Friday, October 11, 2024

http://shrisainathmaharajtrust-sharing.blogspot.com/ back up

 

 श्री पाताळेश्वरर हरिद्वार मंगलम

पंचारण्य स्थळांमधलं हे तिसरं मंदिर आहे. १८०० वर्ष जुनं असलेलं हे मंदिर तामिळनाडू राज्यातल्या थिरुवारुर जिल्ह्यातील हरिद्वार मंगलम ह्या गावामध्ये वसलेलं आहे. पाडळ पेथ्र स्थळे म्हणजेच ६३ नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ शिव मंदिरांपैकी पण एक आहे. येथील लिंग स्वयंभू आहे. 


मुलवर: श्री पाताळेश्वर, श्री पाताळवरदार

देवी: श्री अलंकारवल्ली, श्री अलंकारनायकी

स्थळ वृक्ष: शमी (तामिळ मध्ये वन्नी)

पवित्र तीर्थ: ब्रह्म तीर्थ 


क्षेत्र पुराण:

एकदा श्री विष्णू आणि श्री ब्रह्म ह्यामध्ये त्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे ह्याबाबतीत वाद उद्भवला. ह्या वादाच्या निरसनासाठी ते भगवान शिवांकडे गेले. भगवान शिव एका भव्य अशा ज्योतिस्तंभात प्रकट झाले. त्यांनी दोघांना ह्या स्तंभाचे आरंभ (शिखर) आणि अंत (तळ) शोधण्यास सांगितले. श्री ब्रह्म हंसरूपामध्ये स्तंभाचे शिखर शोधण्यास निघाले तर श्री विष्णूंनी वराह रूप घेऊन तळ शोधण्यासाठी पृथ्वी खोदायला चालू केली. बराच शोध घेतल्यावर श्री विष्णूंनी आपल्याला तळ मिळाला नाही हे मान्य केलं. पण श्री ब्रह्म मात्र आपल्याला शिखर दिसलं असं खोटं बोलले आणि त्याचा पुरावा म्हणून त्यांनी केतकी पुष्प दाखवलं. भगवान शिव श्री ब्रह्मदेवांवर क्रोधीत झाले आणि त्यांनी त्यांना शाप दिला कि श्री ब्रह्मदेव आणि केतकी पुष्प ह्यांना कुठल्याही पूजेमध्ये समाविष्ट केले जाणार नाही. आणि त्याचबरोबर श्री विष्णूंना आशीर्वाद दिला कि सर्व पृथ्वीवर श्री विष्णूंची पूजा केली जाईल. 


श्री विष्णूंनी भगवान शिवांच्या स्तंभाचा तळ शोधण्यासाठी ह्या ठिकाणी पृथ्वी खोदायला चालू केली म्हणून त्याचा पुरावा म्हणून ह्या ठिकाणी एक खड्डा आहे आणि तो दगडाने बंद करून ठेवला आहे. वराह रूपामध्ये हे खोदण्याचे काम करताना ह्या वराहाचे एक शिंग तुटले. श्री विष्णूंनी ते शिंग भगवान शिवांची ह्या ठिकाणी आराधना करून परत मिळवले.

 

मंदिरातील इतर देवता:

श्री विनायक, व्याघ्रपाद ऋषी आणि पतंजली ऋषींसमवेत श्री नटराज, श्री काशी विश्वनाथ, श्री भैरव, श्री लिंगोद्भवर, श्री शनैश्वर, श्री सूर्य, श्री चंद्र, श्री दक्षिणामूर्ती. 


मंदिराचे वैशिष्ठ्य:

१. असा समज आहे कि पंचारण्य स्थळांतील पांचही मंदिरांचे एका दिवसात दर्शन घेतल्याने उत्तर भारतातील हरिद्वार क्षेत्राला भेट देण्याचे फळ प्राप्त होते. 

२. ह्या मंदिराचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे श्री विनायकांच्या सात मुर्त्या आहेत. 


मंदिरात केल्या जाणाऱ्या प्रार्थना:

विवाहामधले अडथळे दूर होण्यासाठी तसेच अपत्यप्राप्तीसाठी इथे भाविक श्री अलंकारवल्ली म्हणजेच श्री पार्वती देवींची आराधना करतात. जे भाविक पंचारण्य स्थळांतील सर्व स्थळांचे एका दिवसात दर्शन घेण्याचा संकल्प करतात ते ह्या स्थळाचे दुपारी १२ वाजता दर्शन घेतात.   


मंदिरात साजरे होणारे सण:

वैकासि (मे-जून): विशाखा नक्षत्रावर खुप मोठा उत्सव साजरा केला जातो. 

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवदुराई


 अवलिवनल्लूर येथील श्री साक्षीनाथर मंदिर

पंचारण्य स्थळांमधील हे दुसरं मंदिर आहे. पाडळ पेथ्र म्हणजेच ६३ नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ शिव मंदिरांपैकी पण एक आहे. तामिळनाडूमधल्या पापनाशम तालुक्यामधल्या अवलिवनल्लूर ह्या गावांत स्थित आहे. 


मुलवर: श्री साक्षीनाथर

देवी: श्री सौंदर्यनायकी

विशेष देवता: श्री मुरुगन 

स्थळ वृक्ष: पीत कर्णफूल

तीर्थ: चंद्र पुष्करिणी 

दर्शनाची वेळ: सकाळ


क्षेत्र पुराण: 

इथल्या मंदिराचे पुजारी श्री विष्णुशर्मा एकदा आपल्या सुशीला नावाच्या तरुणी पत्नीला घरी ठेऊन काशी यात्रेला गेले. त्यांच्या यात्रेच्या काळामध्ये त्यांची पत्नी आजारी पडली. तिच्या शुश्रुषेसाठी तिची बहीण आली जी दिसायला तिच्या सारखीच होती. श्री विष्णुशर्मा जेव्हा यात्रेहून परत आले तेव्हा त्यांना आपल्या घरी दोन स्त्रिया दिसल्या. एक कुरूप होती तर दुसरी सुंदर होती. कुरुप होती ती सुशीला होती जी आजारपणामुळे कुरूप झाली होती. आणि सुंदर होती ती सुशीलेची बहीण होती. श्री विष्णुशर्मा आपल्या पत्नीच्या आजाराबद्दल माहिती नसल्यामुळे ते सुंदर स्त्रीला म्हणजेच सुशीलेच्या बहिणीला आपली पत्नी आहे असे समजू लागले. सुशीलेनी भगवान शिवाची प्रार्थना केली. भगवान शिव आपली पत्नी श्री पार्वतीसह तिच्या मदतीस आले. त्यांनी श्री विष्णुशर्माला कुरूप असलेली सुशीलाच त्यांची पत्नी आहे हे पटवून दिलं. भगवान शिव इथे साक्षीदार म्हणून प्रकट झाले म्हणून त्यांचं श्री साक्षीनाथर असं नाव प्रसिद्ध झालं. 


गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाच्या मागील बाजूस एका पटलावर भगवान शिव आणि श्री पार्वती वृषभावर आरूढ आहेत असं चित्रित केलं आहे. श्री विष्णूशर्मांना सुशीला हीच त्यांची पत्नी आहे हि साक्ष पटवण्यासाठी ते भगवान शिव आणि श्री पार्वती ह्याच रूपात आले.


ज्यांनी इथे आराधना केली त्यांची नावे:

श्री वराह (भगवान विष्णू), अगस्त्य ऋषी, कण्व ऋषी, श्री सूर्य, श्री चंद्र, श्री मुरुगन. 


भगवान विष्णूंच्या वराह अवतारामध्ये जेव्हा त्यांचं शिंग त्यांनी गमावलं त्यावेळी त्यांनी भगवान शिवांची आराधना करून ते परत मिळवलं. 


ह्या मंदिरातील मुर्त्या:

अगस्त्य मुनी, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म. येथील नवग्रह संनिधीमध्ये सर्व ग्रह सुर्याभिमुख आहेत. 


मंदिरात साजरे होणारे सण:

थै (जानेवारी-फेब्रुवारी): अमावस्या पूजा

पुरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंदषष्ठी 

 थिरुवाडिगाई येथील श्री विराट्टेश्वरर मंदिर

अष्टविराट्ट स्थळांमधलं हे तिसरं मंदिर आहे. ७ एकर वर पसरलेलं हे मंदिर तामिळनाडू राज्यातील कूड्डलोर जिल्ह्यामध्ये पनृती गावापासून २ किलोमीटर वर थिरूवडिगाई ह्या गावामध्ये वसलेलं आहे. शैवसंत श्री संबंधर, श्री अप्पर, श्री सूंदरर ह्यांनी त्यांच्या काव्यरचनांमध्ये ह्या मंदिराची स्तूती केली आहे. २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण हे एक स्थळ आहे.

मूलवर: श्री विराट्टेश्वरर, श्री विराट्टनर, श्री अथिगाइनादर, श्री थिरूकेडीवनर

देवी: श्री पेरीयनायकी, श्री त्रिपूरसूंदरी, श्री उमयअम्मन

उत्सवर: श्री चंद्रशेखर

क्षेत्र वृक्ष: बहर (तामिळ मध्ये सारा कोण्ड्रै)

पवित्र तीर्थ: शूल तीर्थ, कडीला नदी, चक्र तीर्थ

पौराणिक नाव: अहिगापूरी, थिरीअडिगाइ विरट्टनम्

वर्तमान नाव: थिरूवाडीगाइ, कडलूर जिल्हा

क्षेत्र पुराण

त्रिपूरसंहार ह्या घटनेशी निगडीत हे स्थळ आहे. तारकासूर, कमलाक्ष आणि विद्यूनमाळी ह्या तीन दैत्यांनी प्रखर तपश्चर्या करून श्री ब्रम्हदेवांना प्रसन्न केलं आणि त्यांच्याकडून वरदान प्राप्त केलं ज्यामुळे त्यांना मृत्यूचं भय उरलं नाही आणि त्यामुळे ते खूप शक्तिशाली झाले आणि देव आणि ऋषींवर अत्याचार करू लागले. ह्या अत्याचाराला कंटाळून देव आणि ऋषी भगवान शिवांकडे गेले आणि त्यांना ह्या अत्याचारापासून मुक्त करण्याची प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून भगवान शिवांनी त्या दैत्यांचा नाश करण्याचं ठरवलं. त्यांनी पृथ्वीला रथ बनवलं, सूर्य आणि चंद्र यांना रथाची चाके बनवलं, श्री ब्रम्हदेवांना रथाचा सारथी बनवलं, देवांना आपलं सैन्य बनवलं, मेरू पर्वताला धनुष्य बनवलं, वासूकीला प्रत्यंचा आणि भगवान विष्णूंना बाण बनवलं. जेव्हां भगवान शिव रथावर आरूढ झाले तेव्हां रथाची धरा मोडली कारण ते भगवान विनायकाला नमस्कार करायला विसरले. नमस्कार केल्यानंतर ते रथावर यशस्वीरित्या आरूढ झाले. भगवान शिव मोठ्याने हसायला लागले आणि त्यांच्या मुखातून एक अग्नीचा गोल बाहेर आला. त्या अग्नीमध्ये ते तिघेही दैत्य भस्मसात झाले. त्या दैत्यांना भगवान शिवांनी माफ केलं. त्यातील दोन दैत्यांना त्यांनी आपले द्वारपाल बनवलं आणि एकाला आपल्या कूडमूळ ह्या संगीत वाद्याचं वादक बनवलं. 

दुसऱ्या आख्यायिकेनूसार ह्या जागेमध्ये भगवान शिवांनी तीन दैत्य आणि त्यांच्या तीन नगरांचा नाश केला. ह्या कार्यामध्ये मदत म्हणून श्री सरनारायण पेरूमल ह्या रूपात श्री महाविष्णूंनी त्यांना बाण भेट दिला.

शिव पूराणानूसार त्रिपूरन दैत्य आणि त्रिपूर ह्या त्याच्या नगराचा भगवान शिवांनी संहार केला. म्हणूनच भगवान शिवांना त्रिपूरांतक हे नाव प्राप्त झालं. भस्मसात झालेल्या नगरांचं भस्म भगवान शिवांनी आपल्या तीन अंगूलींनी आपल्या कपाळावर धारण केलं. इथूनच कपाळावर भस्माच्या तीन रेखा धारण करण्याच्या प्रथेचा उगम झाला.

थिरूनवूक्कूरसर ह्याचे आधीचं नाव वागीसर होतं. ते जैन धर्माचे अनुसरण करत होते. त्यांची भगिनी भगवान शिवांची भक्त होती. वागीसर हे शिवभक्त व्हावेत अशी तिची प्रबळ इच्छा होती. वागीसर ह्यांना एक असाध्य रोग जडला होता. त्यांच्या बहिणीने त्यांना विश्वास दिला कि ह्या स्थळी येउन भगवान शिवांची आराधना केल्यावर भगवान शिव त्यांना रोगापासून मूक्ती देतील. वागीसरांनी इथे येउन भगवान शिवांची उपासना केली. भगवान शिवांनी त्यांना इथल्या तीर्थामध्ये स्नान करण्याची आणि ह्या तीर्थाचं पाणी प्राशन करण्याची आज्ञा केली. वागीसरांनी ह्या आज्ञेचं पालन केलं आणि त्यांची ह्या रोगांतून मूक्तता झाली. भगवान शिवांनी त्यांना नवूक्करसर असं नाव प्रदान केलं. पुढे जाउन ते थिरूनवूक्करसर म्हणून प्रसिद्ध झाले.

भगवान शिवांनी येथे श्री अप्पर ह्यांना वराच्या पोषाखामध्ये दर्शन दिलं. श्री अप्पर आणि श्री सूंदरर हे दोघेही दर्शनासाठी आले होते. पण श्री सूंदरर बाहेर थांबले. मंदिराच्या बाजूला ते झोपले होते. त्यावेळी एका म्हाताऱ्या माणसाचा त्यांच्या हातावर पाय पडला. त्याकडे दुर्लक्ष करून श्री सूंदरर दुसऱ्या कूशीवर वळले. पण परत त्या म्हाताऱ्या माणसाचा पाय त्यांच्या हातावर पडला. त्यानंतर तो म्हातारा माणूस अदृश्य झाला आणि त्यांच्या जागी भगवान शिवांनी श्री सूंदरर ह्यांना दर्शन दिलं.

ह्या मंदिराला श्री सिद्धपूरीश्वरर असं पण नाव आहे.

जमीनीवर आपटून नारळ फोडण्याची प्रथा (तामीळ मध्ये ज्याला सिथरथेंगाइ म्हणतात) ह्या स्थळी चालू झाली असा समज आहे. 

मंदिराबद्दल माहिती:

१५०० वर्षे जूनं असलेल्या ह्या मंदिरामध्ये दोन राजगोपुर आणि दोन परिक्रमा आहेत. राजगोपुर सात स्तरांचं असून त्यावर भरतनाट्यम् मूद्रा दाखवणाऱ्या १०८ मूर्त्या कोरलेल्या आहेत. दूसरं गोपूर पांच स्तरांचं असून ते दूसऱ्या परिक्रमेसाठी प्रवेशद्वार आहे. भगवान शिवांचा गाभारा आणि श्री पार्वती देवींचे देवालय दूसऱ्या परिक्रमेमध्ये आहे. इथे १६ स्तंभांचा सभागृह आहे ज्याचं नाव थिरूनित्रू मंडप असं आहे. शैव संत अप्पर ह्यांचं जैन संप्रदायामधून बाहेर पडून शैव संप्रदाय अंगिकारल्याचं हे प्रतिक आहे. बाहेरील परिक्रमेमध्ये एक बाग आहे ज्यामध्ये नक्षत्रे आणि राशी दर्शविणारी झाडे आणि वनस्पती आहेत. मंदिराचं तीर्थ (तलाव) दूसऱ्या गोपूराच्या दक्षिण दिशेच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. दूसऱ्या परिक्रमेच्या प्रवेशाच्या जवळून श्री नंदिंचं दर्शन घडतं.

मंदिरातल्या इतर मूर्त्या आणि देवालये:

गाभाऱ्यामधे भव्य शिवलिंग आहे. ह्या शिवलिंगावर भस्माची १६ पवित्र निशाणे आहेत. गाभाऱ्याच्या आवारात श्री अय्यर अप्पर ह्यांची मूर्ती आहे. मंदिराचा प्रवेश  दक्षिणेकडील प्रवेशद्वारामधून आहे. गाभाऱ्याच्या विमानावर बारा हात असलेले श्री त्रिपूरसंहार ह्यांचं शिल्प आहे. इथलं एक वैशिष्ट्य असं कि मुख्य दैवत म्हणजेच भगवान शिव ह्यांच्या गाभाऱ्यावरील गोपूराची सावली जमीनीवर पडत नाही. अशी स्थीती तंजावूर आणि कांचीपूरम् मधल्या मंदिरांमधे पण आहे.

गाभाऱ्याच्या भोवती तिन्ही बाजूला मूर्त्या आणि गोपूर ह्यामूळे गाभारा रथाच्या आकाराचा भासतो.

कोष्ठ मुर्त्या: श्री दक्षिणामूर्ती, श्री दुर्गा देवी, श्री चंडिकेश्वरर, श्री अर्धनारीश्वरर. श्री पार्वती देवींच्या देवालयामध्ये श्री विष्णूंनी पुजलेलं शिव लिंग आहे. श्री पार्वती देवींचे देवालय भगवान शिवांच्या उजव्या बाजूला आहे. श्री मुरुगन ह्यांचे देवालय श्री पार्वती देवींच्या देवालयाच्या मागच्या बाजूला पश्चिमेकडच्या कोपऱ्यामध्ये आहे. आतल्या परिक्रमेमध्ये श्री थीलकवथीयर (श्री अप्पर ह्यांच्या भगिनी), ६३ नायनमार, श्री शनीश्वरर, श्री दुर्गा देवी, श्री सिद्धिविनायक, श्री मुरुगन, शिव लिंगे, श्री नटराज, आणि श्री सूर्य ह्यांच्या मुर्त्या आहेत. मंदिराचे तीर्थाचे (तलाव) नाव चक्र तीर्थ आहे. ह्या तीर्थाच्या उत्तरेला मंडप आहे ज्याचे नाव वसंत मंडप आहे. मूळ मंदिर पल्लव साम्राज्याचा राजा महेंद्र वर्मा १ ह्याने बांधले. महेंद्र वर्मा आधी जैन सम्प्रदायाचे अनुसरण करत होता. नंतर त्याने शैव संप्रदायाचे अनुसरण करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याने आधी अस्तित्वात असलेल्या जैन मंदिराच्या जागी हे शिव मंदिर बांधले. जैन मंदिराच्या उर्वरित भागाचे साहित्य वापरून त्याने अजून एक शिव आणि विष्णूंचे मंदिर बांधले. राजा कलिंगरायन ह्याने ह्या मंदिराला बऱ्याच देणग्या दिल्या आणि काही अतिरिक्त बांधकाम पण केले. 

थेवरं (पवित्र तामिळ स्तोत्रे) प्रथम ह्या मंदिरात गायली गेली. सर्व शिव आगमे इथे सूत्रबद्ध झाली. रथयात्रा आणि रथांची रचनाशैली ह्यांचा उगम पण इथेच झाला. 

मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री इंद्र देव, श्री ब्रह्म देव, भगवान विष्णू, पांडव, सप्तऋषी, श्री वायुदेव, श्री वरुणदेव, श्री यमदेव. हे सगळे देव त्यांच्या रथांमधून इथे उपासनेसाठी आले. म्हणून हे मंदिराचा आकार रथासारखा आहे. 

मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): १० दिवसांचा वसंतोत्सव. ह्या उत्सवामध्ये मुलवर मूर्तीची विविध वाहनांवरून (देवांची वाहने) यात्रा काढली जाते. शतभिषा नक्षत्रावर श्री अप्पर ह्यांच्या मुक्तीचा उत्सव साजरा केला जातो. 

वैकासि (मे-जून): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव. पंचमुर्तींची विविध वाहनांवरून (देवांची वाहने) यात्रा काढली जाते. 

आडी (जुलै-ऑगस्ट): १० दिवसांचा पूर्वा फाल्गुनी नक्षत्र उत्सव, कृत्तिका नक्षत्रावर विशेष पूजा

मरगळी (डिसेंबर-जानेवारी): १ दिवसाचा अरुद्र दर्शन उत्सव, १० दिवसांचा माणिकवासगर उत्सव

ह्याशिवाय दैनंदिन पूजा, पाक्षिक पूजा (पौर्णिमा / अमावस्या), प्रदोष पूजा तसेच चतुर्थी पूजा साजऱ्या होतात. सोमवार आणि शुक्रवारी विशेष पूजा साजऱ्या होतात. 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

 Shri Chokkanathar temple at Kudalur on Vennar bank Thanjavur

This is one of the Saptasthana Shiva temples of Karanthattangudu in Thanjavur at Kudalar on the bank of river Vennar. It is one of the 88 Thanjavur Palace Devasthana temples. We cannot provide much details as we have not yet visited this temple. This temple was constructed by Chola king Anabayacholan. The present structure may be about 1400 years old. 

Mulavar: Shri Chokkanathar

Devi: Shri Meenakshi

Puranik name: Kudalur

There is also a Shri Bramha shrine in this temple. During the period of King Anabayacholan of Thanjavur there was a great famine in his kingdom. He went to the Shiva temple (Brihadeeshawaarar temple) built by his grand father and stood before the Lord praying to Him. At that time a divine voice directed him to go to Kudalur which was at that time ruled by Pandya king on his behalf. He consulted the Pandya king who took him to his astrologer from whom he used to get his guidance. At that time a divine voice directed the king Anabaya to construct a Shiva temple to the Eshanya (NE) direction to the Brihadeeshawarar temple. The king constructed temple and the consecration (pran pratishta) of the Shiva linga was done on Uttara nakshatra in the Tamil month Ani. 

Special feature: The Suns rays fall on the Shiva linga in the month of Vaikashi and Maasi in the evening. 

Prayers and worship:

1) Devotees worship Shri Bhairava in large numbers on Krishna ashtami after sunset. They believed that Shri Bhairava eradicates all ailments and black magic effects. 

2) Devotees worship here for removal of Surya dosha 

3) This is one of the pancha surya sthalams. Devotees believe that worshiping these 5 temples in a single day eradicates eye problems and Surya dosha. 

Festivals:

On the Uttara nakshatra day in the Tamil month Ani, special worship is done between 7am-8am as that was the day the consecration of the temple took place.

Address: Shri Chokkanathar temple, Kudalur, Tanjore district, TN 613003

 Shri Vashisteshwarar temple Karanthattangudu (Karanthai)

This Shiva temple is located at Karanthattangudu popularly known as Karanthai on the outskirts of Thanjavur city. This is about 10 kms from Thanjavur city. This is one of the Saptasthana shiva temples of Karanthattangudu. This is Thevaravaippu sthala as it finds a mention in the sacred hymns of Shaiva saints. 

Mulavar: Shri Vashishteshwarar, Shri Karuna swamy, Shri Karuvellayudha swami

Devi: Shri Periyanayaki, Shri Tripurasundari

Sacred Teertha: Vasishta Teertha

Sacred Vruksha: Shamee (Vanni in Tamil)


Kshetra purana:

1)The kshetra purana is associated with Chola king Karikalacholan. According to Kshetra puran the king got cured of his leprosy (kurungkushtam) after taking bath in the temple sacred teertha. 

2) Sage Vasishta worshipped Shri Shiva at this place


About temple:

The present temple is about 1500 years old. Addition and renovations were made by the Chola and Maratha kings. There are a lot of inscriptions which give an account of work done by various kings. This is an east facing temple but main entrance is from South side. The Rajagopuram is 2 tiered and temple has 2 parikramas. The temple has entrance on all 4 sides. 2 entrances to inner parikrama from east and the south. In a mandap constructed by Maratha king we come across dhwajasthambha and Balipeetha. Nandi mandap is near the south entrance. There is another gopuram at the rear entrance of the temple. In an adjoining mandap, we come across shrines of Shri Narthana Vinayaka, Shri Muruga, Shri Ganesha, Shri Shaneeshwarar, Shri Surya & Shri Bhairava. The sanctum is on the padmabhanda adhisthan (peeth). The sanctum is in the form of Shiva linga and Shiva linga is swayambhoo linga. The dwarapalakas are at the entrance of the sanctum. Shri Vinayaka and Shri Muruga shrines are at the entrance of the sanctum. There are a lot of sculptures on the external wall as well as Shikhar of main mandap. The sanctum sanctorum had the shape of a moat. Idols of Sambandhar, Sage Vasishta, a rishi patni, Shri Vinayaka, Shri Vageeshwarar, Shri Nataraja, Shri Gandhamurti, Shri Muruga, Shri Durga Devi, Shri Dakshinamurti, Shri Gangadhara, Shri Ardhanareeshwarar, Shri Lingothbhavar, Shri Kalarimurti, Shri Visarjanar, Shri Bramha, Shri Dakshinamurti with veena, Shri Kaalsamharmurti, Shri Bikshadanar, Shri Kalyanasundarar, Sage Agastya, Shri Vishnu & unique idol of Shri Ardhanareeshwarar in which Shri Parvati Devi occupies the right side of Shri Shiva instead of usual left. In the arthamandap, we come across Shri Tripurasundari in a separate shrine. In the outer parikrama, constructed during Marathi period we come across shrines of Shri AadiVinayaka, Shri Subramanya with his consorts, 7 Shiva lingas, Shri Jwarahareshwarar, Shri Gajalaxmi Devi, Shri Nataraja, Navagraha, Shri Bramha and Nagas. On each corner of outer parikrama, there are shrines of Shri Ganesha. On the western side of outer parikrama there is a shrine of Shri Baladandayudhapaani.

Prayer: People believe that by taking bath for 45 days in Vasishta Teertha and worshiping Shri Shiva at this temple will cure there skin ailments. 

Pooja: Daily 6 times poojas are performed

Pradosh pooja, Navaratri, Mahashivaratri, etc

Festivals:

Vaikashi (May-June): Bramhotsav for 12 days. On the 9th day there is a chariot procession. Saptasthana Shiva festival on 12th day.

Earlier there used to be a palanquin procession but has been stopped for last 25 years.

Address: Shri Vashishteshwarar temple, Karantai, Tanjore district 613002

Telephone:+91-9367147823

Courtesy: Various websites and blogs

 श्री थिरुकोविलूर विराट्टेश्वरर मंदिर

अष्टविराट्टस्थळांपैकी हे दुसरं मंदिर आहे. विल्लूपुरम ह्या तामिळनाडूतल्या जिल्ह्यामध्ये थिरुकोविलूर मध्ये किळुर (किंवा किळैउर) ह्या ठिकाणी हे मंदिर वसलं आहे. हे मंदिर पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक मंदिर आहे. अनेक नायनमारांनी ह्या ठिकाणी भगवान शिवांची स्तुती गायली आहे. २००० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर अंधकासूर ह्या राक्षसाच्या संहाराशी हे स्थळ निगडित आहे.      


मुलवर: श्री विराट्टेश्वरर, श्री अंधकांतनाथर

उत्सवर: श्री अंधकासूर संहार मूर्ती

देवी: श्री शिवांथवल्ली, श्री पेरियानायकी

क्षेत्र वृक्ष: बहावा, बिल्व

क्षेत्र तीर्थ: थेनपेन्नाई नदी

पौराणिक नाव: थिरुकोविलूर, अंधकापूरम

जिल्हा: विल्लूपुरम, तामिळनाडू


क्षेत्र पुराण

एकदा श्री पार्वती देवींनी खेळीमेळीमध्ये भगवान शिवांच्या डोळ्यावर आपले हात ठेऊन ते बंद केले. भगवान शिवांचे डोळे म्हणजेच सूर्य आणि चंद्र हे झाकले गेल्यामुळे सगळीकडे अंधकार झाला म्हणजेच अज्ञान पसरलं. त्यातूनच अंधकासूर नावाचा राक्षस जन्माला आला. भगवान शिवांनी आपल्याकडील दंडाने त्या राक्षसाच्या डोक्यावर प्रहार केला. राक्षसाच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. जसं जसं रक्ताचा थेट जमिनीवर पडत होता तसं तसं  प्रत्येक थेंबातून एक नवीन राक्षस निर्माण होत होता. श्री पार्वती देवींनी कालीमातेचं रूप घेऊन आपल्याकडील कपालामध्ये (कवटी) ते रक्त गोळा केलं आणि पिऊन टाकलं जेणेकरून रक्ताचा थेट जमिनीवर पडणार नाही. जे रक्त जमिनीवर सांडलं होतं त्यातून आठ आडव्या आणि आठ उभ्या रेषा निर्माण झाल्या ज्यातून ६४ चौकोन निर्माण झाले. ह्या प्रत्येक चौकोनातून एक नवीन राक्षस निर्माण झाला. भगवान शिवांनी प्रत्येक चौकोनासाठी एक भैरव असे ६४ भैरव निर्माण केले जेणेकरून नवीन राक्षस निर्माण होणं थांबलं. कालांतराने ह्या ६४ भैरवांची पूजा म्हणजेच वास्तुशांती पूजा म्हणून प्रसिद्ध झाली. हि घटना हेच सूचित करते कि अज्ञानाचा नाश ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो. 


मंदिराबद्दल माहिती:


येथील शिवलिंग हे स्वयंभू आहे. ह्या लिंगाचा पाया शोधण्यासाठी इथे जवळ जवळ २५ फूट खनन केले गेले पण तरी ह्याचा पाय सापडला नाही. ह्या मंदिराला दोन राजगोपुरं आहेत. दोन्ही राजगोपुरं पश्चिमाभिमुख असून ७० फूट उंच आणि तीन स्तरांचे आहेत. ह्या मंदिरामध्ये दोन परिक्रमा आहेत. मुलवर म्हणजे भगवान शिवांचे देवालय तसेच देवीचे देवालय पश्चिमाभिमुख आहेत. देवीची मूर्ती ५ फूट उंच आहे. ह्या स्थळी भगवान शिव हे स्वतःच भैरवर आहेत. चोळा आणि पल्लव साम्राज्याचे बरेच शिलालेख इथे बघावयास मिळतात. 


मंदिरातल्या इतर मुर्त्या आणि देवालये:

इथे पुढील देवांची आणि देवींची देवालये आहेत: श्री पेरियानायकी, श्री गणपती, श्री मुरुगन त्यांच्या दोन पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्यासह, श्री नर्दन गणपती, श्री मीनाक्षी देवी आणि श्री सुन्दरेश्वर, श्री विशालाक्षी देवी आणि श्री काशी विश्वनाथ, श्री अभिजित गुजांबल देवी आणि श्री अरुणाचलेश्वर. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी श्री मेइप्पोरूल ह्या नायनमारांचे देवालय आहे. इथे पांच शिव लिंगे आहेत ज्यांचं दर्शन घेतलं कि पंच भूत लिंगांचे दर्शन घेतल्याचे फळ मिळते. त्या पांच लिंगांची नावे - श्री चिदंबरेश्वरर, श्री अगस्तीश्वरर, श्री कालहस्तीश्वरर, श्री जम्बुकेश्वरर आणि श्री एकांबरेश्वरर. परिक्रमेमध्ये श्री नटराज, श्री वरदराज पेरुमल, श्री गजलक्ष्मी देवी आणि ६३ नायनमारांच्या मुर्त्या आहेत. नवग्रह, श्री सूर्य आणि श्री चंद्र ह्यांचीपण देवालये इथे आहेत. कोष्टामध्ये श्री ब्रह्मदेव, श्री लिंगोद्भवर, श्री अष्टभुजादुर्गा देवी, श्री चंडिकेश्वरर, श्री विष्णू आणि श्री दक्षिणामूर्ती ह्यांच्या मुर्त्या आहेत. श्री मुरुगन ह्यांची मोरावर आरूढ असलेली मूर्ती आहे ज्यामध्ये त्यांना सहा मुखे आणि बारा हात. 


वैशिष्ट्ये:

१) शैव संत अव्वईयार ह्यांनी श्री गणेशाची स्तुती गायली आहे. 

२) इथे भगवान शिव भैरव रूपात असल्यामुळे त्यांची आराधना केल्याने अभिचाराच्या परिणामांपासून (करणी, जादूटोणा वगैरे) मुक्ती मिळते असा समज आहे. 

३) ह्या ठिकाणी वास्तुशास्त्राचा उगम झाला असा समज आहे. 

४) श्री शुक्रदेवांना इथे शापापासून मुक्ती मिळाली. 

५) ह्या ठिकाणी सप्तमातृका देवी, श्री महात्रिपुरसुंदरी (श्री भैरवी) आणि ६४ भैरव प्रकट झाले.


मंदिराची महती:

इथे एक खडक आहे ज्यावर संगम काळातील प्रसिद्ध कवि श्री कपिलर ह्यांना उपवास करून निर्वाणप्राप्ती झाली. ते इथून जवळच असलेल्या पेरूर गावाचे रहिवासी होते. 


इथे दानशूर म्हणून प्रसिद्ध राजा परीच्या पूत्रींचा दैविकन राजाबरोबर विवाह झाला.


ह्या ठिकाणी श्री अरूणागिरीनादर ह्यांनी श्री मूरूगन ह्यांच्या स्तूतीपर भजने गाईली आहेत. ६३ नायनमारांपैकी श्री मैप्पोरूल नायनार आणि श्री नरसिंग मूनय नायनार ह्यांचे हे जन्मस्थान आहे.


येथील श्री अष्टभूजा देवींचे मूख अतिशय सुंदर असून शांत भाव आहे. डोळे काळेभोर आहेत. असा समज आहे कि ह्या देवीच्या आराधनेने विवाहातल्या अडचणी दूर होतात.


पेरीयायनै गणपती:

अशी आख्यायिका आहे कि ६३ नायनमारांपैकी श्री अव्वैयर ह्या श्री गणपतींची पूजा करत होत्या. त्याचवेळी श्री सूंदरर आणि श्री चेरमान (हे पण नायनारच होते) कैलास यात्रेवर निघाले होते. ते श्री अव्वैयर यांना आपल्याबरोबर यात्रेला नेण्यासाठी आले. श्री अव्वैयर यांना श्री गणपतींनी आज्ञा केली कि पूजेमध्ये त्वरा करायची नाही. त्यामुळे श्री अव्वैयर यांनी श्री सूंदरर आणि श्री चेरमान यांना आपण पूजा संपवून मगच येवू असे सांगितले. श्री सूंदरर आणि श्री चेरमान हे पुढे गेले. श्री अव्वैयर यांनी यथासांग पूजा केली. श्री गणपती त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी श्री अव्वैयर यांना आपल्या योग सामर्थ्याने त्वरित कैलासावर नेले. श्री सूंदरर आणि श्री चेरमान हे जेव्हा कैलासावर पोचले तेव्हा तिथे श्री अव्वैयर या त्यांच्या आधीच पोचल्या आहेत हे बघून आश्चर्य वाटले. इथे श्री गणपतींचे श्री पेरीयायनै असे नाव आहे.


श्री मूरुगन यांना एका राक्षसाला मारल्यामूळे ब्रह्महत्येचा दोष प्राप्त झाला हो दोषाचं निवारण करण्यासाठी त्यांनी श्री अंबिका देवींना शिव पूजा करण्यासाठी योग्य स्थळ सूचविण्याची विनंती केली. ते स्थळ सूचविण्यासाठी श्री  

अंबिकादेवींनी पृथ्वीच्या दिशेने एक भाला फेकला. तो भाला जिथे पडला त्या जागेला थिरूकैवलूर असं नाव पडलं जे कालांतराने थिरूकोविलूर असं झालं. 


हे स्थळ १०८ दिव्य देशम् (श्री महाविष्णूंची मंदिरे) पैकी पण एक आहे.


ह्या मंदिराच्या जवळच एक विष्णू मंदिर आहे जिथे श्री महाविष्णूंना श्री उल्गनादर पेरूमल असे नाव आहे.


ज्यांनी इथे आराधना केली त्यांची नावे:

श्री गणपती, श्री मूरूगन, प्रभु श्रीराम, श्री परशुराम, भगवान श्रीकृष्ण, श्री इंद्र, श्री यमदेव, श्री सूर्य, श्री कूबेर, श्री आदिशेष, श्री काली देवी, रोम ऋषी, कण्व ऋषी, पतंजली ऋषी, व्याघ्रपाद ऋषी आणि सप्त ऋषी.


मंदिरात साजरे होणारे सण:

आनी (जून-जूलै): थिरूमंजनं

आडी (जूलै-ॲागस्ट): दर शूक्रवारी शुक्रवार पूजा नावाची विशेष पूजा केली

पूरत्तासी (सप्टेंबर-ॲाक्टोबर): १९ दिवसांचा नवरात्र उत्सव

ऐप्पासी (ॲाक्टोबर-नोव्हेंबर):अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी, सूर संहार

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम, तिसऱ्या सोमवारी विशेष पूजा केली जाते.

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): अरुद्रदर्शन, माणिकवासगर उत्सव

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री, मघा नक्षत्रावर १३ दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. १३व्या दिवशी श्री अंधकासूर संहार मूर्तीची मिरवणूक काढली जाते. 


पूजाः

दैनंदिन तसेच साप्ताहिक पूजा नियमित केल्या जातात. तसेच प्रदोष पूजा पण नियमित केल्या जातात. 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

 Shri Tanjapooreeshwarar temple at Vennatrankarai in Tanjavur

This is a Shiva temple and is one of the Saptasthana Shiva temples at Tanjavur. The temple is also known as Kuberpureeshwarar temple. It is older than Bruhadeeshwarar temple of Tanjavur. Tanjavur is probably named after the main deity of this temple. It is situated on the bank of Vennar river. This is a Tevarvaippu sthalam. This is very old temple, must have existed before 7th century. It is believed that the Bruhadeeshwarar temple was built only after worshiping at this temple. This fact is mentioned by Shaiv saint Sundarar in the sacred Tevar hymns. Present structure maybe around 1200 years. 

Mulavar: Shri Tanjapooreeshwarar, Shri Kuberpooreeshwarar

Devi: Shri Anandavalli

Kshetra Vruksha: Shamee

Sacred teertha: Vennar teertha, Shivaganga

Kshetra puran:

The Kshetra puran is related to Shri Kubera. Hence first we give some details of Shri Kubera. Shri Bramha had a mind born son named Sage Pulasthi. Sage Vishwaras was the son of Sage Pulasthi. He married to the daughter of asura Sumali named Kaikasi. He got Ravana, Kumbhakarna as his sons and Surpanakha as daughter. All of them had the qualities of asura which they derived from their mother. Later Sage Vishwaras had 2 more sons, Bibhishana and Kubera with good qualities derived from their father and grand-father. Ravana and Kubera were worshipers of Shri Shiva. Kumbakarna was worshiper of Shri Bramha and Bibhishana was worshiper of Shri Vishnu. But Shurpanakha has the trades of asura. By his great devotion to Shri Shiva, Ravana got the boon that only a human being can slay him. Kubera with his great devotion to Shri Shiva, became the Lord of the north. He was given the charge of handling the wealth of Shri Shiva and distributing to deserving people according to their fate. Shri Mahalaxmi Devi who had 8 different shaktis like Dhana, Dhanya, Santaan, etc handed them over to 2 youths namely Sankanidhi and Padmanidhi. Shri Kubera appointed these 2 youths as his accountants. It is presumed that they occupy the 2 seats on either sides of Kubera. Shri Vishwakarma created a city known as Alakapuri for Kubera to rule. Kubera sat on a fish shaped throne and ruled the world. He sat under a pearl umbrella wearing golden crown and gold ornaments. His hand was in abhayamudra. Shankanidhi who sat on the right side had a conch in his hand and was responsible for getting wealth from Kubera and for getting permission to distribute. He had a diamond mudra on him. Padmanidhi had a lotus on his hand and sat on the left side. Conch and lotus are considered as symbol of wealth. 

Ravana took away all wealth of Kubera on the strength of his penance. In order to regain his wealth Shri Kubera visited a number of Shiva temples and worshiped Shri Shiva. Finally when he came to this place it is believed that he came across a small Shiva temple. He worshipped Shri Shiva at this place and regained his wealth by Lord’s grace. As Shri Shiva gave shelter (Thanjam in Tamil) to Kubera he is praised as Tanjapooreeshwarar and the place got the name Tanjavur. Shri Shiva is also praised as Kuberapooreeshwarar as He helped Shri Kubera in recovering the wealth. 


About temple:

In this temple we come across inscriptions in Marathi indicating the work done by Maratha king. The temple is west facing temple with a 3 tiered Rajagopuram. The sanctum is west facing. Shri Ganesha and Shri Subramanya are on either side of entrance to the sanctum besides the dwarapalakas. Facing the sanctum we come across Balipeetha, Nandi and Dwajastambha. This is a swayambhoo linga. At the entrance of the temple we come across Shri Ganesha, Shri Subramanya and Sage Agastya idols. In the corridor we come across the idols of Shri Nataraja with Shri Shivagami Devi, Shri Ganesha and Shri Ardhanareeshwaar, Shri Panchamukhi Hanuman & Navagraha. 

Koshta murtis are Shri Nataraja, Shri Dakshinamurti, Shri Bramha & Shri Durga Devi. The shrine of Shri Chandikeshwarar is in usual position. We also come across shrines of Shri Shaneeshwarar and Shri Bramha. The arthamandap is in the shape of head of a bat. In the main shrine on a pillar we come across sculpture of Shri Kubera and Shri Mahalaxmi Devi. She occupies the position of Shri Dhanalaxmi and Shri Dhaiyalaxmi. Shri Ambika Devi is housed in a separate south facing shrine and idol is in a standing position. There is a Nandi facing her shrine. At the entrance of Her shrine we come across 2 dwarapals and Shri Ganesha. In the parikrama of Shri Pravati Devi we come across, a stucco idols of Shri Ashtalaxmi & Shri Laxmi Devi worshiping a Shiva linga. We come across a number of beautiful idols, Shri Saraswati Devi, Shri Ganesha, Shri Bramha, Shiva lingas and Shri Dakshinamurti.

Prayer: It is believed that if one worships Shri Kubera at this temple on Fridays and Diwali day, performing abhishek and offering vastra, he will get plenty of wealth. 

Festivals

Masi (Feb-Mar): Mahashivaratri 

Margazhi (Dec-Jan): Thiruvadurai 

Panguni (Mar-Aprl): Panguni uttaram

Karthigai (Nov-Dec): Kartigai Deepam 

Aippasi (Oct-Nov): Diwali 

At this temple on new moon day in the month of October, Kubera yagnya is performed. 

Address: Shri Tanjapooreeshwarar temple/ Kuberapooreeshwarar temple, Tanjavur 613002

Telephone: +91-96778114

Connectivity: 350m from Kodiamman temple, 4 kms from Tanjavur old bus stand, 6 kms Tanjavur railway station, 37 kms from Kumbhakonam

Courtesy: Various websites and blogs

 थिरुकंडीश्वरर येथील श्री ब्रह्मकंडिश्वरर मंदिर

साधारण १८०० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर अष्टविराट्ट स्थलंगल मधलं हे पहिलं मंदिर आहे. तसेच हे मंदिर इतर मंदिर समूहांशीपण निगडीत आहे. उदाहरणार्थ सप्त स्थानं, पाडळ पेथ्र स्थळे, सप्त मातृका स्थळे.


मुलवर: श्री ब्रह्मकंडिश्वरर, श्री विराट्टेश्वरर, श्री बृहद्नादर, श्री आदिबिल्वनादर

उत्सवर मूर्ती: श्री सोमस्कंदर

देवी: श्री मंगलांबिका

क्षेत्रवृक्ष: बिल्व

पवित्र तीर्थ: नंदी तीर्थ, कुडमूर्ती तीर्थ (नदी), दक्ष तीर्थ, ब्रह्म तीर्थ

पौराणिक नाव: कंडपूरम, थिरुकंडीयुर, आदिबिल्वारण्य, विराट्टं, त्रिमूर्तीस्थळ

शहर: कंडीयुर

जिल्हा: तंजावूर, तामिळनाडू


क्षेत्र पुराण:


श्री ब्रह्मदेवांना पूर्वी भगवान शिवांसारखीच पांच मुखे होती. एकदा श्री ब्रह्मदेवांना चुकून भगवान शिव समजून श्री पार्वती देवींनी त्यांची पाद्य पूजा केली. श्री ब्रह्मदेवांचं हे कर्तव्य होतं कि त्यांनी श्री पार्वती देवींना त्यांच्या चुकीच्या समजुतीची जाणीव करून देणे. पण तसं न करता त्यांनी श्री पार्वती देवींना त्यांची पाद्य पूजा करू दिली. भगवान शिवांना ह्याचा राग आला आणि त्यांनी ह्या ठिकाणी श्री ब्रह्मदेवांचं एक शिर छेदून टाकलं. म्हणून ह्या स्थळाला कंडीयुर किंवा कंडणपुरम असं नाव प्राप्त झालं. पण ह्यामुळे भगवान शिवांना ब्रह्महत्येचा दोष लागला आणि  त्याचा परिणाम म्हणून श्री ब्रह्मदेवांचं शिर त्यांच्या तळहाताला चिकटलं. ह्या पापाचं विमोचन करण्यासाठी भगवान शिवांनी थिरुकरम्बूर येथे भगवान विष्णूंची आराधना केली आणि त्यांना त्यांच्या पापापासून आंशिक विमोचनाचं समाधान मिळालं. नंतर जेव्हा भगवान शिवांनी ह्या स्थळी कमलपुष्करिणी ह्या तीर्थामध्ये स्नान केल्यावर त्यांना त्यांच्या पापापासून पूर्ण विमोचनाचं समाधान मिळालं. भगवान विष्णूंनी येथे भगवान शिवांचं पापविमोचन केलं म्हणून त्यांना येथे शापविमोचन पेरुमल असं म्हणतात. कालांतराने भगवान शिवांनी ह्या मंदिराजवळ भगवान विष्णूंचं मंदिर बांधलं ज्याचं नाव आहे हरशापविमोचन मंदिर. कमलपुष्करिणी तीर्थाला पुढे कपालतीर्थ असं नाव प्राप्त झालं. 


अजून एका आख्यायिकेनुसार श्री पार्वती देवींनी भगवान शिवांना भगवान विष्णूंचं पूर्ण लक्ष प्राप्त करण्यासाठी श्री ब्रह्मदेवांचं एक शिर छेदण्याची सूचना दिली. 


राजा महाबली, श्री चंद्र ह्यांना इथे उपासना केल्यामुळे त्यांना प्राप्त झालेल्या पापांपासून मुक्तता मिळाली. भृगु ऋषींना त्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर लाथ मारल्यामुळे पाप लागलं. त्यांनी इथे उपासना केल्यावर त्यांची ह्या पापापासून मुक्तता झाली. श्री चंद्रदेवांना त्यांनी गुरुपत्नींशी अनैतिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे जे पाप लागलं त्या पापाचं विमोचन त्यांनी इथे भगवान शिवांची आराधना केल्यामुळे झालं.


शतपाद ऋषी दर प्रदोषाला कालहस्तीला जाऊन भगवान शिवांची आराधना करायचे. एका प्रदोषाच्या दिवशी भगवान शिवांनी ऋषींची परीक्षा पाहण्यासाठी त्यांच्या कालहस्तीच्या वाटेवर मुसळधार पाऊस पाडला ज्यामुळे ऋषी कालहस्तीला पोचू शकले नाहीत. ह्याचं प्रायश्चित्त म्हणून ऋषींनी स्वतःला कंडीयुर येथे अग्निकुंडात उडी मारून आत्मसमर्पण केले. भगवान शिव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांच्या कालहस्तीतील रूपाचे दर्शन ऋषींना इथे प्राप्त करून दिले. त्या शिवाय भगवान शिवांनी कैलास पर्वतावरून ऋषींच्या आराधनेसाठी बिल्वपत्राचे झाड आणून दिले. म्हणून ह्या स्थळाला आदिबिल्ववन असं पण म्हणतात. 


ह्या स्थळी भगवान शिव, भगवान विष्णू आणि श्री ब्रह्मदेव हे तीनही असल्याकारणाने ह्या स्थळाला त्रिमूर्ती स्थळ असं पण नाव आहे. 


मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर कूडमुरुत्ती ह्या नदीच्या काठावर आहे. वैष्णव भक्त ज्या स्थळांमध्ये भगवान विष्णूंना पूजतात त्या १०८ दिव्य देशम स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. शिव मंदिरासमोर भगवान विष्णूंचे मंदिर आहे ज्याचे नाव हरशापविमोचन किंवा हरविमोचन पेरुमल कोविल असे आहे. स्थळपुराणानुसार हे मंदिर राजा महाबलीने कूडमुरुत्ती आणि वेण्णार नदींच्या मध्ये बांधलं. 


हे पश्चिमाभिमुख मंदिर असून ह्या मंदिराला ५ स्तरांचं राजगोपुर आहे. इथे नंदी, बलीपीठ तसेच ध्वजस्तंभ आहे. ध्वजस्तंभाच्या बाजूला श्री विनायकांची मूर्ती आहे. शिलालेखावर भगवान शिवांचा श्री थिरुविराटमहादेवर, श्री थिरुकंडीयुर महादेवर असा उल्लेख केला आहे. येथील लिंग स्वयंभू असून उंच पीठावर आहे. 


मंदिरातील इतर मुर्त्या आणि देवालये

भगवान दंडपाणींचे स्वतंत्र देवालय आहे ज्याला एक मंडप पण आहे. श्री देवी दक्षिणाभिमुख असून त्या चतुर्भुज आहेत ज्यातील एक हात अभय मुद्रेमध्ये आहे. श्री विनायकांच्या देवालयामध्ये श्री मुरुगन त्यांच्या श्री वल्ली आणि दैवनै ह्या पत्नींसह आहेत. श्री महालक्ष्मी देवी, श्री नटराज, श्री विष्णुदूर्गा देवी, श्री भैरव, श्री सप्तविनायक आणि श्री अर्धनारीश्वरर ह्यांच्या मुर्त्या बसलेल्या मुद्रेमध्ये आहेत. कोष्टामध्ये श्री ब्रह्मदेव, श्री लिंगोद्भवर, श्री भिक्षाटनर, श्री नर्तनविनायक आणि श्री अर्धनारीश्वर ह्यांच्या मुर्त्या आहेत. श्री चंडिकेश्वर आणि श्री कालहस्तीनादर ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत. द्वारपालकांच्या जवळ शतपाद मुनी, श्री मुरुगन ह्यांच्या मुर्त्या तसेच सप्त स्थाने आणि पंच भुते ह्यांची शिव लिंगे आहेत. नवग्रह संनिधीमध्ये श्री सूर्य त्यांच्या पत्नींसह आहेत आणि बाकी सगळे ग्रह सुर्याभिमुख आहेत. भगवान शिवांच्या गाभाऱ्याजवळ श्री ब्रह्मदेव आणि श्री सरस्वती देवी ह्यांच्या मुर्त्या आहेत. श्री ब्रह्मदेव बसले आहेत आणि भगवान शिवांची आराधना करत आहेत. त्यांच्या एका हातात जपमाळ तर दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे. बिल्व वृक्षाच्या खाली श्री राजगणपती ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे. श्री ब्रह्मदेवांच्या देवालयाजवळ भगवान शिवांची एका शिकाऱ्याच्या (वदुगर) रूपात म्हणजेच श्री ब्रह्मदेवांचं शीर छेदण्याच्या रूपातली एक मूर्ती आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये श्री मुरुगन ह्यांच्या दोन मुर्त्या आहेत. एका मूर्तीमध्ये त्यांच्या हातात जपमाळ आहे ज्याचे नाव श्री ज्ञानस्कंदर असे आहे तर दुसऱ्या मूर्तीमध्ये त्यांच्या हातामध्ये कमळ आहे ज्याचे नाव श्री वीरस्कंदर असे आहे.  दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या वरती भगवान शिव आणि श्री पार्वती देवी हे कैलास पर्वतावर बसले आहेत आणि श्री ब्रह्मदेव आणि श्री सरस्वती देवी त्यांची पूजा करत आहेत असे शिल्प आहे. 


ज्यांनी इथे उपासना केली त्यांची नावे:

श्री ब्रह्मदेव, श्री सरस्वती देवी, श्री सूर्य, शतपाद मुनी, श्री द्रोणाचार्य, श्री दक्ष आणि राजा भगीरथ 


वैशिष्ठ्य:

मासी (फेब्रुवारी-मार्च) ह्या तामिळ महिन्याच्या १३, १४ आणि १५ तिथीला संध्याकाळी ५.४५ ते ६.१० मध्ये सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात. असा समज आहे कि श्री सूर्यदेव त्यावेळी भगवान शिवाची आराधना करतात. ब्रह्महत्या दोष तसेच कलत्र दोषांचे हे परिहार स्थळ आहे. 


मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): सप्तस्थान सण

आनी (जून-जुलै): भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये थिरुमंजनं

आडी (जुलै-ऑगस्ट): पूर्व फाल्गुनी नक्षत्रावर पुरम उत्सव

अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): अरुद्रदर्शन

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

पंगूनी (मार्च-एप्रिल): उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर पंगूनी उत्तरम उत्सव    


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


 Shri Vasisteshwarar temple at Thittai

This Shiva temple is one of the 7 sapta sthanam Shiva temples of Tanjavur. This is at distance of 10 kms from Tanjavur on Malattur-Kumbhakonam route and is one of the 276 Padal Pethra sthalam revered by Shaiva saint Sambandhar. This is on the southern bank of river Kaveri. This place is between rivers Vannar and Vattar, which are tributaries of river Kaveri. 

Mulavar: Shri Vasisteshwarar, Shri Dhunuupooreeshwar, Shri Pashupateesharar

Devi: Shri Sungandhakundalambika, Shri Ulaganayaki, Shri Mangaleshwari

Sacred Teertha: Pasu teertha, Shoola teertha, Chakra Teertha

Sacred Vruksha: Jasmine, Chafa and Shevanti, Jackfruit and Palasha tree

Puranic name: Bilvaaranya, Vasishtashram, Thittai, Dhenupoori, Rathapoori (Therur in Tamil)

Kshetra puran

A small ground at a higher level and surrounded by water is known as Thittai. Prior to great deluge there were 28 big holy places which Shri Shiva loved. After the deluge 26 of them vanished and 2 places remained as Thittai. They were Sirkazhi and Thenkudithittai. During the great deluge Shri Shiva and Shri Parvati Devi were in a boat (Thoni in Tamil) powered by the pranav mantra Om. It came to a halt at Sirkazhi known as Thonipuram. At that time there was a sound of Pranav mantra from that place. At the same time the mantra HUM along with other mantras emerged at Thenkudithittai. Sirkazhi is known as Vadakudithittai and this place is known as Thenkudi (south) Thittai. Hence Thenkudithittai is known as Wisdom spot (in Tamil Ghyanmedu). 

2) According to purana, Guru (Shri Jupiter) was the 7th son of Sage Angirasa. Guru (known as Bruhaspati) was a scholar and highly learned person. Hence he became the Guru for the devas. Once he had gone on a visit to Shri Indra who did not receive him properly as he was engrossed in the dance of Urvashi. In anger, Guru left the devalok and started leaving as a recluse. In the absence of Bruhaspati, devas life became miserable due to asuras. Shri Indra went searching for Shri Bruhaspati. He was finally able to meet him at this place with guidance from Shri Shiva. Shri Bruhaspati pardoned Shri Indra at this place. Hence this is a Guru parihar stahala.

3) According to puran, Sage Vasishta had a ashram at this place. He had installed a linga and did penance at this place. Hence Shri Shiva is praised as Vashisteshwarar. At this place Shri Bruhaspati stood up and received upadesh from Sage Vasishta. Shri Shiva elevated Shri Bruhaspati to the status of a graha i.e one of the Navagrahas. 

4) The Chola Jayan performed the mahayagna known as Rudrapashupatha yagnya which is equal to performing 100 ashwamedha yagnyas. This earned him the position equal to that of Shri Indra. Devi Uladhanayaki is believed to have given life once again to the husband of one of her staunch devotees named Sugandha. Hence she is praised as Sugandhakundalambika. 

5) During pralaya, Shri Bramha and Shri Vishnu worshipped Shri Shiva for protection. While searching for a safe place they found this mound (Thittai). There was a Shiva linga at this place. When they worshipped the Shiva linga, Shri Shiva appeared before them, He delegated the duties of creation and protection to them. 

About temple:

This temple must have existed before 7th century. Then the structure was renovated by Chola kings and the structure is renovated once again about 200 years back. The Shiva linga is a swayambhoo linga. This temple is considered as Panchalinga kshetra as there are 5 Shiva lingas representing 5 basic elements. Of these 4 are at the 4 corners of the temple and 5th is the Shri Vasishteshwarar. This is an east facing temple with a 3 tier Rajagopuram having 2 parikramas. The temple is completely granite structure including ceiling. The dwajastambha is also made of granite. Balipeeth, Dhwajastambha and Nandi are facing the sanctum. The koshta murtis are Shri Narthanvinayaka, Shri Dakshinamurti, Shri Lingodbhavar & Shri Durga Devi. Shri Parvati Devi is in separate shrine. There are shrines of Shri Siddhivinayaka, Shri Mahalinga and Shri Ambika Devi, Navagraha and Shri Bramha in the corridors. There is a separate shrine for Shri Jupiter (Guru) and he is worshipped as Rajaguru. This shrine is situated between the shrines of Shri Shiva & Shri Parvati Devi. He is depicted with 4 hands holding weapons, book and with Abhaya mudra. Chakra teertha (is a pond) is at the entrance of the temple. In most of the temples Shri Dakshinamurti is worshipped as Guru bhagwan except at 3 places, namely 1) Thenkuditthitai (this place) 2) Padi near Chennai (known as Thiruvalithayam) 3) Thiruchendur 

This is probably only place where Shri Jupiter’s shrine is with a Vimanam (shikhar). 

Salient features:

1) Lord Guru is standing with 4 hands

2) A drop of water falls from the roof in the sanctum on the Shiva linga every 24 mins. It is stated that there is no source of water on the temple tower but there are 2 precious stones at 2 strategies points on the roof. They are named as Suryakanthikal and Chandrakantikal. They absorb moisture from the atmosphere and convert into droplets which drop down on the Shivalinga. 

3) There are stone carvings on the ceiling of the mandap opposite to Ambika’s shrine depicting the 12 zodiacs. It is a belief that one begates whatever he wishes if he prays to Shri Parvati Devi standing under his zodiac sign. 

4) The pillars in the temple are sculptured with sculptures of Shaiva saint Naalvar, Shri Shiva and Shri Parvati Devi mounted on Vrushabha, Shri Muruga & Shri Ganesha. 

5) This is considered as a panchalinga kshetra.

6) The temple tank is believed to have been constructed by the Sudarshan chakra of Shri Mahavishnu. 

7) The rays of the Sun fall on Shiva linga twice in a year on 15, 16, 17 Tamil month of Aavni (Aug) and 25, 26, 27 of Tamil month Panguni (May). It is believed that Shri Surya prays to Shri Shiva on this days. 

8) This is one of the 3 places where Shri Jupiter has a separate shrine

9) Thittai – it means a wisdom spot. There are 6 chakras in a human body. It is believed that Shri Muruga gives the benefits of this chakras. He gives enlightenment and final bliss by activating the chakras. He is the moolamurti at this place. The body is Thenkudi and bliss is Thittai. 

10) This is a Parihar sthala for planet Jupiter. 

11) At this temple a special abhishek is done in the name of Nityaabhishek. This is done on behalf of Shri Chandra which cannot be seen anywhere else. 

Those who worshipped at this place:

Shri Bramha, Shri Vishnu, Shri Muruga, the 4 Vedas, Shri Bhairava, Shri Surya, Shri Shaneeshwar, Shri Yama, Parshuram, Shri Indra, Aadishesha, Kaamdhenu, Sage Vasishta, Sage Gautama, Sage Jamadagni. 

Prayers: 

People worship Guru who is Rajaguru at this place for relief from Gurudosha. Students worship for success in exam for education and attain knowledge. Devotees worship for the removal of obstacles in marriage, for child boon and for prosperity and happiness in married life to Shri Parvati Devi. 

It is believed that worshipping Guru at this temple who has the status of Rajaguru and worshipping Chandra on the same day at Thingalur (a Navagraha kshetra for Chandra) gives the benefit of Guru Chandra yog. 

Festivals: 

Chitrai (Apr-May): Chaitrapoornia 

Aavani (Aug-Sept): Ganesh Chatrurthi

Aipassi (Oct-Nov): Anna abhishek 

Kartigai (Nov-Dec): Thirukartigaideepam 

Margazhi (Dec-Jan): Thirvathirai 

Maasi (Feb-Mar): Shivaratri 

Vaikasi (May-June): Annual bramhostav and celebration of sage Vasishta’s marriage to Arundhati. 

Puja:

Special pooja on Guru transition day. Surya pooja on the days when the rays of the Sun fall on the Shiva linga. Besides these pradosha pooja, daily worship and other weekly and fortnightly poojas are performed regularly.

Temple timings: 7am -12.30pm; 5pm – 8.30pm

Temple address: Shri Vasishteshwarar temple, Thenkudithittai at Pashupathikovil, Tanjore district, TN – 613003

Phone number:  +91-4362252858, +91-9443586453

Courtesy: Various websites and blogs

 अष्ट विराट्ट स्थलंगल

तामिळनाडूमधल्या तंजावूर जिल्ह्यात कावेरी नदीच्या तीरावर ८ शिव मंदिरे आहेत जी साधारण १००० वर्षांपूर्वी बांधली आहेत. ह्या सर्व स्थळांमध्ये भगवान शिवांनी असुरांचा, वाईट शक्तींचा तसेच अहंकार, हिताच्या गोष्टींकडे दुर्लक्षता, अनियंत्रित कामवासना, मृत्यूचे भय अश्या नकारात्मक वृत्तींचा संहार केला आहे म्हणजेच वीरकृत्ये केली आहेत. ह्या वीरकृत्यांचं स्मारक म्हणून हि शिव मंदिरे बांधली. म्हणून ह्या स्थळांना एकत्रितपणे अष्ट विराट्ट स्थलंगल असं संबोधलं जातं. उदारहर्णार्थ एके स्थळी भगवान शिवांनी श्री ब्रह्मदेवांचा शिरच्छेद केला आणि त्यांना पुनर्जीवित पण केलं. श्री ब्रह्मदेव हे सृष्टीचे जनक असल्याकारणाने त्यांच्या मध्ये अहंकारासारख्या नकारात्मक वृत्तींचा अभाव असणे जरुरीचे आहे. म्हणूनच भगवान शिवांनी त्यांचा शिरच्छेद म्हणजेच अहंकाराचा नाश केला आणि त्यांना परत कार्यरत केलं.


ह्या घटना दर्शवितात कि अहंकारासारख्या वृत्ती मग त्या कोणातही उद्भवोत पण त्यांना शिक्षा हि होणारच. 


ह्या सर्व शिव मंदिरांमधल्या भगवान शिवाच्या मूर्त्यांना संहारमूर्ती म्हणतात.


पुढील तक्त्यामध्ये ह्या आठ मंदिरांची संक्षिप्त माहिती देत आहोत. येणाऱ्या सप्तांहांमध्ये ह्या प्रत्येक मंदिराची सविस्तर माहिती आम्ही प्रकाशित करण्याचा प्रयत्न करणार आहोत.


मंदिर

स्थळ

भगवान शिवांचे नाव 

देवीचे नाव

स्थलवृक्ष

संहारमूर्तीचे नाव

स्थळाचे महत्व

थिरुवडिगाई विराट्टनेश्वरर् मंदिर 

थिरुवडिगाई, पंरुत्ती

श्री विराट्टनेश्वरर्

श्री पेरियानायकी

बहावा(सारा कोण्ड्रै)

त्रिपुरान्तक मूर्ती

त्रिपूर संहारक स्थळ

थिरुकोविलूर विराट्टेश्वरर् मंदिर 

थिरुकोविलूर

श्री विराट्टेश्वरर्

श्री शिवानंदावल्ली

बहावा(सारा कोण्ड्रै)

गांगल मूर्ती

अंधकासूर संहारक स्थळ

अमृतघटेश्वरर मंदिर

थिरुकडैयुर

श्री अमृतघटेश्वरर

श्री अभिरामी अम्मन

बिल्व, पिंजलं (गुलाबी चमेली)

कालसंहार मूर्ती

मार्कंडेयाचे श्री यमदेवापासून रक्षण

वळूवूर विराट्टेश्वरर् मंदिर 

वळूवूर मईलादुथुराई 

श्री कृतिवासर

श्री इलंकिलाई नायकी

शमी, देवदार (साग), कापुरीमदुरा (जडी)

गजसंहार मूर्ती

दारुकवनातल्या ऋषींनी निर्माण केलेल्या उन्मत्त हत्तीचा संहार

थिरुपरियलूर मंदिर

किलपरसलूर, नागपट्टीनं 

श्री विराट्टेश्वरर् (दक्ष-कुरीश्वर)

श्री इलं कोबनायल -बालांबिका

बिल्व, फणस

दक्षसंहार मूर्ती

दक्षसंहार स्थळ

थिरुकं डीश्वरर मंदिर

थिरुक्कंडीयूर

श्री ब्रह्मशिरकं डीश्वरर

श्री मंगळ नायकी

बिल्व

ब्रह्मशिरच्छेद मूर्ती, हरसभा विमोचन मूर्ती

ब्रह्माचे पांचवें मुख भगवान शिवांनी छेदले

थिरुवीरकुडी

थिरुवीरकुडी, थिरुवरुर

श्री विराट्टनेश्वरर्

श्री परिमल नायकी

तुलसी

जालंधरासूर संहार मूर्ती

जालंधरासूर संहार स्थळ

थिरुक्कूरक्काइ मंदिर

कोरुक्काई, नागपट्टीनं

श्री योगेश्वरर

श्री ज्ञानाम्बिका

हरडा, पुंनीआई (अलेक्झांड्रिअन लौरेल)

कामदहन मूर्ती

कामदहन (मन्मद दहन) स्थळ 

    

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


 कडैयुर मयानं

तामीळनाडू मधल्या नागपट्टीनं ह्या जिल्ह्यात थिरुकडैयुर ह्या गावात हे मंदिर आहे. मईलादुथुराई-करैक्कल मार्गावर थिरुकडैयुर विराट्टेश्वरर मंदिरापासून २ किलोमीटर्स वर आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावरील पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण हे एक मंदिर आहे. शैव संत श्री संबंधर, श्री अप्पर आणि श्री सुंदरर ह्यांनी ह्या मंदिरात भगवान शिवांची स्तुती गायली आहे. 


मुलवर: श्री ब्रह्मपुरीश्वरर, श्री पेरूमन अडिगल

देवी: श्री अमलगुजनायकी, श्री वाधुमुळै अंबिका, श्री मलरलुळल मिन्नअम्माई

पवित्र तीर्थ: ब्रह्म तीर्थ, अस्वथी तीर्थ, काशी तीर्थ

क्षेत्र वृक्ष: बिल्व, बहावा (तामिळ मध्ये कोण्ड्रै)

पौराणिक नाव: थिरुकडैयुर मयानं

वर्तमान नाव: थिरुकडैयुर नागपट्टीनं, तामिळ नाडू


क्षेत्र पुराण:

पुराणांनुसार असा समज आहे कि प्रत्येक युगाच्या अंती भगवान शिव विश्वाचा अंत करण्यासाठी प्रलय घडवून आणतात. ह्या प्रलयक्रियेमध्ये वर्तमान ब्रह्माचा पण नाश म्हणजेच लय होतो. जेव्हा नवीन युग चालू होतं तेव्हा भगवान शिव ब्रह्मदेवाची पुनर्निर्मिती करतात. अशाच एका युगाच्या अंती ब्रह्मदेवाचा लय झाला आणि त्यांचं पुनर्निर्माण ह्या स्थळी झालं. निर्मिती झाल्यावर श्री ब्रह्मदेवांना भगवान शिवांनी सृष्टीची निर्मिती करण्यासाठी शिवज्ञानोपदेश दिला. म्हणून इथे भगवान शिवांचे नाव श्री ब्रह्मपुरीश्वरर असे आहे. ह्या प्रकारचं हे तिसरं स्थळ आहे जिथे भगवान शिवांनी श्री ब्रह्मदेवांना शिवज्ञानोपदेश दिला.


क्षेत्रपुराणांनुसार भगवान शिवांनी मार्कंडेय ऋषींची तपश्चर्या चालू राहावी म्हणून गंगेचं पाणी येथे आणून एक तीर्थ बनवलं. हे तीर्थ मंदिराच्या मुख्य तीर्थाच्या जवळ आहे. अजून सुद्धा प्रत्येक दिवशी श्री अमृतकडेश्वरर मंदिरातील शिवलिंगावरील अभिषेकासाठी ह्या तीर्थातून पाणी नेले जाते.


अजून एका आख्यायिकेनुसार एमाकेरिदन ह्या चालुक्य साम्राज्यातील राजाने युद्धामध्ये आपलं राज्य गमावल्यावर शिव मंदिरांमध्ये आराधना करण्यासाठी तो इथे आला आणि त्याने श्री मुरुगन ह्यांची आराधना केली. श्री मुरुगन त्याच्या आराधनेवर प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाचे रूप घेऊन त्या राजाच्या शत्रूंचा पराभव करून राजाला परत त्याचे राज्य मिळवून दिले. म्हणून श्री मुरुगन (म्हणजेच श्री सिंगारवेळार) ह्यांची मूर्ती योध्याच्या रूपात आहे. राजाने श्री सिंगारवेळार ह्यांच्या मंदिरासाठी ५३ एकर जमीन भेट दिली ज्याला सिंगारवेळी असे नाव आहे. 


मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर पश्चिमाभिमुख असून इथे राजगोपुर नाही. मंदिराच्या आवारामध्ये एक तीन स्तरांचं गोपुर आहे. भगवान शिव स्वयंभू लिंगरूपात आहेत. 


वैशिष्ट्ये, मंदिरातील देवता आणि इतर देवालये:


प्रलयामध्ये लय पावून परत निर्माण झालेल्या श्री ब्रह्मदेवांना इथे भगवान शिवांनी शिवज्ञानोपदेश केला म्हणून ह्या स्थळाला ब्रह्मपुरी, थिरुमेईज्ञानं आणि कडैयुर मयानं अशी नावे आहेत. भगवान शिवांना येथे श्री ब्रह्मपुरीश्वरर असे नाव आहे. 


कोष्ठामध्ये श्री दक्षिणामूर्ती, श्री अर्धनारीश्वरर, श्री विष्णू, श्री विष्णूदुर्गादेवी, श्री भैरव, श्री चंडिकेश्वर, श्री नर्दन विनायक ह्या मुर्त्या आहेत. श्री दक्षिणामूर्तींच्या मूर्तीमध्ये त्यांच्याबरोबर त्यांचे सहा शिष्य बसले आहेत. पण सहसा ते जसे वटवृक्षाखाली बसलेले असतात तसे नसून ह्या मूर्तीमध्ये ते कल्लाळ (पैर, कल्लाळेश्वत्थ, मराठी मध्ये औदुंबर) झाडाखाली बसले आहेत. 


श्री मुरुगन ह्यांचे त्यांच्या पत्नी श्री दैवनै आणि श्री वल्ली समवेत स्वतंत्र देवालय आहे. इथे श्री मुरुगन ह्यांना श्री सिंगारवेळार असे नाव आहे आणि ह्या मूर्तीमध्ये ते एका योध्याच्या रूपात असून त्यांच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि ते जणू काही युद्धाला निघण्याच्या मुद्रेमध्ये आहेत. त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षमाला आहे आणि पायामध्ये खडावा (तमिळमध्ये कुर्राडू) आहेत. त्यांची मूर्ती थोडी डावीकडे कलली आहे. ह्यामुर्तीमध्ये श्री मुरुगन प्रभू श्रीरामांसारखे भासतात. श्री सिंगारवेळार हे त्यांच्या मामांचे म्हणजेच भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात. जसे भगवान शिवाच्या मंदिरामध्ये श्री चंडिकेश्वरांची मूर्ती असते तसेच श्री मुरुगन ह्यांच्या देवालयामध्ये पण श्री चंडिकेश्वर मूर्ती आहे. इथे ह्या मूर्तीला श्री गुहचंडिकेश्वर असं नाव आहे. 


श्री विनायकांना इथे श्री प्रणव विनायक असे नाव आहे. ह्या मूर्ती मध्ये त्यांचे उदर (पोट) सपाट आहे. असा समज आहे कि भगवान शिव जेव्हा श्री ब्रह्मदेवांना शिवज्ञानोपदेश देत होते त्यावेळी श्री विनायकांनी पण तो उपदेश हात जोडून अति एकाग्रतेमध्ये ऐकला. म्हणून त्यांचे उदर इथे सपाट दाखवले आहे. 


परिक्रमेमध्ये श्री नटराज, श्री कल्याण सुंदरर, नालवर (चार श्रेष्ठ शैव संत), भगवान विष्णू (श्री पिल्लई पेरुमल), श्री गजलक्ष्मी देवी, श्री चंडेश्वरी, श्री भिक्षाटनर आणि श्री भैरव ह्यांच्या मुर्त्या आहेत. १८ महासिद्धांपैकी एक श्री पांबाट्टी सिद्धर ह्यांचे इथे वास्तव्य होते.     


मंदिरात साजरे होणारे सण:

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंद षष्ठी

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवधीरै

मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि

पंगूनी (मार्च-एप्रिल): अश्विनी नक्षत्रावर तीर्थवारी सण साजरा होतो. असा समज आहे कि श्री गंगा देवी प्रत्येक वर्षी इथे भेट देते. भगवान शिव आणि श्री पार्वती देवींची रथयात्रा तीर्थापर्यंत (विहीर) जाते. 


इथे प्रदोष पूजा नियमित पणे केली जाते. 


भाविक जन इथे ज्ञानप्राप्ती, विवाहातल्या अडचणींवर मात करण्यासाठी तसेच अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना करतात. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा

 Saptasthana Shiva temples of Karanthattangudu in Tanjore district

Around Karanthattangudu in Tanjore district of Tamil Nadu, there are 7 Shiva temples which are collectively known as Sapta Sthana Shiva temples of Karanthattangudu. They are namely 

1) Shri Vasisteshwarar temple at Karanthai, 

2) Shri Tanjapooreeshwarar temple at Vennatrankarai, 

3) Shri Vasisteshwarar temple at Thittai,

4) Shri Chokkanathar temple at Kudalur on Vennar bank Tanjore, 

5) Shri Rajarajeswarar temple at Kadakappai, 

6) Shri Kailashnathar temple at Mariamman kovil at Punnainallur in Tanjore

7) Shri Vaidyanatheshwarar temple at Poomalai Tanjore. 

Except temples # 2 and 5, all other temples also belong to the group of temples known as Tanjavur Palace Devasthanam. There are 88 temples in this group.

Starting from next week we will be publishing  detailed information of each of the above 7 temples.

 नल्लूर मयानं

पंच मयानं मधलं हे चौथं मंदिर आहे. हे मंदिर थिरुमेयीज्ञानं ह्या गावात वसलेलं आहे. ह्याचे वर्तमान नाव थिरुनल्लूर मयानं असं आहे. पौराणिक काळांत ह्याचे नाव चतुर्वेदी मंगलम असे होते. 


कुंभकोणम पासून १६ किलोमीटर्स वर कुंभकोणम-कूडवसल मार्गावर कावेरी नदीच्या दक्षिण काठावर हे मंदिर आहे. पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण हे एक मंदिर आहे. शैव संत श्री संबंधर ह्यांनी ह्या मंदिरात भगवान शिवाची स्तुती गायली आहे. 


मुलवर: श्री ज्ञानपरमेश्वरर, श्री मयानाथु मूलथनाथू पेरूमन

देवी: श्री ज्ञानाम्बिका, श्री पेरियानायकी

पवित्र तीर्थ: ज्ञानतीर्थ, चंद्र तीर्थ

पवित्र वृक्ष: पळस, बिल्व

पौराणिक नाव: थिरु मयानं, थिरु नल्लूर मयानं, नाथुर

जिल्हा: तंजावूर, तामिळ नाडू


मंदिराबद्दल माहिती:


ह्या मंदिरामध्ये राजगोपुर नाही. सध्याचे मंदिर साधारण १५०० वर्षे जुनं आहे. पूर्वाभिमुख असलेलं हे मंदिर चोळा साम्राज्यातील राजाने दगड वापरून बांधले होते. ह्या मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय सुंदर असून त्यावर भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचे शिल्प आहे. अगदी अलीकडचं मंदिराचं बांधकाम हे आदित्य चोळा १ ह्या राजाने केले. मंदिरातले २३ शिलालेख ह्या मंदिराच्या इतिहासाबद्दल माहिती देतात. येथील शिव लिंग स्वयंभू आहे.  स्थानिक भाविक लोकांच्या म्हणण्यानुसार इथे अजूनही शिवलिंगाभोवती वेटोळे घालून बसलेला सर्प इथे नजरेस पडतो. ह्याचा उल्लेख श्री संबंधर ह्यांनी केलेल्या भगवान शिवांच्या स्तुतीमध्येपण आढळतो. हे मंदिर मदकोविल शैलीचे आहे - म्हणजेच हे अशा रीतीने बांधले आहे कि ह्या मंदिरात हत्ती प्रवेश करू शकत नाही. गाभाऱ्यावरचे विमान हे गजपृष्ठ आकाराचे आहे. गाभाऱ्याचा आकार चौकोनी असून त्याचे शिखर गोलाकार आहे. मंदिरातले स्तंभ गोलाकार असून त्यावर सुंदर शिल्पचित्रे कोरलेली आहेत. 


मंदिरातील देवता आणि इतर देवालये:

मुख्य मंदिरामध्ये भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचे देवालय आहे. ह्या शिवाय भगवान विष्णू, श्री मुरुगन, नवग्रह, थिरुज्ञानसंबंधर ह्यांची पण देवालये आहेत. नाग, श्री चंडिकेश्वर, श्री दक्षिणामूर्ती, आत्मलिंग, श्री शनीश्वरर, श्री भैरव, श्री सूर्य ह्यांच्या मुर्त्या आहेत. परिक्रमेमध्ये श्री अमृतकडेश्वरर, श्री सट्टाईनाथर आणि श्री एकांबरेश्वरर ही शिव लिंगे आहेत. कोष्टामध्ये श्री गणेश, श्री भिक्षाटनर, श्री नटराज, श्री भैरव, श्री महाविष्णू आणि श्री विष्णुदूर्गा ह्यांच्या मुर्त्या आहेत. 


मंदिरात ज्यांनी आराधना केली त्यांची नावे:

श्री महाविष्णू, श्री ब्रह्मदेव, थिरुज्ञानसंबंधर, चार वेद, आपस्तंभ ऋषी


मंदिरात साजरे होणारे सण:

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): विनायक चतुर्थी


पूजा आणि प्रार्थना:

प्रत्येक दिवशी तिन्ही काळी येथे पूजा केली जाते. विवाहातल्या अडचणी, शैक्षणिक यश तसेच सर्वसाधारण समृद्धी साठी इथे भाविक प्रार्थना करतात. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


 Shri Airavateshwarar temple at Maruthuvakudi

This Shiva temple is Sapta sthana Shiva temple of Thiruneelakudi. The temple is situated on the southern bank of river Cholan (a tributary of Kaveri). This is a Thevaram Vaippu sthalam as it finds a mention in the sacred hymns of Shaiva saint Appar. This is a parihaar sthala for Vrushchika raas. The present temple structure was built by Chola queen Sembiyan Mahadevi and this is about 1200 years old. There are a lot of stone inscriptions in the temple. 

Mulavar: Shri Airavateshwarar

Devi: Shri Abhiramiamman

Sacred Vruksha: Bilva, Shamee

Sacred teertha: Gautam Teertha, Chandra Teertha, Yama Teertha, Agni Teertha, Agastya Teertha, Bramha Teertha, Kashyap Teertha, Shesha Teertha.

Kshetra puran

1) Shri Chandra had lost his brightness due to the curse of Dakshaprajapathi. He came to this place and worshiped Shri Ganesha by creating Chandra teertha. Shri Ganesha advised him to pray Shri Shiva. He prayed to Shri Shiva and got relieved on the day of Anuradha nakshatra. As this nakshatra falls in Vrushchika raas, this place is parihaar sthala for Vruschika raas. 

2) Shri Bramha had given a garland of Jasmine flowers to Sage Durvasa to be handed over to Shri Indra. When it was handed over to Shri Indra, he threw it away. So the sage cursed both Shri Indra and his mount Airavat. This resulted in Shri Indra losing his kingdom and mount Airavat became black. They worshiped Shri Shiva at this place and got relief. Hence Shri Shiva is praised as Shri Airavateshwarar. 

3) An asura named Marutasura used to torment people and sages. They approached Shri Shiva who fought with Marutasura and slayed him. Hence the name is Maruthwakudi. In this battle, Nandi protected Shri Shiva by coming between Shri Shiva and asura. He was pierced by the arrow of asura. Hence we find holes on the body of Nandi.

4) The Nandanvan of temple also finds a mention in the sthala puran. Once a bramhin worshipped Shri Shiva at this place with great devotion and acquired some spiritual powers. This made him arrogant and greedy. He started demanding alms (daan) from one and all. When the people gave him daan, he also started acquiring the sin associated with the daan. Due to the accumulation of the sin, he lost his luster and became black. He did penance for 12 years and got relieved of the sin and became lustrous again. But he started doing the same thing as before. Shri Indra complained to Shri Shiva about the harassment of the bramhin. Lord sent Aghoramurti and took bramhin in the custody. The bramhin realized his mistake and pleaded for mercy. Shri Shiva pardoned him. In order to change his mental thought, he made him in-charge of the Nandanvan. 


About temple:

The temple is about 2 kms from Aaduthurai bus stop, 4 kms from Thiruvidaimuduthur and 13 kms from Kumbhakonam. This is an east facing temple with 5 tier rajagopuram. Balipeetha, Nandi are in the outer parikrama facing the sanctum. Idol of Nandi is small and is made of white clay. The Shiva linga is swayambhoo linga facing the east in a sanctum which is in the form of a linga. It is made of white clay so Abhishek is performed by putting a kavach on the linga. It is believed that Nandi came in between the Asura and Shri Shiva during a fight to protect Shri Shiva. Hence we find some holes on the body of Nandi which are believed to be due to piercing of arrows. He is praised here as Bananandi. In the south facing Shrine we have Shri Abhirami Devi. There is a Shri Ganesha Shrine on the SW corner of the temple. The trunk of Shri Ganesha is shaped like a scorpion and all over the body of the idol we find images of scorpion sculptured. Shri Subramanya is in a separate shrine with his consorts. There are 2 more Shri Ganesha idols, one at entrance near Nandi, other one near Shamee tree along with idols of Nagas and 2 Shiva lingas. In NE corner we come across Navagraha shrine. In this shrine, all the Navagrahas are found with their mounds and consorts. There is a shrine of Shaiva Saint Nalavar in the parikrama.

Those who worshipped at this place:

Shri Krishna worshipped Shri Shiva for getting married to Shri Rukmini. Sage Agastya, Shri Indra, Shri Airavat, Shri Chandra

Prayers

1) Devotees pray at Shri Ganesha’s shrine for relief from insect, snake and scorpion bite

2) This is a Parihar sthala for Anuradha and Vrushchika raas.

Note: We are unable to provide the details of pooja, temple timing. We will update later

Address: Airavateshwarar temple, Melamarutwakuri, Taluka Thiruvidaimaruthur, TN

 वीली मयानं

पंच मयानं मधलं हे तिसरं मंदिर आहे. पेरंलं आणि पंथोत्तम गावांच्या जवळ आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावर अरसालारू ह्या उपनदीच्या काठावर पंथोत्तमपासून १० किलोमीटर्स वर तसेच मईलादुथुराई-थिरुवरुर मार्गावर मईलादुथुराई पासून २७ किलोमीटर्स वर हे मंदिर वसलं आहे. हे पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक मंदिर आहे. श्री संबंधर, श्री अप्पर आणि श्री सुंदरर ह्या नायनमारांनी ह्या ठिकाणी भगवान शिवांची स्तुती केली आहे. हे मंदिर साधारण २००० वर्षे जुनं आहे.


मुलवर: श्री नेत्रबनेश्वर, श्री वीलीनाथर, श्री कल्याणसुन्दरेश्वरर

उत्सव मूर्ती: श्री कल्याणसुंदरर

देवी: श्री सुंदर गुजांबिका, श्री कात्यायनी, श्री अळळीयवनमुल्लईअम्मन

पवित्र तीर्थ: विष्णू तीर्थ, दामोदर तीर्थ आणि २५ इतर तीर्थे

क्षेत्र वृक्ष: वीली (चंदन, चंपा, फणस आणि कवठ ह्या वृक्षांना एकत्र वीली असं म्हणतात)

पौराणिक नाव: थिरुवीलीमलई

जिल्हा: थिरुवरुर, तामिळनाडू, तालुका: कुडवसल


क्षेत्र पुराण:


कात्य ऋषी ह्यांनी आपल्या पत्नीसह प्रखर तपश्चर्या करून श्री पार्वती देवींना प्रसन्न केलं आणि त्यामुळे त्यांना एका पुत्रीची प्राप्ती झाली. तिचं नाव त्यांनी कात्यायनी असं ठेवलं. कात्य ऋषींच्या इच्छेनुसार भगवान शिवांनी चित्राई ह्या तमिळ महिन्याच्या मघा नक्षत्रावर कात्यायनीशी विवाह केला. कात्य ऋषींनी भगवान शिवांना विनंती केली कि त्यांनी आणि श्री कात्यायनीने ह्या ठिकाणी वधू-वराच्या पोषाखात राहावं. त्यांच्या विनंतीला मान देऊन श्री पार्वती देवी आणि भगवान शिव वधू-वराच्या पोषाखामध्ये आहेत. 


मिळीलैकुरूम्बूर हा शिकारी कवठ फळ वापरून भगवान शिवांची आराधना करायचा. भगवान शिव त्याच्या आराधनेवर प्रसन्न झाले आणि त्यांनी मिळीलैकुरूम्बूरला अष्टमहासिद्धी प्रदान केल्या. अजूनही इथे भक्तांना भगवान शिवांना कवठ अर्पण केल्याची दृश्य दिसतात. म्हणूनच ह्या स्थळाला वीलीमलई असं म्हणतात. 


एकदा जेव्हा इथे श्री अप्पर आणि श्री संबंधर हे इथे वास्तव्य करीत होते त्यावेळी इथे प्रखर दुष्काळ आला. श्री अप्पर आणि श्री संबंधर ह्यांनी इथे दुष्काळ घालवण्यासाठी भगवान शिवांची स्तुती केली. भगवान शिव त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी श्री अप्पर आणि श्री संबंधर ह्यांना लोकांना अन्नदान करण्यासाठी म्हणून ते रोज एक सोन्याचं नाणं देतील असं आश्वासन दिलं. श्री अप्पर ह्यांना त्यांनी पश्चिमेच्या बलिपीठावर रोज एक नाणं दिलं तर श्री संबंधर ह्यांना त्यांनी पूर्वेच्या बलिपीठावर रोज एक नाणं दिलं. हि बलिपीठे अजूनही येथे आहेत. ह्या बलिपीठांना पडिक्कासु बलिपीठे असं म्हणतात. श्री विनायकांना इथे श्री पडिक्कासु विनायक असं म्हणतात. 


जालंधर राक्षसाने भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र हिरावले. भगवान शिवांनी भगवान विष्णूंना ह्या ठिकाणी येऊन सुदर्शन चक्र परत मिळविण्यासाठी  त्यांची आराधना करावयास सांगितले. भगवान विष्णू येथे आले आणि त्यांनी एक तीर्थ निर्माण केलं ज्याचं नाव विष्णू तीर्थ आहे आणि भगवान शिवांची त्यांनी कमळांनी पूजा केली. अर्चनेसाठी जेव्हा एक कमळ कमी पडलं तेव्हा त्याची पूर्तता करण्यासाठी भगवान विष्णूंनी आपलं एक नेत्र काढून ते कमळ म्हणून अर्पण केलं. भगवान शिव भगवान विष्णूंच्या ह्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र परत मिळवून दिले. भगवान विष्णूंनी अर्पण केलेले नेत्र अजूनही भगवान शिवांच्या पायाशी  आहे असा समज आहे. असा समज आहे की मुलवर विमान हे भगवान विष्णूंनी येथे आणले आहे. 


वीली वृक्ष इथे भरपूर प्रमाणात उगवत असल्याकारणाने ह्या स्थळाला वीलीकाडू असे नाव होते. 


असा पण समज आहे कि भगवान शिवांनी येथे श्री थोनी अप्पर ह्या रूपात दर्शन दिले. 


पुराणांत असा उल्लेख आहे कि उत्तरेकडून श्वेतकेतु राजा इथे आला आणि त्याने भगवान शिवांची आराधना केली. त्याला असे भाकीत सांगितले गेले होते कि तो अल्पायुषी आहे आणि इथे येऊन भगवान शिवांची आराधना केल्याने त्याचे आयुष्य वाढेल असा सल्ला दिला गेला होता म्हणून त्याने इथे येऊन आराधना केली. भगवान शिवांनी त्याचे मृत्यूपासून म्हणजेच श्री यमदेवांपासून संरक्षण केले. 


मंदिराबद्दल माहिती:


एकेकाळी ह्या स्थळी चंदन, चंपा, फणस आणि कवठ ह्यांचे घनदाट वन होते. ह्या सगळ्या वृक्षांना एकत्रितपणे वीली असं म्हणलं जातं. 


विवाहातल्या अडचणींचा परिहार करण्याचं स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. साधारण ४ एकर वर पसरलेल्या ह्या मंदिराला सात स्तरांचं राजगोपूर आहे आणि तीन परिक्रमा आहेत. इथे १०० स्तंभ असलेला मंडप आहे ज्याचं नाव वोवल (मराठी मध्ये वटवाघूळ) मंडप असं आहे. दहाव्या शतकातील शिलालेख ह्या मंदिरात आढळतात. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि दिसायला एखाद्या किल्ल्यासारखं आहे. इथलं तीर्थ म्हणजेच तलाव खूप मोठा आहे. हे मदकोविल शैलीचे मंदिर असून चोळा राजांनी बांधले आहे. 


इथे एक खूप जुनं, साधारण १०० वर्षे जुनं, पपईचं झाड आहे. येथील शिव लिंग हे स्वयंभू आहे. इथल्या नंदीचे नाव पाताळ नंदी असे आहे. हे मंदिर अशा रीतीने बांधले आहे कि ते बघताना असा भास होतो कि हे मंदिर नंदीवरच बांधलं आहे. 


भगवान शिव हे वराच्या पोशाखात आहेत आणि म्हणून त्यांना माप्पिळई स्वामी (नवरदेव) म्हणून ओळखले जातात. ह्या मंदिरामध्ये कोष्ठ मूर्ती नाहीत. 


श्री पार्वती देवी आणि भगवान शिव ह्यांची मूर्ती वधु-वराच्या पोषाखात आहे. हि मूर्ती साधारण १५ फूट उंच आहे. 


इतर मुर्त्या आणि देवालये

दक्षिणेकडील परिक्रमेमध्ये श्री विनायकांचे देवालय आहे ज्यांचे नाव श्री पडिक्कासु विनायक असे आहे. पश्चिमेकडील परिक्रमेमध्ये श्री सोमस्कंद, श्री मुरुगन आणि श्री महालक्ष्मी देवी ह्यांची देवालये आहेत. उत्तरेकडील परिक्रमेमध्ये श्री चंडिकेश्वर आणि श्री शिवगामी देवी समवेत श्री नटराज ह्यांची देवालये आहेत. पूर्व तसेच पश्चिम कोपऱ्यांमध्ये दोन बलिपीठे आहेत. गाभाऱ्याभोवती आधार म्हणून १६ सिंहांच्या मुर्त्या आहेत. मंदिराच्या आतलं गोपुर हे रथाच्या आकाराचे आहे. श्री इंद्रदेव हे ह्या रथाचे सारथी भासतात तर भगवान शिव हे वराच्या पोशाखात रथामध्ये बसल्याचे भासतात. ह्या शिवाय श्री भिक्षाटनर, श्री कालसंहार मूर्ती, श्री त्यागराज मूर्ती. श्री दक्षिणामूर्ती, नालवर (म्हणजे चार श्रेष्ठ नायनमार), तसेच जुळे विनायक ज्यांना श्री इरत्ताई विनायक म्हणतात, ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत. ह्याशिवाय इथे श्री बाल गणपती, श्री बाल सुब्रह्मण्य, शिवलिंगे, श्री मुक्ता देवी, पंचभूतांची प्रतीके म्हणून पांच लिंगे, श्री मयूरनाथर, श्री सूर्य, श्री भैरव, श्री मेयकंदर ह्यांची देवालये परीक्रमेमध्ये आहेत. श्री शनीश्वरर ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे. एका स्वतंत्र परिक्रमेमध्ये श्री पार्वती देवी, श्री मुरुगन आणि श्री गणपती ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत. इथल्या उत्सवमूर्तीमध्ये भगवान विष्णू आपलं नेत्र काढून श्री कल्याणसुंदरांना अर्पण करत आहेत असं दृश्य आहे.


वैशिष्ट्ये:

१) श्री अप्पर आणि श्री सुंदरर इथे मठात राहिले

२) इथल्या गाभाऱ्याच्या भिंतीला भोक असून त्यातून एक पोपट रोज भगवान शिवांच्या दर्शनाला येतो असा समज आहे.


इथे ज्यांनी भगवान शिवांची आराधना केली त्यांची नावे: वशिष्ठ ऋषी, कात्य ऋषी, स्वर्गीय गाय कामधेनू, श्री कामदेवांची पत्नी श्री रतीदेवी, भगवान विष्णू आणि राजा मनू. 


मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव

अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी तसेच मूळ नक्षत्रावर पूजा

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक

कार्थिगई (नोव्हेम्ब-डिसेंबर): दीपोत्सव, स्कंद षष्ठी

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

आडी (जुलै-ऑगस्ट): आर्द्रनक्षत्रावर पुरम उत्सव, नवरात्री, प्रदोष पूजा


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

 Shri Kampahareshwarar Temple at Tribhuvanam

This Shiva temple is one of the Saptasthana Shiva temples of Thiruneelakudi. It is situated at Tribhuvanam town near Kumbhakonam. This is a huge temple similar to the temple at Darasuram, Shri Brihadeshwarar temple and Gangaikondacholapuram. The present temple was constructed by Kulothangacholan-III. After his successful North India campaign, he was given the title of Tribhuvan Chakravarthy after he defeated Chera, Pandya and Simhali kings. In the sculptures we find the mention of Chidambaram Nataraja temple, Madurai Meenakshi temple, Shri Kanchi-Ekambareshwarar temple, Shri Mahalingeshwarar temple at Thiruvidaimarudur and Shri Bruhadishwarar temple. There are lot of inscriptions on the walls of the temples giving details of the work done by Kulottangacholan-III. 

Mulavar: Shri Kampahareshwarar, Shri Tribhuvaneshawarar, Shri Tribhuvanmaheshwarar, Shri Nadukamteerthanayagan

Devi: Shri Dharmasamvardhini, Shri Aramvalarthanayaki

Kshetra Vruksha: Bilva

Sacred teertha: Sarabha teertha and 11 other teerthas

Puranic name: Thribhuvaneshwaram

Kshetra Purana:

1) Shri Sarabheshwarar is combination of Shri Shiva, Shri Vishnu, Shri Kaali (Pratyankara devi) and Shri Durga (Shulini). Shri Shiva manifested at the request of Devas to subdue Shri Narasimha whose fury could not subside even after slaying Hiranyakashyapu. Devas stated that even a drop of blood from Shri Narasimha fell on the ground the children born will be able to cause great harm and chaos. Moreover blood of Shri Narasimha contained Amrut, hence the children cannot be killed. Shri Shiva manifested with the face of Yali (kind of lion), human body, 8 legs, 4 hands and 2 wings. The wings were Shri Shulini devi and Shri Pratyankara Devi. Shri Sarabheshwarar lifted Shri Narasimha and took him to the sky. He pierced him with the nails so the drop of blood got mixed with air. The moment bad blood came out of Narasimha’s body, he became calm. 

2) The Pandya king while coming back from a hunting trip, caused death of an old bramhin. The king did not notice it. Later, the soldiers following the king informed the King about this. He sought advice of Sages and bramhins for atonement from bramha-hatya dosha. They advised him to go to Shri Sundareshwarar at Madurai temple and worship him. When he was doing pradakshina in the Sundareshwarar temple, a celestial voice advised him that a Chola king will invade his country. That sound advised him to go and defeat the Chola king. When the Chola king flees from the battle, he was advised to follow the king and reach Thiruvidaimarudhur temple and worship Shri Shiva at that place. By doing that, it stated the he will be relieved of bramha-hatya dosha. The king reached Thiruvidaimarudhur and prayed to Shri Mahalingeshwarar. He was relieved of the bramha-hatya dosha at that place. The king was advised to leave the temple by western entrance as the bramha-hatya dosha was waiting for him on the southern entrance. But the king Varagunpandya was still trembling with fear that the bramha-hatya dosha may again catch him. When the king reached this temple and prayed to Shri Shiva, his trembling stopped. Hence Shri Shiva is praised here as Shri Kampahareshwarar. 

3) According to Purana, Shri Murugan, slayed Tarakasur. His three sons, namely Taraka, Vidumali and Kamalakshi were advised to avenge the death of their father by the asura guru – Shukracharya. He instructed them to do penance by standing on one leg for about 1000 years on Shri Bramha. Shri Bramha was pleased by their penance and granted them a boon. (We have mentioned about this in earlier blogs, how Shri Shiva destroyed the 3 cities). The trembling (nadukkam in Tamil) of Devas and the living things due to the fear of these 3 asuras vanished when Shri Shiva slayed them. Hence Shri Shiva is known as Nadukkamtirthanayakar at this place.


About temple:
This is the east facing temple with 7 tiered Rajagopuram with 2 parikramas covering an area of 5.5 acres. As soon as we enter through the Rajagopuram, we come across Shri Dhwajastambha Vinayaka, Dwajastambha, Balipeeth and Nandi. There is a three tiered Gopuram for inner prakaram. On the left side of the entrance we come across, Shri Aadhikarnandi. The sanctum sanctorum consists of Sanctum, Antarala, Arthamandap, Mahamandap, Muktamandap, Somaskandhamandap. Just like madakovils, the sanctum sanctorum at this place is on a elevation. In the sanctum, the Shiva linga is facing east and is a swayambhoo linga. The koshta murthis are Shri Bhikshadanar, Shri Dakshinamurthi, Shri Lingotbhavar, Shri Bramha and Shri Durga Devi. The shikhar (Vimanam in Tamil) of the sanctum is 7 tiered and 126 ft in height. Shri Ambika is in an east facing shrine to the left of sanctum. Idol of Shri Parvati Devi is in a standing position with one hand in Abhaya mudra and the other holding Akshaymala and Lotus flower. The base (peetha) of the idol is called Odyanapeetha or Padmapeetha. 

Other shrines and idols: There’s separate shrine for Shri Sarabheshwarar opposite to the shrine of Ambika facing south. Shri Sarabheshwarar is a combination of human (man), bird (eagle) and animal (lion). Generally, we come across his sculpture on the pillars of the temple. This is only temple where there is separate shrine for him and can be considered for 1st shrine built for Shri Sarabheshwarar. The idol is about 7 ft tall along with his consorts Shri Shulini Devi and Shri Pratyankara Devi. He is depicted with 8 legs, human body, face of a lion and 4 arms. Shri Narasimha is at his feet and he has 8 hands. In the shrine we find, the sculptures of Shri Bhoodevi, Shri Sridevi and Shri Dwarapalakas at the entrance. We also find sculptures of Shri Saptamata, Shri Subramanya with his consorts, Shri Nataraja, Shri Bramha, Shri Chandikeshwarar and Shri Navagraha. There are sculptures in the temple depicting Bharatnatyam poses in the Somaskandha mandap. Yali (a sculpture) with a face of a lion and a symbol of Nayaka dynasty is sculptures on the pillars. There are sculptures and painting which depict incidents from Mahabharat and Ramayana.

People who worshiped here:

Shri Vishnu, Bhakta Prahlad, Shri Brahma, Shri Agni, King Varagunpandiyan, Shri Surya, Shri Chandra

Prayers:

Devotees worship Shri Sarabheshwarar for relief from illness, mental stress, enemies and planetary doshas. Devotees pray to Shri Shiva for relief from fear and nervous tensions, longevity and good health. Devotees pray to Shri Parvati Devi for child boon, for union of estranged couple and removal of sins. Devotees worship Shri Sarabheshwarar by performing abhishek for 11 weeks, perform sahasranama archana and Sarabha yagnya. They perform abhishek with curd for removal of doshas and milk with longevity. Besides this, they offer vastras and perform annadana. 

Festivals:

Panguni (Mar-April): Panguni Uttaram. Panguniuttara bramhotsava – this is performed for 18 days and followed by Shri Sarabheshwarar utsav on the following Sunday. Procession of Shri Shiva is taken out in a golden chariot at night. Special poojas are performed for Shri Sarabheshwarar on Fridays, Saturday, Sunday, Ashtami & full moon days. Daily Sarabhahomam is performed. Abhishek of Shri Murugan on every Krittika Nakshatra, Abhishek of Shri Ganesha on Sankatharachaturthi. 

Purattasi (Sept-Oct): Navaratri

Aippasi (Oct-Nov): Deepavali

Thai (Jan-Feb): Pongal

Masi (Feb-Mar): Shivaratri

Every month procession of Lord is taken out on full moon day. Special worship on Diwali, Pongal, new year. Pradosh pooja is performed on every pradosh day.

Timing: 6-12.30 pm; 4-9 pm

Address: Shri Kampahareshwarar temple, Tribhuvanam, Thiruvidaimurudhur Taluka, TN- 612104

Phone: +91-4352460760

 Shri Kampahareshwarar Temple at Tribhuvanam

This Shiva temple is one of the Saptasthana Shiva temples of Thiruneelakudi. It is situated at Tribhuvanam town near Kumbhakonam. This is a huge temple similar to the temple at Darasuram, Shri Brihadeshwarar temple and Gangaikondacholapuram. The present temple was constructed by Kulothangacholan-III. After his successful North India campaign, he was given the title of Tribhuvan Chakravarthy after he defeated Chera, Pandya and Simhali kings. In the sculptures we find the mention of Chidambaram Nataraja temple, Madurai Meenakshi temple, Shri Kanchi-Ekambareshwarar temple, Shri Mahalingeshwarar temple at Thiruvidaimarudur and Shri Bruhadishwarar temple. There are lot of inscriptions on the walls of the temples giving details of the work done by Kulottangacholan-III. 

Mulavar: Shri Kampahareshwarar, Shri Tribhuvaneshawarar, Shri Tribhuvanmaheshwarar, Shri Nadukamteerthanayagan

Devi: Shri Dharmasamvardhini, Shri Aramvalarthanayaki

Kshetra Vruksha: Bilva

Sacred teertha: Sarabha teertha and 11 other teerthas

Puranic name: Thribhuvaneshwaram

Kshetra Purana:

1) Shri Sarabheshwarar is combination of Shri Shiva, Shri Vishnu, Shri Kaali (Pratyankara devi) and Shri Durga (Shulini). Shri Shiva manifested at the request of Devas to subdue Shri Narasimha whose fury could not subside even after slaying Hiranyakashyapu. Devas stated that even a drop of blood from Shri Narasimha fell on the ground the children born will be able to cause great harm and chaos. Moreover blood of Shri Narasimha contained Amrut, hence the children cannot be killed. Shri Shiva manifested with the face of Yali (kind of lion), human body, 8 legs, 4 hands and 2 wings. The wings were Shri Shulini devi and Shri Pratyankara Devi. Shri Sarabheshwarar lifted Shri Narasimha and took him to the sky. He pierced him with the nails so the drop of blood got mixed with air. The moment bad blood came out of Narasimha’s body, he became calm. 

2) The Pandya king while coming back from a hunting trip, caused death of an old bramhin. The king did not notice it. Later, the soldiers following the king informed the King about this. He sought advice of Sages and bramhins for atonement from bramha-hatya dosha. They advised him to go to Shri Sundareshwarar at Madurai temple and worship him. When he was doing pradakshina in the Sundareshwarar temple, a celestial voice advised him that a Chola king will invade his country. That sound advised him to go and defeat the Chola king. When the Chola king flees from the battle, he was advised to follow the king and reach Thiruvidaimarudhur temple and worship Shri Shiva at that place. By doing that, it stated the he will be relieved of bramha-hatya dosha. The king reached Thiruvidaimarudhur and prayed to Shri Mahalingeshwarar. He was relieved of the bramha-hatya dosha at that place. The king was advised to leave the temple by western entrance as the bramha-hatya dosha was waiting for him on the southern entrance. But the king Varagunpandya was still trembling with fear that the bramha-hatya dosha may again catch him. When the king reached this temple and prayed to Shri Shiva, his trembling stopped. Hence Shri Shiva is praised here as Shri Kampahareshwarar. 

3) According to Purana, Shri Murugan, slayed Tarakasur. His three sons, namely Taraka, Vidumali and Kamalakshi were advised to avenge the death of their father by the asura guru – Shukracharya. He instructed them to do penance by standing on one leg for about 1000 years on Shri Bramha. Shri Bramha was pleased by their penance and granted them a boon. (We have mentioned about this in earlier blogs, how Shri Shiva destroyed the 3 cities). The trembling (nadukkam in Tamil) of Devas and the living things due to the fear of these 3 asuras vanished when Shri Shiva slayed them. Hence Shri Shiva is known as Nadukkamtirthanayakar at this place.


About temple:
This is the east facing temple with 7 tiered Rajagopuram with 2 parikramas covering an area of 5.5 acres. As soon as we enter through the Rajagopuram, we come across Shri Dhwajastambha Vinayaka, Dwajastambha, Balipeeth and Nandi. There is a three tiered Gopuram for inner prakaram. On the left side of the entrance we come across, Shri Aadhikarnandi. The sanctum sanctorum consists of Sanctum, Antarala, Arthamandap, Mahamandap, Muktamandap, Somaskandhamandap. Just like madakovils, the sanctum sanctorum at this place is on a elevation. In the sanctum, the Shiva linga is facing east and is a swayambhoo linga. The koshta murthis are Shri Bhikshadanar, Shri Dakshinamurthi, Shri Lingotbhavar, Shri Bramha and Shri Durga Devi. The shikhar (Vimanam in Tamil) of the sanctum is 7 tiered and 126 ft in height. Shri Ambika is in an east facing shrine to the left of sanctum. Idol of Shri Parvati Devi is in a standing position with one hand in Abhaya mudra and the other holding Akshaymala and Lotus flower. The base (peetha) of the idol is called Odyanapeetha or Padmapeetha. 

Other shrines and idols: There’s separate shrine for Shri Sarabheshwarar opposite to the shrine of Ambika facing south. Shri Sarabheshwarar is a combination of human (man), bird (eagle) and animal (lion). Generally, we come across his sculpture on the pillars of the temple. This is only temple where there is separate shrine for him and can be considered for 1st shrine built for Shri Sarabheshwarar. The idol is about 7 ft tall along with his consorts Shri Shulini Devi and Shri Pratyankara Devi. He is depicted with 8 legs, human body, face of a lion and 4 arms. Shri Narasimha is at his feet and he has 8 hands. In the shrine we find, the sculptures of Shri Bhoodevi, Shri Sridevi and Shri Dwarapalakas at the entrance. We also find sculptures of Shri Saptamata, Shri Subramanya with his consorts, Shri Nataraja, Shri Bramha, Shri Chandikeshwarar and Shri Navagraha. There are sculptures in the temple depicting Bharatnatyam poses in the Somaskandha mandap. Yali (a sculpture) with a face of a lion and a symbol of Nayaka dynasty is sculptures on the pillars. There are sculptures and painting which depict incidents from Mahabharat and Ramayana.

People who worshiped here:

Shri Vishnu, Bhakta Prahlad, Shri Brahma, Shri Agni, King Varagunpandiyan, Shri Surya, Shri Chandra

Prayers:

Devotees worship Shri Sarabheshwarar for relief from illness, mental stress, enemies and planetary doshas. Devotees pray to Shri Shiva for relief from fear and nervous tensions, longevity and good health. Devotees pray to Shri Parvati Devi for child boon, for union of estranged couple and removal of sins. Devotees worship Shri Sarabheshwarar by performing abhishek for 11 weeks, perform sahasranama archana and Sarabha yagnya. They perform abhishek with curd for removal of doshas and milk with longevity. Besides this, they offer vastras and perform annadana. 

Festivals:

Panguni (Mar-April): Panguni Uttaram. Panguniuttara bramhotsava – this is performed for 18 days and followed by Shri Sarabheshwarar utsav on the following Sunday. Procession of Shri Shiva is taken out in a golden chariot at night. Special poojas are performed for Shri Sarabheshwarar on Fridays, Saturday, Sunday, Ashtami & full moon days. Daily Sarabhahomam is performed. Abhishek of Shri Murugan on every Krittika Nakshatra, Abhishek of Shri Ganesha on Sankatharachaturthi. 

Purattasi (Sept-Oct): Navaratri

Aippasi (Oct-Nov): Deepavali

Thai (Jan-Feb): Pongal

Masi (Feb-Mar): Shivaratri

Every month procession of Lord is taken out on full moon day. Special worship on Diwali, Pongal, new year. Pradosh pooja is performed on every pradosh day.

Timing: 6-12.30 pm; 4-9 pm

Address: Shri Kampahareshwarar temple, Tribhuvanam, Thiruvidaimurudhur Taluka, TN- 612104

Phone: +91-4352460760

 श्री काली मयानं

पंच मयानं मधलं हे दुसरं मंदिर तामिळ नाडू मधल्या नागपट्टीनं जिल्ह्यातील शिरकाली ह्या गावामध्ये वसलेलं आहे. हे मंदिर मईलादुथुराई ह्या गावापासून साधारण २० किलोमीटर्सवर चिदंबरम-कुंभकोणम मार्गावर आहे. खूप भव्य मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये भगवान शिवांची तीन देवालये आहेत - श्री ब्रह्मपुरीश्वरर, श्री थोनिअप्पर आणि श्री सट्टाईनाथर. पाडळ पेथ्र म्हणजेच नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ शिव मंदिरांपैकी पण हे एक मंदिर आहे. ह्या मंदिराची स्तुती श्री अप्पर, श्री सुंदरर आणि श्री संबंधर ह्या नायनमारांनी केली आहे. सध्याचं मंदिर हे १५०० वर्षे जुनं आहे जे चोळा राजांनी बांधलं. 


मुलवर: श्री ब्रह्मपुरीश्वरर, श्री उमामहेश्वरर, श्री थोनिअप्पर, श्री सट्टाईनाथर आणि श्री वटुकनाथर

देवी: श्री पेरियानायकी, श्री थिरुनिलाईनायकी, श्री स्थिरसुंदरी

पवित्र तीर्थ: ब्रह्म तीर्थ आणि इतर २२ तीर्थे

क्षेत्र वृक्ष: पारिजात (तमीळमध्ये पवळमल्ली)

पौराणिक नाव: ब्रह्मपुरम्, शिरकाली, वेणूपुरम्, थोनीपुरम्, सिरपुरम्, पुन्थरै, वेणगुरु


क्षेत्र पुराण:

आख्यायिकेनुसार उरासन ऋषींनी कैलासावर तपश्चर्या करून भगवान शिवांना प्रसन्न केले आणि त्यांना श्री पार्वती देवींसह इथे येऊन भक्तांवर अनुग्रह करण्याची विनंती केली. 


एकदा आदिशेष आणि वायुदेवांमध्ये वाद निर्माण झाला. आदिशेषांनी आपल्या १००० फण्यांनी कैलास पर्वताला आच्छादले. देवांनी विनंती केल्यावर आदिशेषांनी आपला एक फणा हलवला. वायुदेवांच्या प्रभावाने कैलास पर्वताचा एक तुकडा वेगळा झाला. हा तुकडा भगवान शिवांच्या आशीर्वादाने २० पक्ष्यांनी उचलून इथे आणला असा समज आहे. ह्या पर्वताच्या तुकड्याला थोनीमलै असं म्हणतात. 


श्री ब्रह्मदेवांना एकदा अहंकार झाला. त्यांचा अहंकार घालवण्यासाठी भगवान शिवांनी त्यांना प्रणव मंत्राचा विसर घडवला. श्री ब्रह्मदेवांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी भगवान शिवांची इथे शिव लिंग स्थापून आराधना केली. म्हणून इथे भगवान शिवांना श्री ब्रह्मपुरीश्वरर असे नाव आहे. श्री ब्रह्मपुरीश्वरर लिंगावर दिवसातून सहा वेळा अभिषेक केला जातो. श्री थोनिअप्पर लिंगावर चार वेळा अभिषेक केला जातो. 


श्री महाबलींचा वध केल्यावर भगवान विष्णू खूप उन्मत्त झाले. शुक्रवारच्या रात्री भगवान शिवांनी श्री थिरुविक्रम (उलगनंद पेरुमल म्हणजेच भगवान विष्णू) ह्यांना उन्मत्त अवस्थेतून बाहेर आणले. म्हणून भगवान शिवांना इथे श्री सट्टाईनाथर असे संबोधले जाते. प्रत्येक शुक्रवारच्या रात्री इथे श्री सट्टाईनाथर ह्यांची विशेष पूजा केली जाते. हि पूजा खुप कल्याणकारी मानली जाते.


क्षेत्र पुराणानुसार सातव्या शतकामध्ये श्री थिरुज्ञानसंबंधर ह्यांचा इथे जन्म झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षी ते एकदा आपल्या पित्यांसमवेत भगवान शिवांच्या मंदिरात गेले होते. त्यांच्या पित्यांनी तीर्थावर स्नान करायला जाताना आपल्या पुत्राला म्हणजेच थिरुज्ञानसंबंधर ह्यांना तीर्थाच्या तीरावर ठेवले. तीन वर्षांच्या संबंधरांना जेव्हा भूक लागली तेव्हा ते रडायला लागले. तेव्हा भगवान शिव आणि श्री पार्वती देवी तिथे आल्या आणि त्यांनी संबंधरांना ज्ञानरूप दूध (ज्ञानपल. तमिळमध्ये पल म्हणजे दूध) पाजले. म्हणून श्री थिरुज्ञानसंबंधरांना श्री मुरुगन ह्यांचा अवतार मानलं जातं. त्यांचे पिता जेव्हा स्नान करून परत आले तेव्हा आपल्या पुत्राच्या ओठावर दुधाचे थेंब बघून आश्चर्य वाटले. त्यांनी चौकशी केल्यावर संबंधरांनी त्यांना आकाशाकडे बोट दाखवले आणि त्याचवेळी त्यांनी शिवांची स्तुती केली जी थेवरंमधली पहिली ओवी आहे. थेवरं हे नायनमारांनी भगवान शिवांप्रती गायलेल्या स्तुतींचा संग्रह आहे.  


मंदिराबद्दल माहिती:
हे तीन स्तरांचं मंदिर आहे. पहिल्या स्तरामध्ये श्री ब्रह्मपुरीश्वरर ह्यांचे देवालय आहे. येथील शिवलिंग स्वयंभू आहे आणि देवीचे नाव श्री थिरुमलनायकी असे आहे. दुसऱ्या स्तरामध्ये श्री थोनिअप्पर ह्यांचे देवालय आहे आणि देवीचे नाव श्री पेरियानायकी असे आहे. इथे भगवान शिव नावेमध्ये (तामिळ मध्ये थोनी) श्री पार्वती देवींसह आहेत. ह्या देवालयात ते शिक्षक रूपामध्ये चित्रित केले आहेत. तिसऱ्या स्तरामध्ये श्री सट्टाईनाथर ह्यांचे देवालय आहे. इथे ते भैरव रूपामध्ये आहे. 

शिरकाली हे श्रेष्ठ नायनमार श्री थिरुज्ञानसंबंधर ह्यांचे जन्मस्थान आहे. इथे श्री काली देवी ह्यांची आराधना केली जाते. म्हणून ह्या स्थळाचे नाव श्रीकाली असे होते पण कालांतराने ते शिरकाली असे झाले. श्री अप्पर, श्री सुंदरर आणि श्री संबंधर ह्या श्रेष्ठ शैव संतांनी ह्या मंदिरासाठी एकत्रित ७१ भजने रचली आहेत. येथील मुख्य मंदिर म्हणजेच श्री ब्रह्मपुरीश्वरर मंदिर हे पूर्वाभिमुख असून ते मंदिराच्या तीर्थाच्या काठावर आहे. श्री थोनिअप्पर ह्यांचे मंदिर मुख्य मंदिराच्या पश्चिमेला थोडा उंचावर आहे. श्री सट्टाईनाथर ह्यांचे मंदिर दक्षिण दिशेच्या पादचारी मार्गावरून दिसतं. 


श्री थिरुज्ञानसंबंधर ह्यांचे मंदिर बाहेरील परिक्रमेमध्ये आहे. ह्या मंदिराच्या बाजूला श्री थिरुनिलाईनायकी ह्यांचे मंदिर आहे. श्री थिरुज्ञानसंबंधर ह्यांच्या मंदिराच्या बाहेर श्री अप्पर, श्री सुंदरर आणि श्री माणिकवाचगर ह्यांच्या मुर्त्या आहेत. श्री थिरुज्ञानसंबंधर ह्यांना श्री मुरुगन ह्यांचा अवतार मानलं जातं आणि म्हणूनच त्यांचं मंदिर भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांच्या मंदिरांच्या मध्यभागी आहे. ह्या रचनेला श्री सोमस्कंद रचना म्हणलं जातं. इथे २२ पवित्र तीर्थे आहेत ज्यातील ब्रह्म तीर्थ, काली तीर्थ आणि पराशर तीर्थ ही जास्त पवित्र मानली जातात. असा समज आहे कि श्री इंद्रदेवांच्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून भगवान शिव इथे बांबूच्या वृक्षाच्या रूपात प्रकट झाले. म्हणून इथले क्षेत्र वृक्ष बांबू आहे. कोष्टामध्ये म्हणजेच गाभाऱ्याच्या बाहेरील भिंतीवर श्री ब्रह्मदेव, भगवान विष्णू, भगवान शिव, श्री पार्वती देवी, श्री लक्ष्मी देवी आणि श्री सरस्वती देवी ह्यांच्या मुर्त्या आहेत. इथे श्री विनायकांना श्री ऋण तीर्थ विनायक असं संबोधलं जातं. प्रकारामध्ये (परिक्रमेमध्ये) श्री मुरुगन, श्री सोमस्कंद आणि ६३ नायनमारांच्या मुर्त्या आहेत. श्री अष्टभैरवांचे स्वतंत्र देवालय आहे. श्री थिरुनिलाईनायकी देवींच्या मंदिराच्या परिक्रमेमध्ये श्री श्यामलादेवी, श्री इच्छाशक्ती, श्री ज्ञानशक्ती आणि श्री क्रियाशक्ती ह्यांच्या मुर्त्या आहेत. 


ठळक वैशिष्ठ्ये:

महाप्रलयानंतर भगवान शिव चौसष्ठ कला परिधान करून ओंकाररूपी नावेतून (थोनी) श्री पार्वती देवींसह श्री उमामहेश्वर रूपात प्रकट झाले. त्यांनी पाहिलं कि हि जागा प्रलयानंतरही नाश पावली नव्हती. ह्या ठिकाणी भगवान शिव श्री थोनीअप्पर आणि श्री पार्वती देवी श्री थिरुनिलाईनायकी ह्या रूपात राहिले. 


श्री ब्रह्मदेवांनी शिव लिंगाची आराधना केली म्हणून भगवान शिव येथे श्री ब्रह्मपुरीश्वरर ह्या रूपात स्थित झाले. तसेच भगवान शिवांनी येथे श्री ब्रह्मदेवांच्या अहंकाराचा नाश केला म्हणून ते श्री सट्टाईनाथर ह्या रूपात पण स्थित झाले.


राजा महाबलीचा वध केल्यानंतर भगवान विष्णूंना ब्रह्महत्येचा दोष प्राप्त झाला. ह्या दोष निवारणासाठी भगवान शिवांनी भगवान विष्णूंचे अजीन (म्हणजेच कातडं) परिधान केलं. श्री महालक्ष्मी देवींनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की भगवान शिवांनी भगवान विष्णूंची हत्या करून त्यांचं कातडं परिधान केलं आहे. त्यामुळे त्या विधवे सारखं जीवन जगायला लागल्या म्हणजेच त्यांनी आभूषण परिधान करण्याचं थांबवलं. म्हणून अजूनही इथे स्त्रिया ह्या मंदिरात येताना शृंगार करत नाहीत म्हणजेच केसांमध्ये फुले परिधान करत नाहीत. तसेच पुरुष मंदिरात येताना उत्तरीय म्हणजेच कंबरेच्या वर कपडे परिधान करत नाहीत. 


महाप्रलयानंतर श्री पार्वती देवींना इथे ज्ञानोपदेश प्राप्त झाला. श्री पार्वती देवी इथे श्री महालक्ष्मींच्या रूपात आशीर्वाद देतात. ह्या स्थळाला अकरावं शक्ती पीठ मानलं जातं. 

श्री भैरवांच्या स्थळांमध्ये ह्या स्थळाला काशीपेक्षाही जास्त महत्व आहे. 


१९ श्रेष्ठ सिध्दांपैकी एक श्री चट्टाईमुनीसिद्धर ह्यांची इथे जीव समाधी आहे. भगवान शिवांच्या गाभाऱ्यामध्ये एक उंच बैठकीवर हि समाधी स्थित आहे. ह्या समाधीवर रात्री १० वाजता अभिषेक केला जातो आणि मध्यरात्री अलंकार समर्पणानंतर नैवेद्य अर्पण केला जातो. इथून आपल्याला श्री सट्टाईनाथर ह्यांचं दर्शन होतं. 


इथे ज्यांनी आराधना केली त्यांची नावे:

श्री ब्रह्मदेव, भगवान विष्णू, श्री मुरुगन, श्री इंद्र, श्री बृहस्पती, श्री सूर्य, श्री चंद्र, श्री राहू, श्री केतू, श्री आदिशेष, श्री काली देवी, श्री पराशर ऋषी, श्री रोमेश ऋषी, श्री वेदव्यास ऋषी आणि श्रेष्ठ शिवभक्त चक्रवर्ती शिबी राजा. 


मंदिरात साजरे होणारे सण:


चित्राई (एप्रिल-मे): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव

आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम आणि स्कंदषष्ठी

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): आर्द्र दर्शन (अरुद्र दर्शन)

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री, प्रदोष पूजा


श्री उमामहेश्वर मूर्तीवर चित्राई, आडी, ऎप्पासी, थै ह्या महिन्यांच्या पहिल्या दिवशी तेलाचा अभिषेक केला जातो. 

थै महिन्याच्या अमावास्येला, वैकासि महिन्यात मूळ नक्षत्रावर, आनी महिन्याच्या रोहिणी नक्षत्रावर आणि ऎप्पासी महिन्यात शताभिष नक्षत्रावर इथे विशेष पूजा केली जाते. 


प्रार्थना:

भाविक इथे अपत्यप्राप्ती साठी आणि खटल्यांतून मुक्ती मिळविण्यासाठी प्रार्थना करतात. 

 Shri Mahalingeshwarar Temple at Thiruvidaimaruthur

This is the fifth temple in Sapta Sthana temples around Thiruneelakudi. It is also associated with other groups of temples such as Panchakrosha sthalam and one of the six temples along the banks of river Kaveri which are considered equal to Kashi. The temple is also considered to be Shakti Peetha and Pancha Linga Sthala. It is located at Thiruvaimaruthur near Kumbhakonam on the southern bank of river Kaveri. This temple was revered by Naayanmars namely Shri Appar, Shri Sundarar and Shri Sambandhar. The present temple is more than 2000 years old. 

Valuable contributions have been made by the Pandya kings, Chola Kings and Tanjavur Nayaks in the maintenance and renovation of the temple. The temple is at the center of seven Shiva temples which are situated at cardinal points. The vigraha (murtis) at this temple are known as Sapta Vigrahas (murtis). This place is also known as Idaimaruthur as it is situated between two Shiva temples which have the Marut tree (Arjun tree) as the Kshetra Vruksha. 

Mulavar: Shri Mahalingam, Shri Mahalingeshwarar, Shri Marutvanar, Shri Marutavaneshwarar

Devi: Shri Parumuraial, Shri Brihadsundarargujambika, Shri Naanmoolainayaki

Sacred Teertha: KarunyaAmrut, River Kaveri

Kshetra Vruksha: Marut Tree (Arjun Tree)

Puranik Name: Mathirarjunam, Shenbagaranya, Shaktipuram, Tapovanam, Muktipuram

Kshetra Puran:

Pattinathar and Bhadragiriyar: Shaiva Saint Pattinathar is closely associated with this temple. His disciple Bhadragiriyar who was a king renounced his kingship and became a saint. He came to this place and stayed with his Guru Pattinathar. He always had a begging bowl and a dog with him. Once Shri Shiva came in the form of a beggar and asked for alms to saint Pattinathar. Pattinathar directed Him to Bhadragiriyar whom he addressed as a Sansari. Bhadragiriyar felt sad as his guru made him a sansari because of the begging bowl and dog with him. In anger he threw it on the dog which got killed. Shri Shiva manifested in front of him and gave him salvation and also for the dog. Hence this place is known as Naladiyar Kovil. 

Brahmahatya Dosha: A chola prince killed a brahmin and was infected with Brahmahatya dosha. He came to this temple and prayed to Shri Shiva for relief. As a spirit of dead brahmin was following him, Shri Shiva advised him to leave the temple by another door. As the Brahmahatti was unable to enter the temple it was waiting at the door in which the prince entered the temple. It is believed that it is still waiting to enter the temple, Hence people avoid going out of that temple from that entrance. There is a sculpture of Brahmahatti on the eastern entrance. 

Some people also associate this kshetra puran with King Varaguna Pandian. It is stated that the king went hunting in the nearby forest. As the darkness was fast approaching he hurried back to the city on his horse at a very fast pace. He did not notice an aged Brahmin sleeping under a tree. The hooves of the horse accidentally crushed the Brahmin to death. The king came to know of the incident through his soldiers. When he enquired with the scholars they informed him that he had incurred the dosha of Brahmahatya. They advised him of remedial measures prescribed in the shastra but the king did not get any relief. He went to Shri Sundareshwarar temple in Madurai. While doing pradakshina a celestial voice advised him that a Chola King will lead his country and the invader will be defeated. When the invading king flees from the battlefield he was asked to follow him so that he will reach Shri Mahalingeshwar temple where Shri Shiva himself worshiped the shiva linga. The Brahmahatya dosha will leave you when you pray there by entering through one entrance and by leaving through another. At the temple Shri Mahalingeshwarar advised him to leave the temple by western entrance as he had entered through eastern entrance. By following the directions he got rid of the Brahmahatya dosha. It is believed that the Brahmahatti is still waiting outside.

Pancha krosha sthala: After the pralay, the amrut kalash reached Kumbhakonam and settled there. Droplets of nectar are believed to have fallen at five places around Kumbhakonam namely at Thiruvadimaruthur, Darasuram, Thiru nageshwaram, Swamimalai and Koranattukarpur. These kshetras are at a distance of five kroshas from each other, hence they are known as Panchakrosha sthala.

Jyotirmay Mahalinga: When the sages were doing penance, Sage Agastya came here along with his disciples and did penance towards Shri Umadevi. She gave him darshan. The sages after paying due respect to her, requested her for the darshan of Shri Shiva also. She along with sages did penance towards Shri Shiva. In appreciation of their penance Shri Shiva gave darshan to them. After giving darshan to them, Shri Shiva scolded the sages for not worshiping the Shiva Linga first. Shri Umadevi was astonished by the act of Shri Shiva and asked him about the reasons as Shri Brahma and Shri Indra and others are only supposed to worship her customarily.  Shri Shiva stated as sages forgot to worship him first they have to undergo atonement. From that day, the sages started worshiping him first and attained salvation. 

When the sages were doing penance along with Shri Parvati Devi, Shri Shiva manifested from the heart of Shri Parvati  Devi in the form of a flame. As he graced the sages in the form of Jyoti he is addressed as Jyotirmay Mahalinga. 

About the visit of Adi Shankaracharya to this place: When Adi Shankaracharya came to this place he desired that the Lord should declare the truth about Advaita so that the doubts about this principle will be cleared once for all. In response to this prayer Shri Mahalingeshwarar appeared from the Linga, stated the truth three times as Satyam Advaitam, Satyam Advaitam, Satyam Advaitam. At the Shankara Math in this place on the Gopuram we come across the sculpture of Shri Mahalingeshwar with a raised hand and the sculpture of Adi Shankaracharya in front of him with folded hands. In the central courtyard of the Math, Devi’s shrine was constructed and the sacred paduka of Adi Shankaracharya was installed.

About the temple:

The Shiva linga is a Swayambhu Linga. There are four Rajagopurams, one in each direction. The main Rajagopuram is five tier. And the western Rajagopuram is seven tier. It has three parikramas, each enclosed by huge walls. In the second parikrama we come across many sculptures. The temple complex covers an area of about 22 acres and is rectangular in shape. The temple has a very large sacred teertha (tank). There are a large number of shrines in this temple complex. We mention some of them below.

Shri Shiva Shrine: This shiva linga is facing the east. As Shei Shiva himself worshiped Linga, it is known as MahaLingam. It is on a huge pedestal with two Nandis in front. One of the Nandis is made of copper. As usual we have Balipeeth and Dhwajastambha in their usual positions. In this temple, puja is performed first to Shri Shiva then to Shri Vinayaka as it is believed that Shri Vinayaka worshiped Shri Shiva in this place. 

Shrine of Devi: She is facing the east. And the shrine is on the right hand side of Shri Shiva on the southern side. As she is to the right of Shri Shiva it is considered to be a wedding posture. We find a painting on the ceiling of Artha Mandap depicting the marriage of Shri Meenakshi Devi and Shri Sundareshwarar. We come across a number of paintings on the walls of Devis’s shrine. Besides this, we have an idol of Saiva saint Sambandhar in this shrine. It is a practice to go out of the temple after worshiping Shri Ambika Devi.

Shri Mukambika Shrine: It is situated inside the Devi’s shrine. There are only two places in India where Shri Mukambika Devi is housed in a separate shrine. 

Shri Ananda Vinayaka Shrine: In the inner prakara, to the south of Lord’s shrine we come across the shrine of Shri Vinayaka known as Shri Ananda Vinayaka. 

Shiva Lingas in this temple: In the parikrama we come across 27 lingas dedicated to 27 Nakshatras. According to Puran, these 27 nakshatras installed these lingams and worshiped Shri Shiva. This is a nakshatra parihar sthala.

This temple is referred as a Pancha Linga Sthala as it has four lingas at four cardinal points with the Mahalingeshwarar at the center. On the east street we have Shri Kashi Vishwanathar temple. In the west we have Shri Rishipurishwarar temple. In the south Shri AtmanaEshwarar temple. And in the north Shri Chokkanadar Temple. Besides these, we come across Akash Linga, Kashyapa Linga, Romesh Linga, Chola Linga, Chera Linga, Sahasra Linga, Panchabuta Lingas in the parikrama. We come across a brass statue of a woman made of brass holding a lamp. This statue is about 120 cm in height and was donated to the temple by the maratha king Pratap Singh Bhosale in the eighteenth century.

There is a small shrine for Shri Balakrishna. He gave darshan to Sage Kashyap in this form in this place. 

There is a shrine for Shri Vinayaka at the entrance known as PadiThurai Vinayaka. 

Besides this we have shrines for Shri Muruga, Shri Aghor Veerabhadra, Shri Airawateshwarar, Shri Atmalingeshwarar are in the Parikrama. 

On the eastern and western entrances, we come across the idols of Pattinathar and Bhadragiriyar. In the temple complex we come across a Shaiva Siddhanta library which contains manuscripts in Palm leaves. There are about 32 sacred teerthas associated with the temple of which 5 are in the temple and 27 outside the temple. 

Special features:

According to traditional rules, at cardinal points in the space we have shrines of Shri Vinayak at Thiruvalanchuri, shrine of Shri Murugan at Swami Malai, shrine of Shri Chandikeshwarar at Shayalayur, shrine of Shri Suryanar Kovil, shrine of Shri Nataraja at Chindamabaram, shrine of Shri Bhairava at Sirgazhi (Sirkazhi), shrine of Nandi at Thiruvidaimarudur and the shrine of Mahalingeshwarar at the center in this place. This represents the structure of a Shiva temple according to the traditional rules. 

The shrine of Shri Mukambika Devi is a special feature as there are only two separate shrines for Shri Mukambika Devi in India. In this shrine she is seated in Padmasana and is facing the north. This temple is to the south of Devi’s shrine. The sanctum is similar to those in the North India just like in Maharashtra. In the sanctum a Sri Chakra (Mahameru) has been installed. Shri Mukambika Devi is also addressed as Shri PidariParameshwariAmman. The tower of the shrine resembles the Manikarnika teertha in Kashi. She is doing penance to get rid of the Brahmahatya dosha she incurred by killing an asura. 

It is believed that Shri Vinayaka in Shri Ananda Vinayaka shrine worships Shri Shiva according to the rules of Panchayatan Puja with the help of puja materials supplied to him by the devaganas. It is believed that (according to Puran) he rules the world from here, hence he is known as Shri Ananda Vinayaka. 

There are lots of stone inscriptions which give details about the donations and repair works done by various kings and other details about the temple. 

There are Shri Vinayaka temples at the junction of four main streets through which the chariot procession takes place. 

Ashwamedha pradakshina: When we do pradakshina around the temple in the first parikrama it is known as Ashwamedha prarikrama. For this parikrama we have to first worship Shri Murugan. People do 7, 12, 24 or 108 pradakshinas. Those who light lamp in the month of Karthigai and do pradakshina in the month of Thai also yield benefit of Ashwamedha yadnya. 

When we do pradakshina in the second parikrama it gives the benefit of doing Girivalam around Mount Kailash.

As this place lies between Shri Sailam (Shri Mallikarjuna) and Thirupadaimaruthur in Thirunalveli (known as Pudararjunam), this place got the name Thiruadaimaruthur means Madhyararjunam. Arjunam means Marutha tree. These are three places where kshetra vruksha is Marutha Tree i.e. Arjuna tree.

As Bhagwan Mahavishnu worshiped Bhagwan Shiva at this place, first puja is done for Bhagwan Shiva then only to Bhagwan Vishnu.

Bhagwan Shiva gave darshan to Sage Markandeya at this place as Shri Ardhanarishwarar.

All the four Shaiva saints namely - Shri Appar, Shri Sundar, Shri Sambandhar and Shri Manikvacharar have sung sacred hymns. 

There is a jiva samadhi of Shri Sridhara Ayyarval, a great sanskrit scholar. He merged with the shiva linga in the form of a jyoti in the seventeenth century. 

Those who worshiped at this place: Shri Shanishwar, Shri Chandra, Sages Kashyap, Pattinathar, Bhadragiriyar, Arunagirinathar, Karuvur Devar, King Varaguna Pandiya, Shri Umadevi, Shri Vinayaka, Shri Muruga, Shri Vishnu, Shri Brahma, Shri Rudra, Shri Lakshmi Devi, Shri Saraswati Devi, Shri Kali Devi, Sages Vashishtha, Agastya, Romesha, Kapilaa, Markandeya and Siddha (Sridhar Ayyarwal), fifty ninth Sage of Kanchi Math HH Sri Bodhendra Saraswathi, Sukirti and Veerasena. 

Prayers:

People pray here for removal of marriage obstacles, removal of sorrow, unhappiness and also for child boon and also for safe delivery. People pray here for relief for mental depression and psychic disorders. This is a parihara sthala for Brahmahatya dosha. And for the nakshatra Anusham (Anuradha in Marathi) (nakshtra before Jyeshtha nakshatra) 

Festivals:

Thai (Jan-Feb): 10 days festival of Thaipusam

Vaikasi (May-June): Divine marriage festival

Aadi (July-Aug): Adi Puram

Aippasi (Oct-Nov): Skanda shashthi, Deepavali

Margazhi (Dec-Jan): Thiruvathirai (Arudra Darshan)

Karthigai (Nov-Dec): Karthigai Deepam, abhishek with 1008 conches during Karthigai Somwar

Maasi (Feb-March): Shivaratri

Thai (Jan-Feb): Pongal

Tamil and English new year.

Special pujas and Abhishekas are performed.

Pujas:

Daily pujas are performed six times in a day. 

Weekly: Special worship on Somawar and Sukrawar

Fortnightly pujas: Pradosha Puja

Monthly puja: New Moon Full Moon, Chaturthi

Address: Sri Mahalingeshwarar Temple, Thiruvadaimaruthur 612 104

Phone: 91-4352460660/1946, 91-9790525781

Courtesy: Various websites and blogs

 कांची मयानं

पंच मयानं मंदिरांच्या समुहातील हे पहिलं मंदिर आहे. ह्या मंदिराची माहिती आम्ही श्री कांची एकांबरेश्वर कोविल ह्या शीर्षकाखाली पूर्वीच (डिसेंबर २५, २०२४) प्रकाशित केली आहे.


हे मंदिर २००० वर्षे जुनं असून साधारण ४० एकर एवढा ह्या मंदिराचा पसारा आहे. हे मंदिर पंचभूत स्थळांपैकी पण एक आहे, ज्यामध्ये हे मंदिर पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. मुख्य देवता भगवान शिव आहेत. हे स्वयंभू लिंग आहे ज्याचं नाव पृथ्वी लिंग असे आहे. इथे श्री पार्वती देवींचे नाव श्री कामाक्षी आहे. श्री पार्वती देवींचे इथे स्वतंत्र देवालय नाही. किंबहुना कांचीपुरम मधल्या कुठल्याच मंदिरात श्री पार्वती देवींचं स्वतंत्र देवालय नाही कारण कांचीपुरम मध्ये त्यांना श्री राजराजेश्वरी (राज्ञांची राज्ञी) असं मानलं जातं. ह्या मंदिराची स्तुती श्री अप्पर, श्री सुंदरर, श्री संबंधर आणि श्री माणिकवाचगर ह्या नायनमारांनी केली आहे. 


मंदिराचा पत्ता: अरुलमीगु एकांबरेश्वर कोविल, कांचीपुरम, तामिळनाडू ६३१५०२

 Shri Naganathnadarswami Temple at Thirunageshwaram

This is the fourth temple in Sapta Sthana temples around Thiruneelakudi. In addition it is also associated with other groups of temples such as Panchakrosha Sthalam, Padal Pethra Sthalam revered by the Shaiva Saints, Navagraha sthala (temple of planet Rahu). It is located at Thirunageshwaram near Kumbhakonam on the Kumbhakonam-Karaikkal route on the southern bank of river Kaveri. Shri Appar, Shri Sundarar and Shri Sambandhar have sung praise of Shri Shiva in this temple.   

Mulavar: Shri Nageshwarar, Shri Naganathaswamy, Shri ShenbagaAranyeshwarar

Devi: Shri Girigujambika, Shri PiraianivaalnuthalAmmai

Sacred Teertha: Surya Teertha

Kshetra Vruksha: Shenbaga Tree (in marathi Sonchafa)

Puranik Name: Shenbagavanam, GirikannikaiVana

Kshetra Puran:

All the eight Mahaserpents - Ananta, Vasuki, Takshaka, Karkokata, Sankalpan, Kulikal, Padman and Mahapadman along with AdiShesha worshiped Shri Shiva in this place. Hence, Shri Shiva is addressed as Naganathar and the place is known as ThiruNageshwaram. 

Rahu came to this place along with his wives and worshiped Shri Shiva. Shri Shiva was pleased by his worship and gave him the boon that at this place he will be worshiped for the parihara of sarpa dosha. He made him stay with his wives in human form and grace the people.  Rahu graces at this place along with his wives with abhaya and varada mudra to ward off the fear of devotees. 

Shri Indra misbehaved with sage Gautama’s wife. As a result he was cursed by the sage. As an atonement and to get rid of the curse, he did penance at this place. He worshiped Shri Girigujambika Devi and got rid of the curse. 

Nagaraja Thakkan was once cursed by Sage Sushil as he had beaten his son. In order to get rid of the curse, he prayed to Shri Shiva at four places in the four quarters of one night as per the advice of the Sage Kashyap. The four places are Kumbhakonam Keezhkottam (Bilva forest), Thiru Nagesham (Hibuscus forest), Thirupampuram (Shami forest) and at Nagapattinam. At this place he was absolved of the curse.

After Samudra Manthan, Rahu prayed to Shri Shiva at this place along with his wives and got the human head and snake body.

Shri Parvati Devi did penance here along with Shri Lakshmi Devi and Shri Saraswati Devi. Sage Bhrungi was punished by Shri Parvati Devi as the Sage was a great devotee of Shri Shiva, Parvati was asked to do the penance as an atonement at this place she was told that Shri Lakshmi Devi and Shri Saraswati Devi will accompany her. She came here along with Shri Lakshmi Devi and Shri Saraswati Devi and did penance. Shri Shiva gave her darshan and took her back to Mount Kailash. She is worshiped as Shri Girigujambika Devi. Her idol is in a separate shrine. 

King Sambhumali: Sage Kaalangiri was once angered by the act of King Sambhumali and he cursed him. As an atonement he was asked to worship Shri Shiva and Shri Parvati Devi at this place after taking bath in the sacred teertha. He also attained salvation.

Sage Gautama worshiped Shri Shiva at this place and was reunited with his wife Ahilya. 

Emperor Nala: He worshiped Shri Shiva at this place and got his wealth back. 

King Chandravarma: He was  cursed to be a dog. He woshiped Shri Shiva at this place and got human form again

Shri Vinayaka got the status of the head of Ganas by worshiping Shri Shiva at this place. 

Sage Bhringi got darshan of all the devis. 

Shri Shiva told Shri Uma Devi that this is best kshetra on earth. 

Pandavas got their kingdom again by worshiping Shri Shiva at this place. 


About temple:

This temple is about 1600 years old. It was constructed by Chola kings. This temple was later renovated by Nayakar kings.

This is an east-facing temple with five tiered Rajagopuram. There are six other gopurams in the temple complex. It has three parikramas. There are sixteen stone inscriptions inside the temple. Mainly there are exclusive shrines - one for Shri Shiva, two for Shri Parvati Devi and one for Rahu. The Sun’s rays fall into the temple only in the month of Chitrai, hence it is known as Suryakotam. In the third parikrama, on the northern side there is a flower garden. On the eastern entrance, we come across balipeeth, nandi, Dhawajastambha, shrine of Shri Ganesha. The idol and yantra of Shri Ganesha in this temple was installed by the saint Sadashiv Brahmendra. There are paintings on the walls of eastern side. There is a 100 pillared hall containing exotic sculptures. The hall is designed in such a way that we get the feeling that it is placed on a chariot. In second parikrama, we come across the Rahu shrine on the Northeast corner. The path leading to the main shrine has sculptured pillars. All the halls have pillars with beautiful sculptures of Yaali and horses. On the pathway to the ninth shrine there are paintings on the wall depicting Vedanayakas, King Sambhumali and Devi doing penance.


About the shrines:

Main shrine: The shiva linga is a swayambhu linga, Sanctum Sanctorum consists of artha mandap, antarala and sanctum. There are Dwarapalakas at the entrance of the Sanctum. 


Koshta Murti: The kostha murtis are Shri Narthan Ganapati, Shri Nataraja, Sage Agastya, Shri Dakshinamurti, Shri Lingodbhavar, Shri Brahma, Shri Vishnu, and Shri Durga Devi. The shrine of Chandikeshwar is in its usual position. Behind the sanctums, we find the idols of Shri Lingodbhavar with Shri Mahavishnu and Shri Brahma worshiping him. 

Devi Shrine: There are two separate shrines of Shri Parvati Devi. One shrine houses Shri Piraianivalnuthal Ammai - Pirai (crescent moon), Anival (wearing), Nuthal (forehead), Ammai (Ambika). It is adjacent to the sanctum on the left hand side. On the full moon day of the Tamil month of Karthigai, rays of the moon fall on the idol of Ambika. There is a shrine of Shri Murugan in between the shrines of Shri Shiva and Shri Parvati Devi (known as Shri KundramamulaiAmman). This arrangement of the shrines is similar to the Shri Somaskanda murti. The other shrine of Devi is of Shri Girigujambika Devi. It is on the northern side opposite the temple tank. This shrine faces the east. Devi in this shrine is in yogic posture. As the idol is made of special clay, no abhishek is done on the idol. Once in a while only civet (Punugu in Tamil) is applied. In this shrine we have the idols of Shri Lakshmi Devi and Shri Saraswati Devi on either side of Shri Parvati Devi. Shri Saraswati Devi is with Veena and Shri Lakshmi Devi has a lotus flower on her hand. In this Devi’s shrine we come across the idols of Shri Ganesha, Shri Balamuruga, Shri Navashakti, Shri Sanganidhi, Shri Tatpurushashakti, Shri Padmanidhi, Shri Ganga Devi, Shri Vaishnavi Devi along with Sanakadi rishis, Shri Kriyashakti, Shri Dyanambika, Shri Bhairav, Shri Balashasta (In Tamil Ayyanar) and Shri Durga Devi. In a small shrine inside this shrine we have an idol of Shri Vinayaka and Shri YogaRahu. There are lots of paintings in this shrine.

Rahu’s shrine: It is in the northeast corner of the second parikrama, and we find that the Rahu’s idol has a human face instead of a serpent (hood) face. He is with his consorts Shri Simhi and Shri Chitralekha. Special pujas are performed on Sundays between 4.30 pm and 6 pm (Rahu kaal) with Milk. This milk turns blue during a abhishek. This place is a parihara sthala for Rahu. 


#
Navagraha Aspect
Rahu
1
Consort
Nagavalli and Nagakanni
2
Cloth color
Black/ Blue
3
Gender

4
Element
Air
5
God
Nirrati
6
Mounts
Blue/ Black Lion
7
Presiding Deity
Durga
8
Metal
Blue Metal (Basalt, broken pieces of black rock)
9
Gemstone
Gomedha (Gomed)/ Honey- Colored Hessonit e
10
Body Part
Head
11
Taste
-
12
Grain
Black Gram
13
Season
-
14
Graha deities face this direction
South
15
Flower
White Mandara-Rui
16
Kshetra vruksha (tree)
1. Bel/ Bilwa/ Aegle Marmelos/ Wood Apple 2. Champak 3. Shami (Vanni) 4. Punnai Temple Tree (Alexandrian Laurel Tree)
17
Week day
-
18
Sound
-

Shrines of Shri Nrutya Ganapati, Shri ShenbagaVinayaka, Shri Nandi, Shri Adi Vinayaka, Shri Murugan along with his consorts, Shri Nataraja, Shri Somaskanda, The shaiva saints Nalwar, Sapta Matrika, Shri Mahalakshmi Devi, Shri Saraswati Devi, Navagrahas, Shri Chandra, Shri Surya and Shri MahaBhairav are found in the main hall of parikrama.

There are shiva lingas worshiped by sages Agastya, Parashar, Gautama, Vyaghrapada, Patanjali, Markandeya, along with the idols of sixty three Nayanmars. There is a shrine for Shri Ganesha near the sacred teertha, known as Shri Mazhuporutha (The lord who forgives mistakes) Vinayaka. In the Navagraha, all the planets are facing Shri Surya. 

Sacred Teerthas: There were 12 sacred teerthas, of which three are rivers namely Nattaru, Arisilaru, and KirtiManaru which were believed to be created by Shri Shiva with his trident. There is a teertha known as Surya Teertha which is present in the temple. Excepting this teertha all other teerthas are extinct.

Salient features

1. Rahu Kaal puja

2. Somaskanda arrangement

3. Shri Lingodhbhavar with Shri Vishnu and Shri Brahma.

4. 100 pillared hall which is perceived to be placed on a chariot.

5. Presence of Shri Parvati Devi, Shri Lakshmi Devi and Shri Saraswati Devi in one shrine

6. Worshiping Shri Shiva at Nageshwara temple at Kumbhakonam in the morning, at noon in Thirunageshwram and in the evening Thiruppampuram is considered auspicious.

7. Saint Arunagirinathar has sung a hymn on Shri Muruga at this place. 

8. It's believed that no one can bless like Rahu or no one create obstacles like Ketu.

9. In this temple Shri Parvati Devi is depicted as a child in the morning, a young girl at noon and in the evening as a fully grown woman with the knowledge of sixteen arts. 

Those who worshiped here: Pandavas, Sage Vashishtha, AdiShehsha, Daksha, Karkotaga, Sage Shaunaka and Shri Rahu, Shri Nandi, Shri Chandra, Shri Surya, Shri Nala, Sage Gautama, Sage Parashara, King Bhagiratha, Shri Ganesha, Shri Indra, Sage Bhringi.

Prayers:

This is a parihara sthala for Rahu, Ketu, Sarpadosha, Kalathra dosha, Pitru dosha, Kalasarpadosha. 

Marriage obstacles are removed.

People pray here for child boon and education.

Festivals:

Vaikasi (May-June): On Pushya Nakshatra, festival for the shaiva saint - Sekkizhar.

Avani (Aug-Sept): Ganaesh Chaturthi 

Karthigai (Nov-Dec): 10 day brahmostava, Karthigai deepam

Margazhi (Dec-Jan): Thiruvarudurai 

Masi (Feb-Mar): Mahamagham festival and Shivaratri 

Panguni (Mar-April): Panguni uttaram

Special worship is done during Rahu transition

Daily pujas and pradosha pujas are performed.

Temple timing: 6 to 12, 4 to 8.30

Address: Shri Nageshwar Swamy Temple, ThiruNageshwaram, Kumbhakonam Taluka, TamilNadu 612 204

Phone: 91-4352463354, 9443489839

Courtesy: Various websites and blogs

 पंच मयानं

मयानं ह्या तामिळ शब्दाचा अर्थ आहे स्मशानभूमी. साधारणतः असा समज आहे कि भगवान शिवांना स्मशानभूमी हि प्रिय आहे. तिथे ते आपल्या गणांसह निवास करतात. तामिळनाडू राज्यात पांच स्मशानभूमींमध्ये भगवान शिवांची मंदिरे आहेत. ह्यांना एकत्रित पंच मयानं असं संबोधलं जातं. असा समज आहे की ह्या पांच ठिकाणी भरपूर प्रमाणात वैश्विक ऊर्जा अनुभवयास येते. 


तसेच इथे मयानंचा अर्थ फक्त स्मशानभूमी म्हणजे प्रेत जाळणे हा नसून आपले दुर्गुण जाळणे असा आहे. म्हणजे ह्या स्थळांमध्ये आराधना केल्याने आपले दुर्गुण जाळले जातात.


पंच मयानं स्थळांची माहिती 


नाव

मंदिराचे नाव

भगवान शिवांचे नाव

श्री पार्वती देवींचे नाव

स्थळ वृक्ष

स्थळाचे नाव

कांची मायनं

श्री एकांबरेश्वर

श्री एकांबरनाथ

श्री कामाक्षी अम्मन

आंबा

कांचीपुरम

काळी मायनं

श्री ब्रह्मपुरीश्वरर

श्री पेरिया-नायकर (श्री थोनी अप्पर)

श्री पेरिया नायकी

पारिजात

सिरकाळी (तंजावूर)

वीली मायनं 

श्री नेथ्रबाणेश्वरर 

श्री नेथ्रबाणेश्वरर (वीली-नाथर)

श्री ब्रहत सुंदर कुसांबीकाई

चंदन, फणस, चंपक

तंजावूर (थिरुवीलीमलई ) 

नल्लूर मायनं 

श्री कल्याण-सुन्दरेश्वरर 

श्री कल्याण-सुन्दरेश्वरर

श्री कल्याणसुन्दरी

बिल्व

कुंभकोणम

कडवूर मायनं 

श्री अमृतकडेश्वरर

श्री अमृतकडेश्वरर

श्री अबीरामी अम्मन

गुलाबी चमेली (जाथी मल्ली)

थिरुक्कदैयुर


एके काळी ह्या ठिकाणी चंदन, फणस, चंपक आणि विली (कवठ) ही झाडे असलेलं घनदाट वन होतं. म्हणून ह्या स्थळाला वीली असं नाव पडलं.

ह्या स्थळाच्याजवळ अजून एक मंदिर आहे ज्याला मायनं तसेच श्री ब्रह्मपुरीश्वरर मंदिर असं स्थानिक नाव आहे. ह्या मंदिरातल्या तीर्थातले पाणी थिरुक्कदैयुर येथील अभिषेकासाठी रोजी नेले जाते. थिरुक्कदैयुर पासून हे मंदिर साधारण १० मिनिटांवर आहे. 

 Shri Somnathar temple at Poundaragapuram

This Shiva temple is situated at Poundaragapuram near Kumbhakonam. It is about 10 kms from Kumbhakonam on Kumbhakonam-Karaikal road. This is one of the saptasthana Shiva temples associated with Thiruneelakudi. The place derives its name from a special type of yagnya named Poundalika. This yagnya was conducted by the Rajaguru of the Chola King – Kulothunga-I. The present structure is more than 1200 years old. The temple is on the bank of Vennar – a tributary of Kaveri. 

Mulavar: Shri Somanathswamy. 

The present condition of the temple is such that it is in ruins. The shrine of Devi Ambika may collapse at anytime. There is a stone sculpture at the entrance of this temple. It has a trishul, Shri Chandra & Shri Surya sculptured on it with a pig at the bottom. This type of stone sculptures were usually used in Shiva temples and were known as Soolakal. The pig was royal ensign of the Chalukya and Vijaynagar kings. This is an east facing temple. Nandi is in a mandap facing sanctum. In the parikrama we have the balipeetha. The sanctum is Linga shaped and mulavar is a Shiva linga. There are staircases to reach the mandap. At the entrance to the sanctum, we come across sculptures of dwarpalakas. Koshta murtis are – Shri Vinayaka, Shri Dakshinamurti, Shri Lingothbhavar, Shri Bramha, Shri Rishabhaarudhar, Shri Ardhanarishwarar, Shri Saraswati Devi, Shri Lakshmi, Shri Gangadhara, Shri Chandrashekhar, Shri Bhikshadanar and Shri Bhairavar. The anugraha murti is Shri Chandikeshwarar. He is in a mandap similar to the temple at Gangaikondacholapuram. All the idols are damaged. We come across a sculpture of Shri Shiva, gifting Pasupatha astra to Arjun. Aadhikara nandi is at the entrance. Idols of Ganga visarjana and Chandal roop Murti are in the mandap. The shrine of Shri Parvati Devi is sculptured with 2 upper hands holding Akshamala and Lotus flower whereas the lower hands are in Abhay and Varad mudra. Shri Ganesha shrine is at the southwest corner. It is believed that Shri Yama worshiped Shri Shiva at this temple. 

There is no one around to take care or guard and give information about this temple.

 श्री कुत्रालनाथर

पंचसभई स्थळांपैकी एक दुसरं मंदिर आहे. ह्या मंदिराचे नाव चित्रसभई आहे. हे मंदिर २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकीपण एक आहे. श्री थिरुनवूक्कुरसर, श्री संबंधर, श्री माणिकवचगर ह्या तीन नायनमारांनी येथे भगवान शिवाची स्तुती गायली आहे. 


मुलवर: श्री कुत्रालनाथर

देवी: श्री पराशक्ती, श्री कुळालवैमोळी (ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत).

क्षेत्रवृक्ष: नीर फणस (तामिळ मध्ये कुरुंपाला)

क्षेत्रतीर्थ: शिवमधूगंगा, चित्रा नदी, वडारुवी)

पुराणिक नाव: त्रिकुटमलई, कुत्त्रालम


क्षेत्र पुराण:


जेव्हा भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांच्या विवाहासाठी ऋषी, मुनी, देव आणि इतर लोक कैलास पर्वतावर गोळा झाले, तेव्हा पृथ्वीचा उत्तरभाग म्हणजेच कैलास पर्वताचा भाग खाली जाऊ लागला. त्यामुळे पृथ्वी थोडी तिरकी झाली. भगवान शिवांनी अगस्त्य मुनींना दक्षिण दिशेला जाण्याची आज्ञा केली जेणेकरून पृथ्वी संतुलित राहील. अगस्त्य मुनींना भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्या विवाहामध्ये सहभागी होण्याची खूप इच्छा होती. भगवान शिवांनी त्यांना सांगितलं कि जेव्हा अगस्त्य मुनी कुत्त्रालम मध्ये येऊन भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या शिरावर हात ठेवतील, त्यावेळी ती मूर्ती शिवलिंगामध्ये रूपांतरित होईल. आणि त्यानंतर त्या स्थानावरून ते भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्या विवाहाचे दर्शन घेऊ शकतील. अगस्त्य मुनी जेव्हा कुत्त्रालम मध्ये आले तेव्हा येथील भगवान विष्णूंच्या मंदिरातील द्वारपालांनी त्यांना आत जाण्यास मनाई केली. अगस्त्य मुनी तिथून निघून जवळच्या गावामध्ये आले जिथे त्यांनी पांढऱ्यामातीचे शिवलिंग बनवले आणि त्याची पूजा केली. त्यांनी भगवान शिवांना भगवान विष्णूंच्या मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा तिथे भगवान मुरुगन प्रकट झाले आणि त्यांनी अगस्त्य मुनींना भगवान विष्णूंच्या मंदिरात विष्णुभक्ताचे रूप घेऊन जाण्यास सांगितले. अगस्त्य मुनी भगवान विष्णूंच्या मंदिरात आले आणि त्यांनी भगवान विष्णूंची पूजा केली आणि भगवान शिवांनी सांगितल्या प्रमाणे तेथे रूपांतर दिसायला लागले. भगवान विष्णूंचे शंख, तुलसी माला आणि इतर अलंकार ह्यांचे रूपांतर रुद्राक्षमाला, चंद्रकोर, नाग, डमरू आणि त्रिशूल ह्यांमध्ये झाले. अगस्त्य मुनींनी भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या शिरावर हात ठेवताच त्या मूर्तीचे शिवलिंगामध्ये रूपांतर झाले. आणि त्याचवेळी अगस्त्य मुनी तिथून भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्या विवाहसोहळ्याचे दर्शन घेऊन शकले. ह्या घटनेच्या म्हणजेच अगस्त्य मुनींनी भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या शिरावर हात ठेवल्याच्या ठळक खुणा म्हणजेच शिवलिंगावर अंगुली छाप बघायला मिळतात. असा समज आहे कि अजून पण दिवसा देव भगवान शिवांची पूजा करतात तर रात्री अगस्त्य मुनी भगवान शिवांची पूजा करतात. 


ह्या मंदिराचे दर्शन घेण्याआधी भाविक प्रथम जवळच्या गावातल्या मंदिराचे म्हणजेच जिथे अगस्त्य मुनींनी पांढऱ्या मातीचे शिव लिंग बनवून त्याची पूजा केली त्या मंदिराचे दर्शन घेतात.


मंदिराबद्दल महिती:

१५०० वर्षे जुनं असलेलं सध्याचे मंदिर हे राजराजर चोळा राजाने बांधले आहे. कालांतराने पांड्य आणि नायकर राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते इथे आधी भगवान विष्णूंचे मंदिर होते. 


इथले राजगोपुर तीन स्तरांचे आहे. प्रवेशद्वाराजवळ वसंत मंडप आहे ज्यावर तीन कलश आहेत आणि त्याचबरोबर बरीच शिल्पे आहेत. ह्या मंडपाच्या जवळ अजून एक मंडप आहे ज्यामध्ये ध्वजस्तंभ, श्री नंदि आणि बलीपीठ आहे. हे मंदिर शंखाच्या आकाराचे आहे ज्याला संगूकोणम. शंख हे श्री लक्ष्मीदेवींची शक्तीचे प्रतीक आहे. भगवान शिव हे स्वयंभू शिवलिंगाच्या रूपात आहेत. ह्या शिवलिंगावर अगस्त्य मुनींचे अंगुलीछाप बघायला मिळतात. येथील पराशक्ती देवींचे देवालय हे ६४ शक्ती पीठांपैकी एक मानले जाते. श्री पराशक्ती श्री चक्रावर आहेत. ह्या स्थळाला पराशक्ती पीठ तसेच धरणी पीठ असं पण म्हणतात. पौर्णिमेला नऊ अंबिकांच्या आदरार्थ नवशक्ती पूजा केली जाते. (हे पीठ श्री अंबिका देवींच्या कृपा आणि शक्तीचे प्रतीक आहे). 


वैशिष्ट्य:


ह्या मंदिराला पाच प्रवेशद्वारे आहेत. ह्यातील चार प्रवेशद्वारे चार वेद दर्शवतात तर एक प्रवेशद्वार पिलवंधन ह्यांच्या आदरार्थ आहे. पिलवंधन इथे भगवान शिवांच्या वराच्या पोषाखामधील (मनकोलमनादर) नृत्य पाहायला आले. 


श्री पराशक्ती देवींचा भाव उग्र असल्याकारणाने त्यांना शांत करायला म्हणून त्यांच्या समोर श्री कामकोटीश्वर (शिव लिंग) स्थापन केले आहे. त्यांच्या देवालयासमोर श्री अन्नाविपिल्लै आणि इतर देवतांची पीठे आहेत. ह्या देवालयाच्या दक्षिण दिशेला श्री कैलासनाथर ह्यांचे देवालय आहे. आणि उत्तरेला श्री दुर्गा देवी आणि श्री वल्लभ गणपती ह्यांची देवालये आहेत. श्री मुरुगन ह्यांचे त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्या समवेत स्वतंत्र देवालय आहे. तसेच एक शिव लिंग आणि श्री अगस्त्य मुनींचे देवालय आहे. श्री अगस्त्य मुनींच्या पायाशी त्यांचा शिष्य शिवलायमुनी ह्यांची मूर्ती आहे. 


प्रकारामध्ये भगवान शिव विवाह पोषाखामध्ये आहेत. भगवान विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी श्री अंबिका देवींचे कन्यादान करत आहेत अशी मूर्ती आहे. श्री ब्रह्म ह्या विवाह सोहळ्याचे पौरोहित्य करत आहेत आणि अगस्त्य ऋषी व भृंगी ऋषी विवाहसोहळ्याचे साक्षित्व निभावत आहेत. इथे भगवान विष्णूंच्या श्री नन्नागम आणि भगवान कृष्ण ह्या रूपांची देवालये आहेत. कुरुंपाला (नीर फणस) फळे शिव लिंगाच्या रूपात आहेत. नीर फणसाचे झाड खूप जुने (१००० वर्षे) आहे ज्याची पूजा साक्षात भगवान शिवांनी केली असा समज आहे. प्रवेशद्वाराजवळील द्वारपालक एकमेकांशी संवाद साधत आहेत अशा मुद्रेतल्या त्यांच्या मुर्त्या आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला पंच भूत लिंगांचे दर्शन एकत्रित दर्शन घेता येते. श्री नटराज इथे चित्र स्वरूपात राहून ह्या सभेला शोभा देतात.


अर्जुन नेहमी आपल्याबरोबर एक संदुक ठेवायचा ज्यामध्ये शिव लिंग असायचं. ह्याची तो रोज पूजा करायचा. एकदा तो काशी मध्ये असताना हे संदूक हरवलं. तो जेव्हा ह्या स्थळी आला तेव्हा त्याला ते संदूक मिळालं. त्याने ते इथेच ठेवलं. हे संदूक इथे परिक्रमेमध्ये एका स्वतंत्र देवालयामध्ये आहे. इथे आपल्याला पश्चिमाभिमुख श्री विनायक, तसेच श्री कैलासकुत्रालनाथर, त्रिकुट मलई आणि कुत्रालम झरा ह्यांचं दर्शन एकाच बिंदूपासून घेता येतें. 


चित्रसभई:

ही सभा मंदिराच्या उत्तरेला एका स्वतंत्र देवालयामध्ये आहे. ह्या सभेच्या आतल्याबाजूला रामायण, महाभारत, पुराणांमधल्या कथां दर्शविणारी भित्तिचित्रे आहेत. सभेचं छत तांब्याच्या पत्र्याचे आहे. ह्यावर श्री नटराज त्रिपुर तांडव करत आहेत असं चित्र आहे. ह्याशिवाय इथे अजून पण चित्रे आहेत ज्यामध्ये पुढील घटनांचं चित्रीकरण केले आहे - अगस्त्य मुनींनी भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या शिरावर हात ठेवल्यानंतर त्याचे शिव लिंगामध्ये रूपांतर झाले, भगवान शिवांनी मदुराई मध्ये केलेले चमत्कार. तसेच इथे श्री दक्षिणामूर्तींच्या विविध रूपांची पण चित्रे आहेत. ही चित्रे औषधी वनस्पतींपासून बनवलेले रंग वापरून केली आहेत. ह्या सभेच्या प्रवेशद्वाराजवळ लाकडामध्ये कोरलेल्या मुर्त्या तसेच काही घटना पण ह्या कोरीव कामामध्ये चित्रित केल्या आहेत - शक्ती पीठ, श्री पार्वती देवी भरवण्याचा मुद्रेमध्ये, भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवत आहेत, दक्षिण दिशेचे अधिपती श्री एकपादमूर्ती, श्री वीरभद्र, श्री गणेश, श्री मीनाक्षी देवी, श्री वृषभारूढर, श्री कंगलर, रावण अनुग्रह मूर्ती तसेच भगवान शिव यमदेवावर लथप्रहार करताना. मंदिराच्या तलावाच्या मध्यभागी गोपुर असलेला एक मंडप आहे. ह्या मंडपाच्या छतावर ८ कलश आहेत. ह्या सभेची द्वारे, तुळया तसेच छत हे कोरीव काम केलेल्या लाकडी फळ्या वापरून केले आहे. तामिळ मारगळी महिन्यात श्री नटराजांचा १० दिवसांचा थिरुवदुराई हा सण साजरा होतो ज्यामध्ये रथयात्रा पण साजरी होते. ह्या दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी विशेष पूजा होते ज्यामध्ये श्री नटराजांच्या नृत्याचे प्रतीक म्हणून दीप वरखाली केला जातो. ह्याला पांडव दीपाराधना असं नाव आहे. चित्राई महिन्यातील ब्रह्मोत्सवामध्येपण पांडव दीपाराधना केली जाते. 


कुत्रालं मध्ये कु हे भूत आणि वर्तमान जन्मामध्ये केलेल्या पापांचं प्रतीक आहे तर त्रालं हे पापविमोचनाचे प्रतीक आहे. म्हणजेच श्री कुत्रालनाथर ह्यांची आराधना केल्याने आपण आपल्या पापांचं विमोचन करू शकतो.


मंदिरात साजरे होणारे सण:


चित्राई (एप्रिल-मे): १० दिवसांचा भगवान विष्णूंचा उत्सव 

आडी (जुलै-ऑगस्ट): अमावास्येच्या दिवशी १ लाख दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा होतो. त्याच दिवशी संपूर्ण मंदिरामध्ये १००८ दीप प्रज्वलित करून पत्रदीप उत्सव साजरा होतो.  

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): मूळ नक्षत्रावर विशेष पूजा साजरी होते.  

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): श्री पराशक्तीचा १० दिवसांचा नवरात्री उत्सव

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): १० दिवसांचा भगवान विष्णूंचा उत्सव, थिरुकल्याणम् (विवाह सोहळा), १० दिवसांचा ब्रह्मोत्सव, स्कंदषष्ठी

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): कार्थिगई दीपम्

मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): १० दिवसांचा थिरुवदुराई  उत्सव (अरुद्रदर्शन)

थै (जानेवारी-फेब्रुवारी): माघ नक्षत्रावर थेप्पोत्सव (तराफांचा उत्सव) साजरा होतो. तसेच महादीप पूजा पण साजरी होते. 

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्रि

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उथिरं, ब्रह्मोत्सव


ह्याशिवाय प्रत्येक दिवशी ८ वेळा मुकुट पूजा साजरी होते. 


मंदिराचा पत्ता:

श्री कुत्रालनाथर मंदिर, कौत्रालं, थिरुनेलवेली जिल्हा, तामिळनाडू ६२७८०२


दूरध्वनी: ९१-४६३३२८३१३८/४६३३२८३३९८, ९१-९४८८३७४०७७


 Shri Sundareshwarar temple at Elanthurai

This Shiva temple is located at Elanthurai village in Thiruvidaimuruthur taluka. This is one of the sapthasthana temples of Thiruneelakudi. This temple is a parihaar sthala for Mangala dosha. This place is about 3 kms from Thiruneelakudi, 11 kms from Kumbhakonam on Kumbhakonam-Karaikal road. 

Mulavar: Shri Sundareshwarar

Devi: Shri Abhirami

Kshetra vruksha: Badri tree (Elandai)

Sacred Teertha: Vyasa Teertha

Kshetra puran:

1) According to puran, Sage Vyasa visited south India searching for a place to do penance. When he reached this place, he was captivated by the beauty of this place which was full of Badri trees. He selected this place and constructed a tank which is known as Vyasa teertha and did penance. This place is believed to be equal to Badrikashram. 

2) Planet Mangal (Angaraka) worshiped Shri Shiva at this place and got rid of his curse. 

About temple:

This is an east facing temple with a 3 tiered Rajagopuram. Shiva Linga is facing east. The Sanctum has the shape of the Linga. Shri Ambika is in a separate south facing shrine. In western parikrama there is a shrine for Shri Vishnu along with his consorts Shri Bhudevi and Shri Sridevi. He is praised here as Shri Bradrinarayan Perumal. He is depicted with 4 hands. Upper hands bear akshamala and bunch of Tulasi leaves, lower hands show Varad and Abhay mudras. 

We come across the following shrines and the idols in the parikrama: Shri Deepalakshmi Devi, Shri Ganesha, Shri Murugan, Shri Dwaraganapati, Shri Gajalakshmi, Shri Surya, Shri Chandra & Navagrahas. The kshetra vruksha is on the east side of the temple. This is small temple visited by Sage Markandeya. 

Those who worshiped at this place

Sage Vyasa, Sage Yagnyavalkya, Sage Kapila, Sage Bhrigu, Sage Kashyap, Sage Bharadwaj, Sage Markandeya, Sage Durvasa and Sage Agastya. 


Prayer

Devotees believe that taking bath in the sacred teertha on the 1st Tuesday in the Tamil month of Karthigai helps them beget a son. 2nd Tuesday – wealth, 3rd Tuesday – knowledge, 4th Tuesday – all wishes are fulfilled, 5th Heavenly benefits (pleasures)

Festivals

Karthigai (Nov-Dec): Karthigai deepam, also a festival held on last Tuesday of Karthigai, 

Aippasi (Oct-Nov): Skandashasthi

Margazhi (Dec-Jan): Thiruvathirai

Masi (Feb-Mar): Mahashivratri

Temple timings: 7-noon, 5-8.30pm

 थिरुनेलवेली येथील श्री नेल्लैअप्पर मंदिर

तामिळनाडू राज्यातल्या थिरुनेलवेली येथे हे शिव मंदिर स्थित आहे. आणि सर्व मंदिरात हे भव्य मंदिर मानलं जातं. थमीरा बरणी ह्या नदीच्या उत्तरेकडील काठावर हे मंदिर वसलेलं आहे. हे पाडळ पेथ्र स्थळं ह्या नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ स्थळांपैकी पण एक स्थळ आहे. ह्या मंदिराची स्तुती श्री संबंधर, श्री अप्पर आणि श्री सुंदरर ह्या नायनमारांनी केली आहे. हे पंचसभई स्थळांपैकी पण एक स्थळ आहे जिथे भगवान शिवांनी तांडव नृत्य केले. पंचसभई मध्ये ह्या स्थळाला थमीरासभई (थमीरा म्हणजे तांबे) असं संबोधलं जातं. हे मंदिर १५०० वर्षे जुनं आहे. पूर्वी इथे भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांची स्वतंत्र मंदिरे होती. सतराव्या शतकामध्ये इथे संगिली (साखळी किंवा जोडणारा मंडप) बांधला गेला. इथे भगवान शिव, श्री पार्वती देवी, श्री गणेश, श्री मुरुगन आणि श्री चंडिकेश्वरर ह्यांचे स्वतंत्र रथ आहेत. भगवान शिवांचा रथ हा तामिळनाडूमधल्या भव्य रथांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. संगीली म्हणजेच जोडणाऱ्या मंडपामध्ये भव्य शिल्पे आहेत. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. नंदि मंडपातील श्री नंदिंची मूर्ती रामेश्वरम आणि तंजावूर येथील मुर्त्यांसारखीच भव्य आहे. मुख्य मंडपाच्या जवळच्या मंडपामध्ये दोन भव्य स्तंभ आहेत आणि त्या प्रत्येक स्तंभाच्या बाजूला ४८ छोटे स्तंभ आहेत. अजून एक मंडप आहे ज्याचे नाव उंजल (झुला असलेला मंडप) मंडप आहे. ह्याशिवाय इथे १००० स्तंभांचा एक मंडप आहे जिथे दर वर्षी भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचा विवाह सोहळा साजरा होतो. हे मंदिर साधारण १४ एकरवर पसरलेलं आहे. 


मुलवर: श्री नेल्लैअप्पर, श्री वेळूवननादर, श्री निळवेल्लीनादर, श्री चालीवादिश्वरर, श्री वेंदवलरनादर

देवी: श्री कांथीमथी, श्री वडीउदैअम्मन

क्षेत्रवृक्ष: बांबू

पवित्र तीर्थ: स्वर्णपुष्करिणी, करुमरी तीर्थ, सिंधूपुंदुरै तीर्थ


क्षेत्र पुराण

पौराणिक काळामध्ये ह्या स्थळांचं नाव वेणूवलं असे होते. भगवान शिवांनी वेदपट्टर ह्या आपल्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी त्याच्या सगळ्या संपत्तीचा नाश होईल अशी परिस्थिती निर्माण केली. पण वेदपट्टरने भगवान शिवांची भक्तीमध्ये खंड पडू दिला नाही. एकदा वेदपट्टरने थोडे तांदूळ भगवान शिवांच्या मंदिरामध्ये ठेवले आणि तो नदीवर स्नानासाठी गेला. पण तेवढ्यात पाऊस चालू झाला. म्हणून तो तांदूळ वाचवण्यासाठी धावत मंदिरात आला. तेव्हा त्याने बघितले कि तांदुळावर पाऊसाचा एक थेंबही पडला नव्हता. भगवान शिवांनी त्या तांदुळांना आच्छादन (कुंपण) घालून त्यांचं रक्षण केलं होतं. वेदपट्टरने धावत जाऊन राजाला ह्या चमत्काराची माहिती दिली. तेव्हापासून या स्थळाला नेलवेली (तमिळमध्ये नेल म्हणजे तांदूळ आणि वेली म्हणजे कुंपण). कालांतराने त्याचे नाव थिरुनेलवेली असं प्रसिद्ध झालं. 


अनवर्त खान:

मंदिराच्या आग्नेय दिशेला एक शिव लिंग आहे ज्याचे नाव अनवर्त खान असे आहे. इथल्या नवाबाच्या पत्नीला असाध्य रोग जडला होता. तिने एका ब्राह्मणाच्या सल्ल्यावरून श्री नेल्लैअप्पर ह्यांची आराधना केली. त्या आराधनेचे फळ म्हणून ती रोगातून बरी झालीच पण शिवाय तिला एक पुत्ररत्न पण प्राप्त झाले. त्या पुत्राचे नाव अनवर्त खान असे ठेवण्यात आले. तिने ह्या स्थळामध्ये एक देवालय बांधून त्यात शिव लिंगाची स्थापना केली आणि त्या लिंगाचे नाव अनवर्त खान असे ठेवले. नवाब आणि त्यांचे पुत्र ह्यांना शिव लिंगाचे दर्शन घेता यावे म्हणून ह्या देवालयाच्या परिक्रमेच्या एका भिंतीवर एक खिंडार आहे.


वेळूवननादर: भगवान शिव इथे लिंगरूपात आले. त्याचबरोबर चार वेद पण इथे वेळूवनम (बांबूचे वन) रूपात येऊन लिंगाला आच्छादन बनले. म्हणून इथे भगवान शिवांचे नाव श्री वेळूवननादर असे आहे. 


अगस्त्य ऋषींना भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांचा विवाह सोहळा बघण्याची खूप इच्छा होती. ती त्यांची इच्छा इथे पूर्ण झाली. ह्या स्थळाशिवाय थिरुमरईकाडू, थिरुनल्लूर आणि पापनाशम ह्या स्थळांमध्येपण अगस्त्य ऋषींना भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांच्या विवाह सोहळ्याचे दर्शन मिळाले. 


भगवान विष्णू श्री नेल्लैगोविंद ह्या रूपात इथे आले आणि त्यांनी भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्या विवाह सोहळ्याचे पुरोहितपद निभावले. 


असा समज आहे कि इथून साधारण १८ किलोमीटर्सवर मनूर नावाचं गाव आहे जिथे प्रभू श्रीरामांनी मारीच राक्षसाचा वध केला आणि त्यानंतर त्यांनी श्री नेल्लैअप्पर म्हणजेच भगवान शिवांची आराधना केली. ह्या शिवाय त्यांनी इथे पशुपतास्त्राची प्राप्ती करण्यासाठी पण श्री नेल्लैअप्पर ह्यांची आराधना केली. 


मंदिराबद्दल माहिती:

भगवान शिवांच्या मंदिराच्या दक्षिण परिक्रमेमध्ये नायकर राजे ज्यांनी ह्या मंदिराच्या उभारणीसाठी मदत केली त्या राजांच्या मुर्त्या आहेत.


पूर्वेकडील परिक्रमेमध्ये बरीच सभागृहे आहेत ज्यांना ओलांडून भगवान शिवांच्या गाभाऱ्यापर्यंत आपण पोचतो. दक्षिणेकडल्या परिक्रमेमधून आपण श्री कांथीमती अम्मनच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन पोचतो. ह्या मार्गावर भगवान विष्णूंचे पण देवालय आहे. असा समज आहे कि भगवान विष्णू येथे भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचा विवाह साजरा करण्यासाठी येथे आले. 


इथे १७५६ साली निर्माण केलेलं सुंदर फुलांचं वन आहे. 


आख्यायिकेनुसार रावणाच्या मूर्तीमागे एक बोगदा आहे जो मदुराईपर्यंत जातो. 


ह्या मंदिराच्या भोवताली तीन वर्तुळाकार परिक्रमा आहेत. पहिल्या परिक्रमेमध्ये श्री दक्षिणामूर्ती, श्री भिक्षाटनर, श्री भैरव, श्री चंडिकेश्वरर, श्री ब्रह्म, श्री विष्णू, श्री दुर्गा देवी आणि श्री महिषासुरमर्दिनी देवी ह्यांच्या मुर्त्या आहेत. दुसऱ्या परिक्रमेमध्ये ६३ नायनमार, अष्ट लक्ष्मी आणि श्री शनीश्वरर ह्यांच्या मुर्त्या आहेत आणि त्या शिवाय शास्ता लिंग पण आहे. तिसऱ्या परिक्रमेमध्ये श्री सुब्रमण्यम आणि त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्या मुर्त्या आहेत. मदुराई आणि कांचीपुरम मधल्या परंपरेसारखंच इथे पण आधी श्री कांथीमती अम्मन ह्यांची पूजा होते. देवीची मूर्ती खूप सुंदर आहे. तिच्या एका हातात फुले आहेत. देवीचे अजून एक नाव श्री वडीवन्नई असे आहे. असा समज आहे की भगवान शिव इथे तलावाच्या रूपात आले आणि श्री ब्रह्म हे त्या तलावातील कमळाच्या रूपात आले. इथे ध्वजस्तंभ आहे. इथे अर्जुन, कर्ण आणि वीरभद्र ह्यांची शिल्पे पण आहेत. श्री मूळनादर, श्री अनंतशयनं (भगवान विष्णू), श्री नटराज आणि श्री शिवगामी ह्यांची इथे स्वतंत्र देवालये आहेत. श्री नटराज आणि श्री शिवगामी ह्यांच्या मुर्त्या तांब्याच्या आहेत. 


थमीरा सभेच्या जवळ श्री चंदनसभापती नावाचे देवालय आहे. श्री नटराजांना श्री पेरियासभापती असं पण म्हणतात. मुख्य परिक्रमेमध्ये श्री कन्नी विनायक, श्री नंदिदेव आणि पांड्य राजा ह्यांची देवालये आहेत. 


ह्या मंदिरातले मंडप:


  • उंजल मंडप. ह्या मंडपामध्ये ९६ स्तंभ आहेत. 

  • महामंडप 

  • नवग्रह मंडप

  • सोमवार मंडप

  • संगीली मंडप

  • वसंत मंडप 

  • १००० स्तंभ मंडप


ह्या शिवाय इथे बरीच शिल्पे पण बघावयास मिळतात. ह्या मंदिरातील रथयात्रेचा रथ हा देशातला भव्य रथांच्या क्रमामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


इथली श्री विनायकांची मूर्ती पांड्य राजानी घडवली आहे. ह्या मूर्तीला श्री पिल्लथंडूपिल्लैयार आणि श्री पोल्लपिल्लैयार अशी पण नावे आहेत. ह्या मंदिरामध्ये एक दगडाची खिडकी आहे ज्याला १२ छिद्रे आहेत. ह्या खिडकीतून ज्यांना अपत्यप्राप्तीची इच्छा असते ते प्रार्थना करतात.


मुर्त्यांबद्दल माहिती:


श्री नेल्लैअप्पर: हे देवालय मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे. ह्याला राजगोपुर आहे. ह्या देवालयाच्या प्रवेशद्वाराजवळ श्री पवळकोडी, श्री अल्ली ह्यांच्या मुर्त्या आहेत. सोमवार मंडपामध्ये मन्मद आणि रतीदेवी ह्यांच्या मुर्त्या आहेत. ह्याशिवाय सोमवार मंडपामध्ये भव्य ध्वजस्तंभ आणि पांढऱ्या रंगाची श्री नंदिंची मूर्ती आहे. 


ह्या शिवाय इथे श्री वीरभद्र, श्री अर्जुन, श्री भीम, श्री गणेश आणि श्री मुरुगन ह्यांच्या मुर्त्या आहेत. 


नंदि मंडप: ह्या मंडपामध्ये ६३ नायनमार, तमिळ कवी सेक्कीळर आणि श्री सूर्य ह्यांच्या मुर्त्या आहेत. मुख्य मंडपामध्ये संगीतमय स्तंभ आहेत आणि ह्या प्रत्येक स्तंभाभोवती ४८ छोटे स्तंभ आहेत. ह्या स्तंभांवर थाप मारल्यावर स्वर उमटतात. शिव लिंग बांबूच्या वनात असल्याकारणाने इथे भगवान शिवांना श्री वेळूवननादर असे नाव आहे. 


प्रवेशद्वाराजवळ श्री गणेश आणि श्री मुरुगन ह्यांच्या मुर्त्या आहेत. एका स्वतंत्र देवालयामध्ये श्री नेल्लैगोविंदा (भगवान विष्णू) ह्यांची पहुडलेल्या मुद्रेतील मूर्ती आहे. 


इथे श्री थिरूमुळनादर ह्यांचे छोटे देवालय आहे जे श्री नेल्लैअप्पर ह्या देवालयापेक्षा जुने आहे. परिक्रमेमध्ये श्री नेल्लैअप्पर, श्री कांथीमथी अम्मन, श्री दुर्गा देवी, श्री भैरव, सप्त कन्नीका, सप्त ऋषी, ६३ नायनमार आणि श्री गणपती ह्यांच्या उत्सवमुर्त्या आहेत. रावण कैलास पर्वत उचलत आहे अशी एक मूर्ती पण येथे आहे. रावणाच्या शिरावर भगवान शिवांची मूर्ती आहे. प्रकारामध्ये अष्टलक्ष्मी, श्री शनैश्वर, चक्र लिंग (१००० शिव लिंगे), कुबेर लिंग, श्री नटराज आणि भक्त रामकोण ह्यांच्या मुर्त्या आहेत. 


श्री कांथीमथी देवालय: ह्या देवालयाला राजगोपुर आहे. प्रवेशद्वाराजवळ श्री गणेश आणि श्री मुरुगन ह्यांच्या मुर्त्या आहेत. ह्या देवालयामध्ये ध्वजस्तंभ आणि श्री नंदिंची मूर्ती आहे. डाव्याबाजूला १००० स्तंभांचा मंडप आहे. प्रवेशद्वाराजवळ श्री गंगा आणि श्री कावेरी ह्यांच्यापण मुर्त्या आहेत. प्रकारामध्ये श्री गणेश, श्री मुरुगन, श्री चंडिकेश्वरर आणि श्री षण्मुख ह्यांच्या मुर्त्या आहेत. 


दोन मंदिरांच्या मार्गामध्ये करुमरी तीर्थ आहे. एका राजाला दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे हत्तीचा जन्म मिळाला. ह्या तीर्थामध्ये स्नान केल्यामुळे त्याला परत मनुष्य रूप आणि तसेच राज्यपद परत मळले. ह्या तीर्थाच्या जवळ श्री गणेश ह्यांची मूर्ती आहे. 


थमीरा अंबळ (म्हणजेच थमीरा सभा) मध्ये लाकडाचे क्लिष्ट कोरीवकाम बघायला मिळते. श्री दक्षिणामूर्ती ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे. श्री मुरुगन देवालयाला श्री षण्मुख (तमिळ मध्ये अरुमुगम) असे पण नाव आहे.


एका स्वतंत्र देवालयामध्ये श्री कुबेरांची लिंगरूपातली मूर्ती आहे. ह्याचा पूर्ण गाभारा सोन्याचा आहे. 


वैशिष्ट्ये:


अर्धजाम पूजेच्या वेळेस श्री कांथीमथी अम्मन ह्यांना पांढरी साडी नेसवली जाते. दुसऱ्यादिवशीच्या सकाळी ७ पर्यंत ह्या पोषाखामध्ये राहून त्या सर्व भक्तांना आशिर्वाद देतात. असा समज आहे कि ह्या प्रकारे आशीर्वाद देण्याचे कारण असे आहे कि जे कोणी आशीर्वादासाठी येतील त्यांना मोक्ष प्राप्त होईल.


ह्या मंदिरामध्ये श्री पार्वती देवी आणि भगवान शिवांसाठी एक स्वतंत्र राजगोपुर आहे. देवी आणि भगवान शिव ह्या दोघांच्या देवालयामध्ये स्वतंत्र रित्या पूजा साजऱ्या होतात.  

   

विवाहाच्या भेटवस्तू: परंपरेनुसार वराला म्हणजेच श्री नेल्लैअप्पर ह्यांना वधूच्या बाजूने, म्हणजेच श्री कांथीमथी अम्मन ह्यांच्या बाजूने विवाहाच्या वेळेस मिळालेल्या भेटवस्तू विवाहानंतर श्री कांथीमथी अम्मन स्वतः पतीच्या घरी घेऊन जातात. 


ऎप्पासी महिन्यातील १० दिवसाच्या ब्रह्मोत्सवामध्ये श्री कांथीमथी अम्मन भगवान शिवांशी विवाह होण्यासाठी तपश्चर्या करतात. दहाव्या दिवशी त्या नदी काठावर जातात. अकराव्या दिवशी भगवान विष्णू श्री नेल्लैअप्पर ह्यांना आपल्या भगिनीबरोबर म्हणजेच श्री कांथीमथी अम्मन ह्यांच्याबरोबर विवाह करण्याची विनंती करतात. बाराव्या दिवसापासून ३ दिवस पर्यन्त उंजल सण साजरा होतो. 


असा समज आहे कि श्री कांथीमथी अम्मन माध्यान्ह समयी आपल्या पतीला म्हणजेच श्री नेल्लैअप्पर ह्यांना भोजन अर्पण करतात. हे दृश्य ह्या मंदिरामध्ये विविध वाद्यांच्या गजरामध्ये अभिनय करून साजरे केले जाते. श्री नेल्लैअप्पर ह्यांना भोजन अर्पण केल्यानंतर ते भोजन श्री कांथीमथी अम्मन ह्यांच्या देवालयामध्ये जाऊन त्यांना अर्पण केले जाते. 


ह्या मंदिरामध्ये मारगळी महिन्यात पूजा होत नाही. 


ह्या मंदिरामध्ये श्री वनदुर्गा देवी ह्या हरणावर आरूढ झाल्या आहेत अशी मूर्ती आहे. 


मंदिरामध्ये साजरे होणारे सण:


चित्राई (एप्रिल-मे): वसंतोत्सव (१६ दिवस)

वैकासि (मे-जून): वैकासि विशाखं थिरुविळा उत्सव (१ दिवस)

आनी (जून-जुलै): ब्रह्मोत्सवम (१० दिवस)

आडी (जुलै-ऑगस्ट): पुरम् थिरुविळा (१० दिवस)

अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): मूळ थिरुविळा (११ दिवस)

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री विळा (१५ दिवस - लक्षार्चना)

ऐप्पासि (ऑक्टोबर-नोव्हेंबर): थिरुकल्याणं (१५ दिवस)

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपं आणि सोमवार थिरुविळा (१ दिवस)

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथिराई (१० दिवस)

थै (जानेवारी-फेब्रुवारी): थैपुसम थिरुविळा (१० दिवस)

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री (१ दिवस)

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उथिरा थिरुविळा (१० दिवस)


 Shri Neelkantheshwarar temple at Thiruneelakudi

This is one of the seven Saptasthana Shiva temples associated with Thiruneelkudi. It is situated at a distance of 15 kms from Kumbhakonam on Kumbhakonam-Karaikkal route and it is about 3 kms from Aduthurai on Aduthurai-Thiruvarur route. This is one of the 276 Padal Pethra sthalam on the southern bank of Kaveri. The present temple was built by the Chola kings and later renovations were done by the others. The original temple must have existed before 7th century. This place was also known as Panchabilwa kshetra.

Mulavar: Shri Neelkantheshwarar, Shri Manokkiyanatharswami, Shri Bilwaaranyeshwarar, Shri Jambanayekar, Shri Kaamdhenupurishwarar

Devi: Shri Thavakkola Ambika / Shri Bhaktaabhishta Pradayini, Shri Azhagaambika/ Shri Anupamasthani

Sacred teertha: Bramha teertha, Devi teertha, Kheer teertha, Bhardwaj teertha, Markandeya teertha

Kshetra vruksha: 5 leaved bilwa tree, Jackfruit tree, Panchalinga tree

Puranic name: Thennalkudi, Thennilkudi

Kshetra puran:

During Samudra manthan when poison emerged, to save everyone from it, Shri Shiva consumed it. At that very instant, Shri Parvati Devi held him by his throat to stop poison from entering in the stomach. His throat became blue, hence He is praised as Shri Neelkantheswarar and the place came to be known as Thiruneelkudi. In order to relieve Shri Shiva of the pain, Shri Parvati Devi anointed his throat with Gingelly oil at this place. Hence abhishek is done to the Shiva Linga with Gingelly oil.

In order to achieve Chiranjeevi status, Sage Markandeya worshiped Shri Shiva of this temple by carrying him on palanquin. He attained Chiranjeevi status at this temple. 

In the sacred hymn, rendered by Appar, there is a mention of an incident which happened to him.  Once the men tied Appar to a granite slab and threw him into the Sea. He prayed to Shri Shiva of this temple to save him by singing hymns. Shri Shiva kept in afloat and made him reach the shore. 


About the temple:

This is an east facing temple with a single tiered Rajagopuram and 2 parikramas. As soon as we enter the temple we come across Dhwajastambha, Balipeeth and Nandi facing the sanctum. There is an arch at the entrance of the sanctum. The Shiva linga is swayambhoo facing the east. The linga is about 2 ft tall and has rough surface with a square projection. Abhishek is done daily with oil but linga absorbs entire oil as abhishek. Even through the linga looks rough, it is never wet. The sanctum sanatorum is moat shape. 

The koshta moorthis are Shri Ganesha, Shri Dakshinamurti, Shri Lingodbhavar, Shri Bramha and Shri Durga Devi. Shri Chandikeshwar and Shri Chandikeshwari Devi are in a separate shrine in the usual position. There are 2 separate shrines for Shri Parvati Devi. In one shrine we have Shri Thavakkola Ambika / Shri Tapas Parvati / Shri Bhaktaabhishta Pradayini. In the other we have the idol of Shri Azhagaambika / Shri Anupamasthani / Shri Oppilamulayal. In the first shrine i.e.  Shri Thavakkola Ambika, she is depicted as doing penance. According to puran, she did penance at this place for marrying Shri Shiva. The idol is about 4 ft in height. In the 2nd shrine, Shri Anupamasthani is 4 ft tall. According to puran, she nursed Shri Shiva back to health. In a mandap known as Mukti mandap, we find a Shiva Linga worshiped by Shri Bramha. In the corridor we come across the following shrines and idols. Shiva Linga worshiped by sage Markandeya. A Navagraha shrine in which all the planets face Shri Surya. Shri Ganesha, Shri Subramanya with his consorts, Shri Kannimoola Ganapati (Ganapati in SE corner), Shri Shanishwarar, Shri Bala Subramanya, Shri Neelkantha Nayanar, Shri Kashivishwanath and Shri Vishalaxi Devi, Shri Saraswati Devi, Shri Mahalaxmi Devi, Shri Narthana Vinayaka, Shaiva saint Nalvar, Sage Markandeya, Shri Surya and Shri Bhairava. 

Salient features

The kshetra vruksha i.e. Pancha bilwa vruksha is very significant as we find, 5 leaves in a twig, instead of the usual 3. Hence the place is known as Panchabilwaranya kshetra

The Shiva linga absorbs all the oil poured over it during abhishek.

It is stated that the jackfruit tree in the corridor is very auspicious. According to hear-say one cannot take away the fruit from this tree w/o first offering to Shri Shiva as Naivedya. If it is taken out w/o offering to the Shri Shiva, the fruit gets spoiled 

There is a painting in the parikrama which depicts Shri Parvati Devi performing oil abhishek to Shri Shiva. 

A stone, mortal and pazel is seen in the corridor. It is stated that it was used in earlier days for grinding Gingelly seeds. 

The sanctum santorum is in the form of a semi-circular moat

According to those following Yoga marga Thiruneelkudi is the place to start with as Muladhar sthala. The efforts to raise Kundalini shakti begin from Muladhar.  

Sage Markandeya worshiped Shri Neelkantheshwarar by carrying him in a palanquin, he attained status of Chiranjeevi at this place. As a mark of respect to Shri Shiva, he worshiped 7 nearby temples together known as Saptasthana Shiva temples of Thiruneelkudi. In memory of this event, during annual Chittrai festival the idols of Shri Shiva, Shri Parvati Devi and Sage Markandeya are carried in procession from this temple to the other 6 temples. 

Shri Bramha was relieved of the curse incurred due to his association with celestial damsel Urvashi. Kaamdhenu also worshiped Shri Shiva at this place and got rid of a curse. 

Those who worshiped at this place:

Shri Bramha, Shri Parvati Devi, Shri Katyayini Devi, Shri Varun, Sage Vashishta, Sage Romesa, Sage Bharadwaj, Sage Markandeya, Sage Durvasa, Celestial cow Kamdhenu, Pandavas and Dev kanyas. 

Prayers

Devotees worship Shri Shiva for removal of fear from death and for longevity by offering oil for abhishek. 

This is a Rahu Parihar sthala. People worship Shri Shiva for relief from adverse effects of Rahu. They consume a small quantity of the oil after abhishek and devotees believe they will be relieved for prolonged ailments. 

Pujas: Regular pradosha puja & Special abhishek on Tamil and English new year days, Diwali and special puja 4 times every Monday

Festivals

Chittrai (Apr-May): 18 day Bramhostav. This was established by Sage Markandeya. Shri Shiva is taken in procession to 18 villages around Thiruneelkudi. Finally, the procession come to end at Elanthurai.

Aadi (July-Aug): Aadi Puram 

Aaipassi (Oct-Nov): Annabhishek 

Karthigai (Nov-Dec): Thirukarthigai deepam

Margazhi (Dec-Jan): Thiruvatirai

Masi (Feb-Mar): Shivaratri


Timing: 6-11am and 5-8pm

Address: Shri Neelkantheswarar temple at post Thiruneelkudi, Taluka Thiruvidaimurukku, Tamil Nadu 621108

Phone: +91-4352460660

 श्री मदुराई मीनाक्षी अम्मन कोविल - मदुराई भाग २

श्री मीनाक्षी अम्मन मंदिराचा आवाका खूप मोठा असल्याकारणाने ह्या मंदिराची माहिती दोन भागामध्ये विभागली आहे. मागच्या भागामध्ये क्षेत्र पुराण, मंदिराची माहिती दिली. आता ह्या भागामध्ये मंदिराची अजून काही वैशिष्ट्ये, मंदिरातील विविध मंडप, ह्या स्थळाची विविध नावे ह्यांची माहिती देत आहोत. 


ह्या मंदिरातले मंडप:

१. किळी कुण्ड (पोपटाचा पिंजरा) मंडप.

२. कंबाटडी: ह्या मंडपामध्ये श्री नंदीदेवांची बसलेल्या स्थितीतली मूर्ती आहे. तसेच ह्या मंडपामध्ये भगवान शिवांच्या विविध अवतारांची शिल्पे आणि चित्रे आहेत. तसेच भगवान शिव आणि श्री कालीदेविंची पण चित्रे आहे. इथे एक सोन्याचा ध्वजस्तंभ आहे ज्याच्या ३२ भागांमध्ये विविध देव, श्री दुर्गा देवी आणि सिद्धांची शिल्पे आहेत. 

३. वीरवसंत्रय मंडप: हा मंडप खूप भव्य आहे आणि त्यामध्ये खूप मोठ्या परिक्रमा आहेत. 

४. कल्याण मंडप: हा मंडप वीरवसंत्रय मंडपाच्या दक्षिणेला आहे. ह्या मंडपामध्ये चित्राई सणामध्ये भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचा विवाह साजरा केला जातो. 

५. ऊंजल मंडप: हा मंडप मंदिराच्या पश्चिमेला आहे. 

६. कोलू मंडप: हा मंडप श्री मीनाक्षी देवींच्या देवालयाच्या पश्चिमेला आहे. 

७. नूरुकल मंडप (१०० स्तंभांचा मंडप): हा मंडप मीनाक्षी नायकरांनी १७०८ साली बांधला. ह्या मंडपामध्ये सर्व राशींची चिन्हे कोरलेली आहेत. इथे एक शिल्प आहे ज्यामध्ये भगवान शिव हे पारधी आहेत तर श्री मीनाक्षी देवी त्यांच्या पत्नी आहेत. 

८. मुथूपिल्लई मंडप: ह्याला इरुट्टू मंडप (इरुट्टू म्हणजे अंधार) असे पण नाव आहे. येथील भगवान शिवांच्या देवालयाच्या कोष्टामध्ये श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर ह्यांच्या मुर्त्या आहेत. तसेच श्री दुर्गा मंडप पण आहे. 

९. दिव्य विवाह मंडप: हा मंडप वीरवसंत्रय मंडपाच्या दक्षिणेला आहे. ह्या मंडप मध्ये स्वर्णरथ आहे. 

१०. मंगयारकन्नी मंडप

११. सेर्वईकर्रर मंडप

१२. मुथुरयार मंडप

१३. नगर मंडप

१४. पुथू मंडप: हा मंडप थिरूमलै नायकर ह्यांनी बांधला. पूर्वेकडील राजगोपुराच्या समोर हा मंडप आहे. ह्या मंडपामध्ये १० प्रसिद्ध नायकरांची शिल्पे तसेच इतर अनेक शिल्पे आहेत. 

१५. थेरादि मंडप: हा मंडप ईस्ट मसी मार्गावर आहे. 

१६. अष्टशक्ती मंडप: ह्या मंडपाला अष्टमातृका मंडप असं पण नाव आहे. ह्या मंडपातल्या स्तंभांवर श्री शक्ती देवीच्या आठ रूपांची म्हणजेच अष्टमातृका देवींची शिल्पे कोरलेली आहेत. ह्या मंडपाच्या प्रवेशद्वाराशी श्री वल्लभ विनायक आणि श्री मुरुगन ह्यांच्या मुर्त्या आहेत. श्री मीनाक्षी देवींच्या देवालयाच्या प्रवेशमार्गावरील हा पहिला मंडप आहे. 

१७. पंच पद मंडप: हा १००० स्तंभ असलेला मंडप श्री मीनाक्षी देवींच्या देवालयाजवळ ईस्ट आदी मार्गाच्या जन्क्शनवर आहे. भाग १ मधल्या क्षेत्र पुराण विभागात “१००० स्तंभांची आख्यायिका” ह्या शीर्षकाखाली ह्या स्तंभांची आख्यायिका दिली आहे.   


ह्याशिवाय ह्या मंडपामध्ये रती देवी (कामदेवाची पत्नी), श्री कार्थिकेय, श्री गणेश, संन्यासी रुपातले भगवान शिव, अनेक पौराणिक सिंह (ज्यांना याली म्हणतात), एक वीणा वाजवणारी स्त्री, श्री नर्दन गणपती आणि एक भटक्या जमातीतला मनुष्य जो माकडाला हाकत आहे ह्यांची शिल्पे आहेत. 


संगीत युक्त स्तंभ: इथे पांच स्तंभ आहेत. ह्यातील प्रेत्यक स्तंभ हा प्रत्येकी एका दगडामध्ये कोरलेला आहे. ह्या स्तंभावर प्रहार केल्यावर त्यातून संगीताचे स्वर्गीय स्वर उमटतात जे ऐकायला खूप मधुर वाटतात. प्रत्येक स्तंभावर शिल्पे कोरलेली आहेत. 


मंदिराचे प्रवेशद्वार आयताकृती दगडांनी आच्छादित आहे. ह्यातील काही दगडांवर कमळे कोरलेली आहेत. ह्यातील काही दगडांवर थाप मारल्यास ते दगड पोकळ आहेत हे कळतं. असा समज आहे कि हे दगड तळघराकडे जाणारे गुप्त मार्ग आहेत. 


विशेष लिंगाचे चित्र: श्री सुन्दरेश्वर आणि श्री मीनाक्षी देवीच्या मंदिराच्या छतावर एक विशेष चित्र आहे जे शिव लिंगाचे आहे. ह्या चित्राकडे कुठूनही बघितलं तरी त्या लिंग आपल्यादिशेकडे असा भास होतो. 


श्री मीनाक्षी देवीची अजून काही नावे अशी आहेत - श्री पच्चई (हिरवी) देवी, श्री मरगदवल्ली, श्री अभिरामवल्ली


असा समज आहे की भगवान शिवांची १६ मुख्य क्षेत्रे आहेत. ह्यापैकी चिदंबरम, काशी, काळहस्ती आणि मदुराई ह्या क्षेत्रांचं महत्व विशेष आहे. असा समज आहे कि ह्या क्षेत्रांची नुसती नवे कानावर पडल्यामुळे मोक्ष मिळू शकतो. मदुराई मंदिरामध्ये श्री मीनाक्षी देवी हि राज्ञी आहे म्हणजेच ती इथे राज्य करते. म्हणून तिचा अभिषेक चालू असताना तिचे कोणीही दर्शन घेऊ शकत नाही. तिचे अलंकार पूर्ण झाल्यावरच भाविक तिचे दर्शन घेऊ शकतात. 


वैशिष्ट्ये:

१. पुराणांनुसार श्री सुंदरेश्वरर च्या गाभाऱ्याच्या शिखरावरील विमान हे प्रत्यक्ष श्री इंद्रदेवाने दान केले आहे. आपल्या पापांचे क्षालन करण्यासाठी श्री इंद्रदेव विविध तीर्थक्षेत्रांना भेट देत होते. ते ज्यावेळी कदंबवनात आले आणि त्यांना श्री सुन्दरेश्वरांच्या स्वयंभू लिंगाचे दर्शन झाले त्याच क्षणी त्यांच्या पापांचे क्षालन झाले. एक कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्यांनी इथे शिव मंदिर निर्माण केले. 

२. श्री मीनाक्षी अम्मन ह्यांची मूर्ती शुद्ध पाचूची आहे. 

३. १८ सिध्दांपैकी श्री सुंदरनादर ह्यांनी इथे वास्तव्य केलं

४. हे स्थळ भूलोकीचे कैलास आहे असं समजलं जातं. पुराणांमध्ये असा उल्लेख आढळतो कि केवळ ह्या स्थळाच्या उच्चारणाने म्हणजेच मदुराई ह्या उच्चारणाने मोक्ष मिळू शकतो. 

५. संत कुमारगुरुपरन ह्यांनी ह्या स्थळाची शिव राजधानी असं कौतुक केलं आहे.
६. पुराणांनुसार श्री नंदि देव आणि इतर देवांच्या विनंतीवरून भगवान शिवांनी इथे आपलं त्रिशुल पृथ्वीवर आपटून सुवर्णकमळांचा तलाव निर्माण केला. मंदिराच्या परिसरातील दैवी तीर्थांपैकी हे पहिलं तीर्थ आहे. ह्या तीर्थाचं नाव शिव गंगा आहे. श्री इंद्रदेवांनी भगवान शिवांची आराधना करण्यासाठी ह्याच तीर्थातून सुवर्णकमळ घेतलं होतं. ह्या तलावाच्या भिंतींवर भगवान शिवांनीं आपल्या भक्तांसाठी केलेल्या ६४ लीला चित्रित केल्या आहेत. 

७. ह्या ठिकाणी एक स्फटिक लिंग पण आहे. 

८. तामिळनाडूमध्ये श्री विनायकांची सहा पीठे आहेत. त्यातील हे चौथं पीठ आहे. 


ठळक वैशिष्ट्ये:

१. साधारणतः भगवान शिवांच्या नृत्य मध्ये त्यांचा डावा पाय उचललेला दिसतो पण इथे राजशेखर पांड्य राजा, जो स्वतः श्रेष्ठ नर्तक होता, त्यांच्या विनंतीवरून भगवान शिवांनी आपला उजवा उचलून नृत्य केले. 

२. स्वतः भगवान शिव इथे एका सिद्धाच्या रूपात प्रकट झाले.

३. श्री इंद्रदेव आणि श्री वरुण देव ह्यांनी येथे भगवान शिवांची आराधना केली. 

४. शैव संत कुमारगुरूपरन हे जन्माने मुके होते पण श्री मुरुगन ह्यांच्या कृपेने त्यांना वाचा प्राप्त झाली. 

५. भगवान श्रीराम आणि लक्ष्मण ह्यांनी इथे भगवान शिवांची आराधना केली. 

६. पंचसभइ स्थळांमधे ह्या स्थळाला रजत सभा म्हणतात. 


ह्या स्थळाची विविध नावे:    

१. मदुराई: सर्पाच्या विषाचं शमन करण्यासाठी भगवान शिवांनी इथे अमृत शिंपडलं म्हणून ह्या स्थळाला मदुराई असं नाव पडलं. 

२. अळवाई: भगवान शिवाच्या गळ्यातील सर्पाने इथे दिशा दाखवली म्हणून ह्या स्थळाला अळवाई असं नाव पडलं. 

३. कदंबवन: इथे कदंबाची भरपूर झाडे होती म्हणून ह्या स्थळाला कदंबवन असे नाव आहे. 

४. नन्मडैकुडळ: श्री वरुण देवांनी ह्या स्थळाचा नाश करण्यासाठी सात मेघांना पाठवून आक्रमण केलं. भगवान शिवांनी ह्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी ह्यातील चार मेघांना आच्छादनांमध्ये (तामिळ मध्ये मडै) रूपांतरित केलं. 


दिवसाकाठी ह्या मंदिरात आठ वेळा पूजा करण्याचे महत्व: असा समज आहे कि ह्या स्थळी श्री मीनाक्षी देवी दिवसाकाठी आठ वेळा आठ विविध रूपात प्रकट होतात. ती रूपे अशी - १) श्री महाशोडषी, २) श्री भुवना, ३) श्री मातंगी, ४) श्री पंचदशाक्षी, ५) श्री बाला,६) श्री श्यामला, ७) श्री शोडाक्षी, ८) श्री मीनाक्षी. म्हणून इथे दिवसाकाठी आठ वेळा पूजा केली जाते. 


मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): १२ दिवसांचा थिरुकल्याणं उत्सव. पहिल्या दिवशी ध्वजारोहण, आठव्या दिवशी श्री मीनाक्षी देवीचा राज्याभिषेक, नवव्या दिवशी श्री मीनाक्षी देवीची मिरवणूक, दहाव्या दिवशी श्री मीनाक्षी देवी आणि श्री सुन्दरेश्वरर ह्यांचा विवाह, अकराव्या दिवशी रथयात्रा उत्सव, बाराव्या दिवशी तीर्थ उत्सव (ह्या दिवशी भगवान शिव आणि श्री मीनाक्षी देवी मासी मार्गावर भ्रमण करतात). 

वैकासि (मे-जून): मूळ नक्षत्रावर १० दिवसांचा उत्सव. ह्या उत्सवामध्ये ६३ नायनमारांची मिरवणूक निघते. 

आनी (जून-जुलै): १० दिवसांचा उंजल उत्सव. ह्या उत्सवाच्या दहाव्या दिवशी फळांची पूजा होते. उत्तरा नक्षत्रावर श्री नटराज आणि श्री शिवकामी ह्यांचा अभिषेक होतो आणि श्री नटराजांच्या पंच सभा मूर्तीची मिरवणूक निघते. 

आडी (जुलै-ऑगस्ट): मुलईकोट्टु नावाचा १० दिवसांचा उत्सव. हा उत्सव फक्त देवीचा उत्सव असतो. ह्या उत्सवामध्ये श्री देवींची आडी मार्गावरून संगीत वाद्यांच्या गाजरामध्ये मिरवणूक निघते. 

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): ह्या महिन्यात १८ दिवसांचा उत्सव साजरा होतो. ह्यातील ६ दिवस श्री चंद्रशेखरांना समर्पित असतात. उरलेले १२ दिवस पंचमूतींना समर्पित होतात. सातव्या दिवशी श्री सुन्दरेश्वरांचा राज्याभिषेक साजरा होतो. ह्या दिवसांमध्ये भगवान शिवांनी केली १० चमत्कार येथील शिवाचार्य अभिनय करून सादर करतात. 

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री उत्सव. प्रत्येक दिवशी कल्प पूजा आणि श्री देवींची लक्षार्चना होते. सर्व दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात. 

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): ६ दिवसांचा स्कंद षष्ठी उत्सव. दिवाळीच्या दिवशी विशेष उत्सव साजरा होतो. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर श्री मीनाक्षी देवींना झुल्यावर बसवून उत्सव साजर होतो. 

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): १० दिवसांचा दीपोत्सव. आडी मार्गावरून भगवान शिवांची मिरवणूक निघते. कृत्तिका नक्षत्राच्या दिवशी १ लाख दीप प्रज्वलित होतात. 

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): नऊ दिवसांचा अभिषेक उत्सव. चित्र मार्गावरून श्री मीनाक्षी देवींची मिरवणूक निघते. अरुद्रदर्शन उत्सव. मासी मार्गावरून श्री नटराजांच्या पंच सभा मूर्तींची मिरवणूक निघते. अष्टमीच्या दिवशी भगवान शिव आणि श्री मीनाक्षी देवींची बैलगाडीतून मिरवणूक निघते. ह्या महिन्यात १० दिवसांचा थिरुवेमपवई उत्सव पण साजरा होतो. 

थै (जानेवारी-फेब्रुवारी): १२ दिवसांचा थेप्पोत्सवं उत्सव. चित्रा मार्गावरून श्री सुन्दरेश्वरर आणि श्री मीनाक्षी देवींची मिरवणूक निघते. 

मासी (फेब्रुवारी-मार्च): ४८ दिवसांची मंडळ पूजा. ६ दिवस श्री विनायकांची पूजा होते, ६ दिवस श्री कार्थिकेयांची पूजा होते, ३ दिवस श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि श्री शंकर ह्यांची पूजा होते, ६ दिवस श्री चंद्रशेखरांची पूजा होते. ह्या दिवसांमध्ये मुर्त्यांची मिरवणूक निघते. १० दिवसांचा पंचमुखी उत्सव. ९ दिवसांचा मौन उत्सव - ह्यामध्ये ३ दिवस श्री चंद्रशेखरांना समापीत होतात, ३ दिवस भगवान शिवांना आणि ३ दिवस श्री चंडिकेश्वरांना समर्पित होतात. दहाव्या दिवशी ध्वज अवरोहण म्हणजेच ध्वज खाली केला जातो आणि जमाखर्च सांगितले जातात. 

पंगूनी (मार्च-एप्रिल): ९ दिवसांचा वसंतोत्सव. भगवान शिव आणि श्री मीनाक्षी देवींची मिरवणूक चित्रा मरगावरून निघते. ह्याशिवाय उत्तरं उत्सव (उत्तरा नक्षत्र) साजरा होतो. 


धार्मिक वैशिष्ट्य: येथील श्री नटराजाची मूर्ती एका भव्य चांदीच्या वेदीवर स्थित आहे. ह्या वेदीला वेल्ली अंबलं म्हणतात. 


मंदिराच्या वेळा: सकाळी ५ ते दुपारी १२.३०,संध्याकाळी ४ ते रात्री १०


पत्ता: अरुलमिगु मीनाक्षी सुन्दरेश्वरर कोविल, मदुराई ६२५००१, तामिळ नाडू


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

 Saptasthana Shiva temples of Thiruneelakudi

There are 7 temples around Thiruneelakudi which are together known as Saptashtana Shiva temples of Thiruneelakudi. At Shri Neelkantheshwarar temple, at Thiruneelakudi, Sage Markendeya attained Chiranjeevi status. As a token of gratitude and respect, Sage Markendeya worshiped Shri Shiva at the following 7 temples which are known as Saptashtana Shiva temples of Thiruneelakudi. 


1. Shri Neelkantheshwarar temple at Thiruneelakudi

2. Shri Sundareshwarar temple at Elanthurai

3. Shri Somanathar temple at Enathimangalam

4. Shri Naganathswami temple at Thirunageshwaram

5. Shri Kampahareshwarar temple at Tribhuvanam

6. Shri Mahalingeshwarar temple at Thiruvidaimuruthur

7. Shri Airavateshwarar temple at Marutkudi


We will give you brief account of the 7 temples in upcoming blogs.

री मदुराई मीनाक्षी अम्मन कोविल - मदुराई भाग १

पंचसभइ स्थळांमधलं हे तिसरं मंदिर आहे. ह्या सभेचं नाव रजतसभइ असं आहे. २५०० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर पाडळ पेथ्र स्थळे म्हणजेच ६३ नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ शिव मंदिरांपैकी पण एक आहे. ह्या मंदिराची स्तुती श्री संबंधर, श्री माणिकवाचगर आणि श्री थिरुनवूक्करसर ह्या नायनमारांनी केली आहे. तामिळनाडूमधल्या मदुराई ह्या शहरामध्ये हे मंदिर स्थित आहे. मंदिराचा परिसर जवळ जवळ ४५ एकर मध्ये व्यापलेला आहे. असा समज आहे कि हे मंदिर इसवीसन पूर्व १६०० पासून अस्तित्वात आहे. आणि त्या नंतर बऱ्याच वेळेला ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. सर्वात अलीकडील जीर्णोद्धार इसवीसन १६०० मध्ये झाला असा समज आहे. ह्या मंदिरामध्ये दिवसाकाठी साधारण २०००० दर्शनार्थी भेट देतात. दक्षिण भारतातल्या सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर मंदिरांपैकी एक मंदिर मानलं जातं. ३००० वर्षांपूर्वी उगम पावलेल्या वैगई नदीच्या काठाशी हे मंदिर स्थित आहे. 

मुलवर: श्री मीनाक्षी सुंदरेश्वरर, श्री चोक्कनाथर, श्री सोमसुंदरर

देवी: श्री मीनाक्षी, श्री अंगईयारकन्नई

क्षेत्र वृक्ष: कदंब आणि बिल्व वृक्ष

पौराणिक नाव: अळवाईकुडल, नन्मदकुडळ, कदंबवनं

वर्तमान नाव: मदुराई, तामिळनाडू


क्षेत्र पुराण:


एका पांड्य राजाने अपत्य प्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये श्री उमादेवी प्रकट झाल्या आणि त्यांनी त्या राजाला तीन स्तने असलेली एक कन्या प्रदान केली. त्याचवेळी आकाशवाणी झाली कि ह्या कन्येचा होणारा पती जेव्हा ह्या स्थळी येईल त्यावेळी तिचे तिसरे स्तन आपोआप गळून पडेल. राजाच्या निधनानंतर त्याची कन्या राज्य करू लागली. म्हणून ह्या स्थळाला कन्निनाडू असं नाव प्राप्त झालं. तिच्या कारकिर्दीमध्ये आजूबाजूच्या राज्यांना जिंकून ती दिग्विजयी झाली. त्यानंतर ती कैलासावर दर्शनासाठी गेली असताना भगवान शिवांसमोर गेल्यावर तिचे तिसरे स्तन गळून पडले. तिथे उपस्थित असलेल्या ऋषीमुनी आणि देवांना कळून चुकलं कि हि स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात श्री पार्वती देवींच आहेत. त्यांनी भगवान शिव आणि त्या स्त्रीचा म्हणजेच श्री पार्वती देवींचा विवाह साजरा केला. त्या वेळेपासून श्री पार्वती देवींचे नाव श्री मीनाक्षी देवी म्हणून प्रसिद्ध झाले. 


मूर्ती नायनार:

हे ६३ नायनमारांपैकी एकाहित. ते जन्माने वैश्य वर्णाचे होते. मदुराई मंदिरासाठी चंदनाचा लेप तयार करून देणे हा त्यांचा व्यवसाय होता. एकदा मदुराईच्या शेजारच्या राजाने मदुराईच्या राजाला हरवून विजय मिळवला. त्याने ह्या नायनमारांना त्यांचा व्यवसाय करता येऊ नये म्हणून त्यांना अपंग केलं. पण ह्या नायनमारांनी आपल्या कामात म्हणजेच मंदिरासाठी चंदनाचा लेप करण्याच्या कामात खंड पडू नये म्हणून आपले बाहू वापरून चंदनाचा लेप करण्याचे काम चालू ठेवलं. भगवान शिव त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी नायनमारांना आशीर्वाद दिला त्यांना ह्या राज्याचे राज्यपद  मिळेल. त्यावेळी मदुराईच्या सद्य राजाला अपत्य नव्हते. त्यामुळे त्या राजाच्या निधनानंतर परंपरेनुसार नव्या राजाला निवडण्यासाठी हत्तीच्या सोंडेत एक माळ ठेवून त्याला राज्यामध्ये मिरवत नेले आणि त्या हत्तीने ह्या नायनमारांच्या गळ्यात ती माळ घातली त्यामुळेही नायनमार मदुराईचे राजा बनले. एक विशेष म्हणजे त्यांनी राजाचा नेहेमीचा पोशाख न घालता शिवयोगीच्या वेशात राज्य केले. 


सिद्धरूपातले भगवान शिव:

भगवान शिवांच्या मंदिरातील परिक्रमेमध्ये श्री दुर्गा देवींच्या देवालयाजवळ भगवान शिव सिद्ध रूपामध्ये भक्तांना आशीर्वाद देतात. त्याच्यामागील आख्यायिका अशी आहे. भगवान शिव एकदा मदुराई मध्ये सिद्ध रूपामध्ये फिरत होते आणि आपल्या सिद्धी वापरून चमत्कार करत होते. जेव्हा राजाला हे कळलं तेव्हा राजाने त्याच्या सेवकांतर्फे ह्या सिद्ध पुरुषाला राजासमोर उपस्थित होण्यासाठी पाचारण केलं. पण सिद्ध रूपातल्या भगवान शिवांनी राजाची आज्ञा पाळण्यास नकार दिला आणि त्यांनी त्या सेवकांतर्फे राजाला निरोप दिला कि राजाला त्यांना भेटण्याची इच्छा असल्याने राजाने त्यांच्याकडे यावं. त्यानंतर राजाच्या आगमनाचा अंदाज घेऊन भगवान शिव श्री दुर्गा देवीच्या मंदिराजवळ योगनिष्ठेच्या मुद्रेमध्ये बसले. राजाला ह्या सिद्ध पुरुषाची परीक्षा घ्यावीशी वाटली म्हणून त्याने त्या सिद्ध पुरुषाला म्हणजेच भगवान शिवांना राजाच्या हातातील दगडी हत्तीला ऊस खाऊ घालण्यास सांगितले. भगवान शिवांनी आपल्या नेत्रांनी त्या दगडी हत्तीला ऊस खाण्यास आज्ञा केली आणि त्या दगडी हत्तीने तो ऊस खाल्ला. एवढेच नव्हे तर त्या हत्तीने भगवान शिवांच्या आज्ञेने राजाच्या गळ्यातील मोत्यांची माळ पण ओढून घ्यायला सांगितली आणि हत्तीने ती पण आज्ञा पूर्ण केली. राजाला सिद्ध पुरुषाच्या सिद्धींची प्रचिती आल्यावर त्याने क्षमा मागितली. सिद्ध पुरुषाने म्हणजेच भगवान शिवांनी राजाची क्षमायाचना मान्य केली आणि राजाला अपत्य प्राप्त होण्याचं वरदान पण दिलं. 


श्री मीनाक्षी देवींच्या हातातील पोपटाचे रहस्य:

आपल्या पापांचं क्षालन करण्यासाठी एकदा श्री इंद्रदेव मदुराईला आले. त्यावेळी त्यांनी इथे बरेच पोपट श्री चोक्कनाथर म्हणजेच भगवान शिवांच्या लिंगाभोवती भगवान शिवांचे नाव घेत घिरट्या मारताना बघितले. श्री इंद्र देवांना तिथे भगवान शिव उपस्थित असल्याचा संकेत मिळाला आणि त्यांनी भगवान शिवांची आराधना केली ज्यामुळे त्यांच्या पापाचं क्षालन झालं. श्री इंद्र देवांच्या ह्या कृत्यामुळे येथील पोपटांना महत्व प्राप्त झाले. असा समज आहे कि श्री मीनाक्षी देवींच्या हातातील पोपट भक्तांच्या प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचवतात. 


मंदिराच्या परिसरामध्ये १४ गोपुरे आहेत. ह्या गोपुरांची उंची १५० पासून ते १७० फूट आहे. दक्षिण दिशेचे गोपुर सर्वात उंच म्हणजे १७० फुट उंच आहे. मुख्य देवतांच्या गाभाऱ्यावर दोन सुवर्ण शिखरे (कलश) आहेत. पांड्य साम्राज्याच्या विविध राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. भगवान शिवांच्या आराधनेमध्ये ह्या मंदिराला उच्च स्थान आहे. 


१००० स्तंभांची आख्यायिका:

पुराणांनुसार एकदा एका ठेंगू योध्याने श्री मीनाक्षी देवीला तलवारद्वंद्वासाठी आव्हान दिलं. पण श्री मीनाक्षी देवीने हसत हसत त्याकडे दुर्लक्ष केलं. त्या योध्याने आव्हान केलं तो कोणालाही तलवारद्वंद्वामध्ये पराभूत करू शकतो. श्री मीनाक्षी देवीने आपल्या सेनापतीला ह्या योध्याबरोबर द्वंद्व करण्यास धाडलं. पण योध्याने त्या सेनापतीला पराभूत केलं. श्री मीनाक्षीदेवीला त्या योध्याच्या मायावी शक्तीची प्रचिती आली. तिने त्या योध्याला एका दिवसाच्या आत म्हणजेच पुढच्या दिवसाचा सूर्योदय होण्याआधी १००० स्तंभ निर्माण करण्याचं आव्हान केलं. आणि समजा तो यशस्वी झाला तर आपण स्वतः पण तसेच १००० स्तंभ निर्माण करू असं आव्हान देवीने केलं. त्या योध्याने मंदिराच्या रचनेचा अभ्यास केला आणि जवळील पर्वतावरून दगड आणून स्तंभ निर्मितीला सुरुवात केली. पहाटेपर्यंत त्याने ९८५ स्तंभ निर्माण केले. त्याच्याकडे माध्यान्हापर्यंत वेळ असल्यामुळे त्याने थोडी विश्रांती घेऊन उजाडल्यावर परत स्तंभ बांधायला चालू करू असं ठरवून तो झोपून गेला. श्री मीनाक्षी देवीने आपले कर्ण कुंडल आकाशात फेकले ज्यामुळे सूर्य झाकला गेला. जेव्हा तो योद्धा झोपेतून उठला तेव्हा माध्यान्ह वेळ उलटून गेली होती. त्यामुळे त्याने आपली हार मान्य केली आणि स्वतःला अग्नी मध्ये जाळून स्वतःला भस्मसात केलं. म्हणून ह्या मंडपामध्ये १००० च्या ऐवजी ९८५ स्तंभच आहेत. 


मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर ६५ शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं. ह्या पीठाला राजमातंगी श्यामला पीठ असे नाव आहे. ह्या मंदिराच्या परिसराभोवती चार मुख्य मार्ग  आहेत ज्यांची नावे तामिळ महिन्यांची नावे आहेत - आडी, चित्राई, मासी आणि अवनी

हे मंदिर दोन मंदिरांमध्ये विभागलेलं आहे. एक श्री मीनाक्षी देवीचे मंदिर आणि दुसरे श्री सुंदरेश्वरर मंदिर. ह्या दोन्ही मंदिरांमध्ये बरीच कोरीव कामे, चित्रे आणि शिल्पं आहेत. ह्या दोन्ही मंदिरांच्या शिखरांवर सोन्याचा मुलमा दिलेली विमाने आहेत. 


साधारणपणे शिव मंदिराला १ ते ४ प्रवेशद्वारे असतात. पण ह्या मंदिराला ५ प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेकडील प्रवेशद्वार हे मुलवर म्हणजेच भगवान शिवांसाठी आहे. भगवान शिव आणि श्री पार्वतीदेवींच्या गाभाऱ्यावरील राजगोपुरं हे सोन्याचे आहेत. उत्तरेकडे सुवर्णकमळाच्या तलावाजवळ सात स्तरांचं गोपुर आहे. ह्या मंदिराच्या परिसरात जवळजवळ ३ कोटी शिल्पे आहेत. श्री मीनाक्षी देवींची मूर्ती अत्यंत आकर्षक आहे आणि त्यांच्या हातामध्ये पोपट आहे. जणूकाही त्या आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करत आहे असा त्यांचा भाव आहे. भगवान शिव हे स्वयंभू लिंगरूपात असून त्यांचे इथे श्री सुन्दरेश्वरर असे नाव आहे. इथे श्री मीनाक्षी देवी ह्या सर्वोच्च स्थानी आहेत हे दर्शविण्यासाठी भगवान शिव हे श्री मीनाक्षी देवींच्या डाव्याबाजूला आहेत. येथील रथयात्रेसाठी १९८१ मध्ये इथला सुवर्ण रथ बांधला. 


मंदिराचे आवार आणि त्यातील देवालये:

ह्या मंदिरामध्ये चार समकेंद्री परिक्रमा आहेत. भगवान शिव आणि श्री मीनाक्षी देवी ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत. ह्या प्रत्येक देवालयामध्ये दोन परिक्रमा आहेत. ही देवालये चार छोटे मनोरे आणि तीन भिंतींच्या आवरणाने वेढलेली आहेत. श्री मीनाक्षी देवीच्या उजव्या हातामध्ये हिरवा पोपट आहे. हा पोपट श्रेष्ठ वैष्णव संत श्री अंडाळ ह्यांचं प्रतीक दर्शवतो. गाभाऱ्याच्या भोवती एक मंडप आहे ज्याचे नाव किळी कुण्ड मंडप (किळी म्हणजे पोपट आणि कुण्ड म्हणजे पिंजरा) असे आहे. 


इथली राजगोपुरें पांच स्तरांची आहेत. ह्या मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर श्री विनायक आणि श्री सुब्रह्मण्य ह्यांच्या मुर्त्या आहेत. श्री मीनाक्षी देवींची मूर्ती पाचूची असल्याकारणाने ह्या मूर्तीला श्री मरगदवल्ली असे पण नाव आहे. श्री मीनाक्षी देवीचे डोळे मोठे आहेत आणि ते मत्स्यासारखे भासतात. श्री मीनाक्षी देवीची इतर नावे अशी आहेत - श्री पंकजवल्ली, श्री कल्याणसुंदरी, श्री पेरियानायकी, श्री ज्ञानाम्बिका. 


श्री सुंदरेशाचे (म्हणजेच भगवान शंकरांचे) देवालय हे ह्या मंदिराच्या आवाराच्या मध्यभागी आहे. ह्या देवालयाच्या शिखराला सोन्याचा मुलामा दिलेला आहे.  ह्या देवालयामध्ये पांच गोपुरे आहेत. एक तीन स्तरांचे गोपुर गाभाऱ्याच्या मध्यभागी आहे तर बाकी गोपुरे बाहेरील भिंतींच्या बाजूला आहेत. हि गोपुरे चार आणि पांच स्तरांची आहेत. ह्या देवालयामध्ये भगवान शिवांची चार शिल्पे आहेत ज्यावर पुराणांमधल्या काही कथा कोरीव काम करून चित्रित केल्या आहेत. ह्या आवाऱ्यामध्ये श्री नटराजांचीपण मूर्ती आहे. ह्या मंडपाचे नाव रजतसभा (वेल्ली अंबलं) असे आहे. श्री मीनाक्षी देवींचे देवालय भगवान शिवांच्या देवालयाच्या नैऋत्येला आहे. इथे श्री सुन्दरेश्वरांचे (भगवान शिव) लिंग आहे जे स्वयंभू आहे. श्री मीनाक्षी आणि श्री सुन्दरेश्वरांच्या विवाहामुळे ह्या लिंगाला श्री सुन्दरेश्वर असं नाव प्राप्त झालं. श्री सुन्दरेश्वरांच्या देवालयासमोर श्री गणेशाची उंच मूर्ती आहे. ह्या मूर्तीचे श्री मुक्कुरुनि असे नाव आहे. सतराव्या शतकामध्ये एका उत्खनन प्रकल्पामध्ये मंदिराजवळच्या तलावामध्ये ह्या मूर्तीचा शोध लागला.


श्री मीनाक्षी अम्मन मंदिराचा आवाका खूप मोठा असल्याकारणाने ह्या मंदिराची माहिती दोन भागामध्ये विभागली आहे. पुढल्या भागामध्ये मंदिराची अजून काही वैशिष्ट्ये, मंदिरातील विविध मंडप, ह्या स्थळाची विविध नावे ह्यांची माहिती देऊ.

 Shri Palaivananathar temple at Papanasam

This Shiva temple is located at Papanasam in Tanjavur district of TamilNadu. It is one of the Padal Pethra Sthalam. It is on the southern bank of Kaveri. It is at a distance of about 15 kms from Kumbhakonam on Kumbhakonam-Tanjore route. It is one of the Sapta Sthanam Shiva temples associated with Thirunallur. It is at the junction of 3 rivers, namely Kaveri, Kudumurutti and Thirumalairayan. It’s a very old temple dating back to about 3 yugas. The present structure is about, 1200 years old. This temple was renovated by Vijaynagar Pandya kings. The temple has been revered by the Shaiva saints Shri Appar and Shri Sambandhar in their sacred hymns. It spreads about an area of 3 acres. 

Mulavar: Shri Palaivananathar

Devi: Shri Thavala Vennayaiyan

Sacred teertha: Vasishta teertha, Indra teertha, Yama teertha, Kaveri river

Sacred Vruksha: Palm tree, Paalai tree (at present not in existence). The place gets the name as the place was abundant with Paalai. The place is on the bank of river Kudumurtti. It is known as Paalaithurai.

Puranic name: Bramha vanam, Paalaivanam, Aarasa (pipal) tree, Punnag vanam

Kshetra puran

1) The sages of Daarukavana started feeling that they were superior to Gods. This led to their arrogant behavior. In order to teach them a lesson, Shri Shiva  as Bhikshadanar and Shri Vishnu as Mohini (an enchanting damsel) reached Daarukavana. Mohini attracted the sages which resulted in their failure of penance, yagnya and meditation. The wives of sages took a fancy for Bhikshandanar and started neglecting their duties. The sages were angered by the action of their wives and they tried various methods of eliminating Bhikshadanar. They performed various rituals and yagnya and created various weapons to kill Him. They also invoked a tiger to kill Shri Shiva. Shri Shiva not only destroyed all the weapons but he also killed tiger and used tiger skin as dress. According to purans this event took place at this location.

2) Shri Rama who installed and worshipped 108 Shiva linga at nearby Ramalingaswami temple also worshiped Shri Shiva at this place. Hence, the Shiva linga gets another name of Ramalinga. He placed his bow and arrow below a Shami (Vanni) tree on Vijayadashami day and prayed to Shri Shiva for victory. 

3) Sage Vashishtha performed penance under a pipal (Aarassu in Tamil) tree. For this purpose, he installed the Shiva linga and did penance. Shri Shiva appeared before him and blessed him. For the purpose of worship, he created a tank known as Vashishtha teertha. He installed an idol of Shri Ambika which was sculptured by Vishwakarma. He installed it on the Southern side of the Shiva linga installed by him. He did this worship for getting the title of Bramha rishi. 

4) Pandya king – Malaidhwajam had insulted Sage Kala. The sage cursed him and turned him into a bear. Sage Agastya advised him to worship Shri Shiva at this place to get rid of the curse. He did as per the advice and was relieved of the the curse. During vanavasa of Pandava, Arjuna came to this place and worshiped Shri Shiva. He was taught various techniques in archery by Shri Shiva. It is believed that Arjuna went to the underworld and married a damsel Ullupi. 

About temple:

11 stone inscriptions denote the work done by Chola kings. There is a very huge granary for storing paddy. This is conical in shape built with bricks and dates back to about 700 years. This was built by king Raghunath Nayak. This is an east facing temple with a 5 tiered Rajagopuram and with 2 parikramas. There is no dwajastambha. The Shiva linga is swayambhoo linga. The Kostha moorthys are Narthan Vinayaka, Shri Dakshinamoorthy, Shri Urdhwa (ferocious) Tandav Moorthy, Shri Bhikshadanar, Shri Ardhanarishwarar, Shri Bramha, Shri Dakshinamoorthy and Shri Chandikeshwar. Shri Shiva and Shri Parvati Devi are housed in separate shrines facing east. Shri Parvati Devi’s shrine is to the right of Shri Shiva which is considered as a wedding posture. 

Other shrines and idols

Shri Vinayaka, Shri Subramanya with his consorts, Shri Vishnu, Shri Somskansdha, Shri Nataraja, 63 Nayanmars, 2 idols of Shri Kalabhairav, Shri Shanishwarar, Shri Mahalaxmi Devi, Shri Surya, Shri Chandra, Navagrahas, Shiva lingas worshiped by Sage Vashishtha, Prabhu Shri Ram, Pandya kings – Malaidwajam, Arjun are present in the corridors. In the outer corridor we come across, another east facing shrine for Shri Parvati Devi on the right side. There are number of paintings on the western side of parikrama. Shri Shanishwarar faces Shri Mahalaxmi Devi in this temple. This is one of the 8 places, where Shri Shiva and Shri Parvati Devi are in wedding posture. The other places are Thiruvidaimuruttur, Kanjanur, Maanthurai, Thiruambaramakkalam, Thiruchhotruthurai, Thiruvalanchuzhi & Thirukaraveeram.

Those who worshipped here

Sage Dhoumya, Sage Vasishta, Shri Mahavishnu, Shri Bramha, Prabhu Shrirama, Shri Sita Devi, Pandavas, Ashtadikpals and King Malaidwaja. 

Prayer:

People worship here by performing abhishek and donating new vastras for child boon, removal of marriage obstacles, for education, knowledge and intelligence  

Festivals

Chitrai (Apr-May): Chaitrapornima

Aavani (Jun-July): Ganesh Chatrurthi 

Purattasi (Sept-Oct): Navaratri

Aippasi (Oct-Nov): Annabhishek and Skandha shasthi

Karthigai (Nov-Dec): Thirukarthigai 

Maasi (Feb-Mar): Shivratri

Thai (Jan-Feb): Thaipusam

Pradosh pooja and Somvar pooja performed regularly. 

Timings: 6-11am and 4.30 to 8.30apm

Temple address: Shri Palaivananathar temple, Thirupalai thurai, Post Papanasam, Taluka Papanasam, TN – 614205

Telephone: +91-9443524410

Note: We have not been able to get details of Pashipatishwarar temple at Govindpuri; Sudareshwarar temple at Maaligaithidal; Kailashnathar temple at Mattiyanthidal. We will post the detail as soon as possible after we visit the temple personally.

 Shri Ramalingaswami Temple at Papanasham

This temple is located at Papanasham in Tanjore district of Tamilnadu. It is one of the saptasthana Shiva temples connected with Thirunallur. This is about 15 kms from Kumbhakonam on the Kumbhakonam-Tanjore route. It is on the southern bank of river Kudumurutti which is a tributary of Kaveri. 

Mulavar: Shri Ramalingaswami

Devi: Shri Parvatvardhini

Sacred Teertha: Surya Teertha

Puranic name: Keezhrameshwaram


Kshetra Puran:

1) After rescuing Sita, Shri Rama came back to Ayodhya worshiping Shri Shiva at number of places to get rid of the dosha. He had performed Shiva pooja at Rameshwaram also. But on reaching Ayodhya he could feel that the sin still clung to him, sin due to killing of the asura brothers – Dhooshan and Khara was following Him everywhere. In order to get rid of this dosha, he installed 107 Shiva lingas at this place. In order to install the 108th Shiva linga, he sent Shri Hanumaan to Kaashi. After installing the 108th Shiva linga, he got rid of his dosha. The main Shiva linga is named as Shri Ramalingaswami after him and Shiva linga brought by Anjaneya is named as Hanumanta. A shrine was built for Shri Parvati Devi, naming Her as Shri Parvatvardhini. 

2) Sage Agastya advised Shri Ram to install the idol of Kamadhenu. It is stated in puran, Sage Agastya himself did the pradosha pooja for Kamadhenu. It is believed that he does pooja during pradosha kaal in gupta roop. 


About temple:

Present structure of the temple is more than 1000 years old. This is a west facing temple. It is believed that West facing temples have more energy. This temple is believed to grant the wish of devotee very quickly in a short span as it is west facing. There are 108 Shiva lingas in this temple. Hence the temple is popularly known as 108 Shiva linga temple of Papanasam. All the Shiva lingas face the West. It is stated in Ramayan that these 108 Shiva lingas were in fact installed by Prabhu Shri Ram. It is believed that anyone who visits this temple gets the benefit of visiting 108 Shiva temples. In the main sanctum, we come across mulavar Shri Ramalingaswami. To the right of sanctum, there is a mandap, in which 107 Shiva lingas are arranged in 3 rows. 108th Shiva linga which is known as Hanumant Shiva linga is just outside the temple. We can worship all 108 Shiva lingas on our own. In the parikrama we come across, a painting which depicts Shri Ram, Shri Laxman and Shri Sita Devi worshiping a Shiva linga. As temple has connection with Ramayan, we come across the idols of Shri Aanjaneya & Shri Sugriva in the temple with bowed head. It is believed that the idol of Shri Sugriva was installed as he played a great part in freeing Shri Sita Devi. In the Parikrama there is an idol of Shri Subramanya with His consorts. In the shrine, we come across Shri Kashivishwanath and Shri Annapurna. In another shrine we come across, Shri Kaalbhairava, Shri Surya and Shri Shanishwar. In the sanctum, we come across Nandi, in front of Shri Shiva. At this place we come across Kamadhenu along with Nandi. There is a separate shrine for Shri Parvatvardhini Devi.


Special features:

1) 108 Shiva lingas installed by Prabhu Shri Rama.

2) Pradosha pooja for Kamdhenu

3) The shikhar (vimana) of the Shri Shiva is similar to that at Rameshwaram temple. The shikhar on the Shri Hanumanta linga is similar to that in Kaashi. The place came to known as Papanasam as Shri Ram, Shri Laxman, Shri Sita Devi and Shri Anjanya got rid of their dosha for killing in the war at this place. 


Prayers:

1) People worship here for getting rid of pitru dosha and sins committed due to ignorance. They take a wove to perform abhishek with milk and honey once there prayers are answered.

2) Those who cannot go to Kashi and Rameshwarm, worship Shri Shiva at this place and get the same benefit. 


Festivals:

Purattasi (Sept-Oct): Navaratri

Aippassi (Oct-Nov): Annabhishek on full moon day

Margazhi (Dec-Jan): Thiruvadurai, Arudra Darshan and procession of Shri Natraj

Masi (Feb-Mar): Mahashivaratri the whole day and night, rudra abhishek is done to 108 Shiva linga 4 times. During this pooja, devotees do pradakshina of the temple 108 times.

In addition on every Pradosha day puja is performed.


Temple timings: 6.30 to 12.30 pm; 4 to 8.30 pm

Temple Address: Shri Ramalingaswami temple, Papanasam, TN 614205

Telephone: +91-9790116514


 थिरुवालंकाडू येथील श्री वडारण्येश्वरर मंदिर

तामिळनाडू मध्ये थिरुवल्लूर-अरक्कोणं मार्गावर थिरूवालंकाडू ह्या गावामध्ये हे मंदिर स्थित आहे. पंचसभई स्थळंगल मध्ये ह्या स्थळाचे रत्नसभइ असं नाव आहे. थोंडईनाडू मधल्या पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक स्थळ आहे. अशी जी पांच ठिकाणे आहेत जिथे भगवान शिव आणि श्री काली देवी ह्यांची नृत्य स्पर्धा झाली त्या पांच स्थळांपैकीपण हे स्थळ आहे. ज्या मंडपामध्ये हे नृत्य घडलं त्या मंडपाला रत्नसभइ असं नाव आहे. ह्या मंदिराची स्तुती श्री अप्पर, श्री संबंधर, श्री थिरुनवक्करसू आणि श्री करैक्कल अमैयार ह्या नायनमारांनी केली आहे. 


मुलवर: श्री वडारण्येश्वरर, श्री देवसिंग पेरूमन, श्री अलवंथर, श्री उर्थवननाथर

देवी: श्री अलवनायकी, श्री भ्रमराम्बा, श्री वंदारकुळली

क्षेत्रवृक्ष: फणस, वड

पवित्र तीर्थ: मुक्ती तीर्थ, शिवकर तीर्थ

पौराणिक नाव: आलंकाडू, पळयनुर

जिल्हा: थिरुवल्लूर, तामिळनाडू


क्षेत्र पुराण:

पुराणांनुसार येथील वनामध्ये कुशल आणि निशूल नावाचे दोन राक्षस वास्तव्य करत होते. ते येथील ऋषीमुनींचा छळ करून त्यांना खूप यातना देत होते. ऋषीमुनींनी श्री पार्वती देवींकडे ह्याबद्दल तक्रार केली. श्री पार्वती देवींनी स्वतःच्या नेत्रांमधून श्री काली देवीला प्रगट केलं आणि ह्या राक्षसांचा संहार केला. त्यानंतर श्री पार्वती देवींनी श्री काली देवींची ह्या वनाची राज्ञी म्हणून नियुक्ती केली. श्री काली देवींनी असुरांचं रक्त चाखलं असल्यामुळे त्या उन्मत्त आणि विस्कळीत मनःस्थिती मध्ये गेल्या. त्यामुळे त्या सगळ्यांशी भांडू लागल्या आणि उद्धटपणे वागू लागल्या. त्यावेळी मुनिकेश कर्कोटक नावाच्या ऋषींनी भगवान शिवांची प्रार्थना करून त्यांना श्री काली देवींना नियंत्रणामध्ये आणण्याची विनंती केली. भगवान शिवांनी अघोर रूप धारण केलं आणि ते ह्या वनात आले. श्री काली देवींनी भगवान शिवांना तांडव नृत्याच्या स्पर्धेसाठी आव्हान केलं. त्या आव्हानामध्ये त्यांनी भगवान शिवांना सांगितलं कि भगवान शिव जर ह्या स्पर्धेमध्ये जिंकले तर त्यांना ह्या वनाचे राज्यपद प्राप्त होईल. ह्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून भगवान शिवांनी १७ प्रकारचे नृत्य केले. ह्या सर्व नृत्यांना श्री काली देवींनी बरोबरीचा प्रतिसाद दिला. पण भगवान शिवांनी केलेल्या ऊर्ध्व तांडवाची मात्र श्री काली देवी बरोबरी करू शकल्या नाहीत. श्री पार्वती देवी हे ऊर्ध्व तांडव नृत्य पाहून आश्चर्यचकित झाल्या. किंबहुना इथे श्री पार्वती देवींना भगवान शिवांचे नृत्याची साक्षी म्हणून संबोधलं जातं (तामिळ मध्ये अरूगील इरुंथु बियंथ नायकी). ह्या नृत्यामध्ये भगवान शिवांनी आपल्या डाव्या कानातले कुंडल जमिनीवर पाडले आणि ते कुंडल आपल्या डाव्या पाउलांनी उचलून परत कानामध्ये स्थित केले. श्री काली देवींनी हे नृत्य बघून आपला पराभव स्वीकारला कारण त्यांना कळून चुकले कि त्या हे नृत्य करू शकणार नाहीत म्हणून. पराभूत झालेल्या श्री काली देवींना शांत करण्यासाठी भगवान शिवांनी त्यांना थिरुवीरकोलम येथे आपण करणार असलेल्या रक्षा नावाच्या सुखकारक नृत्याची माहिती दिली आणि तेथे येऊन त्यांचे दर्शन घ्यावयास सांगितले. भगवान शिवांनी श्री काली देवींना त्या आपल्याशी तुल्यबळ आहेत असं प्रेरणादायी वक्तव्य केलं. त्यांनी श्री काली देवींना वरदान दिलं की जे कोणी इथे भगवान शिवांचं दर्शन घेण्यास येतील त्यांना आधी श्री काली देवींचं दर्शन घेऊन मग भगवान शिवांचं दर्शन घेतल्यानंतरच दर्शनाचे फळ मिळेल. त्या घटनेपासून इथे श्री काली देवींचे स्वतंत्र मंदिर आहे आणि भाविक प्रथम तिचे दर्शन घेऊन मगच भगवान शिवांचे दर्शन घेतात. 


श्री पार्वती देवी, श्री नारद मुनी, श्री कर्कोटक ऋषी, श्री ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू हे भगवान शिव आणि श्री काली देवींच्या नृत्यस्पर्धेचे साक्षीदार होते. 


भगवान शिवाचे हे ऊर्ध्व तांडव नृत्य करैक्कल अमैयार ह्या स्त्री नायनमारांनी पण बघितलं. असा समज आहे कि त्या कैलास पर्वतावर आपल्या हातांवर चालत (म्हणजेच शिर खाली आणि पाय वरती) गेल्या. त्या जेव्हा पोचल्या त्यावेळी भगवान शिवांनी त्यांना माता असं संबोधलं. भगवान शिवांनी त्यांना थिरूवालंकाडू येथे येऊन ऊर्ध्व तांडवाच्या दर्शनाचा लाभ घेण्याची आज्ञा केली. जेव्हा त्या येथे आल्या त्यावेळी त्या जिथे जिथे पाऊल ठेवत होत्या तेथे तेथे शिव लिंग उत्पन्न होत होते. नंतर त्यांनी ऊर्ध्व तांडव नृत्याच्या दर्शनाचा लाभ घेतला आणि भगवान शिवांची आपल्या गाण्यातून स्तुती केली. त्यांना ह्याच मंदिरामध्ये मोक्षाची प्राप्ती झाली. असा समज आहे कि त्या श्री नटराजांच्या पायाशी विलीन झाल्या आणि तेथेच त्यांना कायमचं स्थान प्राप्त झालं.


श्री करैक्कल अमैयार आपल्या शिरावर चालल्या म्हणून श्री संबंधर ह्या नायनमारांना इथल्या जमिनीवर पाय ठेवण्याचा संकोच वाटला. त्यामुळे ते मंदिरात न येता जवळच्या गावात राहिले. भगवान शिव त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी श्री संबंधरांना ते त्यांची स्तुती करायचे विसरले आहेत ह्याची जाणीव करून दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री संबंधर मंदिरात गेले आणि त्यांनी भगवान शिवांची स्तुती केली. 


अजून एका आख्यायिकेनुसार नीली नावाच्या स्त्रीची तिच्या नवऱ्याने तिच्यावर व्यभिचाराचा संशय घेऊन हत्या केली. मृत्यूनंतर तिची पुढच्या योनीमध्ये प्रगती झाली नाही आणि त्यामुळे ती इथे भूत बनून राहिली आणि लोकांना त्रास देऊ लागली. जेव्हा तिचा नवरा त्याच्या पुढच्या जन्मात ह्या गावात आला त्यावेळी तिनें तिच्या हत्येचा बदला घेण्याचे ठरवले. तिने तिच्या नवऱ्याच्या वर्तमान जन्मातल्या पत्नीचे रूप घेतले आणि रडून  त्याला तिच्याबरोबर येण्यासाठी विनंती केली. तिच्या नवऱ्याला ह्या त्याच्या सध्याच्या जन्मातल्या पत्नीच्या वागणुकीचे आश्चर्य वाटले आणि शंका पण आली त्यामुळे त्याने तिच्या बरोबर येण्यास नकार दिला. मनुष्य रूप धारण केलेल्या नीलीने गावाच्या मुख्याकडे (वेलवर) ह्याबद्दल तक्रार केली. गावाच्या मुख्याने त्याला तिच्या बरोबर जवळपासच्या जागेमध्ये राहायला सांगितले आणि त्याला आश्वासन दिले कि त्याचे काही बरेवाईट झाल्यास ते स्वतःच्या जीवाचं बलिदान करतील. दुसऱ्या दिवशी त्यांना तो मृतावस्थेत सापडला. त्यामुळे गावाच्या मुख्याने काही गावकऱ्यांबरोबर आपल्या शब्दाला जागून  स्वतःला जाळून घेतले. भगवान शिवांनी त्या सगळ्यांना मोक्षदान दिले. ज्या मंडपामध्ये गावाच्या मुख्याने आणि गावकऱ्यांनी स्वतःला जाळून घेतले तो मंडप ह्या मंदिरापासून साधारण १ किलोमीटर वर आहे. 


अजून एका आख्यायिकेनुसार श्री शनीश्वरांनी आपल्या पुत्राला म्हणजेच श्री मांदीश्वराला दोषनिवारणासाठी इथे भगवान शिवांची उपासना करावयास सांगितले. त्याच्या अंगावर पाल पडल्यामुळे त्याच्यामध्ये काही दोष उत्पन्न झाले होते. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन त्याला भगवान शिवांनी दोषमुक्त केले. 


मंदिराबद्दल आणि त्यातील मुर्त्यांबद्दल माहिती:


पूर्वाभिमुख असलेलं हे मंदिर साधारण १७०० वर्षे जुने आहे. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार चोळा, विजयनगर आणि पल्लव साम्राज्याच्या राजांनी वेळोवेळी केला. येथील शिलालेखांमध्ये ह्या जिर्णोद्धारांचा उल्लेख आढळतो. ह्या मंदिराचा आवारा खूप मोठा आहे. आणि मंदिर पण खूप भव्य आहे. ह्या मंदिरामध्ये दोन गोपुरे आहेत आणि येथील राजगोपुर ५ स्तरांचं आहे. प्रवेशद्वाराजवळ श्री कर्पग विनायकांचे देवालय आहे. ह्या मूर्तीला १२ हात आहेत आणि बरोबर त्यांची पत्नी श्री सिद्धी आहेत. दुसऱ्या देवालयामध्ये श्री षण्मुख ह्यांची त्यांच्या दोन पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्यासमवेत मूर्ती आहे. ह्या मंदिराला तीन परिक्रमा आहेत. पहिल्या परिक्रमेमध्ये अन्नदान आणि प्रसादालय आहे. श्री वल्लभ विनायक आणि श्री मुरुगन व त्यांच्या दोन पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्या मुर्त्या गोपुराच्या समोरील बाजूस आहेत. श्री वल्लभ विनायकाच्या मांडीवर त्यांची पत्नी श्री सिद्धी आहेत. दुसऱ्या परिक्रमेमध्ये प्रवेश केल्यावर डावीकडे श्री करैक्कल अमैयार ह्यांचे देवालय आहे. उजव्या बाजूला श्री मीनाक्षी सुन्दरेश्वर ह्यांचे देवालय आहे. परिक्रमेच्या टोकाला श्री वंदारकुळली अम्मन ह्यांचे देवालय आहे. 


मुख्य परिक्रमेमध्ये गाभारा आणि त्यावरील विमान (शिखर किंवा गोपुर) गजपृष्ठ शैलीचे आहे. शिव लिंग स्वयंभू आहे आणि पूर्वाभिमुख आहे. हे लिंग खूप उंच आणि रुंद आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशाजवळ श्री गणेश आणि द्वारपालकांच्या मुर्त्या आहेत. शिवलिंगावर रुद्राक्षांचे पंडाल आहे. 


कोष्ठ मूर्ती: श्री नर्दन गणेश, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मदेव, श्री दुर्गा परमेश्वरी, श्री चंडिकेश्वरर आणि श्री दुर्गा देवी. श्री दुर्गा परमेश्वरींची मूर्ती विलक्षण आहे. 


श्री देवींच्या देवालयाबद्दल:


देवी दक्षिणाभिमुख आहे. ती चतुर्भुज असून तिच्या दोन हातांमध्ये कमळ आहे तर उरलेले दोन हात अभय आणि वरद मुद्रेत आहेत. देवीच्या देवालयाजवळ यागशाळा आहे. हे ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे. ह्या पीठाचे नाव श्री कालीपीठ आहे. 


अर्थमंडप नावाचा मंडप इथे आहे. ह्या मंडपामध्ये श्री नटराज, श्री गणेश, श्री शनी आणि श्री सूर्य ह्यांच्या मुर्त्या आहेत तसेच शिवलिंग आणि त्यासमोर नंदि आहेत. 


नंदि मंडप, बलीपीठ आणि ध्वजस्तंभ हे दक्षिणाभिमुख आहेत. महामंडप म्हणजेच नटराज सभा आहे ज्याचे नाव रत्नसभा असे आहे. 


ह्या ठिकाणी भगवान शिवांचे नाव श्री रत्नासभापती ईश्वरर असे आहे. त्यांची पत्नी म्हणजेच श्री शिवकामसुंदरी ह्यांचे नाव श्री समिसनम्बिका असे आहे. ह्या मूर्तीचा डावा पाय उचललेल्या स्तिथीमध्ये असून तो डाव्या कानाला स्पर्श करत आहे. ही तांडव मुद्रा आहे आणि ह्या तांडवाचे नाव ऊर्ध्व तांडव असे आहे. श्री पार्वती देवींच्या चेहऱ्यावर ऊर्ध्व तांडव पाहून झालेली आश्चर्य भावना दिसते. ह्या ठिकाणी दोन शिव लिंगे आहेत. एक स्फटिक लिंग आहे आणि दुसरे मरगद म्हणजेच पाचूचे लिंग आहे. ह्या मंडपावर तांब्याचे छप्पर असून त्यावर पांच कलश आहेत जी पंच महाभुतांची प्रतीके आहेत. 


मंदिरातल्या इतर मुर्त्या आणि देवालये:

श्री सूर्य, श्री चंद्र, श्री नंदि, श्री विजयराघव पेरुमल त्यांच्या पत्नी श्री श्रीदेवी आणि श्री भूदेवी ह्यांच्या समवेत, श्री मुरुगन त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्या समवेत, श्री अघोर वीरभद्र, श्री मरूंथेईश्वरर, श्री गणेश, श्री सप्त मातृका, श्री शास्ता, नालवर, श्री करैक्कल अमैयार, श्री कर्कोटक, श्री पातंजली ऋषी, श्री मूनिकेश, श्री आनंदन, श्री चंडेश, श्री अनुग्रह मूर्ती. श्री वडारण्येश्वरर ह्यांची एक छोटी मूर्तीपण येथे पाहावयास मिळते. ह्या शिवाय परिक्रमेमध्ये शिव लिंगे पाहायला मिळतात ज्यांची नावे अशी आहेत - श्री अगथीश्वरर, श्री कैलासनाथर, श्री रामेश्वरर, श्री वाल्मिकनाथर, श्री काशी विश्वनाथ, श्री कामाक्षी समवेत श्री एकाम्बरनाथर. तीन शिव लिंगे सर्पराज आणि नागराजांसमवेत आहेत. तसेच इथे श्री गणेशांच्या आठ रूपांच्या मुर्त्या, श्री उपासना दक्षिणामूर्ती आणि श्री गजलक्ष्मी ह्यांच्या मुर्त्या आतल्या परिक्रमेमध्ये आहेत. ह्याशिवाय इथे पुढील देवांची स्वतंत्र देवालये आहेत - श्री गणेश, सप्त लिंगे, श्री सौंदर्यनायकी समवेत श्री कुळंदैश्वरर लिंग, सहस्रलिंग आणि श्री उमादेवी, श्री सत्यज्योती मुनी, श्री भैरव, श्री भद्रकाली, श्री अघोर वीरभद्र ह्यांच्या उत्सव मुर्त्या आहेत. आतल्या परिक्रमेमध्ये पंच लिंग, नालवर, नवग्रह ह्यांच्या मुर्त्या आहेत. बाहेरील परिक्रमेमध्ये शिवलिंग, नंदि आणि स्थळवृक्ष आहेत. एके काळी ह्या स्थळी वट आणि फणस वृक्षांचे वन होते. म्हणून ही वृक्षे इथली स्थळ वृक्षे आहेत. 


इथे अजून एक मंडप आहे ज्याचे नाव राशीमंडप आहे. ह्या मंडपामध्ये श्री थिरूमुलनायकी समवेत श्री मुक्तिश्वरर ह्यांचे देवालय आहे. ह्या मंडपातले १२ स्तंभ हे १२ राशींचे प्रतीक आहेत. इथे श्री काली देवींचे मंदिर आहे ज्याचं दर्शन सर्वप्रथम घेतलं जातं आणि मग भगवान शिवांचं दर्शन जातं. श्री काली देवींची मूर्ती नृत्य मुद्रेमध्ये आहे. ह्या मंदिरातला रथ कमळाच्या आकाराचा आहे. 


वैशिष्ट्ये:


श्री भद्रकाली देवींच्या मंदिराजवळ श्री करैक्कल अमैयार ह्यांची जीवसमाधी आहे. विवाहामधले अडथळे, शनिदोष तसेच भरणी नक्षत्र दोषांसाठी हे परिहार स्थळ आहे. 


मंदिरात साजरे होणारे सण:


मासी (फेब्रुवारी-मार्च): मघा नक्षत्र उत्सव (१० दिवस)

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवधिरै उत्सव. हा इथला सर्वात महत्वाचा उत्सव आहे. 

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

कार्थिगई (ऑक्टोबर-नोव्हेंबर): दर सोमवारी इथे रात्री विशेष पूजा केली जाते त्याचबरोबर यंत्राची पूजा पण केली जाते. 

आडी (जुलै-ऑगस्ट): पुरम उत्सव

पंगूनी (मार्च-एप्रिल): उत्तिरं उत्सव, महाशिवरात्री, अमावस्या प्रदोष पूजा


दैनंदिन पूजा: दिवसातून ६ वेळा नित्य पूजा केली जाते. 

साप्ताहिक पूजा: सोमवारी आणि शुक्रवारी

पाक्षिक पूजा: प्रदोष पूजा

मासिक पूजा: अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी, कृत्तिका नक्षत्र


पत्ता

श्री वडारण्येश्वरर कोविल, ऍट पोस्ट थिरूवालंकाडू, थिरुथनी तालुका, थिरुवल्लूर जिल्हा, तामिळ नाडू ६३१२१०


 Shri Pashupateeshawar temple at Aavoor

This is one of the sapta sthana Shiva temples associated with the Shri Panchavarneshwarar temple at Thirunallur. It is situated at a distance of about 10 kms from Kumbhakonam at Aavoor in Valagaiman Taluka, Thiruvarur district on Kumbhakonam-Valagaiman-Govindkudi route. This is one of the 276 Padal Pethra sthalam on the southern bank of Kaveri and is revered by Shaiva saint Sambhandhar. The temple is known as Shri Pashupateeshawar. The present name of the place is Aavoor (Govindkudi). The present structure of the temple is about 2000 years old. There are inscriptions which denote the work done by Chola kings. The present structure is a Mada-kovil built by Kochengat Chozhan. This is a panchabhairav sthala.

Mulavar: Shri Pashupateeshwarar, Shri Aswadanathar, Shri Aavoorvudiyar, Shri Pashupatheenathar

Devi: Shri Mangalambika, Shri Pankajvalli

Sacred Teertha: Bramha Teertha, Kamadhenu Teertha, Chandra Teertha, Agni Teertha

Kshetra vruksha: Pipal tree (Arusu in Tamil)

Puranic name: Ashwathvanam, Manikoodam


Kshetra puran:

1. As mentioned in the earlier blog, on Thirunallur Panchavaraneshwarar temple, two peaks got separated from Lord Meru during fight between Adishesha and Vayu. One fell at Thirunallur and the other fell at this place. 

2. According to the Puran, once the celestial cow Kamadhenu, was cursed by Sage Vasishtha for not providing milk for his Yadnya. When Kamadhenu approached Shri Brahma for getting relief from the curse, he advised her to come to this place and worship Shri Shiva. She was relieved of the curse by following the advise. The name Aa mean cow in Tamil and Oor means a village. The village where Kamadhenu landed first is known as Govind kudi i.e. Go means cow (Kamadhenu) vanda means came and kudi means village. A statue indicating this incident is in the second parikrama. Since Kamadhenu worshiped Shri Shiva at this place, Shri Shiva is known as Shri Pashupatishwarar. 

3. Siddha Thirumular was a great Shaiva saint. Once he saw a herd of cows lamenting beside the dead body of their herdsman. Being a Siddha he entered the body of the herdsman. He took care of the cows and sang 3000 verses in praise of Lord Shiva. This puran is associated with Gomuktishwarar Temple at Tribhuvanam, Thenupureeshwarar Temple at Pattishwaram and Thiru gokarnam at Pudukottai.

4. Once Shri Parvati Devi came here to do penance. The devas from Devalok also came here in the form of plants and trees to worship her. Pleased with her penance Shri Shiva appeared in front her with matted hair. Hence he is known as Shri Kapardishwarar.

5. The calf of divine Kamadhenu is known as Patti. She came to know about the glory of this place, she made a shiva linga and did abhishek with its milk. Shri Shiva was pleased by her worship and stayed at this place at her request.

6. It is believed that a king named DharmaDhwaja got rid of his leprosy by taking dip in the sacred teertha at this place and performed Abhishek with milk.

7. Once King Dasharatha had come to this place for worshiping Shri Shiva. He installed Shri Pankajvalli Devi and worshiped both of them. A divine voice directed him to the place where the Pancha Bhairav idols were buried. He renovated them and installed them in a shrine opposite to Shri Pankajvalli Devi. He worshiped Shri Muruga at this place seeking a male child. It is believed that due to this worship he got Shri Rama as his son. A sculpture in the temple depicts King Dasharath worshiping Shri Shiva. In memory of worshiping Shri Muruga we come across idol of Shri Muruga with bow and arrow in this temple.


About the temple:

This is an east facing temple with a five tiered Rajagopuram and has 2 parikramas. The Shivalinga is a swayambhoo linga. As soon as we enter the temple we come across the vahan mandap near the entrance. In the western parikrama, we come across Shri Nivrutti Ganapati, Shri Muruga with a bow, Shri Gajalaxmi Devi, Shri Durga Devi & Shri Vishnudurga Devi. In the north, there is a bilva tree with idol of Shri Nagaraja at the bottom. The yagashala and navagraha shrine is located in the east. 

The mandap at the center is raised to about 30 ft above ground. To reach this mandap we have to climb 24 steps from the south. At the entrance of this mandap, we have the shrines of Shri Vinayaka and Shri Nataraja. Inside the mandap, we come across the shrine of Shri Pashupateeshwarar, Shri Mangalambika and Shri Pankajvalli. The Ambikas are housed in 2 separate shrines facing the east. Panchabhairav shrine is facing the west. They are facing the shrine of Shri Shiva. 


Other idols:

Shiva linga, Shri Somskandhar, Sapta matrika, Shri Muktikandar, Shri Shasta, Shri Bhadrakaali Devi are in the parikrama.


Kosta Murthis:

Shri Narthan Vinayaka, Shri Dakshinamurthi, Shri Lingothbhavar, Shri Brahmha, Shri Vishnudurga Devi, Shri Chandikeshwar.

The panchabhairavas are Guru Bhairavar, Chanda Bhairavar, Kaal bhairavar, Unmatt Bhairavar, Asithanga Bhairavar


Salient features:

1. This place is also known as Dakshina Kailash.

2. This is a panchabhairav sthala.

3. There are 2 Ambikas in the temple. Idol of Shri Mangalambika was found in the temple tank. The older idol is Shri Pankajvalli which finds a mention in the hymns sung by Shaiva saint Sambandhar. Though this is a Shiva temple, it is famous for Shri Mangalambika Devi.

4. This is the birth place of poets and scholars of Sangam era namely Aavoorkizhar, Aavoor Moolankizhar and Perunthalai Sathanar

5. There is a sculpture of Kamadhenu on dhwajastambha. In this she is depicted as pouring milk on Shivalinga.

6. In the main hall, there is a relief depicting King Dashrath worshiping Shri Shiva. As the roof of sanctum sanctorum has a beautiful hill (as peak) the place is known as Manikudam.


Those who worshiped at this place:

Shri Brahma, Sapta Rishis, Shivaganas, Devas, Gandharvas, Shri Indra, Shri Surya, Navagraha, Shri Vishnu and King Dasharatha.


Prayers:

This is Parihar sthala for pitrudosha. 

People worship the pancha Bhairavas on Krishna Ashtami to get relief from fear of death and relief from tantric mantras.

People worship here for better relationship in the family.

People worship here for education, prosperity and removal of marriage obstacles. 


Pujas:

Regular daily pujas, pradosha puja, full moon , new moon,


Festivals:

Avani (June-July): Ganesh Chaturthi

Purattasi (Sept-Oct): Navaratri

Aippassi (Oct-Nov): Annabhishek, Skanda-shashthi

Karthigai (Nov-Dec): Karthigai deepam

Margazhi (Dec-Jan): Thiruvadurai, Arudra Darshan

Thai (Jan-Feb): Pusa naksthra Sankranti

Masi (Feb-Mar): Shivaratri

On each Sunday in the month of Karthigai, procession of Lord Pashupatishwarar is taken out.

Temple timings: 6.30 am to 11.30 am, 4 pm to 8.30 pm


Address: Shri Pashupatishwarar Temple, At post Aavoor, Taluka: Valangaiman, Tamil Nadu 612701

Telephone number: 91-9486303484

Temple priest: 91-9448661548

 पंचसभइ स्थलंगल

दक्षिण भारतामध्ये तामिळनाडूमध्ये अशी पांच स्थळं आहेत जिथे भगवान शंकरांनी तांडव नृत्य केले आहे. ह्या स्थळांना एकत्रितपणे पंचसभइ स्थळंगल असं म्हणतात. तामिळ मध्ये सभइ म्हणजे मंच. येथील शिव मंदिरे १००० वर्षाहून अधिक जुनी आहेत. असा समज आहे कि ह्या मंदिरांच्या जागीच भगवान शिवांनी तांडव नृत्य केले. 


खालील कोष्टकामध्ये ह्या पांच मंदिरांची माहिती नमूद केली आहे. येणाऱ्या सप्ताहांमध्ये आम्ही ह्या प्रत्येक मंदिराची विस्तारित माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. 



सभेची श्रेणी

मंदिर

जागा

सभेच्या निर्माणाचा घटक

भगवान शिवांचे नाव 

देवीचे नाव

क्षेत्र वृक्ष

रत्नसभइ 

श्री वडारण्येश्वरर मंदिर

थिरुवेलंगडू, चेन्नई

पाचू

श्री वडारण्येश्वरर

श्री वंदारकुळली

फणस

पोरसभइ

श्री नटराजर मंदिर

चिदंबरम

सोनं

श्री मूलतांडवर

श्री शिवगामसुंदरी

थिल्लई 

वेल्लीसभइ 

श्री मीनाक्षी अम्मन मंदिर

मदुराई

रजत

श्री सुन्दरेश्वर (श्री चोक्कनाथर)

श्री मीनाक्षी

कदंब

थमीरासभइ 

श्री नेल्लईअप्पर 

थिरुनेलवेली

रौप्य

श्री नेल्लईअप्पर

श्री कांथीमती अम्मन

बांबू

चिथिरासभइ

श्री कुत्रलनाथर

थिरूकुत्रलं 

चित्रकला

श्री कुत्रलनाथर

श्री पराशक्ती कुळालवैमोळी

नीर फणस (कुरुम्पा ला)

   

ह्या शिवाय अजून पण काही स्थळे आहेत जिथे भगवान शिवांनी तांडव नृत्य केले आहे. उदाहरणार्थ श्री पार्वती देवींच्या विनंतीवरून भगवान शिवांनी मयीलादुथुराई येथे तांडव नृत्य केले ज्याचे नाव आहे गौरीतांडव आणि ह्या सभेला आदिसभइ असं म्हणतात. तसेच भगवान शिवांनी अजून पण काही नृत्ये केली आहेत ज्याची नावे अशी आहेत - लक्ष्मीतांडव, कालीतांडव, संध्यातांडव, त्रिपुरतांडव, आनंदतांडव आणि मुनीतांडव. ह्या सर्व तांडव नृत्यांमध्ये भरतनाट्यम नृत्यशैलीच्या मूलभूत मुद्रा आढळतात.

 Shri Panchavateeshwarar temple at Thirunallur

This is the first of the seven Saptasthana Shiva temples associated with Thirunallur. The temple is at about 15 kms from Kumbhakonam on Kumbhakonam-Papanasham-Tanjore route and about 3 km from Papnasham. This is one of 276 Padal Pethra Sthalam revered by Shaiva saints Sambandhar, Appar in their sacred hymns. The temple is on the southern bank of Kaveri and is one of the 70 Madakovils built by the Chola king Kochengat Cholan. This temple is also considered as Dakshin Kailash and the present structure is about 1500 year old. There are number of stone inscriptions in the temple which explains the contributions and the work done by various Chola kings. 

Mulavar: Shri Kalyan Sundareshwarar, Shri Sundarnayakar, Shri Panchavaneshwarar, Shri Panchavateshwarar

Devi: Shri Kalyansundari, Shri Tripursundari, Shri Girisundari, Shri Parvatamman

Kshetra vruksha: Bilva tree

Sacred teertha: Saptasagaram, River kaveri

Puranic name: Thirunallur


Kshetra Puran:

1. During a fight between Vaayu and Aadishesha, Aadishesha was not able to hold on to mount Meru against the fierce force of Vaayu. Due to this, 2 small peaks got detached from mount Meru and fell on the earth at Nallur and Aavoor. It is believed that they formed Shiva Linga.

2. To witness the celestial wedding of Shri Shiva and Shri Parvati Devi, one and all reached mount Kailash. The earth got tilted due to this i.e. the north went down and south went up. Shri Shiva directed Sage Agastya to head south to bring about balance by his greatness. As Sage Agastya was reluctant to miss the celestial wedding, Shri Shiva promised to provide a similar darshan to him in the south. Sage Agastya reached Nallur with an idol of Shri Shiva (Shivalinga) and started his worship. This idol can be seen in the sanctum to the south of Shivalinga. Shri Shiva and Shri Parvati Devi along with Shri Bramha and Shri Vishnu provided darshan to him in their wedding posture at this place. There are old paintings to illustrate this event on the walls of the sanctum. 

3. Kuntidevi: According to puran, Kuntidevi had committed sin by having a child before wedlock. She had put the male child in a basket and set him afloat in the river. He was later brought up by Kauravas as Karna. For atonement of this sin, she approached Sage Narada and she was advised to take bath in the seven seas on Magha nakshatra in the Tamil month of Masi and then advised her to go to this place. She came to this place and prayed to Shri Shiva. Shri Shiva instructed, all the seven seas to come to this temple tank so that she could a dip in the seven seas. Hence the temple tank is known as Saptasagar. She took bath in this tank and was absolved of the sin. A relic in the temple depicts this incidence. 

4. As explained earlier Sage Bhringi refused to do pradakshina of Shri Parvati Devi, he became a bee and did pradakshina of Shri Shiva only. She cursed Sage Bhringi who later was absolved of the curse by his penance on Shri Shiva. This fact is illustrated by Shiva linga with number of small holes in it. 

5. It is believed that emperor Muchukunda stayed at this place along with the seven idols of Shri Tyagaraja given by Shri Indra on his way to his kingdom for 3 days. During this period he worshiped Shri Shiva at this place. 

6. Amarnithinayanar: According to Kshetra puran, he spent his entire life in supplying under garments to all worshipers of Shri Shiva. To test his devotion Shri Shiva appeared as a brahmin and deposited a piece of cloth in the custody of Amarnithinayanar. Shri Shiva made it to disappear and demanded equal amount of gold in return for the same. Amarnithineyanar, deposited his entire wealth on one pan of the scale. Even after that since pans did not balance, he himself sat on the pan along with his wife. Shri Shiva was pleased by his devotion and bestowed with all his wishes. 

7. Thiruvadi (holy feet) diksha for Shaiva saint Appar: Appar wanted to lay his life at the feet of Shri Shiva. He started his yatra from Thiruvathigai. He had darshan at Chidambaram, Sirkali and Thiruvidaimaruthur. Pleased by his devotion, Shri Shiva directed him to come to Thirunallur. When he reached this temple Shri Shiva gave him Thiruvadi diksha by placing his feet on the head of Saint Appar. In memory of this event, Shataari (like in Shri Vishnu’s temple) is placed on the head of devotees in this temple also. This is an unique feature of Thirunallur Shiva temple. Appar stayed here for sometime and then moved to Thirupalaiturai, Thirukarukud, Thiruavoor and Thirupazhanam. Finally he stayed at Thiruvaroor. Appar praised this place as ten (south) Kailasham in his sacred hymns. 


About temple:

This is an East facing temple with a 5 tiered Rajagopuram and 3 Parikramas. The temple shrines are located on an artificial hill. The Shivalinga is a swayambhoo linga and it changes its color 5 times in a day i.e. every 2 hours 24 mins. The temple kshetra puran is associated with Sage Agastya and Amarneedhinayanar. There are 2 Shivalingas on a single square Avudaiyar (base). One of them was installed by Sage Agastya and other is a swayambhoo linga. It is believed that the jata of Shri Shiva occupies the back portion of the temple. Hence no pradakshina is allowed. The Shiva linga has a number of small holes in it as it is believed that sage Bhringi took the form of a bee to do pradakshina of Shri Shiva alone. It is believed that Sage Vaalkilya performed penance in these holes as a bee and attained moksha. 

Koshta murtis are: Shri Narthan Vinayaka, Shri Dakshinamurti, Shri Lingothbhavar, Shri Bramha, Shri Vishnu, Shri Vishnu Durga and Shri Chandikeshwar (in usual position). In the interior of the sanctum we come across sculpture of Shri Shiva and Shri Parvati Devi in wedding position on the western side. There is a sculpture of Shri Vishnu on the Northern side and Shri Bramha on the Southern side. In the first parikrama there is a shrine for Shri Girisundari (Shri Kalyansundari). There is a bronze idol of Shri Nataraja. There are idols and sculptures of Shri Ganesha, Sage Agastya, three Shaiva saints and Shri Somaskandha. Outside the main entrance, we have the sacred teertha. Shri Tripurasundari Devi is in a separate shrine. There is a separate shrine in which we come across, Shri Nataraja (known as Shri Chaturtandavanathar), Shri Kashivishwanathar, Sage Agastya, Shri Ganesha. An image of Shri Kalyansundarar and his consort are behind this Shivalinga. Other shrines and idols in parikrama – Shri KashiVinayaka, Shri Kailash Ganapati, Shri Ucchishta Ganapati, Shri Subramanya with his consorts, 8 Shiva lingas, Saptamatrikas, 63 Nayanmars, Shri Muchukunda Linga, Sangukarna lingam, Sumati lingam, Varun lingam, Vishnu lingam, Bramha lingam, Shri Gajalaxmi Devi, Shri Kailashnathar, Shri Bhairav, Shri Shanishwarar, Shri Surya, Shri Chandra, Baanlinga, Shri Mahalaxmi Devi, Shri Jwarahareshwarar and Shri Jwarhareshwari and Lingas worshiped by Indra and Agni. In the third parikrama which is downstairs there is a shrine of Shri Ashtahooja Kali. 

Special features:

1. Sculpture of Shri Shiva and Shri Parvati Devi in wedding posture behind the lingam along with Shri Bramha and Shri Vishnu in the sanctum.

2. Shri Gananathar (Ganapati) is near the balipeeth, which is present only at Varanasi and this place.

3. The Shivalinga changes its color every 2 hr 24 mins. 6 to 8.24 am copper color, 8.25 to 10.48 am – red color, 10.49 to 12 pm – golden color, 1.13 to 3.36 pm – emerald green, 3.37 to 6 pm – multi-color.

4. Shri Ucchista Ganapati is along with his consorts.

5. Saint Arunagirinathar has sung sacred hymn on Shri Murugan of this temple. 

Sacred vruksha is very very old and known as Aadhimaram and is believed to be first on the earth. The sculpture of Shri Shiva in the corridor is very beautiful. The old saying gives the importance of this place. It states that magam (magha nakshatra) festival of Nallur and Mahamagam festival of Kumbhakonam are very sacred. There are 23 stone inscriptions which give the detail work of Chola, Hoysala and Vijaynagar kings. 


Those who worshipped at this place:

Sage Agastya, Sage Bhringi, Sage Kaakbhujandar, Kunthi, Muchukunda Chakravarti, Shaiva saints Sambandhar, Appar, Manikavasagar, Ramalinga Adigalar, Sekkaizhar, Nambi, Nambiyandar, Nambiyandar nambi


Greatness of the temple: This temple is for Magha nakshatra. People worship Lord for the eradication of sins committed by them. Holy dip in the sapta sagaram is supposed to be as holy as a dip in Kumbhakonam Mahamagam tank. 


Festivals:

Aani (Jun-Jul): Aani Thirumanjanam

Aadi (Jul-Aug): Aadi Pooram

Aavani (Aug-Sept): Vinayakar Chaturthi

Purattasi (Sept-Oct): Navarathri

Aippasi (Oct-Nov): Skanda Shashti and Annabhishekam

Karthikai (Nov-Dec): Thiru Karthikai, Karthigaideepam

Margazhi (Dec-Jan): Thiruvathira, Arudradarshan

Thai (Jan-Feb): Makar Sankranti, Pusam nakshatra
Panguni (March-Apr): Panguni uttiram

Pujas:

6 times puja in a day 1) Ushakaal puja 5.30 am 2) Kaalsandhi puja 8 am 3) Ucchikaal puja 10 am 4) Sayraksha puja 5 pm 5) Irandakaal puja 7 pm 6) Ardhajama puja 8 pm

Weekly special pujas on Monday and Friday. Fortnightly pujas, pradosh puja, puja on new moon and full moon days. 

Monthly pujas:

Besides these, there is Guru puja every year and Magha maham festival every year in the month of Feb-March. Somaskandha Murti is taken in procession around the temple during this festival. Pregnant women conduct bangle ceremony at shrines of Devi and Kaali for the smooth and safe delivery. People perform first time tonsure ceremony of children in this temple.

Timing: 7.30 to 12.30 pm and 4 to 8 pm

Address: Shri Kalyansundareshwarar temple at Thirunallur post via Sundarperumal Kovil, Thiruvarur district, TN 614208

Phone: 91-04374-312857; 

Cell phone of priest: 9443668306, 9488110697

 श्री विल्ववनेश्वरर थिरुक्कोलुपंथुर

पंचारण्य स्थळ यात्रेमधले हे शेवटचं मंदिर आहे. ह्या मंदिराच्या दर्शनाची वेळ संध्याकाळी ८ आहे. १८०० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर पाडळ पेथ्र स्थळं म्हणजेच नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ मंदिरांपैकीपण एक आहे.


मुलवर: श्री विल्वरण्येश्वरर

देवी: श्री सौंदर्यनायकी

क्षेत्रवृक्ष: बिल्व

विशेष देवता: श्री नटराज

पवित्र तीर्थ: अग्नी आणि गंगा तीर्थ

दर्शनाची वेळ: संध्याकाळी ८


क्षेत्र पुराण

६३ नायनमारांपैकी श्रेष्ठ नायनमार थिरुज्ञानसम्बन्धर एकदा आपल्या भक्तगणांसह ह्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी निघाले होते. ह्या मंदिराच्या गावाच्या बाजूला असलेल्या वेत्तरु नदीच्या विरुद्ध काठावर ते येऊन पोहोचले. तेथल्या नौकेचा नावाडी नाव सोडून निघून गेला होता आणि त्या नौकेमध्ये वल्ही पण नव्हती. पण थिरुज्ञानसम्बन्धरांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या दिवशी मंदिराचं दर्शन घ्यायचंच होतं. ते आपल्या भक्तगणांसह नौकेत बसले आणि त्या सर्वांनी मिळून भगवान शिवांची भजने गाण्यास चालू केला आणि त्याचा परिणाम म्हणजे नौका वल्हवल्याशिवाय मंदिराच्या किनाऱ्यावर येऊन पोचली आणि त्या सर्वांनी ठरवल्याप्रमाणे भगवान शिवांच्या कृपेने दर्शन घेता आले आणि दर्शन घेऊन त्यांनी रात्री तेथेच मुक्काम केला. 


असा समज आहे की श्री ब्रह्मदेव आणि श्री अर्जुन ह्यांनी इथे भगवान शिवांची आराधना केली. विशेषकरून श्री ब्रह्मदेवांनी इथे त्यांना प्राप्त झालेल्या ब्रह्महत्येच्या दोषाचे निवारण करण्यासाठी इथे आराधना केली. 


मंदिराबद्दल माहिती:

पूर्वाभिमुख असलेल्या ह्या मंदिराचे राजगोपुर ७५ फूट उंच असून ते पांच स्तरांचे आहे. 


स्वामी मलई येथे मुक्काम करून पंचारण्य यात्रेतील पांचही मंदिरांचं एकाच दिवसात दर्शन घेणं शक्य आहे. हि यात्रा चालू करण्यापूर्वी स्वामी मलई च्या जवळ असलेल्या श्री श्वेतविनायक मंदिराचं दर्शन घ्यावं अशी प्रथा आहे. 


ह्या मंदिरामधल्या इतर मुर्त्या अशा:


१. श्री गणेश

२. श्री वळंपुरी विनायक (उजव्या सोंडेचा)

३. श्री मुरुगन

४. श्री आदिविश्वनाथ

५. श्री गजमुक्तीश्वरर

६. श्री गजलक्ष्मी

७. श्री पंचलिंग  



मंदिरामध्ये साजरे होणारे सण:

थै (जानेवारी-फेब्रुवारी): ह्या महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर थैपुसम हा सण साजरा होतो  

चित्राई (एप्रिल-मे): चैत्र पौर्णिमा

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी नौका उत्सव साजरा होतो, स्कंद षष्ठी सण इथे खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): प्रदोष पूजा, प्रत्येक सोमवारी विशेष पूजा


 Saptasthan Shiva temples of Thirunallur

We had mentioned in earlier blog about Saptasthanam Shiva temples in Tamilnadu. In that blog we mentioned about saptasthanam shiva temples of Thirunallur. In upcoming weeks we plan to give details of each of these temples. All these temples are located on the Kumbhakonam-Papanasam-Valangaiman area and are very close to Papanasam (Tanjore district). We have not been able to get the details of some of these temples. We hope to visit them as soon as we get an opportunity. The temples are

1) Shri Panchavateeshwarar at Tirunallur

2) Shri Pashupateeshwarar temple at Govindkudi

3) Shri Pashupateeshwarar at Aavuoor Kumbhakonam

4) Shri Sundareshwarar temple Maaligai Thidal

5) Shri Kailashnathar temple Mattiyan Thidal

6) Shri Ramalingaswami temple at Papanasam (Tanjore district)

7) Shri Palaivananathar at Thirupalaithurai

 श्री आपत्सहायेश्वरर आलंगुडी

पंचारण्य स्थळांमधील हे चौथं मंदिर आहे. २००० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर पाडळ पेथ्र स्थळे म्हणजेच ६३ नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ शिव मंदिरांपैकी पण एक आहे. विशेषतः हे मंदिर नवग्रह स्थळांपैकी गुरुग्रहाचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. तामिळ नाडूमध्यल्या तंजावूर जिल्ह्यातील आलंगुडी ह्या गावामध्ये हे मंदिर स्थित आहे. येथील शिवलिंग स्वयंभू आहे. 


मुलवर: श्री आपत्सहाय्येश्वरर्, श्री काशी अरण्येश्वरर्

देवी: श्री एलवरकुळली

स्थळ वृक्ष: रेशीम कापूस

विशेष देवता: श्री दक्षिणामूर्ती

दर्शनाची वेळ: संध्याकाळ


क्षेत्र पुराण:

देव आणि असुरांनी केलेल्या समुद्रमंथनामध्ये वासुकी नागाने जेव्हा विष बाहेर टाकायला चालू केलं तेव्हा सर्व जण चिंतीत झाले कारण ह्या विषाच्या नुसत्या स्पर्शाने पण सर्व विश्वाचा नाश होऊ शकतो. तेव्हां सर्व विश्वाचं ह्या विषापासून रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी ते विष (आलन्) प्यायलं. असं म्हणतात कि ती घटना इथे घडली. विश्वाला संकटापासून (आपत् म्हणजे संकट) वाचवलं म्हणून इथे भगवान शिवांचे श्री आपत्सहाय्येश्वर असं नाव प्रसिद्ध झालं. आणि इथे भगवान शिवांनी विष म्हणजेच आलन् प्यायलं म्हणून ह्या स्थळाला आलंगुडी असं नाव प्रसिद्ध झालं. 


अजून एका आख्यायिकेनुसार नायनमारांपैकी श्री सुंदरर ह्या नायनमारांना भगवान शिवांनी बुडणाऱ्या नावेमधून वाचवलं. असा समज आहे कि श्री विनायकांनी ह्या नावेला उलटण्यापासून वाचवलं.


मंदिराचं वैशिष्ठ्य:

ह्या मंदिरामध्ये भगवान शिव हे विश्वगुरू श्री दक्षिणामूर्तींच्या रूपामध्ये चित्रित केले आहेत. इथे श्री दक्षिणामूर्तींनी त्यांच्या चार शिष्यांना म्हणजेच सनकादि मुनींना वेदांचं स्पष्टीकरण दिलं. 


भाविक गण जे सर्व पंचारण्य स्थळांचं एकाच दिवशी दर्शन घ्यायचं ठरवतात ते ह्या मंदिराचं दर्शन संध्याकाळी घेतात. 


इथे गुरूंची उपासना वेदांमध्ये दर्शविलेल्या क्रमाप्रमाणे केली जाते म्हणजेच प्रथम माता (श्री पार्वती देवी), मग पिता (भगवान शिव) आणि मग गुरु (श्री दक्षिणामूर्ती). 


मंदिराची रचना ह्या तत्वांची आपल्याला आठवण करून देते. 


हे क्षेत्र तीन नद्यांनी वेढलेलं आहे - कावेरी, कोल्लिदम आणि वेन्नरू. ह्या मंदिराच्या आजूबाजूला १५ तीर्थे आहेत. ह्यापैकी अमृत पुष्करिणी तीर्थ खूप जवळ आहे. मंदिराच्या समोर चक्र तीर्थ आहे. असा समज आहे की भगवान विष्णूंनी हे तीर्थ निर्माण केलं. 


मंदिरातील इतर देवता:

श्री विनायक (ज्यांनी एका ऋषींची नाव बुडण्यापासून वाचवली), श्री मुरुगन, श्री लक्ष्मी देवी. येथील सप्त लिंगे अशी आहेत - श्री सूर्येश, श्री सोमेश्वर, श्री गुरुश्वरर, श्री सोमनादर, श्री साक्षीनाथर, श्री विषनादर, श्री ब्रह्मेश्वरर


ह्याशिवाय श्री काशीनाथ, श्री विशालाक्षी देवी, अगस्त्य ऋषी आणि श्री नंदि ह्यांची पण देवालये आहेत. 


मंदिरात साजरे होणारे सण:

थै (जानेवारी-फेब्रुवारी): विशेष पूजा

मासी (फेब्रुवारी-मार्च): प्रत्येक गुरुवारी विशेष पूजा केली जाते

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तरं - उत्तरा नक्षत्रावर श्रीदक्षिणामूर्तींची रथयात्रा साजरी होते

चित्राई (एप्रिल-मे): विशेष पूजा


गुरु गोचराच्या वेळेस (जेव्हा गुरु ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो) इथे विशेष पूजा केल्या जातात. 


 Shri Kailasnathar Temple at Melakaveri

This temple is one of the seven saptathana temples associated with Kumbhakonam. It is situated at Melakaveri in Kumbhakonam Taluka in Tamil Nadu on the Northern bank of river Kaveri. The temple is facing the east and has a three tiered Rajagopuram. 

Mulavar: Shri Kailasnathar Devi (consort): Shri Karpagambal

When we enter through the main entrance we come across Nandi and Bali peeth in a mandap. Two Dwarapalakas guard the main sanctum. 

Koshta murtis: Shri Dakshinamurti, Shri Bhairav, Shri Durga Devi

Devi is housed in a separate shrine which is facing south. Her shrine is guarded at the entrance by the Dwarapalakas Jaya and Vijaya. Her shrine is to the left of the main shrine of Shri Shiva. In the corridor we come across Shri Siddhivinayaka, Shri Dandapani, Shri Shaiva Saint Sambandhar, Shri Chandra, Shri Kalabhairav, Shri Shanishwarar, Shri Surya, Shri Subramanya with his consorts Shri Valli and Shri Deivayani, Shri Sundareshwarar with Shri Meenakshi Devi, Shri Chandikeshwarar, Navagrahas and finally Shri Kashi Vishwanath along with Shri Vishalakshi Devi.

Much details are not available about this temple as it is located in a village


 श्री पाताळेश्वरर हरिद्वार मंगलम

पंचारण्य स्थळांमधलं हे तिसरं मंदिर आहे. १८०० वर्ष जुनं असलेलं हे मंदिर तामिळनाडू राज्यातल्या थिरुवारुर जिल्ह्यातील हरिद्वार मंगलम ह्या गावामध्ये वसलेलं आहे. पाडळ पेथ्र स्थळे म्हणजेच ६३ नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ शिव मंदिरांपैकी पण एक आहे. येथील लिंग स्वयंभू आहे. 


मुलवर: श्री पाताळेश्वर, श्री पाताळवरदार

देवी: श्री अलंकारवल्ली, श्री अलंकारनायकी

स्थळ वृक्ष: शमी (तामिळ मध्ये वन्नी)

पवित्र तीर्थ: ब्रह्म तीर्थ 


क्षेत्र पुराण:

एकदा श्री विष्णू आणि श्री ब्रह्म ह्यामध्ये त्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे ह्याबाबतीत वाद उद्भवला. ह्या वादाच्या निरसनासाठी ते भगवान शिवांकडे गेले. भगवान शिव एका भव्य अशा ज्योतिस्तंभात प्रकट झाले. त्यांनी दोघांना ह्या स्तंभाचे आरंभ (शिखर) आणि अंत (तळ) शोधण्यास सांगितले. श्री ब्रह्म हंसरूपामध्ये स्तंभाचे शिखर शोधण्यास निघाले तर श्री विष्णूंनी वराह रूप घेऊन तळ शोधण्यासाठी पृथ्वी खोदायला चालू केली. बराच शोध घेतल्यावर श्री विष्णूंनी आपल्याला तळ मिळाला नाही हे मान्य केलं. पण श्री ब्रह्म मात्र आपल्याला शिखर दिसलं असं खोटं बोलले आणि त्याचा पुरावा म्हणून त्यांनी केतकी पुष्प दाखवलं. भगवान शिव श्री ब्रह्मदेवांवर क्रोधीत झाले आणि त्यांनी त्यांना शाप दिला कि श्री ब्रह्मदेव आणि केतकी पुष्प ह्यांना कुठल्याही पूजेमध्ये समाविष्ट केले जाणार नाही. आणि त्याचबरोबर श्री विष्णूंना आशीर्वाद दिला कि सर्व पृथ्वीवर श्री विष्णूंची पूजा केली जाईल. 


श्री विष्णूंनी भगवान शिवांच्या स्तंभाचा तळ शोधण्यासाठी ह्या ठिकाणी पृथ्वी खोदायला चालू केली म्हणून त्याचा पुरावा म्हणून ह्या ठिकाणी एक खड्डा आहे आणि तो दगडाने बंद करून ठेवला आहे. वराह रूपामध्ये हे खोदण्याचे काम करताना ह्या वराहाचे एक शिंग तुटले. श्री विष्णूंनी ते शिंग भगवान शिवांची ह्या ठिकाणी आराधना करून परत मिळवले.

 

मंदिरातील इतर देवता:

श्री विनायक, व्याघ्रपाद ऋषी आणि पतंजली ऋषींसमवेत श्री नटराज, श्री काशी विश्वनाथ, श्री भैरव, श्री लिंगोद्भवर, श्री शनैश्वर, श्री सूर्य, श्री चंद्र, श्री दक्षिणामूर्ती. 


मंदिराचे वैशिष्ठ्य:

१. असा समज आहे कि पंचारण्य स्थळांतील पांचही मंदिरांचे एका दिवसात दर्शन घेतल्याने उत्तर भारतातील हरिद्वार क्षेत्राला भेट देण्याचे फळ प्राप्त होते. 

२. ह्या मंदिराचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे श्री विनायकांच्या सात मुर्त्या आहेत. 


मंदिरात केल्या जाणाऱ्या प्रार्थना:

विवाहामधले अडथळे दूर होण्यासाठी तसेच अपत्यप्राप्तीसाठी इथे भाविक श्री अलंकारवल्ली म्हणजेच श्री पार्वती देवींची आराधना करतात. जे भाविक पंचारण्य स्थळांतील सर्व स्थळांचे एका दिवसात दर्शन घेण्याचा संकल्प करतात ते ह्या स्थळाचे दुपारी १२ वाजता दर्शन घेतात.   


मंदिरात साजरे होणारे सण:

वैकासि (मे-जून): विशाखा नक्षत्रावर खुप मोठा उत्सव साजरा केला जातो. 

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवदुराई


 श्री थिरुकरुकावूर येथील श्री गर्भरक्षाम्बिका मंदिर

पंचारण्य स्थळांमधलं हे पहिलं मंदिर आहे. दिवसाच्या पहिल्या प्रहरामध्ये ह्या मंदिराचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. २००० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर तामिळ नाडूमधल्या तंजावूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पाडळ पेथ्र स्थळे म्हणजेच ६३ नायनमारांनी ज्या मंदिरांमध्ये भगवान शिवांची स्तुती केली अशा मंदिरांमधलं पण हे एक मंदिर आहे.


मुलवर: श्री मुल्लईवननाथर

देवी (अम्मन): श्री गर्भरक्षाम्बिका, श्री करुकात्थरनायकी

स्थळवृक्ष: मालती वेल (तामिळ मध्ये मुल्लई)

इतर महत्वपूर्ण देवता: श्री कर्पग विनायक

दर्शनाची वेळ: उषःकाल


क्षेत्र पुराण:

निरुथव नावाचे मुनी त्यांची पत्नी वेदिकी समवेत ह्या ठिकाणी आपल्या आश्रमात वास्तव्य करून होते. वेदिकी जेव्हा गर्भवती होती तेव्हा उर्धपाद नावाचे ऋषी त्यांच्या आश्रमात आले. वेदिकी गर्भारपणाच्या अंतिम टप्प्यामध्ये असल्याकारणाने तिचे लक्ष विचलित होते आणि त्यामुळे तिचे उर्धपाद ऋषी आपल्या आश्रमात आले आहेत ह्याकडे लक्ष गेले नाही. ह्यामुळे ऋषींना क्रोध आला आणि त्यांनी तिचा गर्भ मृत जन्माला येईल अशा शाप दिला. मुनी निरुथव आणि त्यांच्या पत्नीने श्री मुल्लईनाथर आणि श्री पार्वती देवींकडे गर्भरक्षणाची याचना केली. श्री पार्वतीदेवींनी त्या गर्भाचं एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवून त्याचं रक्षण केलं. त्याच बरोबर श्री पार्वती देवींनी कामधेनू गाईच्या मदतीने एका दुधाच्या तलावाची निर्मिती केली जेणेकरून त्या मुलाचे संगोपन होईल. वेदिकीने श्री पार्वती देवींना विनंती केली कि इथे राहून जे भक्त येतील त्यांना संतती प्राप्तीचा आशीर्वाद मिळावा आणि तसेच गर्भवतींच्या गर्भाचे संरक्षण व्हावे. म्हणूनच इथे श्री पार्वती देवींचे श्री गर्भरक्षाम्बिका असे नाव प्रसिद्ध झाले. 


श्री विनायकांची मूर्ती आणि भगवान शिवांचे लिंग हे दोन्ही स्वयंभू आहे. पूर्वी ह्या स्थळामध्ये भरपूर मालती (चमेली) वेली होत्या. अजूनही येथील शिवलिंगावर वेलींच्या खुणा बघायला मिळतात. येथील श्री नंदिदेवांची मूर्ती पण स्वयंभू आहे. 


मंदिरातल्या इतर देवता:

१. सोमस्कंद

२. नवग्रह - ह्या नवग्रह संनिधीचे वैशिष्ट्य असे आहे कि येथील सर्व ग्रहांची मुखे सुर्याभिमुख आहेत. 


पूजा आणि प्रार्थना:

१. ह्या ठिकाणी पुनुगू नावाची औषधी वनस्पती असल्याकारणाने भाविक लोकं त्वचारोग बरे होण्यासाठी प्रार्थना करतात.  

२. कार्तिक महिन्याच्या रविवारी इथे प्रदोष पूजा केली जाते. तसेच शिवलिंगावर १००८ शंखांचा विशेष अभिषेक केला जातो. 

 Shri Swetavinayaka temple

This Ganesha temple is situated in the village Thiruvalanchuzhi near Swami Malay in Tanjore district of Tamil Nadu. The Shiva temple at this place is among the 276 shiva temples revered by Nayanmars. The present temple is about 2000 years old. 

Mulavar: Shri Thiruvalanchuzhinadar

Devi (Parvati): Shri Periyanayaki

Kshetra Vruksha: Bilva

Kshetra Purana: 

The Sage Yayarava had 100 sons. He prayed to Shri Parvati Devi for a daughter. Shri Parvati Devi decided to take birth as his daughter as she wanted to see herself getting married to Shri Shiva with matted hair. At very early age she told her father about her wish and started doing penance. With her divine power, she made a shiva linga out of sand. In order to make the Shiva linga she prayed and requested Shri Shiva to fetch water from Ganges. Shri Shiva obliged and created sacred tank known as Jatatirtha with Ganges water from his matted hair. Since Shri Parvati Devi wished to marry Shri Shiva with matted hair the name of Shri Shiva is Shri Kabardeeshwarar (kabar in Urdu also means jata). Shri Shiva appeared according to Shri Parvati Devi’s wish and married with her at this place. As per Shri Parvati Devi’s wish Shri Shiva stayed at this place in the form of a Shiva Linga which is worshiped as Shri Kabardeeshwarar.

The following legend explains why the name is Thiruvalanchuzhi. The detail is obtained from a grantha known as Abhidana chintamani. During Samudra manthan they started the churning the ocean of milk with Vasuki (snake) as churning rope. She started splitting venom which became unbearable. When devas approached Shri Shiva for a remedy, he reminded them that they forgot to worship Shri Ganesha first. So they made an idol of Shri Ganesha from the foam of ocean of milk. And after worshiping they got relief from venom. This idol of Shri Ganesha is known as Shri SwetaVinayaka. 

Shri Indra desired to have Shri SwetaVinayaka for his worship. At the same time the the devas were also interested in same. Finally it was decided to worship Shri Swetavinayaka at everyone’s place for some time. Shri Swetavinayaka was worshiped by Shri Shiva and Shri Parvati Devi for some time at Kailash, by Shri Maha Vishnu and Shri Mahalakshmi Devi at Shri Vaikuntha, by Shri Brahma and Shri Saraswati Devi at Satyaloka and then finally it came to Shri Indrani and Shri Indra at Indralok. When Shri Indra had to leave Indralok due to curse of Ahalya as an atonement he started on a pilgrimage. He took Shri Swetavinayaka along with him. Shri Indra reached this place and decided to have a bath at Jatatirtha. Shri Shiva felt that Shri Swetavinayaka should be installed at this place. So he appeared as a small brahmin boy. Shri Indra handed over the idol to small brahmin for a safe keeping while taking bath. He left the instructions that the idol should not be kept on the ground. When Shri Indra took dip in the water the boy kept the idol on the ground and disappeared. Shri Indra tried to uproot it from the place but could not do so. A celestial voice instructed him to leave the idol in the same place and worship the idol on Mondays in the shukla paksha in the month of August (second fortnight August) to first fortnight of September. But still Shri Indra tried to move the idol with the help of chariot, horses and elephants and he failed miserably. The celestial voice of Shri Shiva again instructed him to stop his attempts. Shri Shiva told him that Shri SwetaVinayaka will grace and fulfill desires of one and all by staying in Kailash in Krutayuga, at Vaikuntha in Tretayuga, at Satyaloka in Dwaparyuga, and at earth in Kaliyuga.

There is also Kshetra puran associated with this place. With Shri Swetavinayaka’s blessing Kaveri river started flowing from Sage Agastya’s kamandalu. When she was entering this place the king to received her with full honor and this place was known as shaktivan. She went around Shri Shiva and entered through a hole (called Piladavara in sanskrit) in the northeast direction. The king failed in his attempt to get her out of hole. He sought the help Sage Heranda. The Sage came to this place and prayed to Shri Shiva. Under the instruction of Shri Shiva the sage entered the hole. After worshiping Kaveri he brought her out of the hole near Kumbhakonam. This place is known as mela (upper) kaveri. Since Kaveri went around Shri Shiva at this place, the place is known as Thiruvalanchuzhi.

There is a separate temple for Shri Shani facing the Sun. The shiv linga is a swayambhu linga. The idol of Shri Ganesha is believed to have been made of foam from the ocean of milk. Hence he is known as Shri Sweta-vinayaka (Vellaivinayaka in Tamil). The main shiva temple is facing the east. Shri Ambika is to the right of Shri Shiva as she is in her wedding posture. Generally the consort is always to the left of Shri Shiva in temples. There is an idol of Ashtabhuja Mahakali with a slight (minute) damage. It is believed that this was done to calm down her anger several years ago. 

Gabhara of Shri SwetaVinayaka at this place is known as Gayatri Mandap. There are nine small windows and big balcony made of single block of rock with intricate sculpture and design. There are 24 special stone columns, with inscription of all 24 words of Gayatri mantra, that support the mandap. It is believed that this was constructed by celestial sculptor Vishwakarma. This Gayatri mandap is facing the south. Shri Ganesha is seated in this mandap with his shakti known as Shri Veni and Shri Kamala (Riddhi and Siddhi). He has four hands which hold a tusk, paash (noose), ankush and sweet meal (modak). The idol is relatively small. It is stated that Shri Bhairav got rid of Brahmahatya dosh by doing penance. 

It is stated that one should take darshana of Shri Swetavinayaka before proceeding to Shri Murugan temple at Swami Malay. Shri Vinayaka married Riddhi and Siddhi at this place. 

Festivals at this place:

Masi (Feb-Mar): Mahashivaratri

Karthigai (Nov-Dec): Thirukarthigai (second fortnight of November and first fortnight of December)

Avani (Aug-Sept): Vinayak Chaturthi


 पंचारण्य स्थळंगल

दक्षिण भारतातल्या कावेरी नदीच्या दक्षिण काठावर पांच अरण्यांमध्ये पांच शिव मंदिरे आहेत ज्यांना एकत्रित पणे पंचारण्य स्थलंगल असं संबोधलं जातं. असा समज आहे कि ह्या मंदिरांचं एका दिवसात दर्शन घेतलं तर हरिद्वारला दर्शन घेतल्याचं फळ मिळतं.

सध्याच्या दिवसात आता आधुनिक वाहतुकीच्या सोयींमुळे ह्या मंदिरांना एका दिवसात भेट देणं सहज शक्य झालं आहे. 

ह्या मंदिरांची यादी खालील तक्त्यामध्ये दिली आहे. येणाऱ्या सप्ताहांमध्ये ह्या प्रत्येक मंदिराची विस्तारित माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.


नाव

स्थळ

मंदिराचे नाव

वनाचे नाव

स्थळ वृक्ष

भगवान शिवाचे नाव

श्री पार्वतीचे नाव

विशेष देवता

दर्शनाची वेळ

थिरुकरुकावूर 

पापनाशम तालुका, तंजावूर जिल्हा, तामिळनाडू

श्री मुल्लईवन नाथर 

चमेली

चमेली

श्री मुल्लईवन नाथर

श्री करुकात्थरनायकी

श्री कर्पगविनायकर

सकाळी ६

अवळीवनल्लूर 

पापनाशम तालुका, तंजावूर जिल्हा, तामिळनाडू

श्री साक्षीनाथर मंदिर

कर्ण फुल वृक्ष

कर्णफूल

श्री साक्षीनाथर

श्री सौन्दर्यनायकी

श्री मुरुगन

सकाळी ८

हरिद्वारमंगलम

हरिद्वारमंगलम

श्री पाताळेश्वरर

शमी वृक्ष

शमी

श्री पाताळेश्वरर

श्री अलंकारवल्ली

श्री पाताळेश्वर

दुपारी १२

आलंगुडी

आलंगुडी

श्री आपत् सहाय्येश्वरर्

रेशीम कापूस

रेशीम कापूस

श्री आपत् सहाय्येश्वरर्

श्री एलवरकुळली

श्री दक्षिणामूर्ती

संध्याकाळी ५.३०

थिरुक्कोल्लम 

नन्निलंतालुका, तंजावूर जिल्हा, तामिळनाडू

श्री बिल्ववन ईश्वरर मंदिर

बिल्ववन

बिल्ववृक्ष

श्री बिल्ववनेश्वरर 

श्री सौन्दर्यअंबिका

श्री नटराज

संध्याकाळी ८.३०

 

 Shri Kabartheeshwarar Temple at Thiruvalanchuzhi

This shiva temple is one of the sapta thana Shiva temples associated with Shri Adikumbheshwarar Temple of Kumbhakonam. This temple is famous as Shri Shweta Vinayaka Temple of Thiruvalanchuri. This temple is about 1 km from Kumbhakonam on Kumbhakonam Tanjavur route via Papanasham.


Mulavar: Shri Kabartheeshwarar, Shri Valanchuzhinathar, Shri SenchataiNathar

Devi: Shri Mangalanayaki, Shri Periyanayaki Ambal

Sacred Teertha: river Kaveri, Arasalaru, Jada teertha

Kshetra Vruksha: Bilva tree

Puranik name: Shaktivanam, Thirunaavartham, Dakshinavartam


Kshetra Puran: 

  1. The Sgae Yayarava had 100 sons. He prayed to Shri Parvati Devi for a daughter. Shri Parvati Devi decided to take birth as his daughter as she wanted to see herself getting married to Shri Shiva with matted hair. At very early age she told her father about her wish and started doing penance. With her divine power, she made a shiva linga out of sand. In order to make the Shiva linga she prayed and requested Shri Shiva to fetch water from Ganges. Shri Shiva obliged and created sacred tank known as Jatatirtha with Ganges water from his matted hair. Since Shri Parvati Devi wished to marry Shri Shiva with matted hair the name of Shri Shiva here is Shri Kabardieeshwarar (kabar in Urdu also means jata). Shri Shiva appeared according to Shri Parvati Devi’s wish and married with her at this place. As per Shri Parvati Devi’s wish Shri Shiva stayed at this place in the form of a Shiva Linga which is worshiped as Shri Kabardeeshwarar.


    The following legend explains why the name is Thiruvalanchuzi. The detail is obtained from a grantha known as Abhidana Chintamani. During Samudra Manthan they started the churning the ocean of milk with Vasuki (snake) as churning rope. She started splitting venom which became unbearable. When devas approached Shri Shiva for a remedy, he reminded them that they have forgotten to worship Shri Ganesha first. So they made an idol of Shri Ganesh from the foam of ocean of milk. And after worshiping they got relief from venom. This idol of Shri Ganesha is known as Sweta Vinayaka. 


    Shri Indra desired to have Sweta Vinayaka for his worship. At the same time the other devas were also interested in same. Finally it was decided to worship Sweta Vinayaka at everyone’s place for some time. Sweta Vinayaka was worshiped by Shri Shiva and Shri Parvati Devi for some time at Kailash, by Shri Maha Vishnu and Shri Mahalakshmi at Shri Vaikuntha, by Shri Brahma and Shri Saraswati Devi at Satyaloka and then finally it came to Shri Indrani Devi and Shri Indra Deva at Indraloka. When Shri Indra had to leave Indraloka due to curse of Ahalya, for an atonement he started on a pilgrimage. He took Sweta Vinayaka along with him. Shri Indra reached this place and decided to have a bath at Jatatirtha. Shri Shiva felt that Sweta Vinayaka should be installed at this place. So he appeared as a small brahmin boy. Shri Indra Deva handed over the idol to small brahmin for a safe keeping while taking a bath. He forgot the instructions that the idol should not be kept on the ground. When Shri Indra Deva took dip in the water the boy kept the idol on the ground and disappeared. Shri Indra tried to uproot it from the place but could not do so. A celestial voice instructed him to leave the idol in the same place and worship the idol on Mondays in the shukla paksha in the month of August (second fortnight August) to first fortnight of September. But still Shri Indra tried to move the idol with the help of chariot, horses and elephants and he failed miserably. The celestial voice of Shri Shiva again instructed him to stop his attempts. Shri Shiva told him that Shri Sweta Vinayaka will grace and fulfill desires of one and all by staying in Kailash in Krutayuga, at Vaikuntha in Tretayuga, at Satyaloka in Dwaparyuga, and on earth in Kaliyuga.

  2. Once Shri Adishesha came from patal loka on Mahashivaratri day to worship Shri Shiva at this place creating a big hole. River Kaveri started flowing through this hole circulating Shri Shiva temple. The Chola king known as Haridhwajan felt that his people will be deprived of the water and there may be famine due to the Kaveri flowing into the patala loka. He prayed to Shri Shiva in order to get her back and flow through his kingdom. The divine voice of Shri Shiva told the king that Kaveri can be brought back only when king or a sage sacrificed his life by entering  the hole. The king decided to enter  the hole himself for the sake of his people. Sage Atri (also known as Heranda) who was performing penance at nearby Kottaiyur village stopped the king from the entering the hole. He felt that king's life is more precious than his and hence was ready to sacrifice for the people and he entered the hole and brought Kaveri back. The place where river Kaveri came out is known as Melakaveri. The sage came out of the hole at the place known as Thiruvalanpuram which is at present known as Melaperumpallam. Later Sage Atri did penance at Melaperumpallam and attained salvation. 


This temple is one of the 276 Padal Petra Sthalams on the southern bank of river Kaveri. The temple is also addressed as Vellai (Shwetavinayaka Temple). This is an east facing temple with three parikramas. It is spread about an area of 7.25 acres. The Rajagopuram is five tiered. It is considered to be beneficial and auspicious to worship in this temple. At this temple along with the shiva temples at Thirunallar, Pattishwaram, Keezhapazhayarai and Avoor in a day during Dakshinayan. This temple is about 1700 years old. 


Shri Vinayaka in this temple is made from the foam, hence no abhishek is done. Civates is sprinkled along with raw camphor powder as abhishek. As this idol of Shri Vinayaka is not touched by hand he is known as Theendatha Thirumeni (untouched body).


Koshtha murtis: Shri Nardana Vinayaka, Shri Nataraja, Shri Bhikshatanar, Shri Dakshinnamurti, Shri Brahma, Shri Lingothbhavar, Shri Ardhanareeswarar, Shri Durga Devi, Shri Chandikeshwarar.


Idols of Shri Shiva and Shri Parvati Devi, shrine of Shri Vishnu, Shri Muruga, Shri Nataraja, Shri Somaskandaha, Shri Gajalakshmi, Brahma Linga, Shri Surya, Shri Chandra, Shri Kashi Vishwanath along with Shri Vishalakshi Devi, Twin (Irattiai) Vinayaka, Shri Durga Devi with sapta matrikas are found in the corridors. Shrine of Shri Brihannayaki Devi (Periyanayaki) is to the right of Shri Shiva’s shrine. We come across separate shrines for Shri Ashtabhuja Mahakali, Shri Heranda Maharishi and Shri Bhairav. According to Puran, once sages and devas conducted a yadnya at this place. Each of them installed a Shiva linga, hence we find 22 of them in a row along with the names of the sages who installed them in the outer parikrama.

Shri Shiva and Shri Pravati Devi shrines are facing the east. Shri Parvati Devi is on the right side of Shri Shiva. According to Shaiva saint Shri Sambandhar one must have done great punya for entering this temple and worship Shri Shiva. 


There are two shrines of Shri Muruga namely one is Shri Shanmukha, and the other is Shri Subramanya with Shri Valli and Shri Deivayani. The shape of sanctum sanctorum is semi circular. As per Marut puran Mahalingehswarar temple at Thiruvaduthurai has nine temples as pariwar sthalam and this is one of them. They are namely


  • Shri Shwetavinayaka at Thiruvalanchuzhi
  • Shri Subramanya at SwamiMalay
  • Shri Dakshinamurti at Alangudi
  • Shri Nandi at Thiruvaduthurai
  • Shri Navagraha at Suryanar Kovil
  • Shri Chandikeshwarar at Seinganur
  • Shri Nataraja at Chidambaram
  • Shri Bhairava at Sirkazhi
  • Shri Somaskandhar at Thiruvarur


Those who worshiped at this place: Shri Parvati Devi, Shri Mahavishnu, Shri Brahma, Shri Indra, Shri Adi Shesha, and Shri Heranda Maharishi. 


In continuation we will writing Shwetavinayaka temple.


Festivals:

  1. Avani (Aug-Sept): Vinayaka Chaturthi

  2. Purattasi (Sept-Oct): Navaratri

  3. Aippassi (Oct-Nov): Skandashashthi and Annabhishek

  4. Karthigai (Nov-Dec): Thirikarthigai festival (light festival)

  5. Margazhi (Dec-Jan): Thiruvaduthirai (Arudra darshan)

  6. Thai (Jan-Feb): Makar sankrant

  7. Masi (Feb-Mar): Mahashivaratri

  8. Pradosha puja is performed during Pradoshakaal


Address:

Thiruvalachzhinathar Temple

At post Thirivalachuzhi via Swami Malai

Kumbhakonam, 612302

Telephone number: 91-4352454421, 91-4352454026

 श्री चिदंबरम

हे मंदिर अतिभव्य मंदिरांपैकी एक आहे. पंचमहाभूतांपैकी हे आकाश ह्या तत्वाचं प्रतीक आहे. नायनमारांनीं ज्या २७६ मंदिरांमध्ये भगवान शिवांची स्तुती केली त्या पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक आहे. तामिळनाडू राज्यातील कडलूर ह्या जिल्ह्यामध्ये हे मंदिर वसलं आहे. 


पंच सभइ म्हणजेच भगवान शिवांनी ज्या पांच स्थळांमध्ये तांडव नृत्य केलं त्या स्थळांपैकी पण एक आहे. पंच सभइ स्थळांमध्ये ह्या स्थळाला सुवर्ण सभा  (तामिळ मध्ये पोन्नबलं) असं नाव आहे. चिंदंबरमला थिल्लई (एक प्रकारचं खारपुटी झाड) असं पण म्हणतात कारण ह्या स्थळामध्ये ह्या प्रकारची खूप झाडं होती. ह्या मंदिराला चिदंबरम नटराज मंदिर असं पण म्हणतात. हे मंदिर साधारण २००० वर्षे जुनं आहे. 


मुलवर: श्री थिरुमोल्लनादर, श्री कुठनादर

देवी: श्री उमयांम्बीका, श्री शिवगामसुंदरी

क्षेत्र वृक्ष: थिल्लई 

पवित्र तीर्थ: शिवगंगा, व्याघ्रपाद तीर्थ, अनंत तीर्थ, ब्रह्म तीर्थ. ह्या शिवाय अजून पण काही तीर्थे आहेत. एकूण साधारण १० तीर्थे आहेत. 


क्षेत्र पुराण:

वसिष्ठ ऋषींनी एकदा आपल्या आप्तेष्टाच्या माध्यंदिनार नावाच्या पुत्राला पूर्णज्ञान प्राप्तीसाठी थिल्लईवनं येथील स्वयंभू शिवलिंगाची उपासना करण्याचा उपदेश दिला. ह्या उपासनेमध्ये सूर्योदयाच्या आधी झाडाची फुले गोळा करून ती शिवलिंगावर वाहणे अपेक्षित होतं. पण हे त्या मुलाला जमत नव्हतं. सूर्योदयाच्या आधी अंधारामध्ये झाडावर चढून फुलं काढणं त्याला शक्य नव्हतं आणि सूर्योदयानंतर त्या फुलांमधील मध मधमाश्यांनी शोषल्यामुळे ती फुलं शिवलिंगावर वाहण्यासाठी अयोग्य होती. त्याने भगवान शिवांची प्रार्थना केली आणि आपली असमर्थता व्यक्त केली. भगवान शिवांनी त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला वाघासारखे पाय दिले आणि अंधारामध्ये फुलं शोधण्याची दृष्टी पण प्रदान केली. आणि त्यामुळे त्या मुलाची उपासना पूर्ण होऊ शकली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्याला ऋषिपद प्रदान केलं आणि भविष्यात व्याघ्रपाद ऋषी ह्या नावाने तो प्रसिद्धी पावेल असा आशीर्वाद दिला. 


मुख्य आख्यायिका अशी आहे. थिल्लईवनामध्ये काही ऋषी तपस्या करून आपलं जीवन व्यतीत करत होते. त्यांच्या तपश्चेर्येने त्यांना आपल्या यज्ञयागादी कर्मांमुळे आपण देवांवर नियंत्रण करू शकतो असा अभिमान  झाला. त्यांच्या आभिमानाचं हरण करण्यासाठी भगवान शिव ह्या वनामध्ये भिक्षादनर रूपामध्ये अवतरले. आणि त्यांच्याबरोबर भगवान विष्णू पण मोहिनी ह्या स्त्री रूपामध्ये अवतरले. भगवान शिवांचं भिक्षादनर हे रूप खूप मोहक होतं आणि त्यामुळे ऋषींच्या पत्नी त्या रूपावर भाळल्या आणि त्यामुळे त्यांचं आपल्या पतींच्या कर्मामध्ये लक्ष लागेना. त्याचबरोबर ऋषि पण भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाकडे मोहित झाले. आपल्या पत्नींची अवस्था बघून ऋषींनी भिक्षादनरचा नाश करण्याचा प्रयत्न चालू केला. त्यांनी अत्यंत उग्र वाघाला निर्माण करून त्याला भिक्षादनरवर म्हणजेच भगवान शिवांवर सोडला. पण भगवान शिवांनी त्या वाघाला मारून त्याचं कातडं आपल्या कमरेभोवती गुंडाळलं. मग ऋषींनी एका उग्र हत्तीला भगवान शिवांवर सोडलं. भगवान शिवांनी त्या हत्तीचा संहार केला. म्हणूनच भगवान शिवांना गजसंहार असं नाव प्राप्त झालं. ऋषींनी त्यानंतर एका राक्षसाला आवाहन करून त्याला भगवान शिवांवर सोडलं. भगवान शिवांनी त्याला स्तंभित केलं. अंततः ते ऋषी भगवान शिवांना शरण गेले कारण त्यांना कळून चुकलं कि भगवान शिव हे मंत्र आणि कर्मकांडाच्या पलीकडे आहेत आणि फक्त ह्यांच्या साहाय्याने ते वश होत नाहीत. 


मंदिरातल्या देवता आणि मुर्त्या:

१. श्री थिरुमोल्लनादर आणि श्री उमैल्या - व्याघ्रपाद ऋषी आणि पतंजली ऋषींनी पूजिलेलं शिव लिंग 

२. ६३ नायनमारांच्या मुर्त्या

३. श्री शिवगामसुंदरी 

४. श्री विनायक 

५. श्री मुरुग 


ह्याशिवाय अजून पण इथे अनेक छोट्या मुर्त्या आहेत.


मंडप (सभा, अंबालम)

१. चित्रम्बलं - ह्या मंडपामध्ये श्री नटराज आणि श्री शिवगामसुंदरी ह्यांच्या मुर्त्या आहेत.   

२. पोन्नबलं किंवा कनकसभा - पूजा उपचार ह्या मंडपामध्ये साजरे होतात. 

३. नृत्यसभा - हा ५६ स्तंभ असलेला मंडप ध्वजस्तंभाच्या समोर आहे. ह्या मंडपामध्ये श्री नटराजांनी श्री कालीदेवींना नृत्यामध्ये पराभूत केलं आणि आपल्या प्रभुत्वाची प्रचिती दिली. 

४. राजसभा - हा १००० स्तंभ असलेला मंडप सहस्रार ह्या योगचक्राचं प्रतीक आहे. 

५. देवसभा - ह्या मंडपामध्ये पंच मूर्ती आहेत  - श्री गणेश, श्री सोमस्कंद, श्री शिवानंदनायकी देवी आणि श्री चंडिकेश्वर


मंदिराची वैशिष्टये:

ह्या मंदिरातील मुख्य देवता स्वयंभू लिंग आहे ज्याचे नाव श्री थिरुमोल्लनादर आहे. अधिदेवता श्री नटराज आहेत. श्री थिरुमोल्लनादर ह्यांच्या पश्चिमेला दगडापासून बनवलेलं झाड आहे. भगवान विष्णू (श्री गोविंदराज पेरुमल) आणि श्री थिल्लई काली ह्यांच्या मुर्त्या जवळजवळ आहेत. श्री नटराजांच्या समोर असलेल्या मंडपातून श्री ब्रह्म, श्री विष्णू आणि श्री शिव ह्यांचं एकत्र दर्शन होतं. ह्या मंदिराला चित्रम्बलं असं पण नाव आहे. 


ह्या मंदिरामध्ये आपल्याला भगवान शिवांचं ३ रूपांमध्ये दर्शन होतं - श्री नटराज, आकाश लिंग आणि स्फटिक लिंग. व्याघ्रपाद ऋषी आणि पतंजली ऋषी ह्यांनी इथे भगवान शिवांची आराधना केली. त्यांच्या उपासनेचा प्रतिसाद म्हणून भगवान शिवांनी त्यांना ३००० मुनींसमवेत इथे दर्शन दिलं. थै ह्या तामिळ महिन्यातील (जानेवारी-फेब्रुवारी) पुष्य नक्षत्रावर इथे उत्सव साजरा केला जातो. 


असा समज आहे की माणसाला मुक्ती प्राप्त होण्यासाठी त्याचा जन्म थिरुवरुर येथे झालेला असला पाहिजे, किंवा त्याच वास्तव्य कांची मध्ये असलं पाहिजे किंवा त्याला थिरुवन्नमलै ह्याचं सतत स्मरण असलं पाहिजे किंवा त्याचा मृत्यू काशीमध्ये व्हायला पाहिजे. तसेच श्री नटराज किंवा श्री थिरुमोल्लनादर ह्यांची आराधना केल्यामुळे पण मुक्ती मिळते. 


श्री आदी शंकराचार्यांनी इथल्या श्री अंबिका देवीच्या देवालयामध्ये श्री चक्राची स्थापना केली आहे. 


मंदिराची महती:

१. पंच भूत स्थळांपैकी श्री कालहस्ती, श्री कांचीपुरम आणि श्री चिदंबरम हे ७९’४१” पूर्व रेखांशामध्ये एका सरळ रेषेमध्ये आहेत. श्री थिरुवन्नईकवल हे ह्या रेषेच्या ३’ दक्षिणेकडे आणि ह्या रेषेच्या उत्तरेच्या टोकाच्या १’ पश्चिमेकडे आहे. श्री थिरुवन्नमलै हे ह्या रेषेवर दोघांच्या मध्ये आहे. 

२. ह्या मंदिराची ९ प्रवेशद्वारे हि मानवी शरीराच्या ९ द्वारांची प्रतीके आहेत. 

३. पोन्नबलं ह्या मंडपातील गाभारा हे हृदयाचं प्रतीक आहे. ह्या गाभाऱ्याला पाच पायऱ्या आहेत ज्या पंचाक्षरी (शि वा य न म) मंत्रातील एक एक अक्षराचं प्रतीक आहेत.

४. पोन्नबलं मंडप २८ स्तंभांच्या आधाराने बनला आहे. हे २८ स्तंभ २८ आगमांची (पूजेच्या पद्धती)  प्रतीके आहेत.  

छतावरील ६४ तुळया ह्या ६४ कलांची प्रतीके आहेत. तुळयांचं जाळं हे रक्त वाहिन्यांचं प्रतीक आहे. छतावरील २१६०० सोन्याच्या टाईल्स ह्या २१६०० श्वासांची प्रतीके आहे. आणि ह्या टाईल्स ज्या ७२००० खिळ्यांनी घट्ट बसवल्या आहेत ते खिळे मानवी शरीरातल्या ७२००० नाड्यांची प्रतीके आहे. ह्या मंडपातील ९ सुवर्ण कलश ९ प्रकारच्या ऊर्जा किंवा शक्तींची प्रतीके आहेत. अर्थ मंडपामध्ये ६ स्तंभ आहेत जी ६ शास्त्रांची प्रतीके आहेत.

५. अर्थ मंडपाच्या शेजारच्या सभागृहामध्ये १८ स्तंभ आहेत जे १८ पुराणांची प्रतीके आहेत. 


मंदिरात साजरे होणारे सण:

ह्या मंदिरात ६ प्रमुख सण साजरे होतात 

१. चित्राई (एप्रिल-मे): तिरुवोनं 

२. आनी (जून-जुलै): उत्तिरं नक्षत्र उत्सव 

३. अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): ह्या महिन्याच्या चतुर्दशीला उत्सव साजरा केला जातो  

४. पूरत्तासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): ह्या महिन्याच्या चतुर्दशीला उत्सव साजरा केला जातो

५. मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवदीराई

६. मासी (फेब्रुवारी-मार्च): ह्या महिन्याच्या चतुर्दशीला उत्सव साजरा केला जातो

७. फेब्रुवारी महिन्यात नाट्यांजली उत्सव साजरा केला जातो ज्यामध्ये भरतनाट्यमचे नृत्यक नृत्य करून श्री नटराजांना आदरांजली वाहतात.

 श्री थिरुवन्नामलै मंदिर

हे मंदिर तामिळनाडू मधल्या थिरुवन्नामलै ह्या गावामध्ये वसलेलं आहे. हे पंच भूत स्थळांपैकी एक आहे. पंच महाभुतांमध्ये हे अग्नी ह्या तत्वाचं प्रतीक आहे. ६३ नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक आहे. हे मंदिर आथार स्थळांपैकीपण एक आहे आणि तांत्रिक चक्रांपैकी हे मणिपूर चक्राचं प्रतीक आहे. ह्या ठिकाणी शिव लिंग हे पर्वताच्या रूपात आहे. पर्वताच्या बाजूचा भागात हे मंदिर आहे. ह्या स्थळाला शोणचलम, शोणगिरी आणि अरुणाचल अशी पण नावे आहेत. पुराणांनुसार इथे भगवान शिव हे ज्योती स्वरूपात आहेत. 


मुलवर: श्री अण्णामलैयार 

देवी: श्री पार्वती देवी, श्री उण्णामली अम्मन, श्री अभिथा गुजांबळ 

पवित्र तीर्थ: अग्नी तीर्थ 


क्षेत्र पुराण:

एकदा श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णू ह्यांच्या मध्ये त्या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे ह्यावर वाद निर्माण झाला. ह्या वादाचं निरसन करण्यासाठी ते भगवान शिवांकडे गेले. भगवान शिव एका भव्य ज्योतिस्तंभाच्या रूपात प्रकट झाले ज्याच्या अंताचा आणि उगमाचा ठावठिकाणा जाणणे अशक्य आहे. त्यांनी श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव दोघांनाही ह्या त्यांच्या रूपाच्या उगमाचा आणि अंताचा शोध घेण्यास पाठविले. श्री विष्णू वराह अवतार घेऊन त्या स्तंभाचा तळ शोधण्यास गेले तर श्री ब्रह्मदेव हंसाच्या रूपामध्ये ह्या स्तंभाचे शिखर शोधण्यास गेले. श्री ब्रह्मदेवांना केतकी पुष्प दिसलं म्हणून त्यांना वाटलं आपल्याला शिखराचा शोध लागला पण श्री विष्णूंनी मात्र मान्य केलं की त्यांना तळाचा शोध लागला नाही म्हणून. श्री ब्रह्मदेव खोटं बोलले म्हणून भगवान शिवांनी त्यांना शाप दिला कि त्यांची पृथ्वीवरील कुठल्याही मंदिरात त्यांची पूजा होणार नाही. 


अजून एका आख्यायिकेनुसार एकदा कैलास पर्वतावरील एका बागेमध्ये भगवान शिव आणि श्री पार्वतीदेवी असताना श्री पार्वती देवींनी खेळीमेळीमध्ये भगवान शिवांचे डोळे मिटले. पण त्यांच्या ह्या कृत्यामुळे जगाचे व्यवहार स्तंभित झाले आणि त्यामुळे श्री पार्वती देवींकडून पाप घडलं. ह्या पापाचं निरसन करण्यासाठी त्या ह्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी अजून काही शिव भक्तांसमवेत तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येचं फळ म्हणून भगवान शिव अन्नमलै पर्वतावर एका भव्य ज्योतिस्तंभाच्या रूपात प्रकट झाले आणि त्यांनी श्री पार्वतीदेवींवर कृपेचा वर्षाव केला. म्हणून अन्नमलै मंदिराच्या मागे असलेला अन्नमलै पर्वत (लाल पर्वत) हा पवित्र मानला जातो आणि ह्या पर्वतालाच शिव लिंग समजलं जातं.  


मंदिराबद्दल माहिती:


गाभाऱ्याच्या मागे श्री वेणूगोपाळस्वामी (श्री कृष्ण) ह्याची मूर्ती आढळते. गाभाऱ्याच्या भोवती श्री सोमस्कंद, श्री दुर्गा, श्री चंडिकेश्वर, श्री गजलक्ष्मी, श्री आरूमुगस्वामी (श्री संकमुख), श्री दक्षिणामूर्ती आणि श्री लिंगोद्भवर ह्यांच्या मुर्त्या आढळतात. गाभाऱ्याच्या भोवतीच्या दुसऱ्या आवरणामध्ये श्री पार्वती देवींची मूर्ती आहे जिचे नाव श्री उन्नमलै अम्मन असे आहे. ध्वजस्तंभाच्या उत्तरेला श्री संबंध विनायकाची मूर्ती आहे. इथे १००० स्तंभ असलेलं एक सभागृह आहे आणि त्याच्या दक्षिणेला श्री सुब्रह्मण्य ह्यांचे देवालय आहे. इथे एक भूमिगत शिव लिंग आहे ज्याला पाताळ लिंग असे म्हणतात. इथे श्री नंदि आणि श्री सूर्य ह्यांची पण मंदिरे आहेत.


ह्या पर्वताच्या उतारावर श्री रमण महर्षी ह्यांनी तपश्चर्या केली. ह्या पर्वताच्या पायथ्याशी त्यांचा आश्रम आहे. ह्या शिवाय संत शेषाद्री स्वामिगळ, योगी रामसुरत कुमार ह्यांचा पण ह्या स्थळांशी संबंध आहे. 


ज्या दिवशी भगवान शिव इथे एका भव्य ज्योतिस्तंभाच्या रूपात प्रकट झाले तो दिवस सर्व जगात महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. ह्या ठिकाणी तो सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. स्कंद पुराणातल्या महेश्वर खंडामध्ये महर्षी व्यासांनी अरुणाचलाचा महिमा वर्णन केला आहे. 


श्री रमण महर्षी ह्या स्थळाबद्दल म्हणतात - “काशी, वाराणसी आणि हृषीकेश हि स्थळे भगवान शिवांची निवासस्थाने समजली जातात, तर अरुणाचल हे मात्र स्वतः भगवान शिवच आहेत. हे खूप गोपनीय स्थान आहे. हे स्थळ ज्ञानदात्री क्षेत्र आहे. इथे साक्षात भगवान शिव हे अरुणाचल ह्या पर्वतरूपी ज्योतिस्वरुपात आहेत.”


अरुणाचल महिमानुसार असं म्हणलेलं आहे कि - एखाद्याला चिदंबरमच दर्शन घेतल्यावर मुक्ती मिळेल, किंवा थिरुवरुर मध्ये जन्मास आल्यामुळे मुक्ती मिळेल, किंवा काशीमध्ये मृत पावल्यामुळे मुक्ती मिळेल, पण अरुणाचलाचा नुसता विचार मनात आल्यामुळे मुक्ती मिळते.  


ह्या पर्वताच्या प्रदक्षिणेला गिरिवलम असं म्हणतात. ह्या गिरीवलमच्या मार्गावर १२ राशींच्या संबंधित आठ छोटी मंदिरे आहेत. 


देव 

रास

दिशा

श्री इंद्र

वृषभ, तूळ

पूर्व

श्री अग्नी 

सिंह

आग्नेय

श्री यम

वृश्चिक

दक्षिण

श्री निरुत्ती

मेष

नैऋत्य

श्री वरुण

मकर, कुंभ

पश्चिम

श्री वायू

कर्क

वायव्य

श्री कुबेर

धनु, मीन

उत्तर

श्री ईशान

मिथुन, कन्या

ईशान्य



मंदिरात साजरे होणारे सण:


इथे ४ महत्वाचे सण साजरे होतात - ब्रह्मोत्सव, कार्थिगई दीपम, चैत्र पौर्णिमा, थिरु


थै (जानेवारी-फेब्रुवारी): थिरुवुदळ (ह्या दिवशी श्री नंदिदेवांना फळे, भाज्या आणि स्वादिष्ट पदार्थांनी सजवल जातं, तामिळनाडूमध्ये हा बैलांचा सण म्हणून साजरा केला जातो ज्याला माट्टू-पोंगल असं म्हणतात. हा मकर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. ) 

चित्राई (एप्रिल-मे): ब्रह्मोत्सव, चैत्र पौर्णिमा

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम


ह्याशिवाय इथे दर पौर्णिमेला हजारो यात्रिक अरुणाचलेश्वराला गिरीवलम (प्रदक्षिणा) घालतात. 


 श्री काळहस्ती मंदिर

पंच भूत स्थळांपैकी हे मंदिर आंध्र प्रदेश राज्यातल्या चित्तूर जिल्ह्यामध्ये वसलेलं आहे. पंच महाभुतांमध्ये हे वायू तत्वाचं प्रतीक आहे. तसेच हे मंदिर आथार स्थळांपैकी पण एक आहे ज्यामध्ये हे विशुद्धी चक्राचे प्रतीक आहे. तसेच हे मंदिर नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक आहे. हे मंदिर राहू-केतू परिहार स्थळ म्हणून पण प्रसिद्ध आहे. ह्या ठिकाणी सर्पदोष शांती विधी केले जातात. प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरापासून हे मंदिर ४० किलोमीटर्स वर आहे. हे साधारण २००० वर्ष जुनं मंदिर आहे. इथून जवळच स्वर्णमुखी नदी वाहते. 


मुलवर: श्री काळहस्तीश्वरर

देवी: श्री प्रसूती देवी, श्री ज्ञान प्रसुनाम्बिका 


हे स्वयंभू शिवलिंग आहे ज्याची आराधना वायूलिंग म्हणून केली जाते. हे एकच शिव मंदिर आहे जे सूर्य आणि चंद्र ग्रहणांमध्ये दर्शनासाठी खुलं असतं.


पुराणांनुसार श्री ब्रह्मदेवांनी ह्या ठिकाणी चारी युंगांमध्ये भगवान शिवांची आराधना केली आहे. महाभारतामध्ये अर्जुनाने येथे आराधना केली. श्री वायुदेवाने इथे १००० वर्षेपर्यंत शिव लिंगाची आराधना केली. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्याला ३ वरदाने दिली. श्री वायुदेवाच्या इच्छेनुसार ह्या लिंगाला कर्पूरलिंग असं नाव प्राप्त झालं तसेच ह्या लिंगाची पूजा सर्व मुनी, देव, किन्नर आणि असुरांनी पण केली आहे. 


भगवान शिवांनी श्री पार्वती देवींना मानवी अवतार घेण्याचा शाप दिला. त्याचबरोबर ह्या शापाचं विमोचन करण्यासाठी त्यांनी श्री पार्वती देवींना ह्या ठिकाणी तपश्चर्या करण्यास सांगितले. श्री पार्वती देवींच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना त्यांच्या आधीच्या रूपापेक्षाही सुंदर असं स्वर्गीय रूप प्रदान केलं. त्याचबरोबर श्री पार्वती देवींना भगवान शिवांनी पंचाक्षरी मंत्राची दीक्षा पण दिली. आणि म्हणूनच श्री पार्वती देवींना ह्या ठिकाणी श्री ज्ञान प्रसुनाम्बिका असं नाव आहे. 


येथे तपश्चर्या केल्यामुळे आणि येथील स्वर्णमुखी नदीमध्ये स्नान केल्यामुळे श्री मयूर, श्री चंद्र आणि श्री देवेंद्र ह्यांना त्यांना प्राप्त झालेल्या शापापासून मुक्तता मिळाली. 


ह्या स्थळाला श्री काळहस्ती हे नाव कसं प्राप्त झालं ह्याची एक आख्यायिका आहे. पौराणिक काळामध्ये ह्या ठिकाणी कोळी (श्री), साप (काळ) आणि हत्ती (हस्ती) ह्यांनी भगवान शिवांची आराधना केली. कोळ्याने गाभाऱ्यामध्ये राहून शिवलिंगाभोवती जाळं विणून भगवान शिवांची आराधना केली. पण एकदा वाऱ्यामुळे यज्ञातील अग्नी लिंगाच्या दिशेनी वाहल्यामुळे ते जाळं उध्वस्त झालं. राग अनावर झाल्याने कोळ्याने अग्नीला गिळायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. भगवान शिवांनी कोळ्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला मोक्ष प्रदान केला. कोळ्याने अग्नीला गिळण्याचा प्रयत्न करण्याच्या कृतीकडे थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर कोळ्याने अग्नीला म्हणजेच आपल्या “स्व” ला गिळून त्याचं आयुष्य धोक्यात घातलं म्हणजेच अहंकार घालवण्याचा प्रयत्न केला म्हणून तो मोक्षासाठी पात्र झाला. 


कोब्रा म्हणजेच सापाने हिरे आणि माणिक मोती शिवलिंगावर अर्पण करून भगवान शिवांची आराधना केली. काही काळाने तेथे हत्ती आला आणि त्याने शिवलिंगावर पाण्याची फवारणी करून भगवान शिवांची आराधना केली. पण हे करताना तो सापाने वाहिलेले हिरे आणि माणिकमोती काढून टाकायचा. काही दिवसाने हत्तीचे हे कृत्य सहन न होऊन साप हत्तीच्या सोंडेमध्ये शिरला. हे सहन न होऊन हत्तीने आपली सोंड भीतीवर आपटली आणि ह्यामध्ये त्या दोघांचाही मृत्यू झाला. मात्र भगवान शिव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या दोघांनाही मोक्ष प्रदान केला. येथील शिव लिंगाच्या पायथ्याशी आपल्याला पांच शिरे असलेला साप, कोळी आणि हत्तीचे दोन दंत ह्यांची प्रतीके दिसतात. 


कन्नप्पा नावाचा एक कट्टर शिवभक्त होता. त्याला एकदा शिवलिंगाच्या डोळ्यांमधून रक्त येत आहे असं दिसलं म्हणून त्याने स्वतःचे डोळे काढून शिवलिंगाला अर्पण केले. त्याच्या ह्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्याला मोक्ष प्रदान केला. 


ह्या मंदिराच्या गाभाऱ्यामधल्या दिव्याची ज्योत गाभाऱ्यामध्ये कुठलाही वारा नसताना पण लुकलुकते. ह्या गाभाऱ्याला कुठलीही खिडकी नाही. प्रत्यक्ष वायुदेवच उपस्थित आहेत ह्याचा प्रत्यय येथे येतो. येथील लिंग हे स्वयंभू लिंग आहे आणि ते श्वेत रंगाचे आहेत. हत्तीच्या सोंडेसमान भासणारं हे लिंग पांढऱ्या दगडाचे आहे. 


इथे दगडामध्ये कोरलेली श्री विनायकाची मूर्ती आहे. हि मूर्ती जमिनीच्या पातळीवर स्थापित आहे. इथे बाकीच्या मंदिरात सहसा न आढळणाऱ्या श्री वल्लभ गणपती, श्री महालक्ष्मी गणपती ह्यांच्या मूर्ती तसेच सहस्र लिंगे आहेत. श्री ज्ञान प्रसुनाम्बिका ह्यांचं भव्य देवालय आहे. तसेच श्री काशीविश्वनाथ, श्री अन्नपूर्णी देवी, श्री सूर्यनारायण, श्री सद्योग गणपती आणि श्री सुब्रमण्यम ह्यांची छोटी देवालये आहेत. सूर्य पुष्करिणी आणि चंद्र पुष्करिणी नावाची दोन पवित्र तीर्थे आहेत. 


मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): ब्रह्मोत्सव

कार्तीगै (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्तीगै दीपं

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री (हा सण येथे खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो) 

2023

























































Shri Naganatha Swamy / Ramanathar temple at Nagapattinam

This is one of the 12 Shiva temples around Nagapattinam. It is situated near Neelayadakshi-Kayarohanar Swamy temple. It is about 1 kilometer from Nagappatinam new bus stand. This is one of the rare Shiva temples which have two Shiva shrines inside the temple. Though this is an ancient temple, there are no details available for the same. But there are few inscriptions mentioned about the Pallava kings and buddhas. It is believed that the name of the city Nagapattinam was given due to the presence of this temple in this area. This temple is a parihar sthala for those born under Krittika nakshatra. 

Mulavar: Shri Naganathar, Shri Ramanathar
Devi: Shri Akhilandeshwari, Shri Parvatavardhini
Kshetra Vruksha: Bahava (Kondrai in Tamil) (Indian Laburnum tree)
Sacred Teertha: Nagateertha
Puranik Name: Nagapattinam

At the entrance of the temple, there is a three tiered Rajagopuram. At the entrance we have the sculptures of Dwarapalakas. As soon as we enter we come across a granite temple where we find idol of Shri Vinayaka, shrine of Nandi and Balipeeth. On the right hand side wall, there is a painting which depicts a Naga King Adishesha worshiping Shri Shiva. On the left hand side we come across the painting which depicts a Nagakannika (with the three breasts worshiping Shri Shiva).

In the main shrine we come across a Shiva linga known as Naganathar which is seven feet in height. On the southern side there is a another Shiva shrine known as Shri Ramanathar. There is a foot print believed to be that of Prabhu Shriram in front of Shiva Linga. There are number of anthills in the complex. And it is believed that serpents (Nagas) reside in them. We have the koshta murtis including Shri Chandikeshwar in their usual positions. There are two shrines for Shri Ambal namely Shri Akhilandeshwari and Shri Parvatvardhini. In this temple we have a separate shrine for Shri Vinayaka in the southwest corner. Shrine of Shri Subramanya with his consorts is found in the northern side of the sanctum. There are shrines for panchabhuta lingas, Shri Durga Devi, Shri Chandikeshwar, Shri Surya, Shri Shanishwar and Shri Chandra. The special feature is that there is a separate shrine for Shri Dakshinamurti. Shri Vinayaka in this temple is addressed as Shri Valanchuzhi Vinayaka (ujavya sondecha ganapati). There are shrines for Shri Shanmukha, Shri Chandikeshwar, Shri Bhairav in the parikrama. There is no Navagraha shrine in this temple. Near the shrine of Ramanathar swamy, we come across a banyan tree and the neem tree entwined together. There is an idol of Shri Vinayaka installed under it. The nagateertha is at the Ishanya corner (Northeast) of the temple complex. 

Kshetra Purana

According to purana, at this place, heeding to the request of Sanatkumars, the divine Shri Nandikeshwarar had narrated the greatness of Shri Naganathar to them. 

As mentioned in the earlier blog, the King of serpents Shri Adishesha used to worship Shri Shiva at five places including this place regularly on a Shivaratri day for a child boon. He used to take bath in a devateertha and worship Shri Kayarohaneshwarar swamy and Shri Neelayadakshi according to the rules for a child boon. By the grace of Shri Shiva he got a female child with a three breasts instead of two. A celestial voice informed him that the third breast will vanish when the girl sees a male on attaining puberty and she will marry the same person. Adishesha’s daughter used to worship Shri Shiva regularly with great devotion. One day she saw a Chola prince named Saalisugan on the bank of devateertha. At that very instance the third breast vanished automatically. She immediately realized that he would be her husband. The prince also fell in love with her. She went to Nagaloka to inform her parents and get their consent. As she did not return for a long time the prince was in deep sorrow. He worshiped Shri Shiva for guidance. Shri Shiva showed his the way to Nagaloka. He reached Nagaloka and married Naga princess. Nagaraja came to this place after handing over the kingdom to Saalisugan. He took bath in the Devateertha, established a Shiva linga and worshiped Shri Shiva. He obtained the following boons from Shri Shiva. 1. Nobody should die of snake bite at this place. 2. This place should be named after him. 3. Shri Shiva should reside at this place and grace the devotees and fulfill their wishes. 

Prabhu Shriram came to this place on his way to Shri Lanka. He was searching along the east coast for a suitable place to cross over to Shri Lanka. He took bath in the Kaveri sangam and worshiped Shri Kayarohanar swamy by reciting panchakshari shiva mantra. He then worshiped Shri Naganathar at this place. He established a shiva linga on the southern side of this temple and worshiped Shri Shiva. Shri Shiva manifested from the shiva linga and directed him to the place from where to build the bridge to Shri Lanka. He also narrated to him the importance and the sacredness of the this place. He stated that the area of 12 miles around this place is under Shri Parvati Devi’s grace. Area upto 2.25 miles in the sea is purified by river Ganga and Yamuna. A large number of Siddhas performed penance in this area in the gupta rupa. Sage Agastya has also graced this place. The sacred place Vedaranya is to the south of this place. Shri Durga Devi resides to the south of Vedaranya. You go to that place and build the bridge with her grace. On your way back to Ayodhya you worship at this place again. He stated that those who worship the Ramanatha Linga at this place on eclipse days during Arthodaya and Mahadaya punyakaal after taking bath in the sea will get their wishes fulfilled. 


Special features:

Shri Ambika Akhilandeshwari is in a separate shrine. 

We come across the idols of Rahu and Ketu near Shri Shiva’s shrine. This indicates that this is a parihar sthala for sarpadosha. 

This is a parihar sthala for Krittika nakshatra. 

The shrine of Shri Ramanathar was established by Shri Ram. 

It is very auspicious to worship Shri Shiva during the eclipse, during Arthodaya and Mahodaya punyakaal. 

There is a separate shrine for Shri Dakshinamurti.


Prayers:

Devotees pray for removal of obstacles in marriage, child birth and relief from ailments. Devotees pray here for relief from Nagadosha. 

Festivals:

Chitrai (April-May): Annual Brahmostav festival
Aadi (July-August): Puram festival 
Thai (Jan-Feb): Thai pusam and Pongal
Karthigai (Nov-Dec): Thiru karthigai, Puja on Somwar
Panguni (March-April): Panguni Uttaram

Those who worshiped

The seven celestial serpents (Vasuki, Takshak, Karkotaka, Airavatam, Kulig, Shankhapal, Adishesha, Nagavalli and Nagakannika), Prabhu Shriram

Timing: 7 am to 12 noon, 5 pm to 8 pm

Address: Shri Naganathar Swamy temple, Naga Sannadhi, Nagapattinam, Tamil Nadu - 611 001

Courtesy: Various websites and blogs

 सप्त मातृका - श्री चामुंडी - श्री वडारण्येश्वरर

हे मंदिर वल्ललर कोविल ह्या नावाने पण प्रसिद्ध आहे. ह्या मंदिरामध्ये सप्त मातृकांपैकी श्री चामुंडी देवी ह्यांनी महिषासुर ह्या राक्षसाची हत्या केल्याने प्राप्त झालेल्या पापांचं क्षालन करण्यासाठी भगवान शिवांच्या आज्ञेवरून भगवान शिवांची पूजा केली. 


श्री चामुंडी देवी:

ह्यांना श्री पिडारी आणि श्री भद्रकाली अशी पण नावे आहेत. भगवान शिवांच्या तिसऱ्या नेत्रामधून त्या बाहेर आलेले दात आणि उग्र मुख अशा रूपात प्रकट झाल्या. कालांतराने त्या श्री चामुंडी देवीमध्ये रूपांतरित झाल्या. त्यांना एक मुख आहे आणि सोळा हात आहेत. त्या व्याघ्राजिन परिधान करतात. त्यांचा वर्ण काळा आहे आणि त्यांना तीन नेत्र आहेत. काही वेळेला त्यांना त्या महिषासूराच्या मृत शरीरावर बसल्या आहेत अशा रूपात चित्रित केलं जातं. त्या सापांचा हार परिधान करतात. त्यांना पुढे आलेले दात आहेत. त्यांची पूजा केल्याने शत्रूंवर विजय मिळवता येतो आणि इच्छिलेली वरदाने प्राप्त होतात. त्यांना रुद्राचे अंश मानलं जातं. चंड आणि मुंड ह्या राक्षसांना मारण्यासाठी त्या प्रकट झाल्या. श्री चामुंडी रूपामध्ये त्यांना एक शिर, चार हात, तीन नेत्र, तीक्ष्ण टोकदार दात आहेत. त्यांचा वर्ण काळा आहे, त्या वाघाचं कातडं आणि कवट्यांची माळ परिधान हरतात. डाव्या हातात त्या त्रिशूल परिधान करतात आणि छेदलेलं शिर धरतात. त्यांच्या उजवीकडील वरच्या हातामध्ये तलवार असते तर डाव्या हातामध्ये कवटी असते. त्या मृत झालेल्या महिषासुरावर बसल्या आहेत. त्यांचं मुख क्रूर आणि भीतीदायक आहे. त्यांना विजयाची देवता मानलं जातं. भाविक जन शत्रूंवर विजय मिळविण्यासाठी तसेच शत्रूंपासून रक्षण होण्यासाठी त्यांची पूजा करतात. त्यांची पूजा केल्यामुळे पती पत्नीमध्ये सुसंवाद साधतो. त्या सप्त मातृकांमधल्या पहिल्या मातृका देवी आहेत. 


ह्या ठिकाणी त्या श्री अष्टादशभुजा स्वरूपात भक्तांवर कृपावर्षाव करतात.


ह्या मंदिराला श्री मेधा दक्षिणामूर्ती असं पण म्हणतात. हे पंच दक्षिणामूर्ती स्थळांपैकी एक आहे. कावेरी नदीच्या उत्तर काठावर हे मंदिर वसलं आहे.


मुलवर: श्री वडारण्येश्वरर, श्री वल्ललर

देवी: श्री ज्ञानाम्बिका

पवित्र तीर्थ: कावेरी

स्थळ: मयीलादुथुराई, तामिळ नाडू


क्षेत्र पुराण:

पुराणांनुसार एकदा ऋषभ (म्हणजेच श्री नंदीदेव) भगवान शिवांना विविध स्थळीं घेऊन गेले. त्या वेळी श्री पार्वती देवी पृथ्वीवर लांडोरीच्या रूपामध्ये भगवान शिवांची पूजा करत होत्या. ह्या पूजे मध्ये सहभागी होण्यासाठी श्री ब्रह्मदेव हंसावर आरूढ होऊन, भगवान विष्णू गरुडावर आरूढ होऊन आणि इतर देवता त्यांच्या त्यांच्या वाहनावर आरूढ होऊन पूजेच्या ठिकाणी आले. भगवान शिवांच्या कृपेने नंदीदेव सर्वात आधी पोचले. आपण भगवान विष्णूंच्या आधी पोचलो ह्या भावनेने श्री नंदीदेवांना अहंकार झाला. ह्या अहंकाराचा नाश करण्यासाठी भगवान शिवांनी आपल्या जटांमधला एक केस श्री नंदीदेवांवर ठेवला ज्यामुळे श्री नंदीदेव मूर्च्छित झाले आणि ते खाली जाऊ लागले. श्री नंदीदेवांना आपल्या अहंकाराची जाणीव झाली. त्यांनी भगवान शिवांकडे क्षमाप्रार्थना केली. भगवान शिवांनी श्री नंदीदेवांना कावेरी नदीच्या काठावरील एका स्थळी जाऊन तपश्चर्या करण्याची आज्ञा केली. तपश्चर्येच्या अंती भगवान शिवांनी श्री नंदीदेवांना श्री दक्षिणामूर्तींच्या रूपात दर्शन दिलं आणि उपदेश पण दिला. श्री नंदीदेवांनी भगवान शिवांना ह्या स्थळी श्री दक्षिणामूर्तींच्या रूपात कायम राहण्याची विनंती केली. त्यांनी श्री दक्षिणामूर्तींची ८ स्तोत्रे रचून स्तुती केली. ह्या स्थळी श्री दक्षिणामूर्तींचे नाव श्री मेधा दक्षिणामूर्ती असे आहे. ह्या स्थळी भगवान शिवांनी आनंद तांडव नृत्य केलं.


पुराणांनुसार


१. जे कोणी श्री नंदीदेवांनी रचलेल्या ८ स्तोत्रांनी श्री दक्षिणामूर्तींची पूजा करतील त्यांना ज्ञानप्राप्ती होईल, त्यांचा अहंकार निघून जाईल आणि त्यांच्या सर्व पापांचं आणि दोषांचं निवारण होईल.


२. जे ऋषभ तीर्थामध्ये स्नान करतील त्यांना गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा आणि ताम्रभरणी नदींमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल. तसेच त्यांना कुरुक्षेत्र, प्रयाग आणि इतर तीर्थांचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होईल. 


३. हे स्थळ गुरु ग्रहदोषांचे परिहार स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी तसेच अपत्यप्राप्तीसाठी तसेच ज्ञान, बुद्धी आणि शिक्षणांत प्रगती होण्यासाठी प्रार्थना करतात.


मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर साधारण १२०० वर्ष जुनं आहे. असा समज आहे कि हे मंदिर चोळा साम्राज्यातल्या राजांनी बांधलं आहे आणि ते सध्या धर्मपूरम अधिनम ह्यांच्या नियंत्रणाखाली आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून त्याला पांच स्तरांचं राजगोपुर आहे. हे मंदिर २ एकरवर पसरलेलं असून त्याला दोन परिक्रमा आहेत. प्रवेशद्वाराजवळ श्री विनायक, श्री मुरुगन, श्री पार्वती देवी आणि श्री दक्षिणामूर्ती ह्यांच्या मूर्ती आहेत. येथील अधिष्ठान देवता पश्चिमाभिमुख आहे. येथील शिव लिंग स्वयंभू आहे. कोष्ठा मध्ये श्री गणपती, श्री मेधा दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर आणि श्री दुर्गा देवी ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री चंडिकेश्वरांचे स्वतंत्र देवालय आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथली श्री दक्षिणामूर्तींची मूर्ती ज्यांना इथे गुरु भगवान म्हणतात, दक्षिणाभिमुख असून ते श्री नंदीदेवांवर आरूढ झालेले आहेत. ते वटवृक्षाच्या खाली आहेत, त्यांनी चंद्रकोर धारण केली आहे, त्यांचा उजवा हात ज्ञानमुद्रेत आहे तर डाव्या हातामध्ये पुस्तक धरलेलं आहे. त्यांच्या पायाशी चार सनत्कुमार ऋषी बसले आहेत ज्यांच्यापुढे श्री दक्षिणामूर्ती हे खूप तरुण दिसत आहेत. श्री दक्षिणामूर्तींच्या शिरावर गंगा आहे, अग्नी आहे आणि त्यांच्या शरीरावर विभूती विलेपली आहे. त्यांच्या पायाखाली एक राक्षस आहे तो अज्ञानाचे प्रतीक आहे. 


श्री देवींचे स्वतंत्र देवालय आहे. ह्या देवालयामध्ये सप्त मातृका, श्री गणेश, श्री मुरुगन त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांसह, श्री शनैश्वर, श्री सूर्य, श्री चंद्र, श्री मंगळ ह्यांच्या मूर्ती आहेत तसेच अगस्त्य लिंग आणि ब्रह्म लिंग पण आहे. 


पंच दक्षिणामूर्ती स्थळे:

मयीलादुथुराई च्या आसपास पंच दक्षिणामूर्ती स्थळे आहेत.

१. श्री मयूरनाथर मंदिर (मयीलादुथुराई)

२. श्री मार्गसहेश्वरर मंदिर (मुवलूर). इथे भगवान शिवांना श्री वळीकट्टूमवल्लाळ असं संबोधलं जातं

३. श्री उचिरावनेश्वरर (थिरुविलनगर). इथे भगवान शिवांना श्री थूरैकट्टूमवल्लाळ असं संबोधलं जातं

४. श्री वेदारण्येश्वरर (मयीलादुथुराई). इथे भगवान शिवांना श्री ककट्टूमवल्लाळ असं संबोधलं जातं

५. श्री वागेश्वरर (पेरूमचेरी). इथे भगवान शिवांना श्री मोळीकट्टूमवल्लाळ असं संबोधलं जातं


मंदिरामध्ये साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): चैत्र पौर्णिमेला चंडी होम

आडी (जुलै-ऑगस्ट): पुरम उत्सव 

पुरत्तासी (सप्टेंबर-ॲाक्टोबर): नवरात्र 

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): विशेष पूजा, पौर्णिमा आणि अमावास्येला विशेष अभिषेक

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): शेवटच्या गुरुवारी विशेष पूजा केल्या जातात, कार्थिगई दीपम

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): अरुद्र दर्शन उत्सव

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री, मासी माघम

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तरम


गुरु गोचराच्या (गुरुग्रहाचे एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये भ्रमण) समयास इथे विशेष पूजा केली जाते. 


ह्या मंदिराशिवाय अजून एक मंदिर आहे जिथे श्री चामुंडी देवींनी श्री पार्वती देवींसमवेत भगवान शिवांची पूजा केली. त्या मंदिराला पुल्लमंगई असा म्हणतात आणि येथील भगवान शिवांचे नाव श्री अलनथुराईनाथर असे आहे. ह्या मंदिराबद्दल ची माहिती आम्ही Shri Alanthurai Nathar Temple ह्या शीर्षकाखाली ऑक्टोबर ५ २०१९ ला इंग्लिश मध्ये प्रकाशित केली आहे. ह्याचे मराठी भाषांतर आम्ही लवकरच प्रकाशित करू.

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):


ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

 Shri Naganathar Temple at Melakottaivasal, Nagore

This is one of the seven Sapta Sthana temples of Nagapattinam. It is at a distance of about Nagapattinam on Nagapattinam-Karaikkal route. This is one of the Rahu-Ketu parihar sthala. 

Mulavar: Shri Naganath Swamy
Utsavar Murti: Shri Chandrashekhar, Shri Kalyanasundarar, Shri Tyagaraja
Kshetra Vruksha: Punnaga Tree
Sacred Teertha: Chandra Teertha
Puranik Name: Punnaga Vanam
Present Name: Nagore
District: Nagapattinam

This is an east facing temple with a five tiered Rajagopuram, and has two prakarams (outer and inner). The shiva linga is a Swayambhu Linga. Shri Shiva is believed to have manifested as a Linga under the Punnaga tree and gave darshan to Shri Vishnu. There is a majestic idol of Nandi in the Mahamandap. 

The utsav murtis (festival idols) are on the right side of the sanctum. On the front side of the Gopuram there are beautiful idols of Shri Gajasamhar murti, Shri Bhikshadanar, Ekapad murti, Ganaga visarjan murti and Shri Sarabheshwarar on the front side of the Gopuram. On the left side of Shri Shiva’s shrine we have the shrine of Shri Parvati Devi, Nayanar, Shri Nataraja and Shri Ayyappa. On the right side of outer parikrama, we find Chandra Teertha and on the left side we have a beautiful garden. On the right side of inner parikrama we come across the idols of Shri Jwareshwarar, Shri Dakshinamurti, Shri Nagakannika, Shri Valampuri (trunk on the right उजव्या सोंडेचा गणपती). On the western side, we come across idols of Rahu, Ivelenathar (Shiva linga), Dattapurishwarar Linga, Shri Mahalakshmi and Nalavar in separate shrines. On the left side, we have the shrines of Shri Brahma, Shri Durga Devi, Shri Kashi Vishwanatha, Shri Narthana Vinayaka. Shri Shanishwarar in a separate shrine. In the inner parikrama, we have a separate shrine for Rahu with his consorts Nagavalli and Nagakannika. 

Kshetra Purana

According to the purana, on the full moon day of the Tamil month Aani, Shri Chandra worshiped Shri Shiva. Shri Indra on the full moon day, in Tamil month of Aani performed Brahmotsava for 10 days. They hoisted a flag held a chariot procession of Shri Shiva. Similarly on the new moon day, in the tamil month of Masi, Shri Nagaraja also held Brahmotsava for 10 days. On the ninth day he held chariot procession for Shri Shiva and it happened to be Mahashivaratri day. On the same day in the forest a five year old son of a Brahmin named Sambandhan was playing in the forest. The boy happened to witness the union of Nagaraja and his wife at that time. When the Nagaraja noticed that the boy has witnessed the union he beat the boy. The boy died of snake poison. By his divine vision the Brahmin came to know the cause of death of his son. He cursed the Nagaraja to lose all his powers, knowledge, position and roam alone on the earth. The Nagaraja begged for pardon and for relief of the curse. The brahmin stated that when the Nagaraja meets his father Sage Kashyap after 1000 years and when he worships Shri Shiva on the Mahashivaratri day in the month of Masi at the following places during the four parts of the night, he will be relieved of a curse. The four places where Nagaraja worshiped during the four parts of the night are - 1. In the first part of night at Naganatha swamy temple at Vilvavanam in Kumbhakonam, 2. In the second part of the night at Naganathar temple at Shenbaga Vanam (Champa Forest, known as Sonachafa in Marathi) at Thirunagheshwaram, 3. On the third part of the night Shri Naganathar temple in Shami forest (Vannivanam in Tamil) at Thirupampuram, 4. In the fourth part of the night, Shri Naganathar swamy temple at Punnagavanam in Nagore.

Since Nagaraja worshiped Shri Shiva at this place, he is known as Shri Naganathar and Devi as Shri Nagavalli

2. Shri Shiva gave darshan to Shri Vishnu on the full moon day of Vaikasi. 

Those who worshiped Lord Shiva at this place: Shri Indra, Shri Chandra, Shri Vishnu, Shri Brahma, Sage Durvasa, and Rudrasanman.

Prayers: 1. As this is the parihar sthala for Nagadosha and Rahudosha, devotees worship at this place for relief from dosha. 2. Devotees believe that if one worships Shri Shiva after performing Shraddha ceremony of pitrus, at this place and gives alms and makes a daan, one gets a benefit of Gaya shraddha. 

This is a parihar sthala for Kalasarpa dosha, Mangala dosha. Hence devotees come in large number for eradication of these doshas. 

Festivals:

Mahashivaratri, Pradosha, Thiru Karthigai, Ardhajam Puja, Full moon, New moon, and Brahmotsav

Temple timing: 5.30 am to 12 noon, 4.30 pm to 6.30 pm

Address: Shri Naganatha Swamy / Nagavalli Ambal temple, Shivan Sannidhi, Nagore, Nagapattinam District, Tamil Nadu 611 002

Telephone: 91 98652 69553

 सप्त मातृका - श्री वाराही - वळूवूर विराट्टेश्वरर

भगवान शिवांच्या आज्ञेवरून श्री वाराही देवींनी राक्षसांची हत्या केल्याने प्राप्त झालेल्या पापांचं क्षालन करण्यासाठी इथे भगवान शिवांची पूजा केली. त्या भगवान विष्णूंच्या शक्ती आहेत. राक्षसांबरोबरच्या युद्धामध्ये त्या श्री अंबिका देवींच्या पार्श्व भागातून प्रकट झाल्या. त्या काळ्या रेशमाचे पोशाख परिधान करतात. त्यांचे मुख रानडुक्कराचे आहे. त्यांचे वक्षस्थळ रुंद आहे आणि त्या स्वर्णालंकार परिधान करतात. त्यांना एक मुख आहे, चार हात आहेत, तीन नेत्र आहेत आणि त्यांचा वर्ण काळा आहे. त्यांच्या एका हातामध्ये नांगर आहे तर दुसऱ्या हातामध्ये युद्धामध्ये वापरली जाणारी कुऱ्हाड आहे. त्यांचे उरलेले दोन हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. त्यांच्या अजून एका रूपामध्ये त्यांच्या हातांमध्ये नांगर आणि कुऱ्हाड च्या ऐवजी शंख आणि चक्र असतात. काही पुराणांमधल्या त्यांच्या रूपाच्या वर्णनानुसार त्यांचे पोट मोठे असून त्यांना सहा हात असून त्यातील दोन हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत तर उरलेल्या हातामध्ये त्रिशूल, कपाल (कवटी), मुसळ, साप, शंख असतात. त्यांची वाहने सिंह, रेडा, काळे ठिपके असलेले हरीण आणि काळा साप आहे. त्यांच्या पूजेसाठी योग्य दिवस - चतुर्थी, षष्ठी आणि अष्टमी.


हे अष्टविराट्ट स्थळांमधले सहावे मंदिर आहे. इथे भगवान शिवांनी गजासुराचा (उन्मत्त हत्ती) वध केला. ही जागा मयीलादुथुराई-थिरुवरुर मार्गावर आहे. ज्या मंदिरामध्ये जाऊन नायनमारांनी भगवान शिवांची स्तुती केली त्या स्थळांना पाडळ पेथ्र स्थळं म्हणतात. तर नायनमारांनी केलेल्या भगवान शिवांच्या स्तुतीमध्ये ज्या मंदिरांचा उल्लेख आढळतो त्या मंदिरांना थेवर वैप्पू स्थळं म्हणतात. 


ही जागा महाप्रलयामध्ये बुडाली नाही म्हणून ह्या जागेला वळूवूर असं नाव प्राप्त झालं. असा समज आहे की ह्या विराट्टस्थळाच्या सभोवताली पिप्पली वन, शमी वन, दारुका वन आणि बद्री वन आहे. 


मुलवर: श्री विराट्टेश्वरर, श्री कृत्तीवासर, श्री गजसंहार, श्री गजारी, श्री ज्ञानसभा

देवी: श्री बालांबिका, श्री बाल-गुजांबिका, श्री एलनकिल्याई नायकी

क्षेत्र वृक्ष: शमी, देवदार, कापुरी मदुरा

पवित्र तीर्थ: पाताळ गंगा, पंचमुख तीर्थ

स्थळ: थिरु वळूवूर

जिल्हा: नागपट्टीनं, तामिळ नाडू

पुराणिक नाव: दारुका वन


क्षेत्र पुराण:

एकदा दारुका वनामध्ये तपश्चर्या करणाऱ्या ऋषींना अशी भावना निर्माण झाली कि त्यांच्या तपश्चर्येमुळे आता ते सहज मुक्ती मिळवू शकतील. त्यांच्या मध्ये अशी भावना निर्माण झाली कि त्यांना वाटायला लागलं कि आता त्यांना मुक्तीसाठी देवाच्या कृपेची गरज नाही. त्यांचा आणि त्यांच्या पत्नींचा अहंकार एवढा वाढला की भगवान शिवांनी त्यांना शिक्षण द्यायचं ठरवलं. भगवान शिव आणि भगवान विष्णू रूप बदलून दारुका वनात आले. भगवान शिवांनी भिक्षाटनर रूप घेतलं तर भगवान विष्णूंनी मोहिनी म्हणजेच मोहात पडणाऱ्या लावण्यवती स्त्रीचं रूप घेतलं. मोहिनीला बघून सर्व ऋषी तिच्यावर मोहित झाले तसेच भिक्षाटनरचे रूप बघून ऋषींच्या स्त्रिया त्यांच्यावर मोहित झाल्या. त्यांचं आपल्या दैनंदिन कर्तव्यामध्ये लक्ष लागेनासं झालं. भिक्षाटनर आणि मोहिनी ह्यांच्या मिलनातून श्री अय्यप्पा जन्माला आले आणि त्यानंतर भगवान विष्णू तेथून अदृश्य झाले. त्यामुळे सगळे ऋषी भिक्षाटनरवर क्रोधीत झाले. त्यांनी भिक्षाटनरचा नाश करण्यासाठी यज्ञ करून त्यातून मायावी अग्नी, वाघ, हरीण, कुऱ्हाड, साप आणि मुयालगन नावाचा राक्षस निर्माण करून ते भिक्षाटनरवर धाडले. पण ते कोणी भिक्षाटनरला हानी पोचवू शकले नाहीत. शेवटी ऋषींनी यज्ञातून उन्मत्त हत्ती म्हणजेच गजासुर निर्माण करून त्याला भिक्षाटनरला मारण्यासाठी धाडलं. भिक्षाटनर गजासुराच्या पोटामध्ये शिरले आणि ते फाडून बाहेर आले. बाहेर येताना ते ऊर्ध्व तांडव करत बाहेर आले. ऋषींना जेव्हां लक्षात आले कि भिक्षाटनर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः भगवान शिव आहेत तेव्हा त्यांना आपली चूक ध्यानात आली आणि त्यांनी भगवान शिवांकडे क्षमायाचना केली. भगवान शिवांनी येथे गजासुराचा संहार केला म्हणूनच त्यांना गजसंहार मूर्ती असे नाव प्राप्त झाले.


अजून एका आख्यायिकेनुसार श्री शनीश्वरांनी सूर्यमंडळामध्ये विक्रम राजाच्या विरुद्ध युद्ध पुकारलं. राजा पराभूत झाला आणि इथल्या तीर्थामध्ये पडला. राजाने तीर्थामध्ये स्नान केले आणि भगवान शिवांची आराधना केली. भगवान शिवांनी त्याच्या आराधनेवर प्रसन्न होऊन त्याच्यावर कृपा केली. जेव्हा श्री शनीश्वरांना कळलं कि विक्रम राजा भगवान शिवांचा भक्त आहे तेव्हां त्यांनी भगवान शिवांकडे क्षमायाचना केली. भगवान शिवांनी त्यांना क्षमा केली पण त्यांनी श्री शनीश्वरांना एका पायाने अपंग केलं. 


अजून एका आख्यायिकेनुसार इथे ४८००० ऋषींनी तपश्चर्या केली आणि ज्ञान मिळवले.


मंदिराबद्दल माहिती:


ह्या मंदिराला पांच स्तरांचं राजगोपुर आहे. ह्या मंदिराची रचना बाकीच्या मंदिरांपेक्षा वेगळी आहे. इथे श्री नंदि आणि गाभाऱ्याच्या मध्ये तीर्थ (तलाव) आहे. येथील शिव लिंग स्वयंभू आहे. भगवान शिवांच्या पादकमलांचं दर्शन फक्त इथेच होतं. इथल्या तीर्थामध्ये पांच विहिरी आहेत. ह्या तीर्थाचे नाव पंचमुख किनारु विहीर असे आहे. ह्या तीर्थाचे दुसरे नाव पंचब्रह्म तीर्थ असे पण आहे. मंदिर साधारण १५०० वर्षे जुनं आहे. 


मंदिरातील इतर मुर्त्या आणि देवालये:

इथे श्री गणेशांचं श्री सेल्व-विनायक असं नाव आहे. श्री गजसंहार मूर्ती हे ह्या क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे. हि मूर्ती खूप भव्य आहे. ह्या मूर्तीमध्ये भगवान शिवांचा एक पाय गजासुराच्या डोक्यावर आहे. त्यांचा अविर्भाव गजासुराचं कातडं काढून ते परिधान करत आहेत असा आहे. ह्या मूर्तीच्या जवळ श्री पार्वती देवी बाल्य रुपातले श्री मुरुगन ह्यांना आपल्या कंबरेवर बसवून नेत आहेत अशी मूर्ती आहे. त्यांच्या चेहेऱ्यावर भय आहे आणि ह्या दृश्यापासून त्या दूर जात आहेत असा त्यांचा अविर्भाव आहे. बाल्यरूपातले श्री मुरुगन श्री पार्वती देवींना भगवान शिवांकडे म्हणजेच आपल्या पित्याकडे बोट करून तिकडे बघायला सांगत आहेत असा त्यांचा अविर्भाव आहे. चिदंबरम मंदिराप्रमाणे इथे पण गजसंहार मूर्तीच्या मागे यंत्र स्थापित केले आहे. ज्या मंडपात श्री गजसंहार मूर्ती आहे त्याचे नाव ज्ञानसबा असे आहे. भगवान शिवांनी इथे ऊर्ध्व तांडव नृत्य केले. श्री शनीश्वरांचे स्वतंत्र देवालय आहे. ते धनुष्यबाण घेऊन उभे आहेत असा त्यांचा अविर्भाव आहे. गाभाऱ्याच्या समोरील तीर्थाचे नाव पाताळ गंगा किंवा ईशान तीर्थ असे आहे. मुलवर मूर्तीच्या हातात अत्यंत आकर्षक आणि सुंदर नागभुषण आहे. गाभाऱ्याच्या भिंतींवर अष्टविराट्ट कथा भित्तिचित्रांवर चित्रित केल्या आहेत. जवळ जवळ १० शिळांवर विविध माहिती कोरलेली आहे. इथे श्री वीरभद्रांचे श्वान हे वाहन आहे. असा समज आहे कि ते भगवान शिव आणि मोहिनी रुपातले भगवान विष्णू ह्यांचा पुत्र श्री अय्यप्पा ह्यांचे रक्षण करण्यासाठी येथे आले. ह्या मंदिराला ध्वजस्तंभ आहे. 


मंडपामध्ये ६३ नायनमारांच्या मुर्त्या आहेत. तसेच श्री गजलक्ष्मी, श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्या समवेत श्री मुरुगन ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत. परिक्रमेमध्ये श्री सूर्य, श्री चंद्र, श्री शनी आणि श्री भैरव ह्यांच्या मुर्त्या आहेत. इथे स्वतंत्र नवग्रह संनिधी आहे. 


मंदिरात साजरे होणारे सण:

मासी (फेब्रुवारी-मार्च): मघा नक्षत्रावर १० दिवसांचा गजसंहार उत्सव. प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी पूजा करून मूर्तींची मिरवणूक काढली जाते. ९व्या दिवशी श्री गजसंहार मूर्तीची मिरवणूक निघते. १०व्या दिवशी “तीर्थवारी” नावाचा उत्सव साजरा होतो ज्यामध्ये तीर्थामधल्या मंडपामध्ये देवांना त्यांची पूजा करण्यासाठी नेले जाते

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): ३ दिवसांचा अरुद्र दर्शन उत्सव साजरा होतो. 

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री उत्सव

कार्थिगई (ऑक्टोबर-नोव्हेंबर): सोमवारी रात्री विशेष पूजा केली जाते आणि गाभाऱ्यामध्ये यंत्र पूजा साजरी होते

आडी (जुलै-ऑगस्ट): पुरम उत्सव

पंगूनी (मार्च-एप्रिल): उथिरम उत्सव, महाशिवरात्री, अमावस्या प्रदोष पूजा


पोंगल च्या वेळेस इथे विशेष पूजा केली जाते तसेच तामिळ नववर्ष आणि इंग्लिश नववर्षदिनी पण विशेष पूजा केली जाते. 


भाविक जन इथे अपत्यप्राप्ती आणि विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करतात. असा समज आहे की इथल्या यंत्राची पूजा केल्याने वाईट शक्ती आणि वाईट करणींच्या परिणामांवर मात करता येते. मनःशांतीसाठी भाविक जन इथे श्री कृथीवासर ह्यांची पूजा करतात.


ह्या मंदिराशिवाय श्री वाराही देवींनी अवूर येथील श्री पशुपतीश्वरर, ज्याला पशुमंगई असं पण म्हणतात, ह्या मंदिरात पण भगवान शिवांची पूजा केली. आणि नवरात्रीमध्ये श्री पार्वती देवींसमवेत मयीलादुथुराई जवळ असलेल्या श्री कळूक्कनिमुट्टम ह्या मंदिरात पण भगवान शिवांची पूजा केली. ह्या मंदिराची माहिती इंग्लिशमध्ये आम्ही ऑक्टोबर ३ २०१९ ला प्रकाशित केली होती. ह्या मंदिराची माहिती मराठीमध्ये आम्ही लवकरच प्रकाशित करू.


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):


ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

 सप्त मातृका - श्री कौमारी - श्री पंचवटीश्वरर

सप्त मातृकांमधल्या श्री कौमारी ह्यांनी राक्षसांची हत्या करून प्राप्त झालेल्या पापांचं क्षालन करण्यासाठी इथे भगवान शिवांची पूजा केली. श्री कौमारी ह्या श्री सुब्रमण्यम, ज्यांना श्री कुमारस्वामी असं पण म्हणतात, ह्यांच्या शक्ती आहेत. श्री कौमारीदेवींना श्री षष्ठी देवी किंवा श्री देवसेना देवी असं पण संबोधलं जातं. त्यांना सहा मुखे आहेत, बारा नेत्र आहेत आणि बारा हात आहेत. त्यांचा वर्ण किंचित रक्तवर्ण आहे. त्यांच्या ध्वजावर मोराचे चिन्ह आहे. त्यांचे वाहन मोर आहे. त्या वीरतेचं प्रतीक आहेत आणि निर्भय आहेत. त्यांच्यामुळेच श्री सुब्रमण्यम ह्यांना राक्षसांवर विजय मिळवता आला. सहा कृत्तिका कन्या त्यांची सेवा करतात. त्या आपल्या हातांमध्ये त्रिशूल आणि भाला धारण करतात. तसेच त्यांचे दोन हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. कधी कधी त्यांच्या ध्वजावर कोंबडा हे चिन्ह पण असतं. त्या अपत्य प्राप्तीचे वरदान देतात आणि अपत्यांचं रक्षण पण करतात.


मुलवर: श्री पंचवटीश्वरर, श्री जटानादर

देवी: श्री बृहन्नायकी, श्री कल्याणसुंदरी


क्षेत्र पुराण:

ऋषी आनंदमुनी ह्यांच्यासाठी भगवान शिवांनी येथे आनंद तांडव नृत्य केले म्हणून ह्या स्थळाला आनंदतांडवपुरम असं नाव प्राप्त झालं. 


भारद्वाज ऋषींची श्री पार्वती देवी आणि भगवान शिव ह्यांना वधूवरांच्या रूपात पाहण्याची खूप इच्छा होती. त्यांच्या प्रार्थनेला मान देऊन श्री पार्वती देवी आणि भगवान शिवांनी त्यांना इथे वधूवरांच्या रूपात दर्शन दिलं. म्हणून इथे श्री पार्वती देवींचे नाव श्री कल्याणसुंदरी असे आहे. श्री कल्याणसुंदरी ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे. तसेच श्री बृहन्नायकी देवी ह्यांचे पण स्वतंत्र देवालय आहे. येथील शिव लिंग स्वयंभू आहे. 


६३ नायनमारांपैकी श्री मनकंजर हे भगवान शिवांचे कट्टर भक्त होते. ते येथील राजाच्या सैन्याचे सेनापती होते. त्यांच्या पत्नीसमवेत त्यांनी भगवान शिवांची मनोभावे भक्ती केली. त्यांना अपत्य नव्हते. ते आपल्या पत्नीसमवेत भगवान शिवांकडे अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करायचे. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना अपत्यप्राप्तीचा आशीर्वाद दिला. त्या आशीर्वादाच्या प्रभावाने त्यांना शुभ दिवशी शुभ लग्नी कन्याप्राप्ती झाली. तिचे पुण्यवर्धिनी असे नामकरण करण्यात आले. पुण्यवर्धिनी मोठी झाल्यावर खूप सुदंर दिसायला लागली. तिचे केस खूप लांब आणि सुंदर होते. श्री मनकंजर ह्यांनी पुण्यवर्धिनीचा विवाह निश्चित केला. तो तरुण पण शिव भक्तच होता. विवाहाच्या आदल्यादिवशी त्यांच्या घरी एक शिव मुनी आले. त्यांनी भगवं वस्त्र परिधान केलं होतं आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा परिधान केल्या होत्या. त्यांनी त्यांच्या जटा पांच भागामध्ये विभागल्या होत्या आणि त्या त्यांनी  उपवित (जानवे) म्हणून परिधान केल्या होत्या (म्हणूनच इथे भगवान शिवांचे नाव श्री पंचवटीश्वरर किंवा श्री जटानादर असे आहे). त्या काळात शिव मुनी आणि शैव संतांची ही एक प्रथा होती. पुण्यवर्धिनीचे सुंदर आणि लांब केस पाहून ते शिवमुनि म्हणाले कि ते केस त्यांच्या पंचवटी (उपवित) आहेत. हे ऐकून श्री मनकंजरांनी पुण्यवर्धिनीचे केस कापले आणि ते शिव मुनींना अर्पण केले. त्यानां आपल्या कन्येचे केस शिवमुनींसाठी पंचवटी म्हणून उपयोग होणे हे एक पुण्यकर्मच भासले. तिथे विवाहासाठी आलेले बाकीचे लोक मात्र ह्या घटनेने अचंबित झाले. त्यांना हे सगळं शास्त्रबाह्य आहे असे वाटत होते. म्हणून त्यांना खूप वाईट वाटले. त्याचवेळी शिवमुनींच्या जागी भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी श्री मनकंजर, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या कन्येला आशीर्वाद दिले तसेच पुण्यवर्धिनीचे केस पण पुनःप्रस्थापित केले. जेव्हा नवरदेवांना ही बातमी कळली तेव्हां ते पण ह्या स्थळी धावत आले आणि आपल्याला भगवान शिवांचे दर्शन झाले नाही म्हणून शोक करू लागले. पुढे जाऊन ते पण ६३ नायनमारांपैकी एक नायनमार झाले ज्यांचे नाव कालिकाम नायनार म्हणून प्रसिद्ध झाले.


मंदिराबद्दल माहिती:

हे खूप छोटं पण सुंदर मंदिर आहे. मंदिरासमोर तलाव आहे. मंदिराला एक परिक्रमा आहे. इथे राजगोपुर नाही पण प्रवेशद्वाराच्या वर भगवान शिव, श्री पार्वती देवी ह्यांच्या मूर्ती आहेत. ह्याशिवाय येथे श्री कौमारीदेवी, श्री गणपती, श्री सुब्रमण्यम ह्यांची छोटी देवालये आहेत. तसेच श्री आनंदमुनी, भारद्वाज ऋषी, नालवर ह्यांच्या मूर्ती आहेत. 


मंदिरात होणाऱ्या मुख्य पूजा:

प्रत्येक महिन्यात प्रदोष पूजा तसेच शिव रात्री पूजा साजऱ्या होतात. तसेच दैनंदिन पूजा, अभिषेक हे पण साजरे होतात. 


भाविक जन येथे विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करतात. तसेच शांती आणि वैभव प्राप्तीसाठी भगवान शिवांना आणि श्री पार्वती देवींना वस्त्र अर्पण करतात आणि अभिषेक करतात.


मंदिराचा पत्ता: आनंदतांडव पुरम, जिल्हा मयीलादुथुराई, तामिळनाडू

मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते १०, संध्याकाळी ५ ते ८


श्री कौमारी देवींनी अजून एका मंदिरात नवरात्रीच्या दरम्यान भगवान शिवांची पूजा केली. त्या मंदिराचे नाव शूलमंगई तसेच श्री क्रित्तिवागीश्वरर असे आहे. हे मंदिर पापनाशम-अय्यमपेट्टई-तंजावूर मार्गावर आहे. ह्या मंदिराची माहिती इंग्लिशमध्ये आम्ही ऑक्टोबर १ २०१९ ला प्रकाशित केली होती. ह्या मंदिराची माहिती मराठीमध्ये आम्ही लवकरच प्रकाशित करू.

 Shri Agneeshwarar Temple at Thetti

This temple is in Nagapattinam, Tamil Nadu. We are providing information that we could gather. Once we visit temple we will update with more details.


It is on Nagapattinam-Karaikkal road near Vanjur.

The temple has a peaceful surrounding. But it is lacking proper maintenance. In the temple complex we find Jackfruit and Punnaga trees. 


Mulavar: Shri Agneeshwarar

Devi: Shri AnandValli


Both Mulavar and Devi are in separate shrines. 


There is a separate shrine for Shri Dakshinamurti. There are large number of small shrines in the temple complex. It is believed that Shri Shiva appeared under a Punnaga tree.


Temple address: Nagapattinam, Tamil Nadu - 611 011

 सप्त मातृका - श्री माहेन्द्री - श्री धर्मपुरीश्वरर

हे मंदिर मयीलादुथुराई येथील धर्मपूरम मधल्या धर्मपूर अधिनं संकुलामध्ये आहे. हे मंदिर श्री अष्टदशभुजादुर्गापरमेश्वरी मंदिर ह्या नावाने प्रसिद्ध आहे.


ह्या ठिकाणी श्री इंद्रदेवांच्या शक्ती श्री इंद्राणी, ज्यांना श्री माहेन्द्री असं पण म्हणतात, ह्यांनी भगवान शिवांची पूजा केली. श्री पराशक्तीच्या राक्षसांबरोबरच्या युद्धामध्ये देवीच्या सहाय्यासाठी त्या देवीच्या योनिमधून प्रकट झाल्या. त्यांना एक मुख, चार हात आहेत आणि त्या नीलवर्ण आहेत. त्यांचे श्वेत हत्ती हे वाहन आहे. त्या श्री इंद्रांचा मुकुट धारण करतात. काही वेळा त्यांचा वर्ण स्वर्ण पण असतो. त्यांच्या दोन हातांमध्ये वज्रायुध, भाला आहे आणि उरलेले दोन हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. हे मंदिर उत्तराषाढा नक्षत्र दोषांचे परिहार स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणून ह्या मंदिराला उत्तराषाढा मंदिर असं पण म्हणतात. मंदिरामध्ये श्री धर्मपुरीश्वरर, श्री ज्ञानपुरीश्वरर आणि श्री वनदुर्गादेवी ह्यांच्या मूर्ती आहेत. असा समज आहे की श्री धर्मराज तसेच श्री यमदेवांनी येथे भगवान शिवांची पूजा केली. श्री चंद्रांनी येथे भगवान शिवांची पूजा केल्याने त्यांची शापातून मुक्ती झाली. 


श्री इंद्रांणींनी ह्या मंदिराशिवाय थळमंगाई येथील श्री चंद्रमौलीश्वरर मंदिरामध्ये पण भगवान शिवांची पूजा केली. (थळमंगाई बद्दल माहिती आम्ही ऑक्टोबर ४ २०१९ ला प्रकाशित केलेल्या लेखामध्ये आहे. त्या लेखाची लिंक येथे आहे. ह्या मंदिराचा मराठी मधला लेख आम्ही काही महिन्यांमध्ये प्रकाशित करू)

 Shri Thirumeniazhagar Temple at Vadakudi

This is one of the Sapta Sthana temples of Nagapattinam located at Vadakudi, Tamil Nadu - 611108


Not much details are available. We will update when we visit the temple. 


Mulavar: Shri Thirumeniazhagar

Devi: Shri Saundarya Nayaki


This is a very beautiful temple and has lot of shrines in the parikrama. From the available photographs we could get the following details. It has a three tiered Rajagopuram. Idols of 63 Nayanmars, Kamadhenu, Shri Chandra, Sapta Matrikas, Shri Vinayaka, Shri Kashi Vishwanath and Shri Kadamban. It seems to be well maintained and it is on Thiruvarur - Nagoor bypass road. 

 सप्त मातृका - श्री माहेश्वरी - अरुलमीगु शक्तिपुरीश्वरर

ह्या मंदिरामध्ये सप्त मातृकांमधल्या श्री माहेश्वरी यांनी राक्षसांची हत्या केल्यामुळे प्राप्त झालेल्या पापांचे क्षालन करण्यासाठी भगवान शिवांची पूजा केली. तसेच सप्तमातृकांमधील अजून एक देवी श्री वाराही ह्यांनी पण इथे भगवान शिवांची पूजा केली. 


श्री माहेश्वरींबद्दल माहिती:

श्री माहेश्वरी ह्या भगवान शिवांच्या शक्ती रूप आहेत. राक्षसांबरोबरच्या युद्धामध्ये त्या श्री अंबिका देवींच्या बाहुंमधून प्रकट झाल्या. त्यांना तीन नेत्र, पांच मुखे, दहा हात आणि त्यांचा वर्ण श्वेत आहे. त्यांचे वाहन ऋषभ आहे. त्यांच्या हातामध्ये पाश, अंकुश, घंटा, त्रिशूल आणि कुऱ्हाड अशी शस्त्रे आहेत आणि दोन हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. त्यांच्या ध्वजावर ऋषभाचे चिन्ह आहे. त्या कंठामध्ये सर्पाची माला आणि शिरावर जटामुकुट धारण करतात. त्या बसलेल्या मुद्रेमध्ये आहेत आणि त्या आपल्या भक्तांना ऐश्वर्य, वैभव प्रदान करतात तसेच त्यांच्या क्रोधाचा नाश करतात. त्यांना श्री सर्वमंगला असं पण संबोधलं जातं. त्यांना धर्माचे मनुष्य रुपी प्रतीक मानलं जातं. त्यांनी ह्या मंदिराशिवाय कुंभकोणम-पापनाशम-तंजावूर मार्गावरील अय्यम पेट्टई जवळील अरियामंगलम गावातील श्री हरिमुक्तेश्वरर ह्या मंदिरामध्ये पण श्री पार्वती देवींसमवेत भगवान शिवांची पूजा केली. 


मुलवर: श्री शक्तिपुरीश्वरर

देवी: श्री आनंदवल्ली

क्षेत्र वृक्ष: बिल्व

पवित्र तीर्थ: करुणा तीर्थ

पुराणिक नाव: करुणापूरम

वर्तमान नाव: करुणकुईलनाथन पेट्टई

जिल्हा: मयीलादुथुराई, तामिळ नाडू


क्षेत्र पुराण:

कौशिक गोत्रामध्ये जन्मलेला ब्राह्मण अत्यंत विद्वान आणि बुद्धिमान होता. पण गतजन्मातील पापांच्या परिणामाने तो शास्त्रबाह्य कर्मांमध्ये गुंतला उदारहर्णार्थ जुगार, मद्यपान, वेश्यासंग वगैरे. शेवटी त्याला कुष्ठरोग जडला. ह्या रोगामुळे कुणाला भेटायची त्याला लाज वाटायला लागली. एका संतांनी त्याला करुणापूरम येथे येऊन करुणा तीर्थामध्ये स्नान करून भगवान शिवांची पूजा करण्याचा सल्ला दिला. त्याने त्या सल्ल्याला मान देऊन इथे येऊन त्या प्रमाणे पूजा केली आणि त्याला कुष्ठरोगातून मुक्ती मिळाली. म्हणून इथे त्वचारोगांतून मुक्ती मिळविण्यासाठी भाविक जन ह्या मंदिरात येतात.


परियालूर येथे दक्ष राजाने आयोजित केलेल्या यज्ञाला श्री इंद्र देवांसह सर्व देव उपस्थित होते. पण दक्ष राजाने भगवान शिव आणि श्री पार्वती देवींना आमंत्रण नाही दिलं. तरीपण श्री पार्वती देवी ह्यांना ह्या यज्ञामध्ये भाग घ्यायची इच्छा झाली. भगवान शिवांनी त्यांना तिथे न जाण्याबद्दल सूचित केलं. पण श्री पार्वती देवींनी त्या सूचनेकडे दुर्लक्ष करून त्या यज्ञामध्ये सहभागी झाल्या. दक्ष राजाने त्यांचा अपमान केला आणि भगवान शिवांबद्दल अपशब्द उद्गारले. श्री पार्वती देवींना आपल्या पतीचा झालेला अपमान सहन न होऊन त्यांनी यज्ञकुंडामध्ये स्वतःला अर्पित केलं. जेव्हां भगवान शिवांना हे ज्ञात झालं तेव्हा त्यांनी श्री वीरभद्र आणि श्री काली देवींना पाठवून यज्ञाचा विध्वंस केला. जेव्हा श्री इंद्रदेवांना भगवान शिवांच्या क्रोधाबद्दल ज्ञात झाले तेव्हा घाबरून त्यांनी तिथून पलायन केले आणि स्वतःला लपविण्यासाठी  काळ्या रंगाच्या कोकिळेचं (तमिळ मध्ये कुईल) रूप धारण केलं. पुढे जाऊन त्यांना आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला आणि इंद्रपद गमावल्याचे खूप दुःख झाले. देवांचे गुरु श्री बृहस्पती ह्यांनी श्री इंद्रदेवांना करुणापूरम येथे येऊन भगवान शिवांची पूजा करण्याचा सल्ला दिला. श्री बृहस्पतींच्या सल्ल्यानुसार श्री इंद्रदेवांनी इथे येऊन करुणा तीर्थामध्ये स्नान करून भगवान शिवांची पूजा केली. भगवान शिव त्यांच्या पूजेने प्रसन्न झाले आणि त्यांनी श्री इंद्रदेवांना दर्शन देऊन त्यांना परत आपले मूळ रूप आणि मूळ पद म्हणजेच इंद्रपद प्रदान केले. श्री इंद्रदेवांनी इथे कोकिळेच्या रूपात तपश्चर्या केली म्हणून ह्या स्थळाला करुणकुईलपेट्टई हे नाव प्राप्त झाले. 


मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर कावेरी नदीच्या उत्तर काठावर मयीलादुथुराई-कारैक्कल महामार्गावर वसले आहे. हे छोटं मंदिर पूर्वाभिमुख आहे. श्री पार्वती देवींचे देवालय दक्षिणाभिमुख आहे तर भगवान शिवांचे देवालय पूर्वाभिमुख आहे. बाहेरील परिक्रमेमध्ये सप्त मातृका, श्री विनायक, श्री सुब्रमण्यम त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै समवेत, श्री दक्षिणामूर्ती, श्री भैरव, श्री चंडिकेश्वरर ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री सूर्य आणि श्री शनीश्वरर ह्यांच्या मूर्ती एकाच देवालयामध्ये आहेत. हे मंदिर साधारण १८०० वर्षे जुनं आहे. बाकीच्या मंदिरांसारखे ह्या मंदिरात ह्या मंदिराचा इतिहास दर्शवणारे शिलालेख नाहीत. हे मंदिर धर्मपूरम अधिनाम ह्यांच्या अधिपत्याखाली आहे.


वैशिष्ट्य:

ह्या मंदिरामध्ये नवग्रह नाहीत. इथे शमीच्या वृक्षाचीच नवग्रह म्हणून पूजा केली जाते. 


कुंभाभिषेकाचे फायदे:

शैव संत श्री संबंधर ह्यांच्या मते जे कोणी कुंभाभिषेक आयोजित करतात, किंवा आयोजनाला मदत करतात, किंवा त्यात सहभागी होतात त्यांना भरपूर शिव पुण्याची प्राप्ती होते. ह्या शिवाय त्यांना पारमार्थिक तसेच ऐहिक सुखाची प्राप्ती होते.


ह्या मंदिरामध्ये पूजा करण्याचे फायदे:

इथे भगवान शिव आणि श्री पार्वती देवींवर अभिषेक करून त्यांना नवीन वस्त्रे अर्पण केल्यास शापविमोचन होते तसेच कुष्ठरोगांतून मुक्ती मिळते.


मंदिराच्या वेळा:

सकाळी ६ ते ७ आणि संध्याकाळी ५ ते ७. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

 Shri Kayarohaneshwarar Temple at Nagapattinam

This is one of the Sapta Vidanga. Vidanga at this place is known as Sundar Vidangar. This is also a Padal Pethra Sthalams revered by Nayanmars. 

The place was revered by Thiru Dnyansambandhar, Appar and Sundarar. The present temple is about 2000 years old which was built by Cholas and Pallavas. 

Mulavar: Shri Kayarohaneshwarar

Utsavar: Shri Chandrashekharar

Devi: Shri Neelaydakshi

Sacred Teertha: Pundarikaksha teertha

Kshetra Vruksha: Mango tree

Puranik Name: Nagakayoranam

Present Name: Nagapattinam

District: Nagapattinam TamilNadu

Kshetra Puran:

Emperor Dasharath came to know that Shani will be aspecting star Rohini which will cause famine. He decided to fight Shani and was advised by Surya not to fight Shani and please him by worshiping. Shani was pleased by the worship of Dasharath and accepted the desire of Dasharath by which he troubled to a lesser extent. Hence all the Navagrahas in this temple are facing the west.

There was a staunch devotee of Shri Shiva who was a fisherman. When he used to fish in the ocean he had the habit of throwing away the first fish back into sea as an offering to Shri Shiva. In order to test him, Shri Shiva made him to catch only one fish on a particular day. But the fisherman (Atibathur) threw the first fish into the sea and did not bother about starving. 

Once Shri Shiva gave him a golden fish. The other fisherman advised him to keep it. But Atibathur threw it back into the sea as routine. Pleased by his devotion Shri Shiva and Shri Parvati Devi gave darshan and gave him mukti. He attained the status of Nayanmar. 

He has a separate shrine inside the temple complex. 

Azhuguni Siddhar: Like children cry to their mother to get their desire fulfilled, this siddha used to cry in mother Shri Parvati Devi’s shrine begging the divine mother to grant him salvation. She gave him salvation with the consent of Shri Shiva. There is a jiva samadhi at this place for Azhuguni Siddhar. Special worship is done on Vishakha nakshatra in the month of Vaikasi and on full moon day with kheer (payasam) as the naivedya.

Sage Pundarikaksha did penance at this place for attaining mukti. Shri Shiva gave darshan to the sage, embraced him and gave him mukti. Generally mukti is attained only for atma but not for the body, but in this case Shri Shiva gave mukti to Sage Pundarikaksha by embracing him (arohan) with human body (kaya). Hence the lord is known as Kayarohananrar.

Once the king of serpents worshiped Shri Shiva and got a female child. The child had three breasts. Shiva assured the king that the third breast will disappear when a king from Surya dynasty visited him. When king Shalisuhan came to this place the third breast vanished. The naga king gave his daughter in marriage to king Shalisuhan. Since Naga king worshiped here, the place came to be known as Nagaikaronan.


About temple:

Though this is a shiva temple, it is popularly known as Shri Neelaydakshi Amman Kovil. This temple was originally constructed by Lakolica cult. The only other temple constructed by them in Tamil Nadu is at Kanchipuram. The temple is also a shakti peeth.

The temple is also called as Shivarajadhani as Shri Shiva rules as a king. And is located near sea shore. 

The shiva linga is a swayambhu. The present lingam is not the original as original was stolen long back. The present lingam is made of gomed (topaz). The temple is located in the city of Nagapattinam. The temple rajagopuram is five tier. There is a balipith, flagstaff and nandanvan inside corridor.

About other shrines and special features:

Sundar Vidangar: The vidangar in this temple is very beautiful and is known as sundar vidangar. To the right side of sanctum sanctorum, we come across the shrine of Shri Thyagaraja. In most of the temples we can have darshan of only the face of Shri Thyagaraja. In this place during Vaisakhi (Vishaskha) and Thiruvathirai (Margazhi), alankar of Shri Shiva is done in such a way so that we can have darshan of right hand and feet of Shri Thyagaraja. During the festival the procession dances back and forth like a wave and is known as paravar nrutya (nadana).

Shri Neelaydakshi Devi: It is believed that she bestows boons to the devotees like ocean. To indicate this, her eyes are blue (like ocean) in color. She has a separate shrine with a flagstaff. She is depicted as a virgin girl before marriage i.e. Yuva stage. Hence the Adipuram festival is celebrated on grand scale. She is taken in procession in chariot of china clay. The Ambal's sanctum sanctorum is constructed like a chariot. As Ambika is a virgin, Shri Shiva sent Nandi dev to guard her. But Nandi was reluctant to leave Shri Shiva. Lord advised Nandi Dev to have his darshan also by staying with Ambika. Hence we find that Nandi is facing the Ambal, but his face is toward Shri Shiva. His left eye is towards Shri Shiva and right eye is towards Ambika.  People worship this Nandi to get rid of eye related problems.

Shri Vinayaka: He graces from another shrine. He has one serpent coiled around his body and another one above his head like an umbrella. Hence he is known as Shri Nagaabharan Vinayaka (Nagabhushan Vinayaka). People worship him for relief from Rahu and Ketu effects. They perform special pujas during Rahu Kaal and Rahu-Ketu transit. 

Shri Bhairav has a lion as a mount instead of a dog. It is believed that when Sage Pundarikaksha worshiped Shri Shiva at this place, Ganges sprang up along with Shri Bhairvav. So Bhairava graces here as a Kaal Bhairav. He is facing south with a furious face. To calm him down we have two Vinayaka standing in front of him. 

It is customary in south India to close the temple doors when the procession of a dead person passes near it. But in this place, the dead body is garlanded, with a garland and vastra from the Shiva temple. This is done in honor of a great devotee of Shri Shiva from the fisherman community. Generally during the festival the Lord is taken in procession along the four streets surrounding the temple. But at this place the processional deity is taken through seven villages surrounding Nagapattinam. This is in honor of SalisaMaharaja who had darshan of Shri Shiva in bridal form when he came to this place after performing Shiva puja at the village. 

Mohini procession: Generally Shri Shiva goes in procession on a rishabha vahan during pradosha puja in shiva temples, but in this temple Shri Vishnu also joins in the procession in Mohini avatar. After the samudra manthan Mohini avatar took place just before pradosha when Shri Shiva danced to forgive the devas for their mistake of not worshiping him before taking the amrut. Hence we can have darshan of Mohini during the pradosha puja. At other times Mohini is kept in sanctum sactorum of Shri Shiva. There is shrine of Kali (Ashtabhuja Ambika). We come across idols of Shri Ashta Bhairav and Shri Gajalakshmi Devi in this temple. Behind the Shiva linga we have the idol of Shri Somaskanda and Shri Muruga with weapons in twelve hands. We have shrine of Shri Chandikeshewarar on the corridor. The mango tree (kshetra vruksha) fruits are sweet, bitter and sour. When we look at the tree from southeast parikrama, it looks like a Nandi. 

In the mandap of sanctum sanctorum ceiling we have the twelve zodiacs sculptured. By worshiping Shri Shiva in this mandap, people believe that they get relief from grahadosha. Two elephants with four tusks each are depicted doing puja to Shri Gajalakshmi Devi who has her legs hanging down. 

Koshta murti: Shri Dakshinamurti is in a separate shrine outside the koshta, is with eight disciples instead of four. Sundarar obtained a garland of pearls, garland of diamonds, kasturi and a horse etc from Shri Shiva by praying him with sacred hymns.

Those who worshiped here

Sapta rishi, Sage Markendeya, Sage Pundarikasksha


Festivals:

Vaikasi (May-June): Wedding festival

Ani (Jun-July): Aiyilyam (ashlesha) nakshatra. On this day, Sage Pundarikaksha entering Shri Shiva’s shrine and attaining mukti is held by ArdhaJama puja, last puja before closing the temple.

Adi (July-August): Adipuram.

Aippasi (October-November): Annabhishek

Karthigai (November-December): Karthigai Deepam

Maasi (February-March): Shivatratri

Daily abhishek at 9 am and 8 pm

Courtesy: Various websites and blogs

 सप्त मातृका - श्री वैष्णवी - अरुलमीगु परमकल्याणी समेध अरुलमीगु पशुपतीश्वरर

ह्या ठिकाणी श्री नारायणी (श्री वैष्णवी) म्हणजेच श्री विष्णूंची शक्ती, ह्यांनी भगवान शिवांच्या आज्ञेवरून त्यांची आराधना केली. 


श्री नारायणी:

ह्या श्री विष्णूंच्या शक्ती आहेत. श्री अंबिका देवींच्या हातामधून त्या प्रकट झाल्या. त्यांना एक मुख, चार किंवा सहा हात आणि त्यांचा वर्ण पीत आणि निळा आहे. त्यांचे वाहन गरुड आहे. त्या तुलसी माळा परिधान करतात. त्यांच्या ध्वजावर गरुडाचे प्रतीक आहे. त्यांचे नेत्र कमळासमान विशाल आहेत. त्या खूप शक्तिमान आहेत. त्यांच्या हातांमध्ये शंख, चक्र आहेत आणि दोन हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. 


श्री वैष्णवी:

ह्या पण श्री विष्णूंच्या शक्ती आहेत. त्या श्री महालक्ष्मीदेवींमधून प्रकट झाल्या. त्यांना एक मुख आणि चार हात आहेत. त्यांच्या वरच्या दोन हातांमध्ये शंख आणि चक्र आहेत तर खालचे हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. 


मुलवर: श्री पशुपतीश्वरर 

देवी: श्री परमकल्याणी

क्षेत्र वृक्ष: बिल्व

स्थळ: पशुपतीश्वरम


क्षेत्र पुराण:

थिरुचेनकट्टकुडी ह्या गावात भगवान शिवांचा शिरुथोंडर नावाचा कट्टर भक्त होता. एकदा भगवान शिवांच्या आज्ञेवरून त्याने स्वतःच्या मुलाला शिजवून भगवान शिवांना नैवेद्य अर्पण केला. त्याच्या मध्ये अशी भावना निर्माण झाली कि तोच एकमेव आहे ज्याने आपल्या मुलाचा भगवान शिवांसाठी त्याग केला आणि त्यामुळे त्याला खुप अहंकार निर्माण झाला. तो जेव्हा कैलासावर भगवान शिवांचे दर्शन घ्यायला गेला त्यावेळी श्री नंदीदेवांनी त्याचा अहंकार जाणून त्याला प्रवेश दिला नाही. श्री नंदीदेवांनी भगवान शिवांना ह्याची माहिती दिली. भगवान शिव शिरुथोंडर धडा शिकवण्यासाठी शक्तिपुरी (करूनकुईल नदन पेट्टई) येथे शैव संताच्या रूपात प्रकट झाले. शिलवती अम्मईयार ह्या भगवान शिवाच्या भक्त कळूक्कनीमुट्टम ह्या गावी राहत होत्या आणि त्या आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी सात गावात जाऊन काम करायच्या. ह्या कमाईतून अन्न धान्य विकत घेऊन अन्न तयार करून त्या प्रथम शैव संताला (म्हणजेच शैव संताच्या रूपात आलेल्या भगवान शिवांना) नैवेद्य दाखवायच्या आणि मगच आपल्या पुत्राला त्या जेवायला द्यायच्या. त्यांचा एकमेव पुत्र रोज गाईंना चरायला गावात घेऊन जायचा. एकदा चैत्र महिन्यामध्ये भरणी नक्षत्र दिवस असताना शैव संताच्या रूपात असलेले भगवान शिव शिलवती अम्मईयार ह्यांची भक्ती जगापुढे आणण्यासाठी आणि त्याचबरोबर शिरुथोंडर ह्यांना धडा शिकविण्यासाठी शिलवती अम्मईयार ह्यांचा पुत्र जेथे गाईंना चरायला घेऊन आला होता त्या ठिकाणी आले. त्यांनी आपल्या योगशक्तीने त्या पुत्रामध्ये खूप अन्नाची क्षुधा (भूक) निर्माण केली आणि त्याला घरी जाऊन जेवण करायला सांगितले. ते स्वतः गाईंची काळजी घेतील असे आश्वासन पण दिले. पण त्या मुलाने घरी जाण्यास नकार दिला. त्यावेळी जवळच असलेल्या भगवान विष्णूंच्या मंदिरातून स्वतः भगवान विष्णू म्हणजेच परिमल रंगनाथर त्या मुलाच्या एका ओळखीच्या माणसाच्या रूपात तेथे आले आणि त्यांनी त्या मुलाला आपल्या घरी निःशंक जाण्यासाठी परावृत्त केले. तो मुलगा आपल्या घरी गेला आणि त्याने आई दिसली नाही म्हणून स्वतःच जेवण केले. त्याच्या आईला म्हणजेच शिलवती अम्मईयार ह्यांना भांड्यांचे आवाज ऐकायला आले म्हणून त्यांना कोणीतरी जेवत ह्याची शंका येऊन त्या घरात आल्या आणि भगवान शिवांना नैवेद्य दाखविण्याच्या आधी जेवण घेतल्याबद्दल जवळच असलेल्या लाकडी काठीने आपल्या पुत्राला मारलं ज्यामुळे तो मरण पावला. त्यांनी आपल्या पुत्राचे शरीर लपवले आणि त्या शैव संत येण्याची वाट पाहत बसल्या. जेव्हा शैव संत आले तेव्हा त्या शैव संतांनी म्हणजेच भगवान शिवांनी सांगितलं कि ते त्यांच्या म्हणजेच शिलवती अम्मईयार ह्यांच्या पुत्राबरोबरच भोजन करतील. शिलवती अम्मईयार ह्यांनी सांगितलं कि त्यांचा पुत्र आता येणार नाही. शैव संतांनी शिलवती अम्मईयार ह्यांना त्यांच्या पुत्राला तीन वेळा हाक मारायला सांगितली आणि काय आश्चर्य त्यांचा पुत्र तिथे उपस्थित झाला आणि त्याने शैव संतांबरोबर भोजन केले. त्यानंतर भगवान शिव आपल्या मूळ स्वरूपात आले आणि त्यांनी शिलवती अम्मईयार ह्यांना दर्शन दिले आणि त्यांची भक्ती जगासमोर आणली. आणि त्याच बरोबर शिरुथोंडर ह्यांना जाणीव करून दिली कि भगवान शिवांची भक्ती करण्यासाठी आपल्या पुत्राचा त्याग करणारे ते एकटे नाहीत आणि अशा प्रकारे त्यांना धडा शिकवून त्यांचा अहंकार घालवला. भगवान शिवांनी इथे गाईंची काळजी घेतली म्हणून त्यांचे श्री पशुपतीश्वरर असे नाव प्रसिद्ध झाले. शिलवती अम्मईयार ह्यांच्या विनंतीवरून भगवान शिव आणि श्री पार्वती देवी जवळच असलेल्या आनंदतांडवपुरम मध्ये श्री कैलासनाथर ह्या नावाने स्थित झाले.   


मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर तामिळ नाडूमधल्या मयीलादुथुराई जिल्ह्यामध्ये सेंथनकुडी-वल्लाळकरम पुम्पूहार मार्गावर आहे. हे खूप छोटं मंदिर आहे. ह्या मंदिरात एक परिक्रमा आहे. इथली मूर्तींची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथले राजगोपुर तीन स्तरांचे आहे. मुख्य मंदिराच्या गोपुरामध्ये अष्टदिक्पाल, श्री गुरुवायूर अप्पन, श्री आंजनेय, भगवान विष्णू, श्री लक्ष्मी नरसिंह ह्यांच्या मुर्त्या तसेच पूर्वाभिमुख असलेली श्री कालभैरवांची मूर्ती आहे. श्री देवींच्या देवालयाच्या गोपुरामध्ये श्री अंबिका ह्यांच्या निगडित कथांचे देखावे कोरलेले आहेत. श्री वैष्णवी देवींच्या देवालयाच्या गोपुरामध्ये सप्त मातृकांच्या मूर्ती आहेत. श्री षण्मुख ह्यांच्या देवालयाच्या गोपुरामध्ये त्यांच्या सहा मंदिरांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. श्री कालभैरवाच्या देवालयाच्या गोपुरामध्ये श्री अष्टभैरव, श्री चंडिकेश्वर ह्यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डाव्या बाजूला सिंहावर आरूढ झालेले पंचमुखी श्री गणेश ह्यांची मूर्ती आहे. त्यांचे नाव श्री हेरंब गणपती आहे. उजव्या बाजूला सहसा असलेल्या श्री सुब्रमण्यम ह्यांच्या मूर्तीच्या ऐवजी श्री हनुमानाची भगवान शिवांचे पुत्र म्हणून मूर्ती आहे. ह्या मंदिरात ध्वजस्तंभ नाही पण त्याऐवजी श्री महेश्वर गणपती, श्री ब्रह्म गणपती आणि श्री विष्णू गणपती ह्यांच्या मुर्त्या आहेत. इथे बलीपीठ आहे. ह्या बलीपीठाला भद्रलिंग, बलीनादर, मायाचक्र अशी तीन नावे आहेत. शिव लिंगासमोर इथे श्री नंदीदेवांची भव्य मूर्ती आहे. कोष्टामध्ये दक्षिणाभिमुखी श्री गणपती, दक्षिणाभिमुखी श्री मेधा दक्षिणामूर्ती, श्री कोष्ठ अर्धनारीश्वरर, पाश्चिमाभिमुखी श्री लिंगोद्भवर, उत्तराभिमुखी श्री ब्रह्मदेव, उत्तराभिमुखी श्री विष्णुदूर्गा देवी ह्यांच्या मूर्ती आहेत.


ह्याशिवाय इथे श्री द्वापारयुग गणपतींची मूर्ती पण आहे. विनायक पुराणानुसार प्रत्येक युगामध्ये श्री गणपतींचं वाहन वेगळं असतं. कलियुगामध्ये त्यांचं वाहन अश्व आहे, कृतयुगामध्ये त्यांचं वाहन सिंह होतं, त्रेतायुगामध्ये मोर तर द्वापारयुगामध्ये त्यांचं वाहन मुशिक होतं. 


इथे श्री अरुणाचलेश्वरांचे स्वतंत्र देवालय आहे. असा समज आहे कि पौर्णिमेला केलेली त्यांची आराधना खूप हितकारक असते. श्री सुब्रमण्यम ह्यांचे त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्यासमवेत स्वतंत्र देवालय आहे. ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असे आहे कि सहसा त्यांच्या पत्नी बाजूला असतात पण ह्या मूर्तीमध्ये त्या त्यांच्या समोर आहेत. 


श्री वैष्णवी देवींचे स्वतंत्र देवालय आहे. श्री वैष्णवी देवी श्री अंबिका देवींच्या हातामधून प्रकट झाल्या. त्या भगवान विष्णूंच्या शक्तिरूप आहेत. त्या नीलवर्ण आहेत. त्यांच्यासाठी विशेष नैवेद्य म्हणजे चित्रान्न (इंग्लिश मध्ये लेमन राईस). त्या श्री क्रोधन भैरव ह्यांच्यापण शक्ती आहेत. त्यांचे वाहन गरुड आहे. बुधवारी आणि शुक्रवारी तुलसी मालाने त्यांची आराधना केल्यास ती खूप हितकारक असते. 


श्री स्वर्ण-आकर्षण-भैरव ह्यांचे देवालय:

श्री सूर्य हे श्री स्वर्ण-आकर्षण-भैरव ह्यांचे नवग्रह आहेत. जी वरदाने श्री सूर्यांची आराधना करून मिळतात तीच वरदाने श्री स्वर्ण-आकर्षण-भैरव ह्यांची आराधना करून पण मिळतात. श्री स्वर्ण-आकर्षण-भैरव ह्यांच्या पत्नी म्हणजे श्री भैरवी. पुराणांनुसार श्री स्वर्ण-आकर्षण-भैरव हे भगवान शिवांचे प्रतिबिंब मानले जातात. श्री स्वर्ण-आकर्षण-भैरव ह्याचा अर्थ ते कोणालाही सहजरित्या आकर्षित करतात. ते रक्तवर्ण आहेत. त्यांचे मुख पूर्ण उमललेल्या कमळासारखे आहे. त्यांच्या जटा स्वर्णवर्ण आहेत आणि त्यांच्या शिरावर चंद्रकोर आहे. त्यांच्या हातांमध्ये कमळ, अमृत कलश, मण्यांनी मढवलेला शंख, अभय मुद्रा, वरद मुद्रा, चषक ज्यातून वितळलेलं स्वर्ण खाली पडत आहे आणि एका हाताने त्यांनी श्री आदिशक्तींना धरलेलं आहे. त्यांच्या बाजूला श्री अंबिका आहेत ज्या वरदान देत आहेत आणि त्यांचे नाव श्री महास्वर्णआकर्षणभैरवी आहे. त्यांच्या एका हातात स्वर्णचषक आहे तर बाकीचे हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांची आराधना उत्तराभिमुख राहून केल्यास ती हितकारक असते. त्यांची आराधना आर्द्र नक्षत्र असताना केल्यास भगवान शिवांची कृपा प्राप्त होते. त्यांची आराधना कमळ आणि तुलसी माळेनी केल्यास ती सर्वात हितकारक असते. त्यांचा नैवद्य - गूळ मिसळून केलेली खीर, उडीद वडा, दूध, मध आणि फळे. 


श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांची पूजा करण्याच्या पद्धती:

श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांची पूजा करताना शक्यतो पश्चिमाभिमुख बसावं. 

१. कृष्णाष्टमीच्या दिवशी पूजा करताना त्यांना लाल वस्त्र परिधान करावं, तुपाचा दिवा लावावा, त्यानां उडीद वड्यांची माला परिधान करावी आणि लाल फुलांनी अर्चना करावी. तुपाचा दिवा पांढऱ्या भोपळ्यावर लावल्यास तो जास्त हितकारक असतो. 

२. श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांची पूजा रविवारी राहू काळामध्ये पण करतात. ह्या पूजेमध्ये ११ तुपाचे दिवे लावतात, रुद्राभिषेक करतात, श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांना उडीद वड्यांची मला अर्पण करतात आणि सहस्रार्चना अर्पण करतात. अशा पद्धतीने पूजा केल्यास विवाहातल्या अडचणींचा परिहार होतो असा समज आहे. ३. श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांची भक्ती आणि श्रद्धेने पूजा केल्यास विविध फळे प्राप्त होतात जसे - शत्रूंवर मात करता येते, अष्ट-महा-ऐश्वर्यांची प्राप्ती होते, धनप्राप्ती होते, उद्योग/व्यवसायामध्ये प्रगती होते तसेच व्यावसायिक कर्म करण्याच्या ठिकाणी सर्व अडचणींचा परिहार होतो. 

४. भैरव गायत्री आणि भैरवी गायत्री ह्यांच्या पठणाने भरपूर धनप्राप्ती झाल्याची उदाहरणे आहेत. 

५. सोमवारी आणि शुक्रवारी सूर्यास्ताच्या वेळी भैरव अष्टक आणि भैरवी अष्टक पठण करावं

६. भक्तजन श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांची ९ पौर्णिमांना पूजा करतात. प्रत्येक पौर्णिमेला संध्याकाळी ७ वाजता तुपाचा दिवा लावून भैरव अष्टकाचे १८ वेळा पठण केल्यास दारिद्र्य हरण होते. नवव्या पौर्णिमेला पोह्याची खीर अर्पण करण्याची पद्धत आहे.

७. कार्तिक ह्या तामिळ महिन्याची कृष्णाष्टमी हि श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांची जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते. 

८. प्रत्येक महिन्याची कृष्णाष्टमी पण भैरव अष्टमी म्हणून साजरी केली जाते. 

९. असा समज आहे कि श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांची ३० दिवस प्रामाणिक पणे पूजा केल्यास धर्माला अनुसरून असणाऱ्या सर्व इच्छांची पूर्ती होते.


श्री क्रोधन भैरव ह्यांचे देवालय:

अष्टभैरवांमधले हे चतुर्थ भैरव आहेत. शनी हे त्यांचे नवग्रह आहेत. श्री वैष्णवी देवी ह्या त्यांच्या शक्ती आहेत. त्यांचे वाहन गरुड आहे आणि त्यांचे मुख नैऋत्य दिशेला आहे. त्यांची पूजा केल्याने शनी दोषांचा परिहार होतो.


श्री क्रोधन भैरव ह्यांची पूजा करण्याच्या पद्धती:

एका केळ्याच्या पानावर तांदूळ पसरावेत. तुटलेल्या नारळाचे काही तुकडे ठेवावेत आणि त्यांमध्ये तुपाचा दिवा लावावा. 


ज्यांनी मांसाहार आणि मद्याचे सेवन केले आहे त्यांना श्री क्रोधन भैरव ह्यांचे दर्शन घेण्याची परवानगी नाही.  


श्री क्रोधन भैरव ह्यांच्या गायत्री मंत्राचा ९ च्या पटीच्या संख्येमध्ये जप केल्यास सर्व अडचणींचा परिहार होऊन ऐश्वर्यप्राप्ती होते असा समज आहे.


विशेष माहिती:

१. श्री स्वर्णआकर्षणभैरव ह्यांचे नवग्रह श्री सूर्य आहेत आहेत तर श्री क्रोधन भैरव ह्यांचे नवग्रह श्री शनैश्वर आहेत. ह्याशिवाय ईशान्य दिशेला हे नवग्रह त्यांच्या वाहनांसमवेत आहेत हे ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. येथे नवग्रहांची पूजा केल्यास नवग्रह दोषांचा परिहार होतो.

२. कळूकन्नीमुट्टम नावाचे अजून एक स्थळ आहे जिथे श्री वैष्णवी देवींनी भगवान शिवांची पूजा केली. तसेच श्री वैष्णवी देवींनी नवरात्रीमध्ये श्री पार्वती देवींसमवेत पापनाशम-अय्यमपेट्टई मार्गावरील श्री जम्बुकेश्वरर ह्या मंदिरामध्ये भगवान शिवाची पूजा केली. ह्या स्थळाला नंदीमंगई असे पण नाव आहे. (ह्या मंदिराची माहिती इंग्लिश मध्ये आधीच प्रकाशित केली आहे - Nandi Mangai - October 2 2019. ह्याची मराठीमध्ये माहिती आम्ही पुढील काही महिन्यांमध्ये प्रकाशित करू). 


मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): चैत्र पौर्णिमेला भगवान शिवांवर अभिषेक, श्री हनुमान जयंतीला श्री हनुमानांवर अभिषेक. ह्या अभिषेकाला रुद्रवीरसमुधन असं म्हणतात. 

अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): थिरुवोनं. मराठीतल्या श्रवण नक्षत्रावर भगवान शिवांवर अभिषेक

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कृष्णाष्टमीला भैरवांवर अभिषेक

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): भगवान शिव आणि श्री पार्वती देवींवर अभिषेक, वैकुंठ एकादशी

थै (जानेवारी-फेब्रुवारी): शुक्रवारी श्री अरुणाचलेश्वरर, श्री अर्धनारीश्वरर, श्री दुर्गा देवी, श्री लक्ष्मी देवी, श्री वैष्णवी देवी ह्यांच्यावर अभिषेक

मासी (फेब्रुवारी-मार्च): मघा नक्षत्र उत्सव, महाशिवरात्री

पंगूनी (मार्च-एप्रिल): श्री परमकल्याणी ह्यांच्यावर अभिषेक


ह्याशिवाय प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोषकाळी पूजा, संकटहर चतुर्थीला संध्याकाळी ५ वाजता विशेष पूजा, प्रत्येक कृष्णाष्टमीला श्री भैरवांवर अभिषेक, प्रत्येक अमावास्येला श्री अर्धनारीश्वरर ह्यांच्यावर अभिषेक, प्रत्येक शुक्रवारी श्री विष्णू दुर्गा देवी ह्यांच्यावर अभिषेक



अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

 सप्त मातृका - श्री ब्राह्मी - श्री थानतोंड्रीश्वरर

हे मंदिर मयीलादुथुराई-निडूर मार्गावर आहे. पुराणांनुसार ह्या स्थळी सप्त मातृकांमधल्या श्री ब्राह्मी देवींनी भगवान शिवांची आराधना केली. 

श्री ब्राह्मी देवी ह्या श्री ब्रह्मदेवांच्या शक्ती रुप आहेत. पौराणिक कथेनुसार त्या श्री अंबिका देवींच्या मुखातून प्रकट झाल्या. त्यांचे नेत्र आणि बाहू विशाल आहेत आणि त्या स्वर्णवर्ण आहेत. त्यांना चार मुखे आणि चार हात आहेत. त्यांच्या दोन हातांमध्ये कमंडलू आणि अक्षमाला आहेत तर उरलेले दोन हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. त्यांनी जटामुकुट परिधान केले आहे. त्यांच्या ध्वजामध्ये हंसाचे प्रतीक आहे. त्या पद्मासनात बसल्या आहेत.

त्या श्री ब्रह्मदेवांच्या शक्ती असल्या कारणाने त्या सृष्टीनिर्माणकारक आहेत. त्यांनी स्फटिकाचा हार परिधान केला आहे. त्यांनी श्वेत वस्त्र परिधान केले आहे आणि हंस ह्या आपल्या वाहनावर त्या आरूढ झाल्या आहेत. त्या कला आणि विद्या ह्यांच्या अधिष्ठान देवता असल्या कारणाने त्यांची आराधना करणाऱ्यांना त्या कला आणि विद्या प्राप्तीचे वरदान देतात आणि तसेच अपत्यप्राप्तीचे पण वरदान देतात. 

मुलवर: श्री थानतोंड्रीश्वरर (तामिळ मध्ये थान म्हणजे स्वतःहून, तोंड्री म्हणजे प्रकट होणे, थानतोंड्रीश्वरर म्हणजे स्वतःहून प्रकट झालेले भगवान शिव)

देवी: श्री ओप्पीला नायकी

स्थळ: थिरुइण्डलुर, पल्लवरयण पेट्टई, मयीलादुथुराई जिल्हा, तामिळनाडू

हे माड कोविल शैलीचे मंदिर आहे. माड कोविल शैलींच्या मंदिराची रचना अशा प्रकारे असते कि त्यामध्ये हत्ती प्रवेश करू शकत नाहीत. चोळा साम्राज्यातल्या चेनकन्नोत्तयन ह्या राजाने ह्या शैलीची ७० मंदिरे बांधली त्यातील हे एक आहे. चेनकन्नोत्तयन ६३ नायनमारांपैकी एक आहेत.

पश्चिमाभिमुख असलेलं हे मंदिर खूप जुनं आहे आणि विस्कळीत स्थितीमध्ये आहे. ह्या जागेवर सध्या खटला चालू आहे. सध्या इथे फक्त दैनंदिन पूजा केल्या जातात. 

प्रवेशद्वाराजवळ ऋषभावर आरूढ असलेले भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांची मूर्ती आहे. येथील शिवलिंग हे स्वयंभू आहे. परिक्रमेमध्ये ६३ नायनमारांच्या मुर्त्या, वरुण लिंग, वायू लिंग, श्री महाविष्णू ह्यांची मूर्ती तसेच चिदंबरम ह्यांची समाधी आहे. 

उत्तर प्रदेशातील श्री नाद शर्मा आणि त्यांची पत्नी श्री अनाम्बिका हे दाम्पत्य शिव मंदिरांना भेट देत देत दक्षिणेकडे आले. श्री नाद शर्मा त्यांना भगवान शिवांचं दर्शन मिळावं म्हणून प्रार्थना करत होते. ते जेव्हा ह्या स्थळी आले त्यावेळी त्यांना भगवान शिवांकडून शिव लिंगाची प्राप्ती झाली. हे शिव लिंग इथे आपल्याला बघायला मिळतं. हे शिव लिंग एका वस्त्राने आच्छादित आहे. असा समज आहे कि हे वस्त्र श्री नाद शर्मा ह्यांच्या पत्नी श्री अनाम्बिका ह्यांचे आहे. 

इथे श्री बालत्रिपुरसुंदरी ह्यांची पण मूर्ती आहे. 

श्री ब्राह्मीदेवींनी चक्रमंगई येथे श्री पार्वतींसमवेत भगवान शिवांच्या श्री चक्रवागीश्वरर ह्या रूपाची पूजा केली.

ह्या मंदिराला आम्ही जेव्हा भेट दिली तेव्हां इथे कोणी उपस्थित नव्हते त्यामुळे ह्या मंदिराबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.     

मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते ८ आणि संध्याकाळी ६ ते ८.


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):


ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

 Shri Navaneedhieshwarar Temple at Sikkal

This is the third temple in the Sapta sthana temples of Nagapattinam. This temple is more famous as Sikkal Singara Velar Temple of Shri Muruga. It is situated at a distance of 7 kilometers of Nagapattinam on Nagapattinam - Thiruvarur route. It is one of the Padal Pethra Sthalam on the southern bank of Kaveri. The original temple must have existed even before sixth century and believed to have been built by King Muchukunda. It was converted into a Mada Kovil by Chola King Kochengat Chola. This is one of the 28 Shiva temples in which we come across a shrine for Shri Vishnu. It is also considered as a Shakti Peetha. Saint Arunagiri Nadar has praised Shri Muruga of this temple. Inscriptions in the temple denote the contributions made by the Pandya kings, Vijayanagar Kings and The Maratha kings in the upliftment and maintenance of the temple. 

Mulavar: Shri Navaneedhishwarar, Shri Palvennainayanar, Shri Vennaiperuman, Shri Vennailingeshwarar

Devi: Shri Satyaydaakshi, Shri Velnedunknni

Kshetra Vruksha: Jasmine

Sacred Teertha: Kshirapushkarini, Palkulam, Gayatri Teertha, Lakshmi Teertha, 

Puranik Name: Malligai (Jasmine) Aranya, Thirusikkal

Present Name: Sikkal

Kshetra Purana:

Sikkal:

According to Purana, once there was a great famine. The divine cow Kamadhenu consumed meat due to scarcity of food. When Shri Shiva came to know about this he cursed Kamadhenu. He turned her into a cow having tiger head. When she begged for forgiveness he directed her to this place. He advised her to take a dip in temple tank and worship him. While she was a taking dip in temple tank, milk from her udder filled temple tank. Hence temple tank is known as Kshirapushkarini or Palkulam. Eventually the milk got frozen and it became butter (vennai). Kamadhenu worshiped Shri Shiva and got rid of her curse. Earlier to this, Sage Vasishtha had reached this place which was known as Jasmine forest (malligai vanam). He was performing penance at this place. He used to visit the temple regularly and once he saw the butter in the temple tank. He made a shiva linga out of the butter and tried to remove it after his worship. The lingam got stuck in the Jasmine plants and hence the place got the name Sikkal. (in tamil it means getting entangled or entwined). Since the linga was made of butter Shri Shiva is praised as Shri Vennai Nadar and Shri Vennai Lingeshwarar.

Singara Velar: According to Purana, the devas were being tormented by Surapadman and other asuras. They went to Shri Muruga for help. Shri Muruga approached Shri Parvati Devi and got a sphear (vel) from her. He proceeded to Thiruchendur with a blessing of his mother with the Shaktivel and destroyed the demon and asuras. Hence he is praised as Singara Velar (Lord holding a sphear). This event is celebrated as a grand festival named Surasamhar. Shri Parvati Devi is praised as Velnedunkanni as she gave the sphear to Shri Muruga. 

Kolavaman Perumal: Once the devas and rishis sought the help of Shri Mahavishnu for protection from the cruelty of the demon Emperor Mahabali. Shri Mahavishnu took Vaman avatar and came to this place and worshiped Shri Shiva. He got the blessings and the power from Shri Shiva to annihilate Emperor Mahabali. Hence Shri Mahavishnu is praised here as Kolavaman Perumal. 

It is believed that idols of Shri Muruga at Sikkal, Enkan and Ettukudi were sculpted by same sculptor on the instruction of King Mutharasan. When the sculptor made the first idol at Sikkal the king did not want sculptor to make similar idols. He cut the right hand thumb of the sculptor so that he will not make any more idols. Later, Shri Muruga appeared in front of the sculptor and ordered him to make a similar idol for the temple at Ettukudi. He followed the instructions given by the Shri Muruga and completed the work without the right thumb. When the idol was installed at the Ettukudi temple, the King came to know about the same. And he blinded the sculptor. But again Shri Muruga directed him to make a similar idol for the temple at Enkan. The sculptor was working with his daughter’s help and followed the instructions given by the Lord. While working with a chisel he inflicted an injury to his daughter, a few drops of blood from the injury splashed on the sculptor’s eye. He rubbed his eyes shouting En (my in Tamil) Kan (eye in the Tamil). A that very instant his eye sight came back. When the King came to know about this incident, he came to this place and apologized to the sculptor. 

Once emperor Muchukunda was afflicted with Brahmahatya dosha for killing a Brahmin. He worshiped Shri Shiva at this place and got relieved of the dosha. As a token of gratitude he built this temple. 


About temple:

The temple is revered by Shaiva Saints Appar and Sambandhar. The temple is spread over 2 acres. It is east facing with a seven tiered Rajagopuram and has three prakarams. There is a Kalyana Mandap in front of the temple. The Nandi idol is very huge. As this is a Mada Kovil, it has two floors and second level can be reached by climbing the stairs. There is a second level Rajagopuram which is three tiered. The Shiva Linga is a small and it has a square Avudaiyar (Base). The koshtha murtis are Shri Vinayaka, Shri Brahma, Shri Shanishwarar, and Shri Durga Devi. Near the sanctum sanctorum, we come across the shrine of Shri Chandikeshwar, Shri Somaskandarar, Shri Nataraja and utsav murty. Shri Vishnu is in a separate shrine in the northern prakaram and is praised as Shri Kolavaman Perumal. His mount Garuda faces the sanctum. By his sides, we have his consorts Shri Bhumadevi and Shri Sridevi. There is a separate shrine for Shri Hanuman in the northwest corner and he is praised as Shri Varada Anjaneya. In the second level we come across shrine of Shri Somaskanda, Shri Sringar Velar, Shri Tyagaraja. In the parikrama there are idols and shrines of Shri Ganesha, Shailesh linga, 63 Nayanmars, Shri Karthigai Vinayaka, Shri Vishnu, Shri Gajalakshmi Devi, Shri Shanmukha, Shri Bhairav, Navagraha, Shri Surya and Shri Chandra.

On the sanctum wall, we come across Sage Vashishtha and his disciples worshiping Shri Shiva and celestial cow Kamadhenu. The shrine of Ambika is on the right side of front mandap and she graces the devotees in standing position. There is an idol of Shri Ganesha known as Shri Sundar Ganapati in the lower level and by its side we have steps to reach the upper level. There is a Maragada vidanga. In the upper level, there is an idol of Shri Lingodbhavar. By the side of this idol we come across Shri Brahma with his mount Swan and Shri Vishnu with his mount Varaha worshiping the linga.

Shri Brahma is Virasan posture with Akshay mala and a snake in the upper hand, flame in the right hand. And he has a jata mukut. Front right hand is chinmudra and has palm leaves on the left hand. 

In Singara Velar shrine, we have Shri Shanmukha with his consorts Shri Valli and Shri Deivanai in standing posture. In Kalyan Mandap, there are paintings which depict the marriage of Shri Parvati Devi and Shri Shiva. In the Vasant Mandap there are paintings from Purana pertaining to Shri Muruga.

People who worshiped at this place: Shri Mahavishnu, Shri Muruga, Sage Narada, Sage Agastya, Sage Vashishtha, Sage Vishwamitra, Sage Gautama, Sage Katyayana, King Muchukunda, Kamadhenu and Devas. 

Festivals:

Chitrai (April-May): Annual Brahmostav festival

Vaikasi (May-June): Vishakha nakshatra festival

Aani (June-July): Thirumanjanam 

Aadi (July-August): Puram festival 

Aavani (August-Sept): Ganesh chaturthi

Purattasi (Sept-Oct)): Navaratri 

Aipassi (Oct-Nov): Annabhishek and Skandashashthi

Karthigai (Nov-Dec): Thiru karthigai

Margazhi (Dec-Jan): Thiruvathurai

Thai (Jan-Feb): Thai pusam and Pongal, 

Masi (Feb-Mar): Mahashivaratri, 

Panguni (March-April): Panguni Uttaram

About Skanda Shashthi festival:

In Aipassi, festival for Shri Singara Velar for 10 days is known as Skanda shashthi festival. According to Purana, Shri Muruga, received the sphear (Vel) from Shri Parvati Devi at Sikkal and slayed the demon Surapadman on the next day at Thiruchendur. After Ratha festival on the fifth day, he receives the sphear from Shri Parvati Devi. He returns to the shrine with the sphear he got from Shri Parvati Devi on the same day. Sweat drops appear on the idol of Shri Muruga in his shrine after he receives the sphear from his mother. 

Pujas:

Daily Pujas: Six times a day.

Ushatkaal puja: 5.30 am

Kalasandhi puja: 9 am 

Ucchikal puja: 12.30 noon

Sayaraksha puja: 4.30 pm

Second puja: 8 pm (sandhi puja)

Ardhajama puja: 9 pm 

Regular pradosha puja, special puja on new moon, full moon, Krittika nakshatra sankatahara chaturthi on Mondays and on Fridays.

Prayers

Devotees believe that by reciting the Shatrusamhar Trishati to Shri Singara Velar they will be shielded by their enemies. 

Devotees pray for boon to Shri Anajaneya by offering curd rice

Devotees worship Shri Shiva for relief from various difficulties. On getting their boon, they offer butter on new moon and full moon days to Shri Vennaii Nadar as a mark of respect.

Timings: 5.30 am to 12.30 noon and 4 pm to 9 pm.

Address: Shri Navaneedhishwarar Temple (Shri Singara Velar temple), at Post Sikkal, Nagapattinam District, Tamil Nadu, 611108

Phone: +91 4365245452, +914365245350

Priest: 8608229929

 Shri Kadambavananathar Temple at Papakovil

This is a Shiva temple and is one of the seven sapta sthana shiva temples of Nagapattinam. It is at a distance of 3 kms from Nagapattinam railway station on East Coast Road. Though the place finds a mention in the puran, the details about the temples are available from early 7th century. It is believed to have been constructed by Chola kings. The temple was in bad shape but was renovated in 1928. The village took care of the neglected temple from 2013. 

Mulavar: Shri Kadambavanathar

Devi: Shri Balabhoojambal

Kshetra vruksha: Kadamba tree

Sacred teertha: Panchakrosha teertha

Puranic name: Kadamba vana

Present name: Papakovil

District: Nagapattinam, Tamil Nadu

This is an east facing temple with 5 tiered rajagopuram. The Shiva linga is a swayambhoo linga. Shri Baalabhoojambal Devi is housed in a separate shrine to the left of central shrine. Behind Bhagwan Shiva sanctum we have the shrine of Shri Subramanya with his consorts. Inside the temple we find the shrine of Kadamb rishi. The rays of the Sun fall on the Shiva linga in the month of Panguni on the day of Uttaram nakshtra. On the southern side, we come across the shrine of Shri Siddhivinayaka and Shri Gajalaxmi Devi. 

Kshetra puran:

This place is connected with Shri Muruga and Pancha-kadamba-vana-kshetra namely Aadi-kadambnur, Agaraka-kadambnur, Elam-kadambnur, Perum-kadambnur, Kadambar-vazhkai. Shri Muruga was afflicted with bramha hatya dosha after he slayed demon Surapadman and other asuras. He was advised by Shri Parvati Devi to worship at Pancha-kadamba-kshetra on the southern bank of Kaveri. 

Rishi and munis came along with Him to worship at Pancha-kadamba-vana-kshetra. He first came to a place known as Manjavadi near Thevur. He made an idol of Shri Ganesha and worshiped him at that place. Then he worshiped Shri Shiva at this Pancha-kadamba-vana-kshetra. Finally he came to Kadambavana, he sought the blessings of Kadamba Maharshi at this place. He then worshiped the Shiva linga and got rid of the dosha. As this place was abundant with Kadamb trees, the place is praised as Kadambavana. 

Those who worshiped at this place

Shri Muruga, 33 crores of Devas, Kadamba Maharshi, other sages and munis. 

Special feature

This Shiva linga is a swayambhu linga. Suns rays fall on the Shiva linga on Panguni Utrram day. Panguni Utrram is not only auspicious for Bhagwan Shiva but also for Shri Muruga and Shri Aaiyappa as their birth stars are (Uttaram in Tamil) Uttarfalguni. 

Prayer

There is a belief that the marriage obstacles will be removed if one takes bath in the sacred teertha on 3 successive full moon days and worship Bhagwan Shiva and Shri Parvati Devi at this place. Devotees offer vastra and light ghee lamps for fulfillment of their boons. 

Festivals

Aadi (July-August): 108 samayi pooja 

Aipassi (October-November): Annabahishek and Skandhashasthi

Maasi (February-March): Magam festival & Shivaratri 

Panguni (March-April): Uttaram festival starts with Surya puja from 6 - 6.15 am

Pujas:

Daily pujas, Pradosh puja, Weekly pujas, Somvaar and Sankasti chatruthi are observed.

Note: As very few people visit this temple, the temple is open only for short time

Timing: 7 - 10 am, 5 - 7 pm. 

It is advisable to contact the priest before visiting the temple.

Address:

Shri Kadambavananathar temple, Papakovil, ECR (East Coast road), Nagapattinam district, TN

Phone number: 9787588363

 सप्त मातृकांची ओळख

सप्त मातृका म्हणजे श्री आदी पराशक्तीच्या सेनानी. सहसा सर्व शिव मंदिरांमध्ये सप्त मातृकांच्या मुर्त्या दिसतात. ह्या सर्व मुर्त्या एका दगडामध्ये कोरलेल्या असतात आणि त्या सहसा बसलेल्या मुद्रेमध्ये असतात. काही मंदिरांमध्ये ह्या मुर्त्या पृथक पृथक म्हणजेच प्रत्येक मूर्ती स्वतंत्र दगडामध्ये कोरलेली अशा पण बघायला मिळतात. ह्या मूर्त्यांना २ किंवा ४ हात असतात. जेव्हां त्यांना दोन हात असतात तेव्हां एक हात अभय मुद्रेमध्ये तर दुसरा हात वरद मुद्रेमध्ये असतो. जेव्हां त्यांना चार हात असतात तेव्हां पुढचे हात मुद्रे मध्ये असतात तर मागच्या हातांमध्ये शस्त्रे असतात. असा समज आहे कि शिव मंदिरामध्ये भगवान शिवांचं दर्शन घेतल्यानंतर सप्त मातृकांचे दर्शन घेतल्यावरच दर्शनाची फळे प्राप्त होतात. 


प्रकटीकरण: पुराणांनुसार भगवान शिवांचे जेव्हां अंधकासुराबरोबर युद्ध चालू होते त्यावेळी अंधकासुराच्या रक्तामधून अनेक राक्षस प्रकट होत होते. त्यांचा नाश करण्यासाठी भगवान शिवांनी आपल्या मुखातल्या अग्निमधून श्री योगेश्वरी शक्ती निर्माण केली. पुढे श्री योगेश्वरी शक्तीने आपल्यामधून श्री माहेश्वरी शक्ती निर्माण केली. ह्या शक्तींना सहायक म्हणून श्री ब्रह्मदेवांनी श्री ब्राह्मी शक्ती निर्माण केली, तसेच भगवान विष्णूंनी श्री वैष्णवी शक्ती, श्री इंद्रदेवांनी श्री इंद्राणी शक्ती, श्री कार्तिकेयांनी श्री कौमारी शक्ती, श्री वराहांनी श्री वाराही शक्ती, श्री यमदेवांनी श्री चामुंडी शक्ती निर्माण केली. 


मार्कंडेय पुराणानुसार ह्या शक्तींची निर्मिती शुंभ आणि निशुंभ राक्षसांबरोबरच्या युद्धामध्ये श्री देवीला सहाय्य करण्यासाठी झाली. 


सप्त मातृकांचा उल्लेख मत्स्य पुराण, देवी पुराण, विश्वकर्म सूत्र तसेच शिल्पशास्त्राशी निगडित पुराणांमध्ये पण आढळतो. शिल्पशास्त्रामध्ये सप्त मातृका, त्यांचे अलंकार, त्यांची शस्त्रे, त्यांचे पोषाख ह्यांची विस्तृत माहिती आढळते. ज्या ज्या देवांपासून ह्या शक्ती निर्माण झाल्या त्या त्या देवांची शस्त्रे ह्या शक्तींचीपण आहेत. 


देवी पुराणामध्ये ह्यांचा उल्लेख अष्ट मातृका असा आढळतो. श्री नारसिंही हि आठवी मातृका समजली जाते. अष्ट मातृकांची आराधना नेपाळ मध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. 


शिव पुराणामध्ये असा उल्लेख आहे कि राक्षसांची हत्या केल्याने प्राप्त झालेल्या पापांचं क्षालन करण्यासाठी सप्त मातृका भगवान शिवांकडे गेल्या. भगवान शिवांनी त्यांना मयीलादुथुराई येथील ऋषभ तीर्थामध्ये स्नान करून ह्या तीर्थाच्या जवळच्या शिव मंदिरांमध्ये तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला. ज्या ठिकाणी सप्त मातृकांनी तपश्चर्या केली त्या ठिकाणांना एकत्रितपणे सप्त स्थानं असं नाव प्राप्त झालं. कालांतराने ज्या ठिकाणांमध्ये सप्त मातृकांनी तपश्चर्या केली त्या ठिकाणांमध्ये शिव मंदिरे बांधली गेली. खालील तक्त्या मध्ये ह्या सर्व मंदिरांची संक्षिप्त माहिती दिली आहे. जिथे श्री माहेश्वरी देवींनी भगवान शिवांची आराधना केली ते मंदिर सोडल्यास बाकी सर्व मंदिरे ह्या तक्त्यामध्ये आहेत. हि सर्व मंदिरे कावेरी नदीच्या काठावर मयीलादुथुराईच्या जवळ आहेत. 



मंदिराचे नाव

स्थळ

सप्त मातृका देवीचे नाव

भगवान शिवांचे नाव

श्री पार्वती देवींचे नाव

स्थळ वृक्ष

श्री थान-थोंड्री-ईश्वरर

थिरु-ईण्डलुर

श्री ब्राह्मी

श्री थान-थोंड्री-ईश्वरर 

श्री ओप्पीला-नायकी

बिल्व

श्री पशुपती-श्वरर

सेंथनं-कुडी

श्री वैष्णवी

श्री पशुपती-श्वरर

श्री परम-कल्याणी

बिल्व

श्री शक्ति-पुरी-श्वरर

करून-कुईल-नाथन पेट्टई

श्री माहेश्वरी

श्री शक्ति-पुरी-श्वरर

श्री आनंद-वल्ली

बिल्व

श्री धर्मपूरीश्वरर 

धर्मपूरम

श्री इंद्राणी

श्री धर्मपूरीश्वरर

श्री अभयांबिका

आवळा

श्री पंचवटी-श्वरर

आनंद-तांडव पुरम 

श्री कौमारी

श्री पंचवटी-श्वरर

श्री कल्याण-सुंदरी, श्री पेरिया-नायकी

पीपल, पळस

श्री वझुवुर शिव मंदिर

वझुवुर

श्री वाराही

श्री कृत्ती-सागर

श्री बाला-गुजांबिका

देवदार

श्री वडारण्ये-श्वरर मंदिर

वल्ललर कोविल (मयीला-दुथुराई)

श्री चामुंडी

श्री वडारण्ये-श्वरर

श्री ज्ञानां-बिका

बिल्व


आभार: https://tamilnadu-favtourism.blogspot.com/ and

https://temple.dinamalar.com/en/

 Nandinatheshwarar Temple at North Poigai Nallur, Nagapattinam Velankanni

This Shiva temple is located at Vakkupoigainallur near Nagapattinam town in Nagapattinam district of Tamil Nadu. This place is also known as Poiyyur. This is a Thevaravaippu sthala as it finds a mention in sacred hymns of Selva saint Appar. This temple is situated on the Nagapattinam Velankanni route via Akkaraipettai. The place is also known as Siddhashram. It is at about 6 kms from Nagapattinam new bus stand, 7 kms from Velankanni and very near to Gorakhasiddha jeeva samadhi. 

Mulavar: Shri Nandinadeshwarar

Devi: Shri Soundaryanayaki

Puranik name: Siddhashram

Much details of this place are not available. We will add more details after visiting the place. This is a very beautiful, well kept small temple. The Shiva linga is a swayambhoo linga. There is no Rajagopuram but at the top of the entrance we come across stucco images of Shri Parvati Devi, Bhagwan Shiva and Shri Ganesha. Shri Soundaryanayaki Devi is in a separate shrine. 

Kshetra puran: 

Once Sage Vishwamitra entered the inner chamber of Kailash without permission from Nandi who was at the entrance. Nandi was unaware of this. Vishwamitra got several boons from Bhagwan Shiva. By his divine vision, Bhagwan Shiva came to know that Nandi has failed in his duty. As a punishment, he ordered Nandi to do penance for 1000 years on earth. Nandi requested Bhagwan Shiva, to suggest a place for his penance and Bhagwan directed him to this place. He reached this place and did penance. 

2) The place got the name Sidhashram as several siddhas did penance at this place. 

3) Bhagwan Shiva gave darshan to Gorakhasiddha.

Those who worshiped at this place:

Nandi, Sage Kaala, Gorakhasiddha & several other siddhas. 

Festivals:

Main festival: Pradosha pooja is considered as the main festival. This is supposed to be most auspicious pradosha pooja than any other place. 

Address: Shri Nandinadeshwarar temple, Nagapattinam, Valankanni road, via Akkraipetthai, Vadakkupoigainallur, Nagapattinam 611106

Temple timing: 9 -10 am, 4 - 8 pm

Courtesy: various blogs and website

 थिरुक्कडयूर येथील विराट्टेश्वरर मंदिर

अष्टविराट्ट स्थळांमधलं हे आठवं मंदिर आहे. मार्कंडेय ऋषींना मृत्यूपासून वाचविण्यासाठी भगवान शिवांनी श्री यमदेवांचा वध केला त्या घटनेशी हे मंदिर निगडित आहे. 

मंदिराचे नाव श्री अमृतघटेश्वरर आहे. मयीलादुथुराई पासून साधारण ३२ किलोमीटर्स वर मयीलादुथुराई-कारैक्कल मार्गावर थिरुक्कडैयुर ह्या गावात हे मंदिर स्थित आहे. २७६ पाडळ पेथ्र स्थळांमधलं पण एक स्थळ आहे. श्री अप्पर आणि श्री सुंदरर ह्या नायनमारांनी इथे भगवान शिवांची स्तुती गायली आहे. हे शक्ती पीठांपैकी पण एक पीठ आहे. 

मुलवर: श्री अमृतघटेश्वरर 

देवी: श्री अभिरामी अम्मन

क्षेत्र वृक्ष: बिल्व, गुलाबी चमेली (पिंजलम किंवा तमिळ मध्ये जथी मल्ली)

पवित्र तीर्थ: अमृत पुष्करिणी, गंगा तीर्थ, शिव गंगा तीर्थ, मार्कंडेय तीर्थ आणि कला तीर्थ

पुराणिक नाव: थिरुक्कडैयुर, बिल्ववनं, पिंजलवनं

वर्तमान नाव: थिरुक्कडैयुर

जिल्हा: नागपट्टीनं, तामिळनाडू


क्षेत्र पुराण:

एकदा ज्ञानोपदेश मिळविण्यासाठी श्री ब्रह्मदेव भगवान शिवांकडे गेले. तेव्हां भगवान शिवांनी त्यांना काही बिल्वझाडाची बीजे दिली आणि सांगितलं कि ज्या ठिकाणी हि बीजे पेरल्यावर एक प्रहरामध्ये ती उगवतील त्या ठिकाणी ते उपदेश देतील. जेव्हा श्री ब्रह्मदेव इथे आले आणि त्यांनी बीजे पेरली त्यावेळी एक प्रहरामध्ये तिथे बिल्वाचे झाड उगवले. भगवान शिवांनी श्री ब्रह्मदेवांना इथे ज्ञानोपदेश दिला. ह्या जागेला बिल्ववनम म्हणतात आणि येथील शिव लिंगाला बिल्ववननादर असं म्हणतात. 


अजून एका आख्यायिकेनुसार समुद्रमंथनाच्या वेळेस भगवान शिवांनी देवांना अमृत कलश दिला. देव अमृत प्राशन करण्याच्या आधी श्री गणेशांचं स्मरण करण्यास विसरले. श्री गणेशांनी तो अमृत कलश देवांकडून घेतला आणि ह्या जागी तो लपवून ठेवला. तो अमृत कलश बराच खोलवर गेला जिथून तो काढता आला नाही. कालांतराने त्या अमृत कलशाचे शिव लिंगामध्ये रूपांतर झाले ज्याचे नाव श्री अमृतघटेश्वरर असे प्रसिद्ध झाले.


अजून एका आख्यायिकेनुसार मृकण्डु ऋषी आणि त्यांची पत्नी मरुद्मति ह्यांना तपश्चर्येनंतर पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव त्यांनी मार्कंडेय असे ठेवले. भगवान शिवांनी त्यांना आशीर्वाद दिला होता कि त्यांना ज्ञानी पुत्र होईल पण तो १६ वर्षेच जगेल. जेव्हां मार्कंडेयांना आपल्या प्रारब्धाचं ज्ञान झालं ते शैव स्थळांच्या तीर्थयात्रेला गेले. ते ह्या स्थळी आले जे त्यांच्या यात्रेतलं शेवटचं म्हणजेच एकशे आठाव्व स्थळ होतं आणि त्याच दिवशी त्यांच्या आयुष्याची १६ वर्षे पूर्ण झाली होती. ते जेव्हा भगवान शिवांची पूजा करत होते तेव्हा श्री यमदेव त्यांना नेण्यासाठी आले. तेव्हा मार्कंडेयांनी शिव लिंगाला आलिंगन देऊन त्याला घट्ट धरून ठेवले. जेव्हां श्री यमदेवांनी त्यांचा पाश मार्कंडेयांवर फेकला तेव्हा त्याने शिव लिंग पण आच्छादलं गेलं. भगवान शिव लिंगातून बाहेर आले आणि त्यांनी आपल्या त्रिशुळाने श्री यमदेवांचा वध केला. त्यांनी मार्कडेयांना दीर्घायुष्याचे वरदान दिलं. म्हणून इथे भगवान शिवांचे नाव श्री मृत्युंजय मूर्ती तसेच श्री कालसंहार मूर्ती असे आहे. 


श्री यमदेवांचा संहार झाल्यामुळे पृथ्वीवर कोणी मृत्यू पावणं बंद झालं. श्री भूदेवींनी ह्याबद्दल भगवान शिवांकडे समस्या बोलून दाखवली आणि श्री यमदेवांना पुनर्जीवित करण्याची विनंती केली. भगवान शिवांनी श्री भूदेवींच्या विनंतीला मान देऊन श्री यमदेवांना पुनर्जीवित केलं. जेव्हां आपण भगवान शिवांचं श्री यमदेवांशिवाय दर्शन घेतो तेव्हां त्या दर्शनाला संहार दर्शन असं म्हणतात तर जेव्हा श्री यमदेवांसमवेत दर्शन घेतो त्या दर्शनाला जीवित दर्शन असं म्हणतात (तामिळ मध्ये उईरपीठ). 


अजून एका आख्यायिकेनुसार भगवान विष्णूंना समुद्र मंथनातून मिळालेलं अमृत प्राशन करण्याआधी भगवान शिवांची पूजा करायची इच्छा होती. पूजा करण्याच्या वेळेस आपले अलंकार काढून ठेवावेत अशी प्रथा आहे. त्या प्रमाणे भगवान विष्णूंनी आपले अलंकार काढून ठेवले. त्या अलंकारांतून श्री अंबिका देवी श्री अभिरामी देवींच्या रूपात प्रकट झाल्या. असा समज आहे कि भगवान विष्णूंच्या अलंकारांमध्ये श्री महालक्ष्मी निवास करतात. श्री अंबिका देवी भगवान विष्णूंच्या अलंकारांमधून प्रकट झाल्या म्हणून इथे भगवान विष्णू श्री अंबिका देवींचे पिता म्हणून पुजले जातात.


अजून एका आख्यायिकेनुसार सुब्रमण्यम नावाचा श्री अभिराम देवीचा भक्त होता. एकदा तो श्री अभिराम देवींच्या पूजेमध्ये मग्न असताना त्याने तो दिवस अमावास्येच्या ऐवजी पौर्णिमा आहे असे उच्चारण केले. तंजावूरचे राजे सरभोजी महाराज ह्यांना ह्याचा खूप राग आला. त्यांनी सुब्रमण्यमला आव्हान केलं कि त्याने तो दिवस पौर्णिमा आहे असे सिद्ध करावं नाहीतर मृत्यूला सामोरं जावं. सुब्रमण्यम, ज्याला अभिरामभट्टर असे पण म्हणायचे, त्याने अभिराम अंतादी हे स्तोत्र म्हणायला चालू केलं. ह्या स्तोत्रामध्ये एका श्लोकाच्या अंतिम अक्षराने पुढील श्लोकाची सुरुवात होते. सुब्रमण्यम जेव्हा ह्या १०० श्लोकांच्या स्तोत्रातील ७९वा श्लोक म्हणत होते त्यावेळी श्री अभिराम देवीने आपल्या कानातील कुंडल आकाशामध्ये फेकले ज्याच्या प्रकाशामुळे तो दिवस पौणिमा भासू लागला. थै ह्या तामिळ महिन्यातल्या ह्या अमावास्येच्या दिवशी इथे खूप मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. 


क्षेत्राचे महत्व:

१) पंगूनी ह्या तामिळ महिन्याच्या अश्विनी नक्षत्र दिवशी जवळच असलेल्या श्री ब्रह्मपुरीश्वरर ह्या मायनं मंदिरातल्या तीर्थामध्ये गंगा देवी प्रकट होते. हा दिवस सोडून बाकीच्या दिवशी ह्या तीर्थातले पाणी येथील शिवलिंगावर अभिषेक करण्यास वापरले जाते. पण ह्या दिवशी सर्व भाविक जनांना ह्या तीर्थामध्ये स्नान करण्याची परवानगी दिली जाते.

२) जर भगवान शिवांची पिंजलवनामधल्या एका पुष्पाने पूजा केली तर १००८ वेळा पूजा केल्याचे फळ मिळते.

३) पुराणानुसार इथे श्री पापकारेश्वर ह्यांची पूजा प्रथम केली जाते आणि मग श्री पुण्यकारेश्वरर ह्यांची पूजा होते. जेणेकरून सर्वे पापे प्रथम धुतली जातात आणि पुण्य प्राप्त होते.

४) ६३ नायनमारांपैकी करी नायनार आणि कुंगीला कलय नायनार ह्यांनी इथे वास्तव्य केलं आणि शेवटी मुक्ती प्राप्त केली. 

५) श्री सुब्रमण्यम ह्यांनी अभिराम अंतादी स्तोत्र रचलं म्हणून त्यांना श्री अभिराम भट्टर असं नाव प्राप्त झालं. त्यांनी पण इथे वास्तव्य केलं. 


मंदिराबद्दल माहिती:

ह्या पश्चिमाभिमुख असलेल्या मंदिरामध्ये पांच प्रकारम, पांच परिक्रमा आणि सात स्तरांचं राजगोपुर आहे. येथील शिव लिंग स्वयंभू आहे. हे मंदिर साधारण २००० वर्षे जुनं आहे. इथे जवळ जवळ ५४ शिलालेख आहेत ज्यावर चोळा, पांड्य आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी केलेल्या देणग्यांचे उल्लेख आहेत. येथील क्षेत्र वृक्ष पिंजलं हे २००० वर्षे जुनं आहे. त्याला वर्षभर फुले येतात आणि ह्या वृक्षाची फुले फक्त भगवान शिवांच्या पूजेसाठीच वापरली जातात. हे वृक्ष आतल्या परिक्रमेमध्ये आहे.


मंदिरातील इतर देवता आणि देवालये:

बाहेरील परिक्रमेमध्ये श्री नंदिदेवांच्या उजव्या बाजूला श्री गणेशांचे देवालय आहे. श्री गणेशांचे नाव श्री कल्लवरण विनायक असे आहे. जशी श्री मुरुगन ह्यांची सहा स्थळे आहेत तशीच श्री विनायकांची पण सहा स्थळे आहेत. हे स्थळ त्या सहा स्थळांपैकी तिसरं स्थळ आहे. श्री गणेश हे आपल्या सोंडेमध्ये अमृत कलश नेत आहेत अशी मूर्ती आहे. ह्या मंदिरामधल्या उत्सवमूर्तीचे नाव श्री काल संहारमूर्ती असे आहे. परिक्रमेमध्ये श्री पार्वती देवींचे देवालय आहे. त्यांच्या मांडीवर श्री मुरुगन बसले आहेत अशी मूर्ती आहे. श्री पार्वती देवींचे इथे श्री गुहांबिका असे नाव आहे.


ह्या शिवाय श्री गणेशांची अजून एक मूर्ती, श्री मुरुगन ह्यांची त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांसमवेत मूर्ती, तसेच श्री सोमस्कंद आणि श्री शिवगामी देवींसमवेत श्री नटराजांची मूर्ती पण आहे. परिक्रमेमध्ये श्री महालक्ष्मी देवी, श्री बिल्ववनेश्वरर, श्री दुर्गा देवी, श्री अर्धनारीश्वरर, श्री भैरवर ह्यांच्या मुर्त्या आणि कोष्ठ मुर्त्या आहेत. ह्या मंदिरामध्ये नवग्रह संनिधी नाही. परिक्रमेमध्ये ह्या शिवाय श्री अगस्त्य मुनींनी पूजिलेली श्री पापकारेश्वरर मूर्ती आहे. तसेच श्री पुलस्ती ऋषींनी पूजिलेली श्री पुण्यवरदानर ही मूर्ती आहे. 


गाभाऱ्याच्या आतील बाजूस उजवीकडे यंत्र आहे. त्या यंत्राचे नाव थिरुकडीयुर रहस्य असे आहे. असा समज किंवा प्रथा आहे कि प्रथम श्री पापकारेश्वरर ह्यांचं दर्शन घ्यायचं मग भगवान शिव आणि शेवटी यंत्र. असं केल्याने आयुष्य वृद्धी होते. श्री कालसंहार मूर्तीच्या समोर श्री यमदेवांची विनम्र मुद्रेतील मूर्ती आहे ज्यामध्ये त्यांचे वाहन पण आहे. 


इथे श्री कालसंहार म्हणजेच भगवान शिव ज्यांनी श्री मार्कंडेय ऋषींचे श्री यमदेवांपासून रक्षण केले त्यांची भव्य मूर्ती आहे. ह्या मूर्तीमध्ये भगवान शिवांचा डावा पाय श्री आदिशेषांवर आहे, त्यांचे त्रिशूल हे श्री यमदेवांच्या दिशेने आहे आणि दुसऱ्या पायाखाली श्री यमदेव आहेत. ह्या मूर्तीच्या बाजूला भूत गण आहेत जे श्री यमदेवांना खेचत आहेत. भगवान शिवांच्या पायाखालची श्री यमदेवांची मूर्ती ही सहसा लोखंडी पट्टीने झाकलेली असते जी फक्त पूजेच्या समयी काढली जाते. श्री पार्वती देवी ह्या श्री लक्ष्मी देवी आणि श्री सरस्वती देवींच्या समवेत लहान मुलीच्या रूपात आहेत. त्यांचे इथे श्री बालांबिका असे नाव आहे. येथील शिवलिंगावर एक व्रण आहे जो फक्त अभिषेकाच्या समयीच दिसतो. हा व्रण जेव्हा लिंगाला आलिंगन देऊन पकडून ठेवलेल्या मार्कंडेय ऋषींना नेण्यासाठी जेव्हा श्री यमदेवांनी त्यांचा पाश फेकला त्यावेळी उमटला आहे असा समज आहे.         


वैशिष्ट्ये:


१) जेव्हां आपण इथल्या शिवलिंगाकडे निरखून बघतो त्यावेळी त्याच्या मागे अजून एक लिंग दिसतं. 

२) मार्कंडेय ऋषींनी स्वतःला मृत्यूपासून वाचविण्यासाठी शैव स्थळांची तीर्थयात्रा केली. त्या तीर्थयात्रेतील हे शेवटचं म्हणजे १०८व स्थळ आहे. 

३) असा समज आहे की बऱ्याच सिद्ध मुनींचं ह्या स्थळा जवळ वास्तव्य होतं उदाहरणार्थ पम्बट्टी सिद्धर.


मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री ब्रह्मदेव, श्री यमदेव, श्री दुर्गा देवी, श्री वासुकी, श्री अगस्त्य मुनी, श्री पुलस्ती मुनी, श्री मार्कंडेय ऋषी, सप्त मातृका आणि शैव संत श्री अप्पर आणि श्री संबंधर.


मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): माघ नक्षत्र उत्सव, १८ दिवसांचा यमसंहार उत्सव. ह्यातील सहाव्या दिवशी श्री कालसंहार मूर्तीची मिरवणूक निघते.

आडी (जुलै-ऑगस्ट): आडीपुरं

पूरत्तासी ( सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम. दर सोमवारी १००८ शंखांचा शंखाभिषेक, पौर्णिमेला प्रदोष पूजा

थै (जानेवारी-फेब्रुवारी): अमावास्येला पूजा

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तरं


तामिळ नववर्ष आणि इंग्लिश नववर्ष दिनी विशेष पूजा केली जाते. भाविक जन इथे साठाव्वा वाढदिवस म्हणजेच षष्ट्यपूर्ती, सत्तराव्वा वाढदिवस म्हणजेच भीमरथी शांती, ऐंशीव्वा वाढदिवस म्हणजेच शताभिषेक शांती तसेच नव्वदाव्वा वाढदिवस म्हणजेच कनकभिषेक साजरे करतात. तसेच जन्मनक्षत्र शांती आणि अडचणींवर मात करण्यासाठी आयुष्य होम आणि महामृत्युंजय होम करतात. ह्या शिवाय इथे अपत्य प्राप्ती आणि ऐश्वर्यप्राप्तीसाठी पण पूजा केली जाते.


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):


ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


 Avoid great loss by purifying mind



They say that one gets human birth after going through the cycle of 84 lakhs of species. And again after human birth there are chances of returning to the same cycle if special efforts are not taken. Human birth is a great opportunity to break that cycle and march towards final goal and that is, attaining moksha – getting rid of moha. If one does not achieve this goal then it is considered a great loss.

While going through all births other than human, one does not have any choice but to follow natural instincts such as eating (ahaar), sleeping (needra), mating (maithun) and finally die. There is no way to break the cycle. In humans as well, these instincts exist. And of course these instincts are natural and have their own purposes in the ecology. But, in human birth one also gets an opportunity to not only fulfill those instincts, carried over from previous births, but to transform them into instinct to liberate from the cycle.



This cycle of going through 84 lakh species, they say, is painful and that’s why Saints advise to use every moment in human birth wisely to achieve final goal of attaining moksha.



Having said that human birth is a great opportunity to break the cycle, saints also warn that one should not remain under assumption that somehow one will manage to get human birth again. It may well come again after a cycle of 84 lakhs.

Also, it is usual tendency to turn to astrology for finding about past and future. There is nothing wrong in taking support of astrology when in trouble, but saints warn that one should not rely entirely on astrology. This reliance can make one complacent in spiritual efforts and hence one may lose the precious opportunity.

How is it possible to live with unavoidable natural instincts carried over from previous births and at the same time trying for liberation from this cycle of birth and death through 84 lakh species? Saints recommend a very simple solution for that. They say that in an effort of achieving moksha one need not suppress natural instincts. One can go on doing what they are doing as per dharma, and just accompany that action with chanting the Name of God, from thousands of his holy names.




For many of rituals there are restrictions, but for chanting the name of God there is no restriction. One can chant the name of God anywhere anytime. By doing this one naturally achieves the most required state for liberation and that is - purity of mind and heart – chitta shuddhi.

What are the signs or symptoms of chitta shuddhi? When one achieves chitta shuddhi, he/she becomes dear to God and Saints. Saints are eager to be in company of such pure persons. The nice example of this, in the history, is that of Saint Eknath himself. Lord Shrihari was moved by the devotion of pure hearted Sant Eknath and was eager to be in company of Eknath, and so He, Lord Shrihari, took the form of a servant with a name Shrikhandya and served in Sant Eknath’s house. He performed all chores such as cleaning the house, preparing for daily puja performed by Eknath etc. just to be in the company of Sant Eknath.

Saints can plead, they can suggest, they can remind about final goal, but effort is obviously is in one’s own hand. 
 Invitation for Ashtabandhan and Kalashrohan of Lord Shiva and Shri Dattatreya temple and Mahakumbhabhishek and Pranpratishtha
Wishing you all a very Happy and Prosperous New Year as per Indian calendar.

Here is an invitation to Pranpratistha ceremony being held in Dapoli on April 29, April 30 and May 1, 2013.

 
  

 Become happy by making mother happy

 
Indian culture lays a very high importance on following of Sanatana Dharma. To simplify the process of following dharma, the great sages extracted sentences called mahavakyas from Veda. One of them is matrudevo bhava – revere mother as God. They say God is pleased when one pleases one’s own mother.

Ii is said that every human being has five mothers.
  1. Deha-mata or nija-mata – mother who gave birth to the physical body. First priority goes to this mother. They say that one should make every effort to make one’s own mother happy. It is not possible to become happy without making this mother happy.
  2. Go-mata – Indian culture considers cow as mother. We drink real mother’s milk only for first two years of life. After that throughout the remaining life we drink cow’s milk. So one can see why cow is considered as mother. That’s why Sanatana Dharma does not approve of eating cow’s meat. In fact Sanatana Dharma does not approve of eating meat at all. They say instinct to eat meat is an animal instinct which is carried over from numerous past animal births. In human birth one gets an opportunity to overcome those animal instincts by engaging into spiritual practices, which is also in line with the main goal of human birth and that is to get liberated from cycle of birth and death through 84 lakh species.
    Another practice is eating meat after sacrificing animals believing in the fact that they are sacrificed for Mother Kali. Wise and experienced people say that real Mother Kali does not expect her children to sacrifice animals, also her children. It is fantasized form of Mother Kali that accepts meat of animal sacrificed in the name of pashubali. Pashu does not necessarily mean actual animal. Sanskrit words are many times used to symbolize. Pashu means pashuvritti i.e. animal instincts which one is supposed to sacrifice to Mother Kali. It is Goddess Lalitha Devi who helps to overcome these animal instincts. That is why she is called Pashupaash-vimochini (one who helps her children to get out of strong clutches of animal instincts carried over from previous animal births).
  3. Bhu-mata – land that helps to grow crops that feed us. That is why it is practice in Indian culture to salute Mother Land in the morning before placing feet on her.
  4. Desha-mata – country of birth. They say it is duty of every person to pay back to the country of birth.
  5. Veda-mata – mother of original scriptures of Sanatana Dharma. One can pay respect to this mother by studying and following dictates from Vedas.
It is Deha-mata, they say, is the one who introduces children about their duty towards other four mothers. That is why first Guru of any child is Mother.

 Gayatri Mantra - Mother of all mantras

("श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत" ह्या पुस्तकातून)

गायत्री शक्ति विश्वव्याप्त आहे. तिच्याशी संबंध स्थापित केला असता सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते. तिच्या योगाने भौतिक, मानसिक तसेच आत्म्याशी संबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारची संपत्ति प्राप्त होऊ शकते. आपल्या शरीरात असंख्य नाड्यांचे जाळे पसरले आहे. यातील काही नाड्या जुळल्या असता त्यांना "ग्रंथी" म्हणतात. जपयोगात श्रद्धा / निष्ठा असलेल्या साधकांच्या मंत्रोच्चाराने या ग्रंथी जागृत होऊन त्यातील सुप्त शक्तींचा प्रादुर्भाव होतो.

"ॐ" या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो.

"भू:" या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळ्यावरील चार बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो.

"भुव:" च्या उच्चारणाने मानवाच्या भृकुटीच्या वरील तीन अंगुलीचा भाग प्रभावित होतो.

"स्व:" या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळ्यावरील कपाळाचा चार अंगुली इतका भाग जागृत होतो.

"तत्" च्या उच्चाराने आज्ञा चक्रामध्ये असलेली 'तापिनी' ग्रंथीतील सुप्त असलेली 'साफल्य' शक्ति जागृत होते.

"स" च्या उच्चाराने डाव्या डोळ्यातील सफलता नावाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली 'पराक्रम' शक्ति प्रभावित होते.

"वि" चे उच्चारण केले असता डाव्या डोळ्यामधील 'विश्व' ग्रंथीमध्ये स्थित असलेली 'पालन' शक्ति जागृत होते.

"तु" या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कानात असलेल्या 'तुष्टी' नावाच्या ग्रंथीतील 'मंगळकर' शक्ति प्रभावित होते.

"र्व" या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कानात स्थित असलेल्या 'वरदा' ग्रंथीतील 'योग' नावाची शक्ति सिद्ध होते.

"रे" चा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या 'रेवती' ग्रंथीतील 'प्रेम' शक्तीची जागृती होते.

"णि" च्या उच्चाराने वरील ओठावर असलेल्या 'सूक्ष्म' ग्रंथीतील सुप्त शक्ति 'धन' संध्य जागृत होते.

"यं" या अक्षराच्या उच्चाराने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या 'ज्ञान' ग्रंथीतील 'तेज' शक्तीची सिद्धि होते.

"भ" या अक्षर समुदायाच्या उच्चारणाने कंठात असलेल्या 'भग' ग्रंथीतील 'रक्षणा' शक्ति जागृत होते.

"र्गो" चा उच्चार केला असता कंठकूपात स्थित असलेल्या 'गोमती' नावाच्या ग्रंथीतील 'बुद्धी' शक्तीची सिद्धि होते.

"दे" च्या उच्चाराने डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या 'देविका' ग्रंथीतील 'दमन' शक्ति प्रभावित होते.

"व" चा उच्चार उजव्या छातीच्या वरील भागात असलेल्या 'वराही' ग्रंथीतील 'निष्ठा' शक्तीची सिद्धि करतो.

"स्य" याच्या उच्चारणाने पोटाच्या वरील बाजूस (ज्या ठिकाणी बरगड्या जुळतात) सिंहिणी नावाची ग्रंथी असते. या ग्रंथीतील 'धारणा' शक्ति प्रभावित होते.

"धी" च्या उच्चारणाने यकृतात असलेल्या 'ध्यान' ग्रंथीतील 'प्राणशक्ती' सिद्ध होते.

"म" या अक्षराच्या उच्चाराने आपल्या प्लिहा मध्ये असलेल्या 'मर्यादा' ग्रंथीतील 'संयम' शक्तीची जागृती होते.

"हि" च्या उच्चाराने नाभीमधील 'स्फुट' ग्रंथीतील 'तपो' शक्ति सिद्ध होते.

"धी" या अक्षराच्या उच्चारणाने पाठीच्या कण्याच्या खालील भागात असलेल्या 'मेघा' ग्रंथीतील 'दूरदर्शिता' शक्तीची सिद्धि होते.

"यो" च्या उच्चारणाने डाव्या भुजेत स्थित असलेल्या 'योगमाया' ग्रंथीतील 'अंतर्नीहित' शक्ति जागृत होते.

"यो" च्या उच्चारणाने उजव्या भुजेमध्ये स्थित असलेल्या 'योगिनी' ग्रंथीतील 'उत्पादन' शक्ति जागृत होते.

"न:" या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या कोपरामध्ये असलेल्या 'धारिणि' ग्रंथीतील 'सरसता' शक्तीची सिद्धि होते.

"प्र" या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कोपरात असलेल्या 'प्रभव' ग्रंथीतील 'आदर्श' नावाच्या शक्तीची जागृती होते.

"चो" या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या मनगटात स्थित असलेल्या 'उष्मा' ग्रंथीतील 'साहस' शक्तीची सिद्धि होते.

"द" या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या तळहातावर असलेल्या 'दृश्य' नावाच्या ग्रंथीतील 'विवेक' शक्तीची जागृती होते.

"यात्" या अक्षर द्वयांच्या उच्चारणाने डाव्या तळहातावरील 'निरंजन' ग्रंथीतील 'सेवा' शक्ति सिद्ध होते.

अशा प्रकारे गायत्री मंत्रातील चोवीस अक्षरांचा, चोवीस ग्रंथी आणि त्याच्या चोवीस प्रकारच्या शक्ति यांच्याशी निकटचा संबंध आहे. नऊ ही संख्या न बदलणारी असून ब्रह्मतत्वाची सूचक आहे. आठ ही संख्या माया तत्वाला सूचित करणारी आहे.

गायत्री मंत्र हा कल्पतरुप्रमाणे आहे. यातील ॐ कार भूमीतून वर येणारा कोंब मानला जातो. भगवंत आहे याचे ज्ञान परमेश्वरावरील निष्ठा ॐ कारच्या उच्चारणाने येते. हा कोंब तीन शाखांमध्ये "भू: भुव: स्व:" याच्या रूपाने वाढतो. "भू:" आत्मज्ञान मिळवून देण्यास समर्थ आहे. "भुव:" शरीर धारण करतो तेंव्हा करायचा कर्मयोग सुचवितो. "स्व:" समस्त द्वंद्वाला स्थिरत्व देऊन समाधी स्थिति देण्यास समर्थ करतो. भू: या शाखेतून "तत् सवितु: वरेण्यम्" या उपशाखा उद्भवल्या. शरीरधारकाला जीवाचे ज्ञान करून देण्यास "तत्" उपयोगी आहे. शक्तीला समुपार्जन (मिळविणे) करण्यासाठी "सवितु:" याचे सहकार्य होते. "वरेण्यम्" मानवाला जंतुस्थितीतून दिव्य स्थितीला जाण्यास सहकारी होतो.

"भुव:" या शाखेतून "भर्गो, देवस्य धीमही" या तीन उपशाखा उत्पन्न झाल्या आहेत. "भर्गो" निर्मलत्व वाढवितो. "देवस्य" देवतांनाच केवळ साध्य असलेली दिव्यदृष्टी मिळवून देतो. "धीमही" ने सद्गुणांची वृद्धी होते. "स्व:" यातून "धीयो" मुळे विवेक, "योन:" मुळे संयम, "प्रचोदयात्" मुळे समस्त जीवसृष्टीचा सेवाभाव वाढीस लागतो.

 Mahashivaratri - the great night of Lord Shiva

As per Hindu calendar fourteenth day of Krishna paksha of every month is called Shivaratri. However fourteenth day of Krishna paksha of Maagh month is treated as a special day and is called as Mahashivaratri. This year Mahashivaratri is falling on March 10.

They say whoever worships Lord Shiva on this auspicious day achieves all auspicious gains. The practice is to observe fast throughout the day by remaining on fruits and then break the fast only in the next morning. On this day there is also a practice to keep vigil throughout the night by continuously worshipping Lord Shiva in various ways – singing his bhajans, performing rudra abhishek, chanting his holy name.

Even more gain one achieves if one visits and worships Lord Shiva at Shri Shailam, located in Andhra Pradesh. It is a belief that Lord Shrirama himself installed sahasralinga at this place and later Pandavas also installed more lingas, collectively called as panchapandavalingas. The place is also referred to as Sri Parvat (Shail means parvat, mountain). The main deities worshipped here are Shri Mallikarjuna (Lord Shiva) and Shri Bhramaramba (Mother Parvati).

This year it is also a special combination of days. March 9 happens to be Trayodashi – 13th day of Krishna paksha. Since it falls on Saturday, it is called Shanipradosha. Shanipradosha vrat is usually performed for acquiring good children. They say that Mother Yashoda in her previous birth witnessed pradosha puja of Lord Shiva performed by her the then son. Just witnessing a worship of Lord Shiva, in her next birth, she got an opportunity to be the mother of God himself, Lord Shrikrishna.

Last year we posted procedure to perform worship of Lord Shiva on pradosha day.

Here are few additional useful links for performing worship of Lord Shiva.

 Haripath - homework prescribed by Saints

 
Homework – gruhapath, a nagging concern during school days. Is it not? It is not only concern for students but the parents and teachers as well. The head master, as per his foresight, instructs the teachers to create homework, by following which, students can revisit what they learned during classroom sessions. Homework helps to absorb the lessons fully. The more devoted the student the more he/she gets ready to face challenges of life when they enter the family life and not only fulfill all their duties towards family well but also assume responsible positions in the society and contribute in maintaining harmony in society. When student performs the homework sincerely, all in the chain, students, teachers, headmaster and parents of the students find great satisfaction.
 
Sant Dnyaneswar, the great saint from Maharashtra, upon instructions from His loving Guru Shri Nivruttinath, created homework for His students, essentially the whole world population. This homework is popularly called as Haripath.
 
This homework has already gone through the tests of time. Many people have already taken benefit of this homework. So it is a proven homework. What does this homework helps achieve? It helps achieve the most basic required wealth for leading happy life here and hereafter; and that is - blessings of Shri Hari. Blessings of Hari not only help to improve the quality of life on earth, but it also helps at the last moment when future path is decided.


Like school homework, there is always a tendency to postpone doing this homework. But saints strongly recommend not delaying as this human birth is a very rare chance and there is no certainty that one will again get a human body in next birth, unless proper spiritual efforts are taken under the guidance of Guru.

So, saints recommend bringing little haste in following instructions of Guru and sincerely follow the discipline prescribed by Him. When disciple follows instructions of Guru, not only Guru, but even God is pleased and offers His blessings.

 Applying bhasma - a great purification practice

 
For every man there are four goals, purusharthas, prescribed to be achieved during lifetime, namely – dharma (understanding the importance of human birth, the roles to be played in that birth and the expectations of those roles, essentially understanding eternal code of conduct), artha (earning remuneration by offering services to the society while adhering to eternal code of conduct, using that remuneration and the gathered influence for maintaining and raising family and helping society for maintaining harmony), kama (strive to be content and help others to be content, purify one’s own desires and convert them into a desire for moksha i.e. getting rid of moha) and finally moksha (getting liberated from desire itself which causes one to be entangled in never ending cycle of birth and death). It is very important to pay attention to the order of these goals. First goal to be pursued is dharma which makes one eligible for artha, right usage of artha helps to satisfy all desires i.e. kama and hence leads one to the final goal of moksha. If the order is not followed the final goal cannot be reached.
 
Having understood about four goals, it is necessary to understand practices that act as aids in simplifying the journey of pursuing these goals. One of the important requirements in this journey is purifying self by eradicating effects of past sins. Past sins become blockage in pursuing these goals, and so, they have to be eradicated first to get speed in achieving these goals.
 
In the assembly of Lord Shiva, once the great sage Sanatkumar asked Lord Shiva the best practice that can help a man to not only get rid of past sins but also that can help in achieving all goals purusharthas.
 
Lord Shiva not only advised the best practice but he also narrated the procedure of applying. And that practice is, applying bhasma, also known as vibhuti, on the forehead. Bhasma is the remains of sacrificial fire in which a mixture of cow’s dung and urine is burnt and offerings are made to the divine fire. One should apply bhasma on forehead from left to right as three horizontal lines using three middle fingers (fingers except thumb and little finger). By following this practice one can get rid of all past sins and gain speed in achieving four goals of life.
 
There is a symbolic meaning as well to this practice. Bhasma means purity. The final goal of four goals is moksha which is nothing but achieving complete purity of soul. When all desires are burnt what remains is a pure soul. That’s why Lord Shiva, the purest soul, is known as madanari – meaning one who destroyed madana, presiding deity of kama. So, applying bhasma reminds one of this final goal of becoming one with Lord Shiva.
 
The simplest way to promote this practice and help others to achieve purification is to follow this practice.

 Being a child of Saint - mark of a good character


People argue over behavior all the times. The interpersonal issues due to generation gap or due to conflict of interests or due to behavioral issues are a rising and intriguing problem.

The easiest measurement for anybody to check if his/her behavior is appropriate or not is to see how saint is judging that person. If saints are happy then we are good but if saints are not happy for any reason then something is wrong. As long as saints are happy they can correct any severe problem, but if saints are not happy then nobody can help.


Saints being God themselves they like what God likes. And that is innocence and devotion.



They say that one should approach a saint how one will approach one’s own mother. That is with sincerity and honesty. Nothing is hidden from mother. Mother knows all minute details about child. Saints are equivalent to thousand mothers. One may be able to deceive one’s own mother at some time or the other, but it is not possible to deceive a saint.


What’s an indication that Saint is not happy? Do they get angry? Yes saints get angry. But being angry may not mean that saint is not happy. Mother gets angry on child but that does not mean that mother is unhappy with a child. She gets angry out of love, out of her worry for a child. So also saints get angry out of worry, out of love for a person whom they consider as child.

However if a Saint stops or limits conversation with a person, it is definitely an indication that saint is not happy with that person. That may mean that saint is not considering that person as a child.

To be a child of a saint is a mark of good character. To become a child of a saint two things are needed. One has to accept saint as mother and saint has to accept that person as child.

 Yadnya - the way to complete protection

 
 
When we look for a job we consider job security as the most important criteria. We search for organizations that are known as best employers - that have good human resource policies, that assure their employees of the job sustenance even when there is market crisis, essentially, the organizations that offer their employees and the families of employees a sense of financial security. In return organization looks for commitment and dedication from employees to work towards the vision of the organization. Through the commitment alone employee experiences the job security offered by organization.
 
So also they say that to experience the protection of God one has to perform the work of God with commitment, dedication and sincerity. Without a commitment how can we expect God to protect us?
 
The question is what does it mean by working for God. It means participating in continuing the cycle of life – srushtichakra. How to participate in this work? By performing Yadnya.
 
 
What is srushtichakra? They say that all beings were born out of food (anna). When a human being performs Yadnya by making offerings to fire god, those offerings reach Sun god. Pleased by those offerings Sun god causes rain (parjanya). Rain causes crops to fertilize. Crops provide food for human being. By eating food human beings get health and they become a cause for reproduction of human beings again. Those human beings perform Yadnya and cycle goes on. They say that when this cycle is continued all great five elements namely space, air, water, fire, earth and their presiding deities are pleased and they work in favor of human beings. But when this cycle is broken it causes imbalance and human beings start suffering.
 
 
Nowadays practice of yadnya is diminishing. It is the responsibility of every human being to perform yadnya and help in continuing srushtichakra to prevent direst calamities to happen.
 
Shri Saibaba used to visit five homes every day begging alms. He did this to remind people about atithi yadnya. They say that while performing duties in family one commits five sins “Panchasuna”- five sins by the names kandani, chulli, peshani, udakumbhi and maarjani (sins committed by involuntarily killing very minute numerous animals). To compensate these sins for every family man there are five yadnyas prescribed (pancha maha yadnyas), to be performed every day. Rishi yadnya – studying scriptures written by rishis, deva yadnya – instantiating fire and making offerings such as food to fire, pitru yadnya – making offerings to ancestors, atithi1 yadnya – offering food to sanyasins, bhuta yadnya – making food offerings to animals such as cow. 
 
 
 
Saibaba, a compassionate Guru, made sure that by begging alms in selected homes he saved those families from effects of ‘panchasuna’.
 
 
Fortunate were those whose homes were visited by Shri Saibaba for begging alms. They had a great opportunity of performing atithi yadnya by feeding God himself.
 
One should make every effort to perform and support panch maha yadnyas. For those who cannot perform these yadnyas for any reason, saints have suggested simple yadnya.
 
 
 
At the least, they say, chant the name of god while eating every bite. Just by chanting, the action of eating food becomes yadnya.
 
Atithi - one whose time of arrival (tithi) is unknown or uncertain. Usually sanyasins who visit homes for alms. 

 Agreement = Bliss, Conflict = Suffering

 

The joy of family life entirely depends on harmonious relationship between husband and wife. This relationship is a very delicate relationship and any discord in this relationship causes great suffering for family members. It is not easy for two individuals raised in different families with different thoughts to come under one roof and live entire life together. There is a huge difference between “living” together and “staying” together. Lot of sacrifices and great level of understanding is needed on both sides to “live” together. The earlier they come to an agreement on the goals of life the earlier they start “living” together and the easier it is for them to unite quickly and not only enjoy all pleasures of family life but also work towards the higher goals of life. The longer duration they live with difference of opinions the longer duration they suffer and the longer they are deprived of the opportunity to pursue higher goals of life.

The important higher goal of human life is to gain knowledge and pass it on to next generation. The “real” knowledge is not the vocational knowledge which is needed for earning money. That is a basic knowledge that everybody has to acquire anyway so that they can maintain family. But feeding family is not the only goal of human life. Even animals feed their family. The real goal of human life is to first use intellect to understand the purpose of human birth and then work towards that purpose.
 
The essence of education is humbleness in character. And the essence of humbleness is service to the elders and teachers.
 
They say that real knowledge that helps to understand purpose of life can be acquired only by service to the elders and teachers. All spiritual exercises are meant to prepare oneself for serving elders and receive their blessings. The blessings that one receives by serving elders go a long way in living up to the purpose of human birth. There is no need for the people who serve elders to go outside of home to acquire the knowledge. Just by serving elders in home they can acquire the great knowledge. The knowledge that one acquires through serving elders cannot be acquired or passed on through books or words. It has to be acquired and passed on through action or through example. If husband and wife do not agree on this goal, how can they acquire the real knowledge and then how can they set an example for their children to acquire such knowledge.

This is where accordance is needed between husband and wife so that they can teach their children to gain the “real” knowledge through example. The accordance can be achieved by conversing on “what is right” rather than arguing on “who is right”. And this is where the Guru helps. Guru can help bring an everlasting agreement between husband and wife and set them on the path of pursuing higher goals of life. However, both husband and wife have to have equal faith in Guru and his instructions.

They say chanting the name of god is simplest spiritual exercise that helps bring agreement in husband and wife. One need not go far to see an example of such a couple. Father and mother of this universe is the classic example of this.
 
 
Lord Shiva and Mother Parvati live in unison forever, with no conflict whatsoever, because they incessantly chant the divine name of Rama. What could be better example of harmonious couple than this?

 Shri Guru Charan - the ultimate resting place

The life is a journey through four stages – learning about life during childhood, enjoying all pleasures of life while performing family duties when young, get into practice of renouncing pleasures and live like a sage during old age and finally leaving the body while mind is surrendered to the God. Guru, the God himself, is the one who helps to make this journey through four stages smooth and effortless. If after having all pleasures of life the mind does not rest on the lotus feet of Guru the whole journey goes waste. Adi Shankaracharya, a great celibate teacher, explained importance of worship of lotus feet of Guru through his poem “Guru ashtakam” which is nothing but questions to one’s self.


I have got perfect healthy body. I have an attractive wife. I have achieved success in all fields of life and earned wealth like mountain. But after having all this if my mind does not rest on lotus feet of Guru, what’s the use of all this.


I have got all necessary things to live happy family life – wife, sons, daughters, grand-sons, grand-daughters, brothers and sisters, house, wealth, everything. But after having all this if my mind does not rest on lotus feet of Guru, what’s the use of all this.

 
I have gained all knowledge of Vedas as if they are all on my tongue. I can write good poems and essays. But after having all this if my mind does not rest on lotus feet of Guru, what’s the use of all this.

 
I have gained a respect in foreign lands. I have gained respect in my own land. I am considered as the very well behaved person. But after having all this if my mind does not rest on lotus feet of Guru, what’s the use of all this.

 
All great authorities from my land serve me. But after having all this if my mind does not rest on lotus feet of Guru, what’s the use of all this.

 
There is nothing in the world that I cannot achieve. I can get whatever I wish. But after having all this if my mind does not rest on lotus feet of Guru, what’s the use of all this.

 
I have developed a great reclusive attitude. I have developed distaste for all pleasures of life. I am no more interested in wealth. But even after developing such an attitude if my mind does not rest on lotus feet of Guru, what’s the use of all this.

 
My mind cannot rest while in forest, nor it rests in my own home, nor my mind finds interest in feeding my body. But even after getting rid of all passions if my mind does not rest on lotus feet of Guru, what’s the use of all this.

 
I have got all precious stones in the world and an attractive wife with whom I have enjoyed sensual pleasures so many times. But after having all that pleasure if my mind does not rest on lotus feet of Guru, what’s the use of all this.

 
After acquiring precious human birth one who chants this Guru ashtakam, be a Sanyasi or a householder or a king, will not only get all desires fulfilled but their minds will easily rest on Shri Guru Charan, lotus feet of Guru – the final resting abode for every human being.

 What we need is the grace of God

World is experiencing calamities day after day. May the souls affected by these calamities rest in peace in God’s place and may the affected families on earth find strength to go through the tough time.
 
Calamities, though they disturb us, they also act as teachers. They make us think seriously about security of our beloved ones. They make us analyze our lifestyle to see if there is anything that we have to do to strengthen our efforts in securing ourselves.
 

They say calamities do not come with any prior notice. And when they come they change the life in a moment and the people are left wondering why and how it happened.

It is becoming more and more important to pay attention to age-old advices. By nature, as soon as the darkness starts spreading, the sinful thoughts start rising. To protect from those sinful thoughts wise people advice to be home before it gets dark. Nowadays the work lifestyle has become such that it is difficult to follow this advice. At least one can limit going out in dark only when needed.


It is risky to rely on the fact that somehow somebody will help. Even if there is anybody to help they may not be able to help due to limitations to what one can help. They say that it is God’s or Guru's grace that helps during calamities.

Acquiring grace of God is not just an individual but community effort as well. A time has to be allotted for this effort. The time after evening, they say, is a good time when whole family gets together - first to have dinner together in happy mood and then couple of hours before going to bed is a good time to get together and spend time in listening and reading beautiful stories of God from pothis (e.g. Shri Gajanan Vijay, Shri Saisatcharit) or puranas (e.g. Bhagwat Purana, Vishnu Purana, Shiv Purana etc) with an understanding that the stories from these scriptures are going to help everyone to acquire His grace that protects during calamities. Not only that, by following such lifestyle they are setting a good example. In a way they are doing social service, without even going out of home. When one family starts adapting this lifestyle, other families will also slowly follow.

The society as a whole has a responsibility to acquire God’s grace so that everyone in society lives a fearless life. For that, understanding God is very important. Abraham Lincoln, the great president of United States, and the great student of Bible, once quoted “Sir, my concern is not whether God is on our side; my greatest concern is to be on God's side, for God is always right.” That’s the attitude society has to adapt. The human society as a whole needs to examine if we as society are doing what God wants us to do, rather than asking God to do what we want Him to do. That’s where stories from Puranas help.

Pothis and Puranas are written by the great devotees and sages of Indian continent who wished welfare of society. They describe the lifestyle to be adapted to attract the grace of God. Those devotees and sages spent a lot of their time and energy in writing those stories, just so that people can get information about making good use of human birth while living together in society. All the stories in the pothis and puranas emphasize the importance of remembering God all the time by calling His Name or establishing close association with saints who are Gods on earth. They contain numerous examples of persons who were saved from direst calamities because they called out the Name of God. Draupadi, Pralhad, Gajendra are few known examples.

Is society, and for that matter every member of society, not responsible for maintaining conducive environment for remembering God and acquiring His grace? Sages and followers of sages have been kind enough to translate, extract information from puranas in prevalent languages. Or the great devotees of saints have written stories of saints in regional languages. So there is no room to complain that one cannot understand those stories. What is needed is a strong desire to attract grace of God for everyone in the society. That desire alone is enough to transform the society and make this world a fearless place to live.
2012 post


No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...