ठा मतदान करून निकाल बदलू शकतो. पण विधानसभेला सहा पैकी पाच ठिकाणी तो प्रभाव पडत नाही.
    विधानसभा फिरवली ती लाडक्या बहिणींनी. एक उदाहरण सांगतो, आमच्या बिल्डिंग मध्ये घरकाम करायला बाई येते तिने मतदानाच्या दिवशीच सकाळी विचारलं, भाऊ शिंदेचं चिन्ह काय तेवढं सांगा. तिला धनुष्य बाण सांगितलं. आता डोंबिवलीत शिंदे चा उमेदवार नव्हता, तर ती कमळ समोरच बटण दाबून आली. धनुष्य बाण दिसला नाही पण शिंदे कमळ सोबत आहे हे तिला माहीत होतं.
     महिना आठ दहा हजार कमवणाऱ्यांना हे १५०० खूप आहेत. ते आनंदी आहेत सरकार वर. हे लोकं कोणत्याही पक्षाचे कट्टर समर्थक वगैरे कधीच नसतात, जो फायदा करून देईल तो आपला.
   दुसरी गोष्ट वाढलेलं मतदान. मी आचारसंहिता लागू झाल्यावर मुलीची मतदार नोंदणी केली. सहा दिवसात मतदार यादीत नाव आलं आणी मतदानाच्या आदल्या दिवशी उत्तम दर्जाचे मतदार ओळखपत्र पण घरी आलं. यावेळेस मतदार याद्यांचा गोंधळ तुलनेने कमी होता. 
    आता विरोधकांबद्दल. संविधान बचाओ वगैरे मुद्दे आता चालणार नव्हते कारण त्याचा राज्याच्या राजकारणाशी संबंध नव्हता. मी वेळोवेळी सांगत होतो त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या मागची सहानुभूती कधीच संपली आहे. लाडकी बहीण योजने ला आधी विरोध करून नंतर ३००० करू म्हटलं ते लोकांना पटण्यासारखं नव्हतं. 
    महागाई सारखे इतर मुद्दे होते, पण विरोधक गुजरात गुजरात आणी अदानी अदानी करत बसले. ज्या लोकांपर्यंत लाडकी बहीण आणी इतर योजना पोचत होत्या त्यांना अदानीशी काहीही देणंघेणं नव्हतं. 
केंद्रात ज्या पक्षाची सत्ता असते तोच राज्यात असला तर राज्याला निधी मिळवण्यासाठी तितकीशी अडचण येत नाही. 
आता भाजपला एवढी प्रचंड मेजॉरिटी मिळालेय की आता चार वर्ष तरी सुडाच राजकारण बंद राहून विकासकामांवर जास्त फोकस होईल ही अपेक्षा.

बस्स एवढंच.

 दुसरं म्हणजे त्यात एक मुद्दा add करा, शहरा मध्ये वाढलेले परप्रांतिय मत आता निर्णायक ठरू लागलीत  2014 आधीं हे काँग्रेस चे पारंपरिक मतदार होते आता भाजप चे झालेत जिथ कमळ नाही तिथ हे धनुष्य बाण ला च मत देतात त्यांना लोकशाही संविधान महाराष्ट्राचे इतर प्रश्नासाठी देणं घेणं नाही, माझे कित्तेक गुजराती परिचयाचे लोक आहेत कमळ नसेल तर धनुष्य बाणाला मतदान करु हेच डोक्यात, खोलात जाऊन विचार केला तर भाषिक आक्रमणं होत त्यावेळी तिथलं राजकारण समाजकारण, संस्कृति अस्मिताला मजबूत घोडे लावले जातात,
जिंकून आल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडे ही कॅलक्यूलेशन्स करायची सुरुवात होते. 24 तास 365 दिवस ही गणितं भाजपच्या तंबूत शिजत असतात.

सत्ता आहे तर सर्व आहे म्हणून सत्ता मिळवण्यासाठी सर्वकाही करू हे धोरण घेऊन ते राजकारणात उतरतात. 

महाराष्ट्र धर्म समाजसेवा अस्मिता वगैरे मुद्दे घेऊन आतातरी काही उपयोग नाही. जनतेला महागाईने चेपलं आहे. पैसे कमवण्यासाठी सामान्य जनता मिळेल तितका वेळ काम करते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र लुटला जात असतानाही त्याबद्दल दोन शब्द बोलायला वेळ नाही. तर अशी जनता महाराष्ट्र धर्म अस्मिता वगैरे मुद्द्यांसाठी कशाला मतदान करतील.

आधल्या रात्री जो पैसे वाटेल टीव्ही मीडियावर जो भाजपचा स्ट्राईक रेट भंपक विकासाच्या खोट्या बातम्या पाहून सामान्य मतदार मतं टाकतोय..पण अशी मतं फेकून तो स्वतःच साठी खड्डा खणतोय आणी पुन्हा खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी पुन्हा भाजपला मतदान करतोय. हे चक्र चालू झालंय त्यांच्या आयुष्यात.


आजचा विजय कोणत्याही पक्षाचा नाही, व्यक्तिचा नाही, जनतेचाही नाही आणि धर्माचा तर नाहीच नाही...या सगळ्यांचाच दणदणीत पराभव करुन निवडणुकीत वाटलेल्या काळ्या पैशाने विजय मिळवलाय... आता, यापुढे 'काळा-पैसा' हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री",* ही एक समाजमाध्यमातील मार्मिक प्रतिक्रिया वाचल्यानंतर....
_*"पैशाच्या महा(युती)पुरे झाडे जाती, तेथे ५१ लव्हाळे वाचती...!!!"*_ असाच, या महाराष्ट्र विधानसभा-निवडणूक निकालाचा 'सातबारा' मांडावा लागेल.

...यापेक्षा, महाराष्ट्र-विधानसभा निवडणूक-निकालाचं वेगळं वर्णन करायचंच झालं तर.... 
*"नवसे पुत्र होती। तरी का करावा लागे पती।।"* या तालावर, *"ईव्हीएम कारणे विजयी होती, तरी का प्रचार करावा लागे निवडणुकीप्रती",* असं करावं लागेल, बस्स्!
*...पूर्वी 'मटका' लावला जायचा, आता EVM लावला जातो,* एवढाच फरक.
.....लक्षात ठेवा, मतपेटीतून परिवर्तन होईलसं दिसेनासं झालं तर, 
अखेरीस जनता स्वतःच्या हाती सूत्रं घेते आणि अराजकसदृश पार्श्वभूमी तयार होऊ लागते!
...सत्ताधाऱ्यांच्या *'स्टार-प्रचारकां'च्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, प्रचारादरम्यान यांना लोकं गावागावातून हाकलून देतात...तरी,* 
👉🏻महागाई-बेरोजगारी-अर्धरोजगारीचा आगडोंब उसळला असतानाही, निव्वळ 'दिड हजारी' भिकेपोटी, महाराष्ट्रीय जनता यांची एवढी भरभरुन मतांनी 'ओटी' भरेल, हे संभवत नाही...इतरे भाषिकांना (बहुशः गुजराती-भाषिकांना) श्रीमंत करणारा शिवबा-संतांचा भोळसट महाराष्ट्र, कायम गरीब जरुर होता; पण, गुजरातसारखा 'नीतिशून्य' आणि यूपी-बिहारसारखा 'अवलक्षणी-भिकारडा' कधिच नव्हता... फक्त, तो तसा यापुढे होऊ नये म्हणून, खूपच मेहनतीने नजिकच्या भविष्यात डोळ्यात तेल घालून दक्षता घ्यावी लागेल.
   🙏🏻 *श्री.संतोष साळुंखे नावडीकर सरकार*

आजूबाजूच्या बायकांचा जल्लोष पाहता लाडकी बहिण २१००रू. ला भुलली आहे.

आता हे खैरतीत वाटले जाणारे पैसे कोणाच्या खिशातील? एवढे समजण्या इतपत आपल्या मतदाराची बौद्धिक कुवत नाही.  हे होणारच होते.  भाजपा ब्रेन मॅपिंग करण्यात आणि मार्केटिंग करण्यात पटाईत आहे. त्यांचे खोटे पण ठासून पटवले जाते. बाकी काँग्रेस किंवा महाआघाडी कडे उचलून धरायचे मुद्धे  अगणित असताना ते मतात ठासवायचे कसे याचे कौशल्य नाही. यांना स्वतः चे खरे पण लोकांमध्ये रुजवता येत नाही. मार्केटिंग तर अजिबात जमत नाही. आणि मतदाराचे ब्रेन मॅपिंग हा विषय तर बहुदा माहीतच नसावा. उगाच उठ सुठ त्या EVM च्या नावाने बोंब मारून स्वतः चें हसे करून घेणे बंद करा आता. त्या मुळे यावेळी मी सोशल मीडियावर व्यक्त होणे टाळले होते.

लढवय्या कधीही निराश होत नसतो. (^m ^)(^j ^)(मनोगते)

कुठल्याही पुरोगामी, डोके टाळ्यावर असलेल्या आणि डोके धर्मांधतेने व जात्यांधतेने बरबटलेले नाही, अश्या कुणाही माणसासाठी आजचा निकालाचा दिवस म्हणजे काळा दिवसच आहे. 
लोकसभेतील निकालाने आपल्या सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या होत्या. 
त्यास हरियाणा निकालाने टाचणी लागली खरी, पण तरीही आशा कायम होती. महाराष्ट्रातील दोन स्थानिक पक्ष तोडणे जनता सहन करणार नाही. 
महाराष्ट्रतील उद्योगधंदे गुजरातला पळवले जात असतांना जनता गुजरात लॉबीला माफ करणार नाही. 
सर्वात महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना कदापी माफ करणार नाही. अशी सार्थ आशा होती. 

पण... पण...
महाराष्ट्रातील जनतेला आपला धर्म, आपली जात आणि 1500 ची लाच महत्वाची वाटत असेल तर असल्या जनतेच्या चॉईसवर अश्रूपात करण्यात काही अर्थ नाही. 

आता पुढे काय?

निराश होणे, हताश होणे साहजिक आहे. पण काही दिवसाचा पॉलिटिकल डिटॉक्स घेतल्यावर पुन्हा नव्या जोमाने उभा राहणार हे नक्की. 

RSS ची विचारधारा कितीही विषारी असली तरी त्यांच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे; ती म्हणजे पेशन्स व चिकाटी! 100 पैकी 90 वर्ष यश मिळत नव्हते, सत्ता मिळत नव्हती, तरी ते हताश झाले नाहीत. आपला वनवास तर 10-15 वर्षाचा आहे. शिवाय आपली विचारधारा पुढे नेणारी आहे. त्यावर विश्वास ठेऊन निराशा झटकून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा नवा जन्म घेऊ नवी उभारी घेऊ. 

 रोकडा स्वधर्म हा आपुला
जरि का कठीणु जाहला
तरी हाचि अनुष्ठिला, भला देखे

स्वये खोकि स्वार्थार्थ हाती धरावी
चिरावे विरोधा इडी वा लावावी
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तुझ्या संकटी कोण धावून येई
जय जय धनवीर समर्थ

गुलाल गगनी उडे
वाजती डीजेचे चौघडे
अदानी पाउल पडते पुढे
 महाराष्ट्रात आलेल्या कंपनी गुजरात मध्ये  गेल्या तरी आम्हाला लाज नाही आणि अक्कल ही नाही पण टरबूज्याच    हीरो बर का  आणि हिंदुत्ववादी बर का 
आणि ह्याच देवा भाऊंची बायको मुस्लिम मुलासोबत अश्लील कपडे घालून रील बनवते तेव्हा त्याला बटेगे तो कटेगे चा विचार नाही येत
 जनतेची निवड नाहीय ही 90% जनता त्रस्त झालीय फक्त 10% च्या जोरावर काहीतरी कट कारस्थान करून मिळवलेला विजय आहे
 काय वेळ आली आहे महाराष्ट्रात किती मूर्खपणा  चालू आहे अरे थोडी तरी लाज बाळगा रे जर मोदींना तेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री असण्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता तर उद्धव ठाकरे  काय एव्हढे मूर्ख आहे का बीजेपी सोबत युती तोडायला 
त्यांच्या कडून सत्ता काढून घेतली आणि त्या शिंदे ला गद्दारी करायला लावली ठाकरे सोबत  आणि हे कश्यासाठी झाले हा विचार करायला आमची मराठी जनता सक्षम नाही
 मोदी ला बरोबर माहिती होत मुंबईत मराठी माणसासाठी शिवसेना खंबीर आहे आणि आपल्या गुजराती लोकांना धाक फक्त शिवसेनेचाच होता म्हणुन मुंबईतून ठाकरे हे नाव त्यांना संपुष्टात आणण्यासाठी मोदी शाह आणि त्यांच्या सोबत मिळून फडणवीस, शिंदें नी योजना फत्ते केली त्यासाठी सर्व स्तरातील जनते चे मनापासुन अभिनंदन 
 आता सर्व एक झाले सेफ झाले...
सरकार आता कृषि माल आयात करणार नाहीं,सर्व निर्यात बंदी उठवणार,लाडक्या बहणी आता 1500 ऐवजी 2100 घेतील...आता शेतकऱ्याचे सुगीचे दिवस येतील..आता कुठल्याही गोष्टीसाठी विरोधी पक्ष विरोध करणार नाही..

जर यांनी इतका विकास केलेला होता तर केंद्र सरकार आज दोन कुबड्या घेऊन उभे नसते.
भारतावर अगदी 13 व्या शतकापासून किंवा त्याहूनही आधीपासून मुस्लीम शासक राज्य करुन गेले तरी हिंदू धर्म तग धरून राहिला. नंतर इंग्रज जवळपास 250 वर्षे राज्य करुन गेले तरी हिंदू धर्म टिकला. नंतर भारत स्वतंत्र झाला, लोकशाही आली आणि स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे होऊन गेली. आणि मग स्वातंत्र्यामध्ये मागच्या 10 वर्षांमध्ये हिंदू धर्म अचानक संकटात आला. व्वा काय लाॅजिक आहे.
शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाचे याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल दिला. त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात अपील दाखल करून आव्हान देण्यात आले व ती केस पेंडींग आहे.

सतत तारखा देऊन संविधानिक दृष्टीकोनातून महत्वाची असलेली ही केस पेंडिंग ठेवल्याने न्यायव्यस्थेची विश्वासपात्रता पणाला लागलेली आहेच. 

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री असण्याची सवय लागलेली असेल तर ती आता सोडावी लागेल. अमाप पैसे वाटून काहीही घडवून आणता येते अशी सवय जर काही नेत्यांना लागली असेल तर ती सुद्धा त्यांना सोडावी लागेल. भाजपला जे राक्षसी बहुमत मिळाले आहे त्यामुळे अनेक बदल होणार ज्यात भाजपचा मुख्यमंत्री असणार हे नक्की आहे. 

सुप्रीम कोर्टातील केस आता कधीही लागून एकनाथ शिदे यांच्या विरोधात निर्णय लागून शिवसेना एकनाथ शिंदेंची हा निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा ठरविला जाऊ शकतो. 'शिवसेना' एकनाथ शिंदे यांची नाही अश्या निर्णयामुळे एकनाथराव पक्षविहीन होतील आणि असा निर्णय येणे आता भाजपसाठी सोयीस्कर आहे. मग नवीन पक्ष काढणे किंवा निमूटपणाने भाजप मध्ये जाणे हाच मार्ग एकनाथ शिंदे यांच्याकडे शिल्लक ठेवण्यात येईल. भाजपला स्पष्ट बहुमत असले तरीही सतत कुणाला मुख्यमंत्री वाटत राहणे या महत्वाकांक्षेचा बंदोबस्त तर त्यांना करावा लागेलच कारण उभा पक्ष फोडून बेकायदेशीरताच कायदेशीर करण्याची लत लागलेली माणसे कुणावरही उलथू शकतात.

(शिवसेना एकनाथ शिंदेची नाही या निर्णयाचा आता झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांवर काहीही परिणाम होणार नाही)
खरे आहे हे होऊ शकते. कारण छोटे छोटे पक्ष संपवले तरच हे सहज होईल. बीजेपी आल्या नंतर संपलेले पक्ष 
1) जानकर 
2) राजू शेट्टी 
3) राणे ( होता वाटते )
4) खोत 
5) वसई विकास आघाडी 
6) काही प्रमाणात शेकाप 
अजून बरीच नावे असू शकतात 

हे असेच चालले तरच बीजेपी एकटेच सतेत बसू शकतात
न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत आम्ही भाजपात सामील व्हायचा निर्णय घेतला आहे ; या एका वाक्यात एकनाथ शिंदे विषय संपवतील ! मग आपण सगळे पुन्हा पोस्ट करू की एकनाथ शिंदेंचा भाजपाने कसा गेम केला वगैरे. मूळात एकनाथ शिंदे या सगळ्या खेळात समजून उमजून सामील आहेत, हे आपण कधी स्वीकारणार आहोत, हा प्रश्न आहे.
 सुप्रीम कोर्ट वर जनतेचा विश्वास राहिला नाही. कदाचित आता लगेच तारीख येईल आणि निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य आहे असे या निकालामुळे सांगतील. निवडणूक आयोगाला त्यांनी दिलेला निर्णय योग्य होता हे सिद्ध करण्यासाठी आयोगाने शिंदे आणि अजित पवार यांचे उमेदवार जिंकून आणले आहेत. असे वाटत आहे
 Total 21 party
Bjp supports more than 19 party

1 Bjp
2 Congress 
3 Rashtrawadi Congress 1 sharad pawar
4 Rashtrawadi Congress 2 ajit pawar 
5 Shivsena 1 udhdhav thakare
6  Shivsena 2 shinde 
7 Bahujan samaj party mayawati 
8 Rpi prakash ambedkar 
9 Aimi owesi 
10 manase raj thakare 
11 election commission 
12  enforcement directorate 
13 cbi 
14 local police 
15 state government machineries 
16 industrial lobby ka tempo ka money 
17 godi media 
18 paid social media 
19 bawa sadhu lobby 
20 ladli bahen yojana ka money 
21 evm ka jadu
Bjp ka ye planing 
Always win
22 jarange patil
23 cow rashtramata

Krushik Rao Tyahipeksha bhayanak ahet:
1. Divsendivas kami honari Marathi mansachi takkevari. Poorvi laath maarli, ki bhaiyye va lungi nighayche Maharashtrat, tey madhyantari thoda fix kela gela hota. Ata Gujarati nightahet pan tyana bilkul aadkathi nahi!? Marathi manoos namshesh hotoy hyakadey poorna durlaksh zhalay.
2. Marathi mansachi samasyela bhidaychi udasinta/ bhitrepana, palputa svabhav, competition face karayla udasinta, ati bhidastpana, complete lack of foresight ani paay khechaychi vrutti.

https://indianexpress.com/article/long-reads/sugar-mills-maharashtra-9672320/

Hya kshetravar khara dola ahey, mhanjey Co - Operative athva Sakahakar, jo Maharashtracha kanaa ahey - sugar farming, sugar mills, transport, horticulture, farming, co - operative pat sanstha/ banks, export ityadi. Ekdaka Adani Balachya nardyat kombla, ki zhala.....

अग्रलेख.....स्थैर्याला कौल
……………..
महाराष्ट्रातील जनतेने सर्व मतदानपूर्व आणि मतदानोत्तर चाचण्यांना तोंडघशी पाडले असून, महायुतीला सत्तेत आणले आहे. दोनशेहून अधिक जागा महायुतीच्या पारड्यात टाकून महाविकास आघाडीला आत्मपरीक्षणाच सल्ला दिला आहे. शरद पवार यांच्यासारख्या योद्ध्याला विधानसभेच्या निवडणुकीतील लढाईत आतापर्यंतच्या सर्वांत वाईट पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसला सत्ता गेल्यानंतरही शहाणपण येत नाही, हे या निवडणुकीच्या निकालाने पुन्हा दाखवून दिले आहे. गटबाजी, पाडापाडी, एखाद्या विजयाने येणारा उन्मतपणा, मित्रपक्षांवर कुरघोडी करण्याचे राजकारण हे कायम यश मिळवून देत नसते, याचा धडा आता तरी काँग्रेसने घ्यायला हवा. एखाद्या निवडणुकीत एक नॅरेटिव्ह चालले, म्हणजे नंतरच्या निवडणुकीतही तेच चालत नसते. बहुसंख्य आमदार निवडून आणायचे; परंतु त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या नाहीत, असे केले, तर काय होते, हे आता काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या चांगलेच लक्षात आले असेल. इतरांच्या रेवडी संस्कृतीला विरोध करायचा आणि दुसरीकडे त्याच रेवडी संस्कृतीचा पुरस्कार करायचा, हे या निवडणुकीत सर्वंच पक्षांच्या बाबतीत झाले. जी योजना मध्य प्रदेशात ‘गेम चेंजर’ ठरली, तीच योजना महाराष्ट्रात ‘गेम चेंजर’ ठरण्याची शक्यता असताना तिला पर्याय काय द्यायचा, हे अखेरपर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लक्षातच आले नाही. अगोदर राज्याच्या आर्थिक शिस्तीचे कारण सांगून विरोध करायचा आणि विरोध अंगलट आला, की त्यापेक्षा अधिक रकमेची योजना जाहीर करायची, ही धरसोड वृत्ती झाली. दीड हजार रुपयांनी काय होणार, असा सवाल करून गरीब कुटुंबासाठी दीड हजार रुपये किती महत्त्वाचे असतात, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लक्षात आले नाही. उलट लोकसभेच्या निवडणुकीत आलेल्या पराभवातून जागे होत महायुतीने अतिशय काटेकोर नियोजन केले. मतभेद त्यांच्यातही होते; परंतु त्याचा परिणाम कुठे विजयावर होणार नाही, याची दक्षता महायुतीने घेतली असताना महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाने अन्य पक्षीयांचा लोंढा सुरू झाला. त्याला सामावून घेताना आपलेच कार्यकर्ते नाराज होतात, याचे भान महाविकास आघाडीच्या नेत्यांना राहिले नाही. पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर चालतात, नेत्यांच्या नव्हे. नेते सोईसाठी इकडून तिकडे उड्या मारत असतात. त्यांच्यापेक्षा कार्यकर्त्यांना जपावे लागते. ते न केल्यास कार्यकर्ते लढायला तयार होत नाहीत. मैदानात कार्यकर्तेच नसतील, तर लढाई कशी जिंकायची, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लक्षात आले नाही. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.  
माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार, या योजनेसाठी एकूण १.१२ कोटी अर्ज आले होते. पोर्टलवर स्वीकारलेल्या अर्जांची एकूण संख्या १.०६ कोटी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट २.३४ कोटी पात्र महिलांना आर्थिक लाभ मिळवून देणे असे होते. रक्षाबंधनाच्या दिवशी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा सरकारने महाराष्ट्राच्या पुरवणी अर्थसंकल्पात समावेश केला. या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीतून वार्षिक ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली. या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात साडेसात हजार रुपये जमा केले. त्याअगोदर महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत दिली. ज्येष्ठांना एसटी प्रवास मोफत केला. ज्येष्ठांसाठी तीर्थाटनाची योजना आखली. एसटीच्या परताव्याची सोय महायुती सरकारने केली. साठ-पासष्ट टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना अशा लाभाच्या योजनांचा फायदा मिळत असेल आणि दुसरे सरकार येण्याने या योजना बंद होत असतील, तर त्यासाठी हेच सरकार पुन्हा निवडून द्यावे लागेल, ही मानसिकता मतदारांत रुजवण्यात महायुती मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेली दिसते. आक्रमक आणि सकारात्मक जाहिरात कँपेनिंगमधून महायुतीने मतदारांच्या मनावर जे ठसवले, ते प्रत्यक्षात आले असे म्हणता येते. ही योजना निवडणुकीत सरकारसाठी ‘गेम चेंजर’ ठरेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक प्रचारात सांगितले. महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच वेळी, महाविकास आघाडीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात 'महाराष्ट्रनामा'मध्ये प्रामुख्याने पाच हमींवर लक्ष केंद्रित केले होते. या जाहीरनाम्यात महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात पैसे ज्याने हातात ठेवले, त्याच्यावर महिलांनी अधिक विश्वास ठेवल्याचे दिसते. राज्यात एकूण ६६.०५ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील या निवडणुकीत ९.७० कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र होते. त्यापैकी पाच कोटी पुरुष आणि ४.६९ कोटी महिला आणि ६,१०१ तृतीयपंथी मतदार होते. २०१९ मध्ये महाराष्ट्रात एकूण ६१.४४ टक्के मतदान झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा राज्यात ४.६१ टक्के अधिक मतदान झाले. महाराष्ट्रातील या विधानसभा निवडणुकीत एकूण मतदानात सुमारे ४.६ टक्के वाढ झाली असली, तरी या वाढीमध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. २०१९ च्या निवडणुकीत महिला मतदारांची मतदानाची टक्केवारी ५९.२६ टक्क्यांवरून यंदा ६५.२१ टक्के झाली आहे. म्हणजेच ५.९५ टक्के गुणांची वाढ झाली आहे. मुंबई, त्याची उपनगरे आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्येही महिला मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यात ११ टक्के गुणांची वाढ झाली, त्यानंतर आदिवासी जिल्हा पालघरमध्ये नऊ टक्के आणि मुंबई महानगर प्रदेशात किमान सात टक्के गुणांची वाढ झाली.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला महाराष्ट्र हिंदुत्वाचा बालेकिल्ला बनला आहे. खरे तर १९६० मध्ये नवीन राज्य म्हणून स्थापन झालेल्या महाराष्ट्रात १९६२ मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका झाल्या. तेव्हापासून १९९० पर्यंत येथे केवळ काँग्रेसचे नाणे चलनात होते. १९९२ मध्ये बाबरी विध्वंसानंतर मुंबईत झालेल्या जातीय दंगली आणि बॉम्बस्फोटांनी राज्यात प्रथमच हिंदुत्वाचे राजकारण मजबूत केले. यामुळेच १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच महाराष्ट्रात हिंदुत्वाला चालना देणारे शिवसेना आणि भाजपचे युतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर २०१४ मध्ये मोदी लाटेत या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा सरकार स्थापन केले; मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून खडाजंगी झाली. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर आले आणि स्वतःला महाराष्ट्रातील हिंदुत्वाचा खरा चेहरा म्हणवून घेऊ लागले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा उद्धव ठाकरे भाजप सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सामील झाले, तेव्हा त्यांच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्या वेळी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी एका निवेदनात आपण हिंदुत्वाचे मुख्याध्यापक असल्याचे म्हटले होते. वचने पाळणे हाही माझ्या हिंदुत्वाचा एक भाग आहे. कालही मी माझे हिंदुत्व पाळत होतो. मी आजही करतो आणि भविष्यातही करत राहीन. मी आजही हिंदुत्वाच्या विचारसरणीसोबत आहे, जी माझ्यापासून कधीही वेगळी होऊ शकत नाही, असे ते सांगत राहिले, तरी हिंदुत्वावर भाजपने ठाकरे यांची कोंडी केली होती. २०२२ मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली, तेव्हा एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून विचलित झाल्याचा आरोप केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीची (शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस) कामगिरी चांगली होती. त्यामुळे भाजपच्या युतीच्या दाव्यांचा धुरळा उडाला होता; मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’च्या नाऱ्याने महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारणाला नवी धार दिली. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसून येतो. निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची ‘बार्गेनिंग पॉवर’ कमी झाली आहे. ‘एनडीए’ आघाडीत ज्या प्रकारे हे पक्ष आधी अनेक गोष्टींवर सौदेबाजी करीत होते, ती आता करता येणार नाही. भाजप ‘एनडीए’मध्ये पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाला असून, आता मुख्यमंत्रिपदासाठीही भाजप आग्रही राहील. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्याने शिंदे यापुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, की नाही, याबाबत साशंकता आहे. भाजप आता या पदावर आपल्याच एका नेत्याची नियुक्ती करणार असून शिंदे, पवार यांसारखे त्यांचे मित्रपक्षही याला विरोध करू शकणार नाहीत, हेही स्पष्ट होणार आहे. मंत्रिपदाच्या वाटपावरही आता भाजपचा वरचष्मा राहणार असून मलईदार आणि महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे घेईल. आता मंत्रिपद कोणाला द्यायचे यासाठी शिंदे आणि पवार यांसारखे मित्रपक्ष भाजपवर पूर्वीसारखा दबाव आणू शकणार नाहीत.

साभार जेष्ठ पत्रकार भागा वारखडे
शेवटी विकलंच लोकांनी स्वतःला.. आता सोयाबीनला दर नाही, कापसाला दर नाही महाराष्ट्रातून उद्योगधंदे गुजरातला पळवले, महाराष्ट्रीयन तरुणांना उद्योगधंदे नाहीत आम्हाला मुंबईत घरं मिळत नाहीत, गुजराती लोक मराठी मुलांना नोकऱ्या देत नाहीत असं म्हणायचा ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला अजिबात अधिकार नाही...
 लाडक्या बहिणींना पैसे देत रहा आणि हवं ते करा. सत्ता मिळणारच हे आता सूत्र होणार आहे. लाडक्या बहिणी आता ३००० ची अपेक्षा ठेवून आहेत  त्याशिवाय इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरीत ५००० ते ७००० रेट होता एका कुटुंबाचा आणि जर तुम्ही जास्त असला कुटुंबात तर तुम्ही negotiate पण करू शकत होता. बऱ्याच जणांनी १०००० पर्यंत पदरात पाडून घेतलेत त्याशिवाय क्रिकेट मंडळ गणपती मंडळ गावातील मंदिर यांना देणग्या वेगळ्या....असो एकंदरीत पैशाचा खेळ आहे. आज पैसे ज्याच्याकडे जास्त तोच बादशाह
 १) शरद पवार आणि महाराष्ट्रतली काँग्रेस यांचं राजकारण २०१४ सालीच संपू लागलं होतं. त्याला उद्धव ठाकरेंनी संजीवनी दिली तेंव्हा ते ठाकरेंना घेऊन संपलं. 
२) ज्या ज्या मोठ्या राज्यात काँग्रेस सलग दोनदा निवडणुका हरते तिकडे परत कधीही राज्यकर्ती होत नाही. अपवाद २०१८ मध्यप्रदेश पण तिकडेही काही काळात सरकार पडलं. 
३) मोदींनी काल काँग्रेसला परजीवी म्हटलं. परजीवी जगतात तरी. काँग्रेस जगतही नाही आणि जगूही देत नाही. 
४) काँग्रेसची बाजू घेऊन भांडणाऱ्या पत्रकारांमध्ये जो मार्ग कुमार केतकरांनी चालू केला त्यात शेवटचं स्टेशन संजय राऊत आहेत. केतकर काँग्रेसचं चुकलं हे मानत नाहीत, तर राऊत बाकी सर्व काही चूक मानतात. काँग्रेस बुडत असताना याही मंडळींची क्रेडिबिलिटी घेऊन बुडत आहे. 
६) निसटती महायुती येईल असं भाकीत मी केलं होतं. अंडर करंट आम्हा अनेकांना जाणवला पण त्या भूकंपाने एवढी सुनामी येईल हे जाणवलं नव्हतं. 
७) मराठी मतदारांबद्दल माझा असलेला दृष्टीकोण आता बदलायला हवा. मराठी मतदार अत्यंत गोंधळलेला असून त्याला सरकारही धड निवडता येत नाही अशी माझी समजूत होती. यंदा विरोधी पक्षाला जागा न देत फक्त तीन पक्ष जिवंत ठेवले गेले आहेत. इतर सर्व राज्यांत द्विपक्षीय व्यवस्था सुरु झाली आहे. त्यात काँग्रेस वि भाजप, भाजप वि इतर आणि काँग्रेस वि इतर अशी शर्यत असते. आता महाराष्ट्रात पुरोगामी वि. हिंदुत्ववादी अशी शर्यत सुरु आहे. 
८) वय आणि वावर बघता राज्यातली नॉन भाजप असणारी विरोधी पक्षाची जागा अजितदादांनी व्यापावी ही माझी इच्छा आहे. आमचं पुरोगाम्यांशी जुळत नसलं तरी अजित पवारांच्या राजकारणाला काही एक दर्जा आहे. 
सौरभ गणपत्ये

*आजच्या या निकालाचा अर्थ असा आहे की, विद्यमान सरकारने महाराष्ट्रातील सर्व प्रश्न सोडवले आहेत, राज्यात महागाई अजिबात नाही, बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, शिक्षणविषयक धोरण या सरकारचे अतिशय चांगले आहे, आरोग्ययंत्रणा या राज्याची अतिशय सुसज्ज आहे, या राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या शेतमालाला भाव मिळत आहे, व्यापार उद्योग धंद्यात या राज्याची भरभराट होत आहे, महिला तर फारच सुरक्षित आहेत आणि भ्रष्टाचार नाहीच्या बरोबरीत आहे आणि प्रशासकीय सुव्यवस्था पण उच्च दर्जाची आहे, आरक्षणाचे सर्व प्रश्न या सरकारने सोडवले आहेत. मागासवर्गातील शासकीय भरत्यांचा अनुशेष पूर्ण भरलेला आहे, सर्व All is Well आहे, अश्या सरकारला पुनश्च निवडून दिल्याबद्दल सर्व जनता कौतुकास पात्र आहे.*


काल एकाच्या पोस्टवर गुजराती हिंदू आहेत म्हणून ते मुस्लिम लोकांपेक्षा केव्हाही बरे म्हणणारी कमेंट वाचली आणि धन्य झाले. इतका मंदपणा तो ही गुजराती लोकांकडून दिवसेंदिवस वाईट अनुभव घेणाऱ्या मराठी माणसांनी दाखवावा, हे फारच थोर आहे.
असली थुरकट विचारसरणी असणारे एक प्रयोग करतील तर त्या परमेश्वराने दिलेल्या मेंदू नावाच्या अवयवाचा जरा वापर होईल.गुजरातीबहुल आणि मुस्लिमबहुल एरियात जाऊन आम्ही 'मराठी' आणि 'मांसाहारी' आहोत म्हणत घर विकत किंवा भाड्याने घेण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला कुठून वाईट अनुभव येतो तो प्रामाणिकपणे सांगावं.. सांगाल?

परराज्यातून न आलेल्या, इथेच पिढ्यानं पिढ्या राहणाऱ्या मुस्लिम माणसाचं अस्तित्व जसं भेंडी बाजार, मुंब्रा सारख्या एरिया पुरतं मर्यादित राहिलंय,उद्या अशीच अवस्था मराठी माणसाची होणार आहे, इथला भूमिपुत्र दोन चार मराठी बहुल वस्तीचा अभिमान बाळगत उपरा बनून राहणार आहे, यात अजिबात शंका नाही.
जरा डोळे उघडे ठेवून बघाल तर 
कोर्टात हिंदू मुस्लिम भांडणाऐवजी,इस्टेटीच्या वादावरून सख्ख्या भावंडांच्याच केसेस बघायला मिळतील आणि ज्या शेठचं ऐकून कारणं नसताना विशिष्ट जातीचा विरोध करताय त्याच जातीची मतं मिळावीत म्हणून तुमच्या लाडक्यांनी 33 कोटी देवांसोबत, मशीदीतल्या देवाला ही चादर चढवून आशीर्वाद मागितलाय ते ही जमल्यास बघा, इतकं बघूनही डोळे उघडत नसतील तर चालू देत तुमचा भंपकपणा.
[23/11, 8:53 pm] Swapnil Jirage: आकडेवारी पहा. या राज्यातलं शेंबडं पोर पण सांगेल की फार मोठी गडबड आहे. चार महिन्यात जनमत एवढं बदललं यावर कोण विश्वास ठेवणार? 

निलेश राणे, संतोष बांगर, संजय राठोड, अब्दुल सत्तार निवडून येतात आणि पृथ्वीराज चव्हाण, नरसय्या आडम मास्तर, कोरोनात प्रचंड काम केलेले राजेश टोपे, यशोमती ठाकूर, सुनील देशमुख पडतात इतका बदलला महाराष्ट्र? 

ही आकडेवारी प्रचंड संशयास्पद आहे. महाराष्ट्र एवढा ठार वेडा होऊ शकत नाही.

आणि हे निकाल जर खरे असतील तर ते जास्त चिंताजनक आहे. 

प्रचंड पैसे देऊन मतं विकत घेणे, गद्दारी करणे, पक्ष फोडणे, महाप्रचंड भ्रष्टाचार याला महाराष्ट्रानं राजमान्यता दिली असा त्याचा अर्थ आहे.
[24/11, 12:16 am] Swapnil Jirage: दर निवडणूकीपूर्वी एखादा धार्मिक मुद्दा, कामचलावू योजना, एखादा फॅक्टर चर्चेला आणून ईव्हीएम घोटाळ्यावरील जनतेचं लक्ष हटवण्यात भाजप यशस्वी झालाय. भाजप विरोधक आपापसातच विरोधक कसे चुकले हे ठसवत राहतात. जी राज्ये भांडवदारांना ओरबडण्यासाठी हवी आहेत तेथे विरोधकांची शक्ती कमालीची कशी घटते ? व ठराविक प्रभावी विरोधक पडतात.. हा ही एक संशोधनाचा विषय आहे. आणि गंमत म्हणजे भाजपला ॲंटिइन्कबन्सीचा फटका बसत नाही, भाजप विरोधकांना मात्र बसत राहतो.
[24/11, 8:50 am] Swapnil Jirage: Shridhar S Kulkarni *थोडा विचार करा!*

*मोदींची 2014 साली लाट होती तरी त्यांना हे यश मिळवता आले नाही आणि आता तर अशी कोणतीही लाट ग्राऊंडवर अस्तित्वात नसताना, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, महिला अत्याचार, शिवाजी महाराजांचा अपमान, महिला असुरक्षितता, मराठा समाजाचा तीव्र विरोध आणि यासारखे असे असंख्य मुद्दे असताना 225+ जागा महायुती कशी जिंकू शकते...??*

*मुंबईत सभेला माणसे नाहीत म्हणून सभा रद्द करून पळून जाणारे मोदीजी आणि त्यांची भाजप जिंकूच कशी शकते...??*

*#अनाकलनीय*
*#EVM घोटाळा*
[24/11, 10:29 am] Swapnil Jirage: *😡*
*🚩"आजचा विजय कोणत्याही पक्षाचा नाही, व्यक्तिचा नाही, जनतेचाही नाही आणि धर्माचा तर नाहीच नाही...या सगळ्यांचाच दणदणीत पराभव करुन निवडणुकीत वाटलेल्या काळ्या पैशाने विजय मिळवलाय... आता, यापुढे 'काळा-पैसा' हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री",* ही एक समाजमाध्यमातील मार्मिक प्रतिक्रिया वाचल्यानंतर....
_*"पैशाच्या महा(युती)पुरे झाडे जाती, तेथे ५१ लव्हाळे वाचती...!!!"*_ असाच, या महाराष्ट्र विधानसभा-निवडणूक निकालाचा 'सातबारा' मांडावा लागेल.

...यापेक्षा, महाराष्ट्र-विधानसभा निवडणूक-निकालाचं वेगळं वर्णन करायचंच झालं तर.... 
*"नवसे पुत्र होती। तरी का करावा लागे पती।।"* या तालावर, *"ईव्हीएम कारणे विजयी होती, तरी का प्रचार करावा लागे निवडणुकीप्रती",* असं करावं लागेल, बस्स्!
*...पूर्वी 'मटका' लावला जायचा, आता EVM लावला जातो,* एवढाच फरक.
.....लक्षात ठेवा, मतपेटीतून परिवर्तन होईलसं दिसेनासं झालं तर, 
अखेरीस जनता स्वतःच्या हाती सूत्रं घेते आणि अराजकसदृश पार्श्वभूमी तयार होऊ लागते!
...सत्ताधाऱ्यांच्या *'स्टार-प्रचारकां'च्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, प्रचारादरम्यान यांना लोकं गावागावातून हाकलून देतात...तरी,* 
👉🏻महागाई-बेरोजगारी-अर्धरोजगारीचा आगडोंब उसळला असतानाही, निव्वळ 'दिड हजारी' भिकेपोटी, महाराष्ट्रीय जनता यांची एवढी भरभरुन मतांनी 'ओटी' भरेल, हे संभवत नाही...इतरे भाषिकांना (बहुशः गुजराती-भाषिकांना) श्रीमंत करणारा शिवबा-संतांचा भोळसट महाराष्ट्र, कायम गरीब जरुर होता; पण, गुजरातसारखा 'नीतिशून्य' आणि यूपी-बिहारसारखा 'अवलक्षणी-भिकारडा' कधिच नव्हता... फक्त, तो तसा यापुढे होऊ नये म्हणून, खूपच मेहनतीने नजिकच्या भविष्यात डोळ्यात तेल घालून दक्षता घ्यावी लागेल.
   🙏🏻 *श्री.संतोष साळुंखे नावडीकर सरकार*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
[24/11, 11:43 am] Swapnil Jirage: १) शरद पवार आणि महाराष्ट्रतली काँग्रेस यांचं राजकारण २०१४ सालीच संपू लागलं होतं. त्याला उद्धव ठाकरेंनी संजीवनी दिली तेंव्हा ते ठाकरेंना घेऊन संपलं. 

२) ज्या ज्या मोठ्या राज्यात काँग्रेस सलग दोनदा निवडणुका हरते तिकडे परत कधीही राज्यकर्ती होत नाही. अपवाद २०१८ मध्यप्रदेश पण तिकडेही काही काळात सरकार पडलं. 

३) मोदींनी काल काँग्रेसला परजीवी म्हटलं. परजीवी जगतात तरी. काँग्रेस जगतही नाही आणि जगूही देत नाही. 

४) काँग्रेसची बाजू घेऊन भांडणाऱ्या पत्रकारांमध्ये जो मार्ग कुमार केतकरांनी चालू केला त्यात शेवटचं स्टेशन संजय राऊत आहेत. केतकर काँग्रेसचं चुकलं हे मानत नाहीत, तर राऊत बाकी सर्व काही चूक मानतात. काँग्रेस बुडत असताना याही मंडळींची क्रेडिबिलिटी घेऊन बुडत आहे. 

६) निसटती महायुती येईल असं भाकीत मी केलं होतं. अंडर करंट आम्हा अनेकांना जाणवला पण त्या भूकंपाने एवढी सुनामी येईल हे जाणवलं नव्हतं. 

७) मराठी मतदारांबद्दल माझा असलेला दृष्टीकोण आता बदलायला हवा. मराठी मतदार अत्यंत गोंधळलेला असून त्याला सरकारही धड निवडता येत नाही अशी माझी समजूत होती. यंदा विरोधी पक्षाला जागा न देत फक्त तीन पक्ष जिवंत ठेवले गेले आहेत. इतर सर्व राज्यांत द्विपक्षीय व्यवस्था सुरु झाली आहे. त्यात काँग्रेस वि भाजप, भाजप वि इतर आणि काँग्रेस वि इतर अशी शर्यत असते. आता महाराष्ट्रात पुरोगामी वि. हिंदुत्ववादी अशी शर्यत सुरु आहे. 

८) वय आणि वावर बघता राज्यातली नॉन भाजप असणारी विरोधी पक्षाची जागा अजितदादांनी व्यापावी ही माझी इच्छा आहे. आमचं पुरोगाम्यांशी जुळत नसलं तरी अजित पवारांच्या राजकारणाला काही एक दर्जा आहे. 

सौरभ गणपत्ये
[24/11, 4:27 pm] Swapnil Jirage: पुरोगाम्यांनीही आता शांतच राहावं. कोणासाठी भांडतो आहोत आपण? आपल्यासाठी? अजिबात नाही. श्रीमंतांना काही फरक पडत नाही. त्यांना हिंदू धर्माच्या जाळ्यात अडकवलं आहे. गरिबांना पैश्याची लालूच दाखविली आहे. ते कश्याला देशाच्या परिस्थितीचा विचार करतील? आणि मोडी अंधभक्तना तर, पेट्रोल डिझेल चे भाव वाढले, महागाई वाढली तरी चालणारे. मग आपण कोणासाठी आवाज उठवायचा? राहूया शांत. या 10 वर्षात पूर्णपणे कळून चुकलंय की या लोकांना हुकूमशाही, गुलामी हेच पसंत आहे. आता जे काही करायचं आहे ते अंधभक्तांना करू द्या...जोवर त्यांच्यावर शेकत नाही तोवर काही होऊ शकत नाही.
[25/11, 8:24 pm] Swapnil Jirage: "निवडणूक निकालांचे विश्लेषण???? - अॅड. नकुल पार्सेकर. 
  देशाचे आर्थिक सत्ताकेंद्र असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसभेच्या जागा, जास्त लोकसंख्या आणि मोठी भौगोलिक रचना असलेले राज्य असले तरीही महा- राष्ट्र हे नावाप्रमाणेच मोठे राज्य असल्यानेच भाजपाला ते येनकेन प्रकारेन आपल्या वर्चस्वाखाली ठेवणे राजकीय द्रुष्टीने महत्त्वाचे होते आणि ते त्यानी खरं तर एकहाती ठेवलं याबद्दल भाजपा परिवाराचे मनापासून अभिनंदन. निवडणूकी पूर्वी या महायुतीत  राज ठाकरेंचे रेल्वेइंजीन जोडून ही महायुती जंबो युती करावी असाही प्रयत्न झाला. माञ माशी कुठं शिंकली  हे समजल नाही. थोडक्यात महाराष्ट्र ताब्यात ठेवण्यासाठी भाजपाने या निवडणुकीत सगळे पर्याय स्विकारले आणि त्यासाठी सुक्ष्म निवडणूक व्यवस्थापन करून हे यश संपादन केल. एकट्या भाजपाला महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढं घवघवीत यश मिळालं. 
  महायुतीच्या यशाची कारणमीमांसा करायची झाल्यास यात सगळ्यात प्रभावी मुद्दा ठरला तो लाडकी बहिण योजनेचा. जी योजना मध्यप्रदेशमध्ये लाडक्या शिवराज मामांनी आणली आणि विधानसभेत व लोकसभेत काँग्रेसला भुईसपाट केलं. त्याच योजनेची काॅपी ही महायुतीने केली. या योजनेला पर्याय म्हणून काँग्रेसने सुरुवातीला याला विरोध केला आणि एक पाऊल पुढे जाऊन महायुतीवाले पंधराशे देत होते ते अर्थमंत्री अजितदादा यांनी एकवीसशे देणार म्हणून घोषणा केली यावर काँग्रेसने एक पाऊल पुढे म्हणून तब्बल तीन हजार रुपये आपल्या जाहीरनाम्यात जाहीर केले. कर्नाटक, हिमाचल प्रदेशात काँग्रेसने अशाचं रेवडी योजना  देऊन राज्य आर्थिक द्रुष्टीने कंगाल करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अर्थात सब घोडे बारा टक्के. मात्र या लाडक्या बहिणीने देवाभाऊला भरभरून ओवाळणी दिली हे अजित पवार यांनी पण मान्य केल. 
  महायुतीच्या या ऐतिहासिक विजयात सगळ्यात दुसरा महत्त्वाचा घटकं म्हणजे नोट फाॅर व्होट. कुणीही कितीही नाकारले तरी ही एक गोष्ट आताच्या निवडणूकीत अधोरेखित झालेली आहे की निवडणूकीत मतं विकत घेण्याचा हा यशस्वी फाॅर्मिला आहे आणि ज्या कुणी उमेदवारांकडे व पक्षाकडे बक्कळ पैसा आहे ते त्याचा प्रचंड वापर करतात अगदी दिवसाढवळ्या. या निवडणुकीत तर याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. त्यामुळे या पुढच्या काळात सामान्य कार्यकर्त्याला कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणे  जन्मात शक्य नाही. 
  तिसरं यशाच महत्त्वाच कारण म्हणजे काँग्रेसच्या अल्पसंख्यांकाच्या तुष्टीकरणावर बटेंगे तो काटेंगे किंवा एक है तो सेफ है| या स्लोगनचा मोठ्या प्रमाणात परिणाम होवून मोठ्या प्रमाणात मतांचे धार्मिक ध्रुवीकरण झाले जे लोकसभेत झालं नव्हत. तसेच उद्वव ठाकरे यांच हिंदुत्व कसं बेगडी आहे. काॅग्रेस व शरद पवारांच्या नादी लागून आदरणीय बाळासाहेबांच हिंदुत्व ते कसं विसरलेत हे महायुतीच्या दोन्ही नेत्यांनी विशेषतः देवेंद्रजी फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी प्रभावीपणे बिंबवल. 
   चौथं महत्त्वाचे कारण म्हणजे सत्तेवर असणारा राजकीय पक्ष हा शासकीय यंञणेचा वापर आपल्याला हवा तसा करतो. तो या निवडणुकीत सुद्धा झाला. 
  पाचवं अतिशय महत्त्वाचे कारण म्हणजे मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणारे जरांगे पाटील यांच दिशाहीन नेतृत्व आणि एकट्या फडणवीसानाचं टारगेट करणे याचा उलटा परिणाम होवून फडणवीसाना त्याची सहानुभूती मिळाली. 
    जोपर्यंत दरबारी राजकारणात काॅग्रेसचे नेते मश्गुल आहेत तोपर्यंत काॅग्रेसची अशीच वाताहत लागणार ते भविष्यातही थांबण्याची खाञी नाही. लोकसभेत मिळालेलं यश यांच्या एवढ डोक्यात गेल की नाना पटोले तर शपथविधीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. ज्याना निवडून येण्यासाठी शेवटपर्यंत श्वास रोखून धरावा लागला. जेमतेम पाचशे मतानी विजयी झाले. आता निवडून आलेल्या आमदारांची संख्या पहाता जागा वाटपाच्या वेळी मोठा भाऊ म्हणून शेखी मिरवणाऱ्या काँग्रेसच्या ठाकरेपेक्षाही कमी जागा आल्यात. लोकसभेच्या विजयाची हवा डोक्यात गेल्याने यांचे पाय जमिनीवर नव्हते. या निवडणुकीत तर जमीनीवर नाही तर खोलवर खालपर्यंत रूतलेत. 
  ठाकरेंच सर्वात जास्त नुकसान कुणी केल असेल तर ते संजय राऊत यांनी. एवढ पानिपत झाल्यावरही ते जे बरळत होते ते पाहिल्यावर बहुतेक उरलेली सुकलेली ठाकरे सेनाही संपवण्याचा विडा त्यांनी घेतलेला असावा. उध्ववजीनी अशा प्रवक्त्यानां आळा घालणे आवश्यक आहे. या घडिला तरी मातोश्री चारही बाजूंनी घेरली  असून येणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक ही उबाठा साठी शेवटची अस्तित्वाची लढाई असेल. कारण मुंबई महापालिका ही ठाकरे सेनेचा आॅक्सीजन आहे. मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीची असलेली नगण्य ताकद आणि बेभरवशाची काॅग्रेस यामुळे त्यांच्या सोबत राहून महानगरपालिकेच्या निवडणुकीचं आव्हान ठाकरे कसे पेलतील? 
   शरद पवारांना त्यांच्याच तालमीत वाढलेल्या आणि सत्तेचं अनेक पद त्यांच्याच जीवावर भोगलेल्या अजितदादांनी भाजपाच्या मदतीने कायमचा काञजचा घाट दाखवला हे या निवडणुकीच्या निकालाचे आणखीन एक वैशिष्ट्य. 
  राज ठाकरेंच्या मनसेची स्थापना होवून वीस वर्षे लोटली. सुरूवातीला मिळालेले यश नंतर टिकवता आलेलं नाही. मराठी कार्ड व नंतर हिंदु कार्ड खेळूनही अपेक्षित यश सोडाच पण स्वतःच्या चिरंजीवानाही निवडून आणता आल नाहिच पण राजू पाटीला सारखा एकमेव आमदार ते पण पराभूत झाले. धरसोड वृत्ती आणि निश्चित धोरणाचा अभाव यामुळे मनसेचं राजकारणं मतदारांच्या मनाला पटल नाही. 
  भारतरत्न घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन फक्त राजकारण करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी निदान आता तरी डोक्याला तेल घालून विचार करण्याची गरज आहे. 
   धार्मिक व सामाजिक सातत्याने बिघडवणारे ओवेसी  सारख्या नेत्यांना या महाराष्ट्रात कधीच थारा देता नये आणि तो मिळणारही नाही. राजू शेट्टी, बच्चू कडू यासारखे नेते पराभूत होणे म्हणजे महाराष्ट्राच्या कष्टकरी, शेतकरी व वंचित चळवळीला बसलेला फटका आहे. 
   एकंदरीत या निवडणुकीत बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, यशोमती ठाकुर, विश्वजित कदम असे त्या त्या भागात वर्षानुवर्षे जनतेशी नाळ जुळलेलेले नेते पराभूत होतात यावरून या निवडणुकीचे विश्लेषण करणारे राजकीय विश्लेषक कोमात गेले. महायुतीचे नेते परवा पर्यंत सांगत होते की एकशे पच्चाहंतच्या आसपास जागा जिंकू.त्यांच्यासाठीही हा अनपेक्षित निकाल होता. 
  निवडणुकीतील प्रचार व खोटी आश्वासने हा  निवडणूक प्रचारतंञाचा भाग असतो.. पण महाराष्ट्रात या घडीला शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, महिला सुरक्षा, सामाजिक सौहार्द, शेतकऱ्यांचे प्रश्न हे आजही आहेत. निवडणूका संपल्या. महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला भरभरून दिलय तसचं भरभरून जनतेला द्या. निवडणूकांच राजकारण, आरोप- प्रत्यारोप, सुडभावना याला तिलांजली देवून खऱ्या अर्थाने विकासाचं राजकारण करा. त्यासाठी शुभेच्छा!
[26/11, 6:32 pm] Swapnil Jirage: Vishal Jadhav हे लोक बदलापूर प्रकरण, महाराजांचा पुतळा कोसळणे प्रकरण, महागाई, महाराष्ट्र भूषण सोहळ्यात लोक तडफडून मरणे, अदानीच्या घशात महाराष्ट्राच्या जमिनी घालणे, उद्योग घालणे, लाज विकलेले आमदार पळवणे ह्या विरूद्ध भेकडासारखे काही करत नाहीत तर इव्हीएम मशीन विरूद्ध काही करतील?
वाट बघा. विदूषक असहाय्य आणि दया यावी इतका लाचार अपंग आणि बेशरम झाला आहे विरोधी पक्ष आणि नुसते मविआची सत्ता येणार म्हणून हवेत बोलणारे हास्यास्पद लोक.
[26/11, 6:32 pm] Swapnil Jirage: Deepali Warule फक्त एकच उत्तर 'नेतृत्व उभारणी'. महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये नेतृत्व उभारणी. पहिले ठाकरेंना हाकला. पटोलेचा राजीनामा बेस्ट. पवार तसेही आज नाहीतर उद्या कॉंग्रेसमध्ये मर्ज होणारच. शक्य तेवढ्या लवकर हायकमांड संस्कृती बंद करायची. तळागाळात जिथे प्रामुख्याने कॉंग्रेसचाच विचार आहे अशा ठिकाणी फक्त लाडकी बहिण मूळे तुफान महायुतीला फायदा झालाय. इथून पुढे विचारधारा राबवायचीच पण साम दाम दंड भेद निती पण वापरायची वेळ आहे. आणि जूने जाणते कॉंग्रेस विचारधारेचे अनेक मित्र दुरावलेले यानिमित्ताने पुन्हा जोडायचे. नवीन विचारांनाही आपलं करायचं. सगळं करून तरूणांमध्ये उतरायचं. हेच काय ते.
[26/11, 6:37 pm] Swapnil Jirage: महाराष्ट्र निकडणुक निकालांचा अर्थ काय? 
----------------------------------
निवडणूक प्रक्रिया दोषपूर्ण आहे हे लोकसभेच्या निवडणुकातच सिद्ध झाले. तसे खुलासे तेव्हाच समोर आले.

त्याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र निकालांचे विश्लेषण करणे, वेगळी कारणे शोधत बसणे म्हणजे स्वतःला आणि इतरांना सुद्धा उगाच संभ्रमात टाकणे आहे. 

अशाने माणूस स्वतः हलबल तर होतोच पण संभाव्य सामाजिक प्रतिक्रियेला, चळवळीला पण बोथट करतो.

निकालांचे विविध प्रकारे विश्लेषण करून आपले बौद्धिक सौष्ठव प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विचारवंतांनी हा मुद्दा लक्षात ठेवण्याची गरज आहे. 

आज जे घडले त्याच्या करणांबद्दल स्पष्टता अत्यंत गरजेची आहे. 

निवडणूक प्रक्रिया, EVM चा वापर याबद्दल असाच अतर्क्य बौद्धिक काथ्याकूट करत विचारवंतांनी आधीच अनेकदा त्याबद्दलची चळवळ कमकुवत केली आहे. 

जेव्हा निकालाच्या आदल्या दिवशीही तुम्ही हे सांगू शकत नव्हतात की असा निकाल लागेल तेव्हा तरी निकालाचे स्पष्टीकरण द्यायचा हास्यास्पद प्रयत्न या विश्लेषकांनी थांबवावा. 

निकालाचे विश्लेषण करण्यात काहीच अर्थ नाही कारण लोकांचा हा कल अतर्क्य आहे आणि तो कुणालाही दिसला नाही. 
असे होत नसते. 

आणि जर तो कल विचारवंतांना, पत्रकारांना दिसत होता तर तो बद्दलविण्यात ते अपयशी ठरले हे मान्य करा 
किंवा 
दिसला नसेल तर त्याबाबतीतही ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत असे त्यांनी मान्य करावे आणि आत्मपरीक्षण करावे.

कृपया आता तरी स्वतःच्याच पायात पाय अडकवून स्वतःला पाडणे थांबवावे ही विश्लेषकांना विनंती

या निकालाचा सर्वात संभाव्य अर्थ एकच आहे की हा निकाल लोकांच्या मतानुसार आलेला नाही. यात लोकमत प्रतिबिंबित होत नाही. 

तर असा निकाल निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींचा वापर करून घडवून आणलेला आहे. . 

लोकशाहीची सर्वात महत्वाची प्रक्रिया, निवडणूक प्रक्रिया ही आज कोलमडली आहे. 

देशाची, लोकांची काळजी असणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे आज हे कर्तव्य आहे की याबद्दलच्या लढ्यात त्याने सामील व्हावे आणि स्वतःला शक्य असेल त्या पद्धतीने योगदान द्यावे. 

केवळ निवडणुकीच्या दिवशी जाऊन EVM चे बटन दाबून येणे याने आपले नागरिक कर्तव्य पूर्ण होत नाही. ते वोट चोरलं जातंय याची खुप दाट शक्यता दिसून येते आहे. 

आपलं वोट चोरलं जातं तेव्हा...
आपलं सरकार चोरलं जातं.
आपला देश चोरला जातो.
त्याची संसाधने चोरली जातात.
आपलं वर्तमान, भविष्य आणि इतिहासही चोरला जातो. 

विचारात स्पष्टता आणूया...
लोकशाहीची पहिली पायरी, निवडणुका, यांची डागडुजी प्रथम करूया. 

अन्यथा बाकी काहीही करा, 
निकाल असेच येत राहतील आणि

सामाजिक कार्यकत्यांची, विचारवंतांची लोकांशी नाळ तुटली आहे, 

पत्रकार आंधळे झाले आहेत, 

आणि जनता
धर्मांध, भ्रष्टाचारी आणि पागल झाली आहे 

असे या निकलांद्वारे 
ते सिद्ध करत राहतील. 

- क्षितिज यामिनी श्याम
[29/11, 7:49 pm] Swapnil Jirage: फडणवीस ला "  नरेंद्र नंतर देवेंद्र "  या घोषणेचा परतावा द्यावा लागत आहे ... या घोषणेचा सरळ अर्थ हा फडणवीस हा मोदी चा उत्तराधिकारी आहे... शहा व मोदी ला हे कसे पचेल ? शहा व मोदी यांनी करोडो ची मालमत्ता BJP व halfchaddi साठी उलट्या सुलट्या उड्या मारुन उभ्या केल्या आहेत .. अन या ऐतखाऊ ला डायरेक्ट जेवणाचे ताट घरपोच देतील ? अडाणी हा मोदी शहा व पवार यांचा होऊ शकतो पण फडणवीस चा नाही .... फडणवीस चे व्यक्तिमत्त्व हे मीडियाने च मोठे केलेलं आहे ... खरे पाहता त्याला चाणक्य म्हणण्याच्या लायकीचा नाही फडणवीस ...  मोहोळ पेक्षा अजित पवार हे अनुभवी होऊ शकतात...
मोहोळ halfchaddi वाला आहे हे सध्याच्या काळात qualification नाही ये ... फेकू व शिवराज सिंह ( वसुंधरा राजे बहुदा दोन पेक्षा जास्त वेळा झाली काय? )  दोन पेक्षा जास्त वेळा झाले आहेत ... ७५ पेक्षा जास्त वय मार्गदर्शक मंडळ सारखेच आहे हे ... फडणवीस चां पत्ता कट...  आज मितीस halfchaddi याचे पूर्वी सारखे फार मोठे वजन BJP मध्ये राहिलेले नाही ... Infact the party and halfchaddi itself has been divided into two factions vertically ... And the fighting is on in these two factions ... And Feku/ Tadipar has already shown their upper hand in this battle .... Initially Bhagvat tried but now he is pigmy infront of Feku... Now a days he is not attacking Gujjus...  Once the FEKU is over BJP and Halfchaddi will go in to drains... And the process has already started... May be down the  १५/२० years halfchaddi will reach their status of १९४७ .
That is why I suggest for survival halfchaddi should support Rahul Gandhi...  माफी मागणे हे halfchaddi साठी काही नवीन नाहिये ... गोळवलकर पासुन Balasaheb Deoras यांनी पटेल, इंदिराजी यांची माफी मागितली होती
[01/12, 1:00 pm] Swapnil Jirage: चला मान्य आहे पकड आहे. मग हे जर खरे असेल तर पालघर साधू प्रकरण, करमुसे प्रकरण, सुशांत राजपूत, दिशा सलियान प्रकरणं तडीस का नेत नाहीत ते? कोणाला आणि का वाचवत आहेत ते?


















No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...