श्री कालभैरव जयंती*
*(कार्तिक कृ.मंगळवार दि. ५ डिसेंबर २०२३)*
*या दिवशी दुपारी १२ वाजता भगवान श्री कालभैरवांचा जन्म झाला.या दिवशी दुपारी ४ वाजे नंतर श्री कालभैरवास पुढील प्रमाणे विनंती करावी. "आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असून, मला श्री स्वामी समर्थ मंदिरातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपली सेवा करीत आहोत" अशी विनंती करून त्रिवार मुजरा करावा व हार,नारळ,खडीसाखर व नैवेद्य (वांग्याची भाजी,बाजरीची भाकरी,कांदा व लिंबाची एक फोड.असा नैवेद्य) दाखवावा. आपल्या परिसरात जर कालभैरवनाथांचे मंदिर नसेल तर आपल्या घरीच ११ वेळा कालभैरवाष्टक म्हणून सेवा रुजु करावी.*
*(कार्तिक कृ.मंगळवार दि. ५ डिसेंबर २०२३)*
*या दिवशी दुपारी १२ वाजता भगवान श्री कालभैरवांचा जन्म झाला.या दिवशी दुपारी ४ वाजे नंतर श्री कालभैरवास पुढील प्रमाणे विनंती करावी. "आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असून, मला श्री स्वामी समर्थ मंदिरातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपली सेवा करीत आहोत" अशी विनंती करून त्रिवार मुजरा करावा व हार,नारळ,खडीसाखर व नैवेद्य (वांग्याची भाजी,बाजरीची भाकरी,कांदा व लिंबाची एक फोड.असा नैवेद्य) दाखवावा. आपल्या परिसरात जर कालभैरवनाथांचे मंदिर नसेल तर आपल्या घरीच ११ वेळा कालभैरवाष्टक म्हणून सेवा रुजु करावी.*
*🙏श्री स्वामी समर्थ🙏*
*घर में होगी अपार धन की वर्षा,जानें कैसे करें भैरव बाबा को प्रसन्न :-*
हिंदू धर्मों के अनुसार भैरव बाबा की स्तुति काफी आसान है माना जाता है कि अगर आपने भैरव बाबा को मना लिया तो आप पर कभी भी कोई संकट नहीं हावी हो सकता हैं.
बता दें कि भैरव बाबा को भोले शंकर का ही एक रूप माना गया हैं भैरव बाबा की पूजा - पाठ करने से जिन्दगी में परेशानियां आपके पास भी नहीं भटकेंगी जीवन आनंद से भर जाएगा शनि,राहु, केतु की दशा भी आपका कुछ नहीं बिगाड पाएंगी.
हिंदू कथाओं में बताया गया है कि काले कुत्ते को भैरव बाबा का वाहन माना गया हैं और भैरव बाबा को आसानी हो सबसे अच्छा रास्ता है कि हर रोज कुत्ते को गुड या भोजन खिलाने से भैरव बाबा जल्दी प्रसन्न होते हैं.
आपने देखा भी होगा जहां कही भी मां का मंदिर होता है,वहां भैरव बाबा का मंदिर भी होता हैं तो इसलिए अगर आप पर भैरव बाबा की कृपा बन गई तो माता रानी की भी कृपा बन गई और आप पर कभी भी कोई विपत्ति नहीं आएगी.
भैरव बाबा की कृपा बनाएं रखने के लिए भैरव चालीसा का पाठ करना चाहिए.
श्री भैरव चालीसा :-
दोहा
श्री गणपति गुरु गौरी पद प्रेम सहित धरि माथ।
चालीसा वंदन करो श्री शिव भैरवनाथ॥
श्री भैरव संकट हरण मंगल करण कृपाल।
श्याम वरण विकराल वपु लोचन लाल विशाल॥
जय जय श्री काली के लाला। जयति जयति काशी - कुतवाला॥जयति बटुक - भैरव भय हारी। जयति काल- भैरव बलकारी॥
जयति नाथ - भैरव विख्याता। जयति सर्व - भैरव सुखदाता॥
भैरव रूप कियो शिव धारण।
भव के भार उतारण कारण॥
भैरव रव सुनि हवै भय दूरी।
सब विधि होय कामना पूरी॥
शेष महेश आदि गुण गायो।
काशी - कोतवाल कहलायो॥
जटा जूट शिर चंद्र विराजत। बाला मुकुट बिजायठ साजत॥ कटि करधनी घुंघरू बाजत।
दर्शन करत सकल भय भाजत॥
जीवन दान दास को दीन्ह्यो। कीन्ह्यो कृपा नाथ तब चीन्ह्यो॥
वसि रसना बनि सारद- काली। दीन्ह्यो वर राख्यो मम लाली॥
धन्य धन्य भैरव भय भंजन।
जय मनरंजन खल दल भंजन॥
कर त्रिशूल डमरू शुचि कोड़ा। कृपा कटाक्ष सुयश नहिं थोडा॥
जो भैरव निर्भय गुण गावत। अष्टसिद्धि नव निधि फल पावत ॥ रूप विशाल कठिन दुख मोचन। क्रोध कराल लाल दुहुं लोचन॥
अगणित भूत प्रेत संग डोलत। बम बम बम शिव बम बम बोलत॥
रुद्रकाय काली के लाला।
महा कालहू के हो काला॥
बटुक नाथ हो काल गंभीरा।
श्वेत रक्त अरु श्याम शरीरा॥
करत नीनहूं रूप प्रकाशा।
भरत सुभक्तन कहं शुभ आशा॥
रत्न जड़ित कंचन सिंहासन। व्याघ्र चर्म शुचि नर्म सुआनन ॥ तुमहि जाइ काशिहिं जन ध्यावहिं। विश्वनाथ कहं दर्शन पावहिं॥
जय प्रभु संहारक सुनन्द जय। जय उन्नत हर उमा नन्द जय॥
भीम त्रिलोचन स्वान साथ जय। वैजनाथ श्री जगतनाथ जय॥
महा भीम भीषण शरीर जय।
रुद्र त्रयम्बक धीर वीर जय॥
अश्वनाथ जय प्रेतनाथ जय। स्वानारुढ़ सयचंद्र नाथ जय॥
निमिष दिगंबर चक्रनाथ जय। गहत अनाथन नाथ हाथ जय ॥ त्रेशलेश भूतेश चंद्र जय। क्रोध वत्स अमरेश नन्द जय॥
श्री वामन नकुलेश चण्ड जय। कृत्याऊ कीरति प्रचण्ड जय॥
रुद्र बटुक क्रोधेश कालधर।
चक्र तुण्ड दश पाणिव्याल धर॥
करि मद पान शम्भु गुणगावत। चौंसठ योगिन संग नचावत॥
करत कृपा जन पर बहु ढंगा। काशी कोतवाल अडबंगा॥
देयं काल भैरव जब सोटा।
नसै पाप मोटा से मोटा॥ जनकर निर्मल होय शरीरा। मिटै सकल संकट भव पीरा॥
श्री भैरव भूतों के राजा।
बाधा हरत करत शुभ काजा॥
ऐलादी के दुख निवारयो।
सदा कृपाकरि काज सम्हारयो॥
सुन्दर दास सहित अनुरागा।
श्री दुर्वासा निकट प्रयागा॥
श्री भैरव जी की जय लेख्यो। सकल कामना पूरण देख्यो॥
दोहा
जय जय जय भैरव बटुक स्वामी संकट टार।
कृपा दास पर कीजिए शंकर के अवतार॥
शैतानी शक्तीपासुन आत्मरक्षा होते.अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतुन मनुष्य दुर जातो .आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते . कठिण कार्य सहज पूर्ण होतात . आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते . काली मातेची साधना योग साध्य होतो . सदगुरु हे कामधेनु आहेत . भैरवांची जप साधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते .
श्री काळभैरव यांनी मृत्यु , देवराज ईंद्र , ब्रम्हदेव , नृसिंहदेव आणि भगवान विष्णु यांचा गर्वहरण केले होते . लोकानाच काय तर साधु योगिजनाना देखील त्यांचा अभ्यास होवु शकला नाही . श्री काळभैरव हे मोक्षप्राप्तीसाठीचे श्री दत्त अधिष्ठान हृदयात तयार करतात .श्री . शनी हा काळभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे . श्री काळभैरव देवांची रामदास स्वामी यानी आरती लिहिलेली आहे . पण आता ती शोधुनही सापडत नाही .
श्री काळभैरव जितका सिद्ध योग्यांचा तितकाच स्वामी भक्तांचा
आहे . म्ह श्री काळभैरव दैवत सुक्षम देहातील वासनेची कर्म नष्ट करतात . काळभैरवाना क्षेत्रपाल असेही म्हणतात . क्षेत्र म्हणजे शरीर . पाल म्हणजे पालन करणारा . तो कर्म आणि अकर्माच्या गोंधळातुनही सोडवितो . ॐ काळभैरवाय नम; हा देवाचा जपमंत्र आहे . चालते . महिला देखील हा जप करु शकतात . प्रामाणिजपासाठी रुद्राक्षमाळा वापरतात . स्फटिक माळहीक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेद रहात नाही .भैरवप्रहर हा रात्री चा अतिशय प्रभावी असतो असा आहे . ह्या प्रहरात भैरवसाधना केल्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते . तप, जप आणि ध्यान मार्गात अग्रेसर होत असताना प्रथमदर्शनी बाह्य आवरणात्मक शुद्र शक्ती विविध रुपं आणि स्वरुपाद्वारे साधकाला भटकाव उत्पन्न करतात . हे अतिशय भयानक मायाजाळ आहे . त्यातुन सहज योग्य मार्ग तदृप शक्ती कधीही सापडु देत नाही . याला आंतरिक चकवा असे म्हणतात . ह्या चकव्यापासुन साधकाला काळभैरव दुर ठेवतात . काळभैरवाची सेवा केल्यास मृत्युनंतर पिशाच्च योनी कशी मिळेल? . त्यांची सेवा हा मृत्युवर विजयप्राप्तीची सुवर्णसंधी आहे . पंचमहाभुतांपलिकडे शिवतत्व आहे . साधकाला श्री काळभैरवनाथ श्री दत्तकृपेने तिथे घेउन जातात . श्री काळभैरवाची सेवा केल्यास शिवाची साधना आवश्यकता नाही . ती आपोआप साध्य होते . श्री काळभैरव यांचे प्राचीन मंदीरात गेल्यावर देवाच्या मुर्तीकडे एकटक पहावे . सात्विकता डोळ्यात भरुन येईल . भैरवोत्थान केवळ पद्मासनातच साध्य होते . मोरगाव येथील गणेश मंदीराच्या अकरा पायऱ्या अकरा भैरवाच्या प्रतीक आहेत . तसेच थोरगव्हान येथे फार पुरातन व जागृत मंदिर ऊर्जा देणारे मंदिर आहे
१ प्रमुख - श्री काळभैरव
२ उपप्रमुख - बटुकभैरव
३ समायोजक - स्वर्णाकर्षण भैरव
४ अष्टभैरव - स्मशानभैरव
५ नग्नभैरव
६ मार्तण्डभैरव
७ कपालभैरव
८ चंडभैरव
९ सन्हारभैरव
१० क्रोधभैरव
११ रुरुभैरव
श्री काळभैरव पाताळवासी आहेत.त्याना दक्षिणेश्वर असे ही म्हणतात.नक्षत्रे त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पहातात.त्याना प्रसन्न केल्यास नक्षत्रांचे फळ तुमच्या खिशात.श्री काळभैरवाच्या आज्ञेशिवाय कोणत्याही सूक्ष्मक्षेत्रात प्रवेश नाही.नकारात्मक उर्जा डोक्यात आणि शरीरास जाणवत असेल तर सलग सहा महिने श्री काळभैरव साधना करावी.
त्याची साधना निर्गुणात सरस बनविते आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातुन निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे.श्री काळभैरवांचा विनाअट ध्यास घेता आला पाहिजे.त्यांचा ध्यास लावाल तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल.धरसोडवृत्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत. ईथे कधी ही मानस स्तरीय मजामस्ती आणि ईतर अवहेलना करु नये.नेहमी जमेल तितके दत्तसाच्यात बसण्याचा प्रयत्न करावा.श्री काळभैरवांची अनुभूती येणे ही आत्ममार्ग निर्धोक सुरु असल्याची पुष्टी करते.श्री काळभैरवाच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही.ईतर देव देवी बघ्याची भुमिका घेतात . पण भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावुन येतात.मन हृदय आणि नियती स्वच्छ हवी सदगुरुभक्ती सुख दु:खाच्या पलीकडे गेल्यास दैव सदभक्ताला जीवनाच्या आपदास्थितीत पाठीशी घालतं.आध्यात्मिक जीवनात घोर साधना सात्विक वैराग्यपुर्ण व सदगुरु अधिष्ठानयुक्त असतात.ह्या साधना सहज समाधी ह्या अंतिम ध्येय योगापर्यंत घेवुन जातात.
*🙏श्री स्वामी समर्थ🙏*
#श्री_कालभैरव_सुलभ_कवचस्तोत्र
नमस्कार,
श्रीकैलासेश्वर शिवसाक्ष आणि श्रीकालभैरव, सरस्वतीकृपेने मला ध्यानावस्थेत काल देण्यात आलेले “श्री कालभैरव सुलभ कवचस्तोत्र” आज श्रीशनिजयंतीच्या विलक्षण शुभमुहूर्तावर प्रकाशित करताना अतिशय अत्यानंद होतो आहे. सर्वसामान्यजनांना, ज्यांना संस्कृतप्रचुर भाषेशी फारशी जवळीक नाही अशांना, इंग्रजी भाषेमुळे मराठीशी अंतर राखलेल्यांना कालभैरव उपासना सुलभ सोपी व्हावी म्हणून या लहानशा पण दिव्य स्तोत्राच्या रचनेचा संकल्प केला असावा असं मला वाटतं. हे स्तोत्र प्रत्येक जातीधर्म, स्त्रीपुरूष, तृतीयपंथी अशांना उपासनेसाठी आजपासून खुले केले आहे. स्तोत्र अथपासून इतिपर्यंत पूर्ण वाचन करणे, कालांतराने पाठ करणे अपेक्षित आहे. हे स्तोत्र वेदोक्त किंवा पुराणोक्त नसल्याने त्यास सोयरसुतक आणि स्त्रीच्या मासिक पाळीचेही बंधन नाही. पण हे कवचस्तोत्र म्हणताना शुचिर्भूत्व अपेक्षित आहे (स्नान किंवा शरीरशुध्दी, हातपाय धुणे) मद्यपानादी किंवा तत्सम नशेच्या अवस्थेत, संभोगपश्चात स्नानाशिवाय आणि मांसाहारपश्चात स्नानाशिवाय हे स्तोत्र म्हणण्यास सक्त मनाई आहे (त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात) मांसाहार, मद्यपानादी बंधन नाही पण नशेच्या अवस्थेत आणि स्नानाशिवाय ते म्हणू नये. म्हणजे मांसाहार/स्त्रीपुरूष संभोगानंतर स्नानादीदेहशुध्दी करणे क्रमप्राप्त आहे.
या स्तोत्राचा एक पाठ रोज पुरेसा आहे. त्याचप्रमाणे गरजेनुसार एक/पाच/नऊ/अकरा आणि एकवीस पाठ आपण करु शकता. स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रार्थना करुन संकल्प करुन पाठ करता येईल. शक्यतो जवळचा मित्रमैत्रिणी, रक्ताचे नातेवाईक पाठ करु शकतात. कोणत्याही अशुभ प्रसंगी किंवा स्मशानात वगैरे जाऊन आल्यावर स्नान करुन आवर्जून, किमान पाच पाठ करणे संरक्षणार्थ उत्तम राहील.
दर सोमवारी, बुधवारी किंवा रविवारी किंवा या सर्व दिवशी संध्याकाळी एक अगरबत्ती (शक्यतो चंदन किंवा गुग्गुळ असल्यास उत्तम) लावून(तिची राख एका वाटीत गोळा होईल अशी लावून) आपण पूर्व किंवा पश्चिमेस मुख करुन या स्तोत्राचे नऊ किंवा एकवीस पाठ करावेत. ती गोळा झालेली राख/विभूती सर्व घरभर कानाकोपऱ्यात, प्रवेशद्वारी आतून शिंपडल्यास किंवा फुंकल्यास सर्व प्रकारचे भय, अनारोग्य, संकटे, दारिद्र्य यापासून मुक्तता आणि कोणत्याही बाधेपासून मुक्ततेस सहाय्य होते. फक्त ही रक्षा टॉयलेटमधे शिंपडू नये.
कार्यसिद्धीसाठी रोज वरील पध्दतीने एकवीस पाठ म्हणून गोळा करत असलेली विभूती एका डबीत ठेवावी आणि महत्वाच्या कामाला, परिक्षेला, इंटरव्ह्यूला, प्रवासाला जाण्यापूर्वी कपाळास लावून घराबाहेर पडावे हे उत्तम.
लहान बाळ दचकून रडत असेल तर या अंगाऱ्याची बंद पुडी त्याच्या उशाशी ठेवावी. अंगारा/विभूती कपाळास लावू नये. तो डोळ्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तळपायाला अंगारा लावू शकता.
प्रामुख्याने भयनाश, कार्यसिद्धता, रोगनाश, शत्रूपीडानाश आणि एकंदरीत संरक्षण यासाठी हे स्तोत्र प्रभावी आहे. आणि वरीलप्रमाणे त्याची अभिमंत्रित विभूतीही प्रभावी आहे.
बाकी अन्य शंका प्रश्नांची उत्तरे सवडीने देईनच. बाकी अन्य तारतम्य बाळगून स्तोत्र वाचन करावे. या स्तोत्ररचनेनंतर त्याची व्याकरणशुध्दता (शब्दरचनेत बदल न करता) करण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचेही मी या निमित्ताने आभार मानतो.
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
------------------------------------------------------
।। श्री कालभैरव सुलभ कवचस्तोत्र ।।
॥श्री गणेशाय नमः॥
॥श्री सरस्वत्यै नमः॥
॥श्रीमद्गुरवे दत्तात्रेयाय नमः॥
।। श्री कालभैरवाय नमः।।
मम च मम कुटुम्बस्य सर्वोपद्रवसर्वशत्रुरोगदैन्यदारिद्र्यपीडापरिहारार्थे दीर्घायुरारोग्यसहितंमनःशांति:
सौभाग्यसौख्यप्राप्त्यर्थे अद्यदिने शिवसाक्षीसामीप्ये मधुनंदासुतसचिनकृतं श्रीकालभैरवसुलभकवचस्तोत्रपठनं करिष्ये।
कालभैरव ध्यानम् -
ॐ श्रीशिवांशाय रुद्रप्रियाय कालाग्निरुद्ररुपाय निरपराधकारागृहविमोचकाय पापध्वंसकाय शिवभक्तप्रियाय मार्गशीर्षमासे कालाष्टम्ये अयोनिजन्माय कर्मफलदायकाय ॐ ह्रीं क्रीं हूं ह्रीं कालभैरवदेवाय नमः ।
स्तोत्र-
तू रक्षणकर्ता, तूच त्राता अन् सुखदाता
तूच कर्मफलप्रदाता, सिध्दरूपा।
तूच पापनाशका, दैन्यदुःखहारका
तूच प्रचुर धनप्रदाता, आनंदरूपा॥
ज्याचे चित्ती तुझे ध्यान,
ज्याचे मनी तुझे चिंतन,
त्यासी तुझी प्राप्ती सुलभ,चैतन्यरूपा॥
तू शरणागतांचा त्राता, अनाथांचा पिता, मोक्षप्रदाता, बलकारका॥
तू करुणासागर, कष्टनिवारक, संकटमोचक, तू ब्रह्महत्यादिदोषनाशक,
काशीपुरीचा कोतवाल, गणरक्षक॥
मज संरक्षावे भैरवजी।सकल देहादी अवयव।
मस्तकी रक्षी ब्रह्मा-मस्तकछेदक।
कपाली रक्षावे कपालभैरवांनी।
नेत्राचे रक्षण करावे चंडभैरवांनी।
नासिकांना राखावे असितांगांनी।
ओष्ठमुखादी रक्षावे उन्मत्तभैरवांनी।
हनुकंठादी भीषणभैरवांनी।
ग्रीवा स्कंधादी संहारभैरवांनी।
देहपृष्ठासी रक्षावे रुद्रभैरवांनी।
उरुस्थान-ह्रदयी क्रोधभैरवांनी।
उदरादी अवयव रक्षो भूतनाथजी।
देहांतर्गतासी जपावे क्षेत्रपालांनी।
देहबाह्य त्वचारोमांसी कालभक्षकांनी।
हस्तपादांसी रक्षावे श्वानवराश्रितांनी।
गुह्यादी अवयव संरक्षी आनंदभैरवांनी।
पूर्णदेही रक्षी मम पुरातनभैरवजी।
जळीस्थळी, पंचमहाभूती, राजगृही
वनारण्ये, प्रवासे, भ्रमंत्ये, वाहनारुढे
कार्यालये, शत्रुगृहे, प्रत्येक स्थळी
तुम्ही रक्षावे सतत कालभैरवांनी।।
मी अज्ञभक्त तुमचा, रक्षावे मज अहर्निशी ।
॥ इति श्रीमधुनंदासुतसचिनकृतं सर्वपापहरं सर्वसौभाग्यदायकं च सर्वव्याधिनिवारकं
श्रीकालभैरवसुलभकवचस्तोत्रं संपूर्णम् ॥
------------------------------------------------------
विशेष सूचना -
तुमच्या परिचयातील गरजूंना ही सबंध पोस्ट फॉरवर्ड करु शकता. शेअर करु शकता. व्हॉटसअप किंवा अन्य कोणत्याही मार्गाने फॉरवर्ड करण्यास हरकत नाही. मात्र स्वबुध्दीने यात कानामात्रेचा किंवा कोणताही अंशमात्रही बदल चुकूनही करु नये ही विनंती. आणि तुमची श्रद्धा नसेल तरी हरकत नाही पण स्तोत्र आणि संबंधित पोस्टची चेष्टामस्करी करण्याचा करंटेपणा दाखवू नये. पुढे घडणाऱ्या घटनांना मी जबाबदार नसेन. धन्यवाद 🙏
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
[03/12, 8:13 am] +91 98600 02404: रविवार,खंडोबा,भैरोबा,सुर्यनारायण
रविवार पुर्वापार पासुन भैरवनाथ खंडेराव आणि सूर्यनारायण यांचे सेवेसाठी आपल्या ऋषीमुनींनी योजुन दीलेला आहे. सुर्यनारायणाची सेवा, (सुर्याला जल अर्पण करावे, सुर्य नमस्कार घालावे सुर्यनारायणाची स्तुती म्हणावी. ज्या जातकांना सुर्यनारायणाचे बल कमी पडत असेल त्यांनी लाल दान - मसुर, गुळ, गहु, तांबे, लाल वस्र गणपती मंदिरात दान केल्याने सूर्य बल प्राप्त होते) भैरवनाथाची सेवा (कालभैरव अष्टक म्हणावे ज्या जातकांना बाँसगीरी, वैरभाव, जुने येने वसुल न होने (ते वसुल करणे साठी) एक रूपयाच्या शिक्यावर कालभैरव अष्टक म्हणावे आणि तो शिक्का तुलसी कुडांत कींवा तुलसी खालच्या मातीत खोलवर बुजवुन ठेवावा.ज्या जातकांना बाहेरची बाधा आणि सर्प दंश झाला असेल त्यांना भैरवनाथ महारांजा जवळ सव्वा महीना ठेवतात बाधा दुर होते.
नैवेद्य - शेंगदाणे चटणी आणि भाकरी हा नैवेद्य तसेच गव्हाच्या जाड पिठाची बट्टी आणि वांग्याची भाजी, गुळ, हा नैवेद्य भैरवनाथ महाराजांना देतात
खंडेराव महाराज - आपले सर्वाचे कुलदैवत श्री खंडेराव महाराज आहेत यांचे मंदीर प्रत्येक गावात आहे म्हालसाई आणि बाणाई ह्या दोन पत्नीसह त्यांची मुर्तीचा टाक आपल्या देव्हार्यात असतो. त्यांचे मूळ ठिकाण जेजुरी येथे आहे.घोडा आणि कुत्रा हे पशु त्यांचे सानिध्यात असतात.शीघ्र फलदायी अशी त्यांची सेवा असते.चंपाशष्टीला आपण त्यांची तलीआरती करतो.लग्नविधी आगोदर रवीवार पाहुन आपण अष्टवर त्यांचे नावे जेवु घालतो आणि नंतरच लग्नाचे इतर विधी करतो.नैवेद्य - गुल आणि बट्टीचा चुर्मा लाडु, तसेच भरीत आणि भाकरी
🙏खंडेराव महाराज की जय,भैरवनाथ महाराज की जय,सुर्यनारायण महाराज की जय🙏
*🙏श्री स्वामी समर्थ🙏*
*🌹श्री बटुकभैरव मंत्रसाधना.🌹*
|| ॐ ह्रीं बटुकाय आपदुद्धारणाय कुरु कुरु बटुकाय ह्रीम् ॥
बटुकभैरव हे कालभैरवांचे एक शांत बालरुप मानले जाते.बटुकभैरवांचा संबंध हा पूर्वजन्मकृत पापपुण्याच्या फलाशी येतो.मागील जन्मांतील दुष्कर्मांची शिक्षा किंवा त्याची फळे या जन्मी भोगावी लागतात.आपण ही आपल्या परिचयातील अनेक माणसं बघतो,ज्यांनी पापं वगैरे करणं तर सोडाच हो पण या जन्मी साधी मुंगीही कधी मारलेली नसते.पण तरीही त्यांचा जन्म हा अत्यंत खडतर कष्टात चाललेला असतो. एखाद्याचा कठोर शाप असावा तसं विचित्र आयुष्य भोगत असतात ही माणसं. अनेक घराणीच्या घराणी शापित असतात. कुटुंबात सतत कलह, व्यसनाधीनता,कर्जाचे डोंगर,देणी,शिक्षणात अपूर्णता असे अनुभव त्यांना येतात.अशा घरात कोणत्याही व्यक्तीने दररोज संध्याकाळी दिवेलागणीच्या सुमारास देवासमोर तीळाच्या तेलाचा दिवा-अगरबत्ती लावावी आणि स्वतःसाठी व घरातील सर्वांसाठी (स्वतःसकट प्रत्येकाचे नाव आणि समस्या उच्चारुन ती दूर व्हावी अशी प्रार्थना करुन) सर्वप्रथम कालभैरवाष्टक स्तोत्र एकदा वाचून त्यानंतर वरील मंत्राचा जप १०८ वेळा फक्त रुद्राक्षमाळेवरच करुन त्यानंतर पुन्हा कालभैरवाष्टक स्तोत्र सातवेळा वाचावे म्हणजे १+१०८+७ असे....
या उपासनेने कष्ट दूर व्हायला सुरुवात होते. हळूहळू परिस्थितीत सकारात्मक बदल होतात. आयुष्य मार्गी लागते.या उपासनेला फारसे कोणतेही बंधन नाही.लक्षात ठेवा धनप्राप्ती आणि आयुष्यात स्थैर्य हवं असेल तर "शनिवारी चुकूनही मद्यपान मांसाहार करू नका"
बटुकभैरवांचं स्मरण करून दर रविवारी,बुधवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला अन्नदान करा. सोयरसुतकात हि उपासना बंद ठेवा.स्त्रीयांनी मासिक पाळीत उपासना करु नये.बाकी कोणते ही बंधन नाही.
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
*भगवान भैरवाने ब्रह्माचे शीर विच्छेद केले होते :-*
शास्त्रानुसार भगवान काल भैरवाचे जन्म कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षाच्या अष्टमी तिथीला झाला. या दिवशी काल भैरवाची विधिविधानाने पूजा केली जाते. काल भैरवाने ब्रह्माजींचे शिरविच्छेद केले होते.या मागील एक अतिशय रंजक कथा आहे.
तिन्ही देवांमध्ये महानतेबद्दल वितंडवाद झाला -
शिवपुराणानुसार एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांमध्ये वितंडवाद झाला की तिघांपैकी श्रेष्ठ कोण आहे.दरम्यान परमपिता ब्रह्मांनी भगवान शंकर यांची निंदा नालस्ती केली त्या मुळे भगवान शिव खूपच संतापले.
काल भैरवाने ब्रह्मांशी या अपमानाचा बदला घेतला
संतापून भगवान शिव ने आपल्या रौद्र रुपेतून काल भैरवाला जन्मले. काल भैरवाने आपल्या देवांचा झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्या नखांनी ब्रह्मांच्या त्याच डोक्याला कापले ज्याने भगवान शिवाची निंदा केली होती.या मुळे त्यांच्या वर ब्रह्महत्येचे पाप लागले.
ब्रह्म हत्येच्या पापातून अशी मिळाली मुक्ती -
ब्रह्म हत्याच्या पापाच्या मुक्तीसाठी भगवान शिवाने काल भैरवाला प्रायश्चित करण्यासाठी सांगितले आणि म्हटले की जेव्हा ब्रह्माजींचे हे कापलेले डोकं हातातून पडेल त्याच वेळी तुला ब्रह्म हत्येच्या पापापासून मुक्ती मिळेल.शेवटी काल भैरवाचे प्रवास काशीत पूर्ण झाले आणि ते तिथेच वास्तव्यास आले आणि शहराचे कोतवाल म्हणवले गेले.
[03/12, 8:13 am] +91 98600 02404: *म्हाळसा भैरव कथा :-*
नेवासे गावी एक लिंगायतवाणी रहात होता.त्याचे नाव तिमशेट. तो अत्यंत धनाढ्य श्रीमंत होता. त्याच्या दारी जणू गजांत लक्ष्मी निवास करीत होती.पण शेटजी फार दु:खी होते.कारण त्यांना मूलबाळ नव्हते.लहानसे बाळ एखाद्या झोपडीत रांगते फिरते असले,तरी झोपडीला वेगळीच शोभा येते आणि ऐश्वर्यपूर्ण राजवाड्यात एखादे बाळ नसले, तर त्यापेक्षा वनवास बरा ! तिमशेट मनात कुढत असे.
तिमशेट वाणी शिवाचा परमभक्त होता.रोज रात्री देवघरात बसून तन्मयतेने शिवाची आराधना करीत असे.भक्ताच्या भावनेला भगवान धावून जातातच. हा नेहमीचा अनुभव.
एके रात्री तिमशेट वाणी शिवाच्या चिंतनात मग्न असताना त्याच्या समोर एकदम प्रकाश पसरला. शेटजीने डोळे उघडले.पाहतो तो काय ? वाण्याने भगवतीला नमस्कार केला.देवी म्हणाली,‘‘भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न आहेत.तुला अपत्य हवे ते माग.’’
वाणी म्हणाला,‘‘मला अपत्य हवे.’’
देवी म्हणाली, ‘‘डोळे झाकून घे.’’
शेटजीने डोळे झाकून घेतले.
स्वत:आदिशक्तीने लहान बालिकेचे रुप घेतले आणि ती रडू लागली.तिमशेटाने डोळे उघडले. पाहतो तो काय ?
समोर एक सुंदर बालिका होती.
चटकन तिमशेटाने तिला उचलले. परमेश्वराने हा कन्यारुपी प्रसाद दिला असे मानून तो तिचे लालनपालन करु लागला.त्याने तिचे नाव म्हाळसा असेच ठेवले.
म्हाळसा लहानाची मोठी झाली. तिमशेटाला, तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली.आपल्या वडिलांची ही चिंता ती जाणून म्हणाली,‘‘बाबा, ज्या महादेवांची तुम्ही रात्रंदिवस उपासना करता आणि ज्याचे मीही चिंतन करते, तोच भगवान शिव माझा पती आहे.प्रभू मल्हारी-मार्तंड-भैरव हेच माझे या अवतारातील पती आहेत.ते येतील. माझे पाणिग्रहण करतील.’’
तिमशेटला हे ऐकून आश्चर्य वाटले.त्याला धन्यधन्य वाटले !
काही दिवस गेले.
तिमशेट वाण्याच्या स्वप्नात भगवान शंकर मार्तंड भैरव रुप घेऊन आले आणि म्हणाले, ‘‘तू आपली कन्या घेऊन पावी येथे सहकुटुंब सहपरिवार ये. तेथे पौष पोर्णिमेला तुझ्या कन्येशी मी विवाह करीन.’’
वाण्याला मोठा आनंद वाटला. त्याने मोठी तयारी केली.सर्व परिवारासह म्हाळसेला घेऊन तो पावी या गावी आला.
मार्तंडभैरवही देवगणांसह आले. तेथे मार्तंडभैरव आणि म्हाळसा यांचा विवाह पौषी पोर्णिेमेला झाला.
आज या ठिकाणी ‘‘दोन शिवलिंगे’’ एकत्र दिसतात. येथे शिव-शक्ती एकत्र आली.
‘‘पौष पोर्णिमेस’’ पावी येथे मोठा उत्सव साजरा होतो.
*काळभैरव महाराज :-*
मागील भागात आपण कालभैरव महाराजांचे एक निराळे स्तोत्र अभ्यासले आहे.कालभैरवाष्टक बद्दल आपण लवकरच बोलणार आहोत पण त्याआधी कालभैरवांच्या संबंधात मला ध्यानावस्थेत जाणविलेल्या काही गोष्टी मी आपणासोबत शेअर करत आहे.कालभैरवांच्या बाबतीत आठ (८) हा आकडा अतिशय महत्वाचा आणि निर्णायक ठरतो.त्यांचे कालभैरवाष्टक हे स्तोत्र (कालभैरव अष्टक म्हणजे आठ ओळींचे स्तोत्र) आहे.आठच्या पटीत त्यांच्या संदर्भातील दान करावे असा संकेत आहे.म्हणजे कालभैरव महाराजांच्या साठी तुम्हाला जर अन्नदान करायचे असेल तर ते आठच्या पटीत करावे किंवा आठ या संख्येशी आधारभूत करावे.आठ रोट्या, आठ किलो धान्य, आठ लिटर गोडेतेल वगैरे....(ज्यांची ऐपत नाही त्यांनी आठशे ग्रॅम द्यायलाही हरकत नाही) आठ हा आकडा जो अंकशास्त्रानुसार शनिच्या प्रभावाखाली आहे तोच अंक कालभैरवांच्या प्रभावाखाली आहे. त्यामुळे ८,१७,२६ तारखेला जन्मलेल्या लोकांनी किंवा ज्यांचा जन्म अष्टमीचा (शुक्ल किंवा कृष्णपक्षातील अष्टमी कोणतीही) आहे अशांना कालभैरवांची उपासना विशेष फलदायी ठरते असा माझा अभ्यास आहे. कालभैरवांची तिथी ही कालाष्टमीच आहे. कालभैरव उपासकांनी प्रत्येक महिन्यातील कालाष्टमी (कृष्ण अष्टमी) ही महत्वाची मानावी, त्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत त्यांची उपासना करावी. त्या दिवशी उपवास केल्यासही लाभदायक आहे. कालभैरव जयंती ही "मार्गशीर्ष महिन्यांतील कृष्ण अष्टमी" मानली जाते (काळभैरव जयंती) त्यामुळे अंकशास्त्रातील आठ हा आकडा,अष्टमी ही तिथी साधकांनी विसरु नये....
उज्जैन मंदिरात जरी कालभैरवांना दारुचा/मद्य नैवेद्य दाखवला जात असला तरी त्याचा आधार घेऊन साधकांनी यथेच्छ मद्यपान करु नये, कालभैरव महाराज हे दैवत जरी तमोगुणी असले तरीही आपण साधकांनी त्याचा आधार घेऊन मद्यप्राशन करणे चुकीचे असून त्यांनाही पसंत नाही.आपण देवाच्या योग्यतेचे नसतो. पण कालभैरव उपासकांना साधनेसाठी मद्यपानाचा अवरोध नाही हेही सत्य आहे. कालभैरव महाराज हे तमोगुणी दैवत आहे.त्यामुळे साधनेला मद्यपान व मांसाहाराचे बंधन नाही...आमच्यातर्फे आम्ही कालभैरव उपासकांसाठी जो "सिध्द निरंकार रुद्राक्ष" देतो त्यालाही मद्यपान,मांसाहार बंधन नाही पण परस्त्रीगमन निषेध व जुगार न खेळण्याचे बंधन मात्र कटाक्षाने पाळावे लागते. काळभैरव उपासनेत सोमवार (भगवान शंकरांचेच कालभैरव हे अंशरुप असल्याने), बुधवार आणि रविवार हे तीन वार महत्वाचे मानले जातात. साधकांनी कालभैरवाष्टक व मागच्या लेखातील कालभैरव स्तोत्र यांचे पठण या तिन्ही दिवशी करणे अगत्याचे आहे हे लक्षात घ्यावे.
कालभैरव महाराजांना प्रिय असलेल्या नैवेद्यापैकी आणि वस्तूंपैकी मला ध्यानात समजलेल्या वस्तू पुढील प्रमाणे आहेत.....
आवडते नैवेद्य - ज्वारी/बाजरीची भाकरी, लसुणाची चटणी,काळ्या तिळाची तिखट चटणी, श्रीखंड,तांदुळाची खीर,जिलबी, बेसनाचे लाडू, मोतीचूर लाडू, भाजलेले चणे,एकत्र सुकामेवा, तिखट पालेभाजी आणि उडदाचे वडे
आवडत्या वस्तू - काळे घोंगडे (ब्लॅंकेट) कोरे धोतर, जवस, तंबाखू, लोखंडाचे भांडे, उडीद, धुपबत्ती,मोहरीचे तेल,उडीद, लिंबू,नारळ. (या वस्तू काळभैरवांच्या नावाने गोरगरिबांना जमेल तशा दान करणे लाभदायक आहे.मात्र हे दान फक्त रविवारीच करावे.दान किती प्रमाणात करावे हे ज्याच्या त्याच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे.) वरील वस्तूंचे दान करताना सोबत किमान ११ रुपये दक्षिणा दान ही अगत्याने करावे.
काळभैरव या दैवतामध्ये आणि शनिमहाराजांमध्ये कमालीचे गुणसाधर्म्य असले तरीही काळभैरव उपासना ही प्रामुख्याने राहूपीडानाशासाठी केली जाते.ज्यांच्या पत्रिकेत राहू प्रचंड पीडाकारक आहे किंवा ज्यांना कुणाला ही राहू महादशा सुरु आहे अशांनी आवर्जून काळभैरव उपासना करावी असा माझा प्रेमळ आग्रह असेल.उपासनेच्या संदर्भात अजून डिटेल्स आपण लेखमालेच्या पुढील भागात घेणार आहोतच.....तोपर्यंत "जय कालभैरव"
सचिन मधुकर परांजपे (पालघर)
श्रीकाळभैरव महाराज (भाग एक)
लेखक- सचिन मधुकर परांजपे (पालघर)
नमस्कार मित्रांनो,आपल्यापैकी अनेकजण कालभैरवाष्टक स्तोत्राचं वाचन रोज नैमित्तिकपणे करतात असं माझ्या निदर्शनास आले आहे. कालभैरवाष्टक स्तोत्र हे आद्यशंकराचार्यांनी लिहिलेले एक अतिशय प्रभावी स्तोत्र आहे.यात कालभैरव महाराजांच्या कर्तुमअकर्तुम शक्तिंचं वर्णन केले आहे.मी इतके दिवस कालभैरव या दैवतेचे संदर्भ,अभ्यास अतिशय सुक्ष्मपणे केला आणि काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या आहेत. ब्रह्मा,विष्णू आणि महेश या तिन्ही दैवतांपैकी (त्रिदेव) शिव/शंकर हे दैवत जरा उग्र,बलशाली आणि संहारक आहे पण त्याचप्रमाणे भगवान शिवशंकर हे अतिशय भोळे आणि तितकेच संयमी ही आहेत.ते लवकर प्रसन्न होतात.काळभैरवांच्या उत्पत्तीमागची कथा पुढीलप्रमाणे.....
एकदा भगवान श्रीविष्णू आणि श्रीब्रह्मदेव यांच्यात श्रेष्ठत्वावरुन वाद झाला.सृष्टीची निर्मिती करणारे ब्रह्मदेव श्रेष्ठ? कि पालन करणारे श्रीविष्णू श्रेष्ठ? हा वाद घेऊन दोघे वेदांकडे गेले.वेदांनी न्यायनिवाडा करताना सांगितले की तुमच्या दोघांपेक्षाही सृष्टीचे संहार करणारे श्रीशिवशंकर शंभू महादेव हेच सर्वश्रेष्ठ आहेत.कारण ते संहार करतात, अशुभाचा-पापांचा-वाईट गोष्टींचा नाश करतात व नाशातूनच,संहारातूनच नवनिर्मिती आणि सृजन होते त्यामुळे तेच श्रेष्ठ आहेत.वेदांचा हा न्यायनिवाडा भगवान श्रीविष्णूंना मान्य झाला पण श्रीब्रह्मदेवांचे पाचवे मुख मात्र भगवान शिवशंभुंच्या नावाने शिव्याशाप व अपशब्दांचा उच्चार करुन निषेध नोंदवू लागले.भगवान शिवशंकर शांत होते पण त्यांच्या शरीरातून एक अक्राळविक्राळ, महाभयंकर शक्तीरुपी पुरुष बाहेर पडला...तेच काळभैरव महाराज होय. त्यांच्या हाती खड्ग (तलवार) दंड आणि भिक्षापात्र व त्रिशुल होते. ब्रह्मदेवांवर काळभैरवांनी चाल केली पण भगवान श्रीविष्णू व शिवशंभु मध्ये पडले पण तोपर्यंत काळभैरवांनी आपल्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवांचे पाचवे मस्तक तोडून टाकले होते.मगच ते शांत झाले.पण ब्रह्महत्येचे पातक काळभैरवांच्या कपाळी आले.त्यापापाची खूण म्हणून ते तुटलेले मस्तक त्यांच्या तळव्याला चिकटून राहिले. भगवान शंकरांच्या आज्ञेने ब्रह्महत्येचे पातक नाहिसे व्हावे म्हणून त्यांनी त्रिभुवनांतील सर्व तीर्थक्षेत्रे पालथी घातली पण उपयोग झाला नाही...शेवटी कंटाळूण ते श्रीविष्णूलोकी गेले व श्रीलक्ष्मीनारायणांसमोर ते नतमस्तक झाले. तेव्हा श्रीलक्ष्मीमातेने त्यांना "मनोरथसिध्दी" प्रदान केली (तुझ्या चरणी येऊन जे उपासना प्रार्थना करतील त्यांची मनोरथं तु पूर्ण कर) आणि श्रीविष्णूंनी त्यांना काशीक्षेत्री जाण्याची आज्ञा केली.....
काशीक्षेत्री येताक्षणी ते मस्तक काळभैरवांच्या तळव्यावरुन निघून पडले व ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले (त्या ठिकाणाला कपालमोचन तीर्थ म्हणतात) नंतर भगवान शंकरांच्या आज्ञेने काळभैरव महाराज काशीक्षेत्री स्थित होऊन त्यांना काशीचे कोतवालपद बहाल करण्यात आले. आज ही श्री क्षेत्र काशी येथे काळभैरवांच्या दर्शनाशिवाय काशीविश्वेश्वर दर्शन पुण्य आणि काशीयात्रेचे साफल्य मिळत नाही असे म्हणतात.
काळभैरव महाराज हे अत्यंत पराक्रमी,श्रेष्ठ,शूर, दैदिप्यमान आणि मनोरथसिध्दी असणारे आहेत. त्यांची उपासना ही हमखास लाभदायक ठरते यात शंकाच नाही.कळीकाळावर विजय मिळविणारे, शत्रूंचा संहार करणारे, भयमुक्त करणारे (भय+रव =भैरव) असे हे दैवत आहे. त्यांचा अंमल काळावर आहे (Time and Death both) त्यामुळे, ज्यांना सातत्याने मृत्यूचे भय आहे अशांनी, कालौघात आपण आऊटडेटेड होतोय असं ज्यांना वाटतंय अशांनी,स्पर्धेत मागे पडलेल्यांनी, हार (Loss) हे ज्यांचं विधिलिखितच आहे अशा दुर्भाग्यी/दुर्दैवी माणसांनी काळभैरवांची उपासना मनापासून करावी.लेखमालेच्या पहिल्या भागाचा उपसंहार करत असताना मी त्यांचे एक दुर्मिळ व पुरातन स्तोत्र देतो आहे.स्तोत्र फार सोपे व सुरेख आहे. काळभैरवाष्टक रोज वाचत असाल तर त्याच बरोबरीने या स्तोत्राचेही वाचन सुरु करा.....आधी हे स्तोत्र वाचून त्यानंतर तुमच्या नैमित्तिक पध्दतीने काळभैरवाष्टक वाचणे सुरु ठेवा....पुढील भागांत आपण काळभैरवाष्टक स्तोत्र व इतर काही माझ्या ध्यानावस्थेत आलेल्या गोष्टींविषयी चर्चा करणार आहोत.....
सचिन मधुकर परांजपे (पालघर)
*श्री काळभैरव स्तोत्र :-*
*श्री गणेशायनम :-*
*देवा उचु :-*
नमो भैरवदेवाय नित्ययानन्दमूर्तये ।
विधिशास्त्रान्तमार्गाय वेदशास्त्रार्थदर्शिने ॥ १॥
दिगम्बराय कालाय नमः खट्वाङ्गधारिणे ।
विभूतिविलसद्भालनेत्रायार्धेन्दुमालने ॥ २॥
कुमारप्रभवे तुभ्यं बटुकायमहात्मने ।
नमोऽचिन्त्यप्रभावाय त्रिशूलायुधधारिणे ॥ ३॥
नमः खड्गमहाधारहृत त्रैलोक्यभीतये ।
पूरितविश्वविश्वाय विश्वपालाय ते नमः ॥ ४॥
भूतावासाय भूताय भूतानां पतये नम ।
अष्टमूर्ते नमस्तुभ्यं कालकालाय ते नमः ॥ ५॥
कं कालायातिघोराय क्षेत्रपालाय कामिने ।
कलाकाष्टादिरूपाय कालाय क्षेत्रवासिने ॥ ६॥
नमः क्षेत्रजिते तुभ्यं विराजे ज्ञानशालने ।
विद्यानां गुरवे तुभ्यं विधिनां पतये नमः ॥ ७॥
नमः प्रपञ्चदोर्दण्ड दैत्यदर्पविनाशने ।
निजभक्त जनोद्दाम हर्षप्रवरदायिने ॥ ८॥
नमो जम्भारिमुख्याय नामैश्वर्याष्टदायिने ।
अनन्तदुःखसंसारपारावारान्तदर्शिने ॥ ९॥
नमो जम्भाय मोहाय द्वेषायोच्याटकारिणे ।
वशङ्कराय राजन्यमौलन्यस्त निजान्ध्रये ॥ १०॥
नमो भक्तापदां हन्त्रे स्मृतिमात्रार्थदर्शिने ।
आनन्दमूर्तये तुभ्यं श्मशाननिलयाय ते ॥ ११॥
वेतालभूतकूष्माण्ड ग्रहसेवाविलासिने ।
दिगम्बराय महते पिशाचाकृतिशालने ॥ १२॥
नमोब्रह्मादिभर्वन्द्य पदरेणुवरायुषे ।
ब्रह्मादिग्रासदक्षाय निःफलाय नमो नमः ॥ १३॥
नमः काशीनिवासाय नमो दण्डकवासिने ।
नमोऽनन्त प्रबोधाय भैरवाय नमोनमः ॥ १४॥
*इति श्रीकालभैरवस्तोत्रं सम्पूर्णम*
*🌹कालभैरव,वडनेर भैरव🌹*
त्रेतायुगात वडनेर भैरव येथे नदीकिनारी (नेत्रावती) एका विहीरीतुन साक्षात कालभैरव रूप भैरवनाथ प्रकट झाले, ही आख्यायिका नाही, हकिकत आहे..तेथे चंडकेशर नावाचा एक राक्षस जोगेश्वरी देवींना त्रास देऊ पाहत होता,जोगेश्वरी देवींनी महादेवाचा धावा केला.साक्षात काशी विश्वेश्वराने आपल्या रुपातील अष्टभैरवांपैकी एका रुपाला जोगेश्वरी देवींची रक्षा करण्यासाठी वडनेर भैरव येथील त्या नदीकिनारी असलेल्या विहीरीतुन प्रकट होण्याची आज्ञा केली कालभैरव प्रकट होऊन चंडकेशर नावाच्या राक्षसाचा पराभव केला आणि त्या खोल विहीरीत त्या चंडकेशर राक्षसास कैद केले वरुन ती विहीर मोठ्या दगडाने झाकुन टाकली,(त्या विहीरीत आजही आवाज ऐकू येतो मला वर काढा.) नंतर जोगेश्वरी देवीने भैरवनाथ यांना वरले त्या ठिकाणी आजही चैत्र महिन्यात भैरवनाथ जोगेश्वरी यांचा विवाह होतो, रथ यात्रा निघते त्या विहिरीजवळ जे जोगेश्वरी मातेचे घर होते तेथे जानोसघर म्हणुन आजही वर्षातून एकदा लाखोंचा संख्येत लग्न होते भैरवनाथ जोगेश्वरी मातेचे.मुर्ती त्रेतायुगापासुन तीच आहे,संपुर्ण शृगांर सोनेचांदीचा आहे,देवाला कपडे दागिने,पाच दिवस हळद समारंभ होतो,जागृत देवस्थान आहे
*🌹काळभैरव.🌹*
काळभैरव एक तांत्रिक देवता आहे ; हिंदूंचे एक कुलदैवत आहे.हा शंकराचा अवतार असून काळभैरव,काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, मार्तंडभैरव, भैरवनाथ, केदारनाथ,बहिरीनाथ, भैरी(नाथ),मल्हारी,भैरोबा,खंडोबा,खंडेराय, रवळनाथ ही त्याची अन्य नावे आहेत.महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत.काळभैरव-जोगेश्वरी,भैरी-भवानी,भैरी-जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपांत पूजली जातात.
भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते,असे सांगितले जाते.
*कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते.त्याला पापभक्षण,आमर्दक,काळराज इ. नावेही आहेत.काशीत जाताना प्रथम त्याचे दर्शन घ्यावयाचे व परतताना त्याच्या नावाचा काळा गंडा बांधावयाचा,अशी प्रथा आहे.*
उज्जैनजवळील भैरवगढ या कोटात त्याचे भव्य मंदिर आहे. मार्गशीर्ष वद्य अष्टमी ही कालभैरवाष्टमी म्हटली जाते.आश्विन,कार्तिक व भाद्रपद वद्य अष्टमीला कालाष्टमी हे त्याचे व्रत केले जाते.
श्री काळभैरव पाताळवासी आहेत. त्याना दक्षिणेश्वर असेही म्हणतात.नक्षत्रे त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पहातात.त्यांना प्रसन्न केल्यास नक्षत्रांचे फळ तुमच्या खिशात.श्री काळभैरवाच्या आज्ञेशिवाय कोणत्या ही सूक्ष्मक्षेत्रात प्रवेश नाही. नकारात्मक उर्जा डोक्यात आणि शरीरास जाणवत असेल तर सलग सहा महिने श्री काळभैरव साधना करावी. त्याची साधना निर्गुणात सरस बनविते.आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातुन निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे.श्री काळभैरवांचा विनाअट ध्यास घेता आला पाहिजे. त्यांचा ध्यास लावाल तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल.धरसोडवृत्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत. ईथे कधीही मानस स्तरीय मजामस्ती आणि ईतर अवहेलना करु नये.नेहमी जमेल तितके दत्तसाच्यात बसण्याचा प्रयत्न करावा.श्री काळभैरवांची अनुभूती येणे ही आत्ममार्ग निर्धोक सुरु असल्याची पुष्टी करते.श्री काळभैरवाच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही. ईतर देव देवी बघ्याची भुमिका घेतात.पण भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावुन येतात.मन हृदय आणि नियती स्वच्छ हवी. सदगुरुभक्ती सुख दु:खाच्या पलीकडे गेल्यास दैव सदभक्ताला जीवनाच्या आपदास्थितीत पाठीशी घालतं.आध्यात्मिक जीवनात घोर साधना सात्विक वैराग्यपुर्ण व सदगुरु अधिष्ठानयुक्त असतात.या साधना सहज समाधी या अंतिम ध्येय योगापर्यंत घेवुन जातात.
*🌹काळभैरव माहिती.🌹*
श्री काळभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती.श्री काळभैरवाच्या अधीन काळ आणि वेळ आहे. काळवेळेच्या अधीन नियती आहे.ही सर्व सदगुरुंच्या अधीन आहेत.आणि श्री काळभैरव सदगुरुंचा दास आहे.जगन्नियंत्या भगवान शिवाची ती प्रलयंकारी उजवी बाजु.त्यांचे महात्म्य धर्ममार्तंडानी लपवून ठेवलय.हा देव ज्याची वज्रदाढ दंत नीलवर्णीय आहे.ज्याची काया सर्वात मोठी आहे.जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे . असा हा शामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरण करुन कार्यारंभ करतात .
काळभैरव साधनेमुळे प्रकृतीगर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष,नजरदोष,ग्रहबाधा, शत्रूबाधा,भुत प्रेतपिशाच्चबाधा,करणी,भानामती, तसेच ईंद्र,कलि,माया निर्मित संकट मालिकांपासुन मुक्तता मिळते.मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत.तो रुद्रच असल्याने आदिपुरूष म्हणता येईल.त्याची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य,पिशाच्च शक्तींवर एक हुकुमी सत्ता मिळवुन देते.पण दासाची ही पात्रता तशीच असावी लागते . हे दैवत विधिलिखितही अडवतं.श्री काळभैरव शैतानी शक्तीना नाचविणारे एकमेव ज्वलंत दैवत आहे.हे विवेकशील सय्यमी आणि पारदर्शी चारित्र्य ही प्राथमिक पात्रता.तिथे व्याभीचार लबाडी आणि खोटेपणास थारा नाही.अशा लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहे .मृत्युपेक्षाही भयानक आहेत.उलट सदगुरुदासांसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल आहेत.ते घरातील वास्तुपुरुषापासुन ते कुलदेवतेच्या दैत्यमुखापर्यंत कोणाला ही कुठे ही आणि कसे ही क्षणात संपवु शकतात.गोस्वामी तुलसीदास यानी देखील भैरवयातना भोगल्या आहेत.त्यांच्या निर्व्याज साधनेने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो.मनात भय रहात नाही.आंतरिक विचारात बळ येते . जीवनाचा दृष्टीकोण विशाल होतो.शैतानी शक्तीपासुन आत्मरक्षा होते.अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतुन मनुष्य दुर जातो.आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते. कठिण कार्य सहज पूर्ण होतात.आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते.काली मातेची साधना योग साध्य होतो.सदगुरु हे कामधेनु आहेत.श्री काळभैरव तत्व सदगुरु अधीन असल्याने सदगुरु प्रणित सूक्ष्म हस्तपादुका माळेने दश भैरवांची जप साधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते.पण श्री काळभैरवांच्या लेखी चुकीला माफी नाही.
श्री काळभैरव यांनी मृत्यु,देवराज ईंद्र, ब्रम्हदेव,नृसिंहदेव आणि भगवान विष्णु यांचा गर्वहरण केले होते.लोकानाच काय तर साधु योगिजनाना देखील त्यांचा अभ्यास होवु शकला नाही.श्री काळभैरव हे मोक्षप्राप्तीसाठीचे श्री दत्त अधिष्ठान हृदयात तयार करतात.श्री काळभैरव स्वाधिष्ठानाला वळसा घालुन सदगुरुंकडे आणि त्यायोगे दत्त महाराजांकडे जाण्याचा मार्ग नाही. हा मार्ग अत्यंत कठीण.जिगर असेल तरच मार्गक्रमण शक्य आहे.शनी हा काळभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे.श्री काळभैरव देवांची रामदास स्वामी यानी आरती लिहिलेली आहे.पण आता ती शोधुनही सापडत नाही.
श्री काळभैरव जितका सिद्ध योग्यांचा तितकाच महाचांडाळांचाही आहे.म्हणुनच प्रामाणिक आणि पारदर्शी रहावे.श्री काळभैरव दैवत सुक्षम देहातील वासनेची कर्म नष्ट करतात . काळभैरवाना क्षेत्रपाल असेही म्हणतात.क्षेत्र म्हणजे शरीर पाल म्हणजे पालन करणारातो कर्म आणि अकर्माच्या गोंधळातुन ही सोडवितो.ॐ काळभैरवाय नम; हा देवाचा जपमंत्र आहे . जपासाठी रुद्राक्षमाळा वापरतात.स्फटिक माळ ही चालते.महिला देखील हा जप करु शकतात. प्रामाणिक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेद रहात नाही.भैरवप्रहर हा रात्री १२ ते पहाटे ३ असा आहे.या प्रहरात भैरवसाधना केल्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते.तप,जप आणि ध्यान मार्गात अग्रेसर होत असताना प्रथमदर्शनी बाह्य आवरणात्मक शुद्र शक्ती विविध रुपं आणि स्वरुपाद्वारे साधकाला भटकाव उत्पन्न करतात.हे अतिशय भयानक मायाजाळ आहे.त्यातुन सहज योग्य मार्ग तदृप शक्ती कधी ही सापडु देत नाही. याला आंतरिक चकवा असे म्हणतात.या चकव्यापासुन साधकाला काळभैरव दुर ठेवतात. काळभैरवाची सेवा केल्यास मृत्युनंतर पिशाच्च योनी कशी मिळेल? त्यांची सेवा हा मृत्युवर विजयप्राप्तीची सुवर्णसंधी आहे. पंचमहाभुतांपलिकडे शिवतत्व आहे.साधकाला श्री काळभैरवनाथ श्री दत्तकृपेने तिथे घेउन जातात . श्री काळभैरवाची सेवा केल्यास शिवाची साधना आवश्यकता नाही.ती आपोआप साध्य होते.श्री काळभैरव यांचे प्राचीन मंदीरात गेल्यावर देवाच्या मुर्तीकडे एकटक पहावे . सात्विकता डोळ्यात भरुन येईल.भैरवोत्थान केवळ पद्मासनातच साध्य होते.मोरगाव येथील गणेश मंदीराच्या अकरा पायऱ्याअकरा भैरवाच्या प्रतीक आहेत.
१) प्रमुख - श्री काळभैरव
२) उपप्रमुख - बटुकभैरव
३) समायोजक - स्वर्णाकर्षण भैरव
४) अष्टभैरव - स्मशानभैरव
५) नग्नभैरव
६) मार्तण्डभैरव
७) कपालभैरव
८) चंडभैरव
९) सन्हारभैरव
१०) क्रोधभैरव
११) रुरुभैरव
श्री काळभैरव पाताळवासी आहेत.त्याना दक्षिणेश्वर असे ही म्हणतात.नक्षत्रे त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पहातात.त्याना प्रसन्न केल्यास नक्षत्रांचे फळ तुमच्या खिशात श्री काळभैरवाच्या आज्ञेशिवाय कोणत्या ही सूक्ष्मक्षेत्रात प्रवेश नाही . नकारात्मक उर्जा डोक्यात आणि शरीरास जाणवत असेल तर सलग सहा महिने श्री काळभैरव साधना करावी त्याची साधना निर्गुणात सरस बनविते आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातुन निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे . श्री काळभैरवांचा विना अट ध्यास घेता आला पाहिजे त्यांचा ध्यास लावाल तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल.धरसोडवृत्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत त्यावर जावुन जबरदस्ती विनवणी कराल तर उरली सुरली सुखशांती गमावुन बसाल ईथे कधीही मानस स्तरीय मजामस्ती आणि ईतर अवहेलना करु नये नेहमी जमेल तितके दत्तसाच्यात बसण्याचा प्रयत्न करावा श्री काळभैरवांची अनुभूती येणे ही आत्ममार्ग निर्धोक सुरु असल्याची पुष्टी करते.श्री काळभैरवाच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही ईतर देव देवी बघ्याची भुमिका घेतात पण भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावुन येतात मन हृदय आणि नियती स्वच्छ हवी सदगुरुभक्ती सुख दु:खाच्या पलीकडे गेल्यास दैव सदभक्ताला जीवनाच्या आपदास्थितीत पाठीशी घालतं आध्यात्मिक जीवनात घोर साधना सात्विक वैराग्यपुर्ण व सदगुरु अधिष्ठानयुक्त असतात.या साधना सहज समाधी या अंतिम ध्येय योगापर्यंत घेवुन जातात.
: *🌹श्री काल भैरवानां विनंती.🌹*
घरातील कोणी ही एका व्यक्तीने समोर ४-५ उदबत्या लावून रात्री उत्तरेकडे तोंड करून काळभैरवाष्टक स्तोत्र एकाग्रतेने वाचावे.उदबत्तीची रक्षा घरातील प्रत्येकाने कपाळी उतरती लावून बाकीची रक्षा घरात चारही दिशांना फुकणे,यांमुळे घरातील अशुभ छायांपासून यथाकाल मुक्तता मिळते.
*कालभैरवास सोमवारी अगर अमावास्येस हार,नारळ दुपारी ४ वाजेनंतर ठेऊन अडचणी,संकटांबद्द्ल*
*प्रार्थना करावी.कालभैरव जयंतीस ११ किंवा १०८ वेळा कालभैरवाष्टक स्तोत्राचे हवन करून रात्री बाजरीची भाकरी,वांग्याचे भरीत,कांदा व लिंबू यांचा नैवेद्य कालभैरवास देऊन तो तेथेच सोडुन घ्यावा.*
प्रत्येक सेवेकऱ्याने निदान हे स्तोत्र रात्री झोपण्यापूर्वी एक वेळा तरी म्हणावे.महान गंभीर संकटाचे वेळी या स्तोत्राचे रोज ११ किंवा १०८ पाठ श्रद्धापूर्वक करावे.पाठ सुरू करण्यापूर्वी पाठ कशासाठी करीत आहोत,त्याचा विधीवत संकल्प सोडावा. संकतामुक्तीचा मार्ग निश्चित सापडतो.
कालभैरवाच्या मंदिरात गेल्यानंतर नारळ व हार आपल्या हातात घेऊन त्यांना पुढील प्रमाणे विनंती करावी.
मी *अमुक* नावाचा भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी मला श्री स्वामी समर्थ केंद्रात दिलेल्या मार्गदर्शनानुसार माझ्या *अमुक कामासाठी* आपल्याला श्रीफळ अर्पण करीत आहे.आपण कृपा करून माझे वरील काम करावे . वरील विनंती केल्यानंतर ११ वेळा काळभैरवाष्टक म्हणावे व नंतर ते श्रीफळ व हार कालभैरवांना अर्पण करावे.
मात्र आपले काम झाल्यानंतर परत तेथे जाऊन आभाराचे श्रीफळ वाहण्यास विसरू नये.कालभैरवनाथाच्या मंदिरात मिळालेला प्रसाद खाऊ नये.तो तेथेच वाहत्या पाण्यात विसर्जन करावा.
*🎠कालभैरव अष्टक सेवा.🎠*
कालभैरव हे स्तोत्र खुप प्रभावी आहे.याच्या वाचनाची वेळ संध्याकाळची असली तर खुप चांगली.कालभैरव मंदीरात जाऊन एक नारळ सोललेला,एक रुपयाचा शिक्का हातात घेऊन कालभैरव अष्टक वाचावे आणि ते नारळ देवाजवळ ठेवुन,शिक्का तुलसी कुडांत खोलवर दाबावा,
कालभैरव अष्टक वाचावे.प्रथम दिवशी अकरा वेळा नंत्तर एकवेळा वाचले तरी चालेल.
फल वैरीभाव,भाऊबंदकी,खुप जुने येने बाकी,आर्थिक व्यवहारात नुकसान होत राहने व्यवसायात स्पर्धक, बाँसगीरी,पार्टनर थोका देत असेल,हे सर्व त्रासातुन ह्या स्तोत्राने मुक्तता होते.
नवग्रहांचा अशुभ परीनाम शुभ होतो.
*श्रीकालभैरवनाथांचा महीमा :-*
श्री कालभैरव हे महादेवांचेच रुद्रावतार असुन हे मुख्य क्षेत्रपाल दैवत आहे.
आठ दिशांना मुख्य मुख्य आठ आठ क्षेत्र रक्षक भैरव देवता असुन या 8*8=64 भैरवांचे मुख्य अधिनायक दैवत म्हणजेच श्रीकालभैरवनाथ हे होय.
श्रीकालभैरवनाथांची मनोभावे सेवा केल्याने साधकांस त्यांचे पूर्ण संरक्षण लाभते.
श्रीकालभैरवनाथ हे न्यायप्रिय दैवत असुन यांना खोटेपणा चालत नाही,हे मुख्य कोतवाल दैवत आहे.
श्रीकालभैरवनाथांची खोटेपणाच्या कामासाठी कुणी सेवा उपासना केल्यास ते उलट त्यांनाच दंड करतात व सत्याच्या पाठीशी होऊन त्यांचे सर्वतोपरी संरक्षण करतात.
श्रीकालभैरवनाथांच्या सेवेत त्यांना विशेष शुद्धजलधारांचा रुद्रभिषेक अतिप्रिय आहे.
श्रीकालभैरवनाथांना बाजरीची भाकरी,लाल लसणाची चटनी,काद्याची पात टाकून केलेले वांग्याचे भरीत,पूराणावरणाचा नैवेद्य अतिप्रिय आहे.
तथा श्रीकालभैरवनाथांच्या सेवेत श्रीकालभैरवाषटकस्तोत्राचेही पठण केले जाते.हे स्तोत्र अत्यंत प्रभावी व पावरफुल आहे.
श्रीकालभैरवाषटकस्तोत्राच्या नित्य सेवेत दररोज 11 वेळस पठण करावे.
श्रीकालभैरवाषटकस्तोत्राचे नित्यनियमित पठणाने विशालकिर्ती प्राप्त होते,काशीक्षेत्री वास करुन पुण्य अर्जित करण्याचे पुण्य लाभ होतो,धर्म नीतीने वागण्याची बुद्धी-धैर्य तथा तशी परिस्थिती प्रतिकूल होते.
असे हे मनोहारी कालभैरवष्टकाचे नित्य पठण ज्ञान मुक्तिचे साधन असुन विचित्र पणे पुण्य वर्धक जणु एक रहस्यच आहे,
तथा सर्वप्रकारच्या शोकांचा - मोहांचा - दुःखांचा - दैन्याचा - लोभांचा - कोपांचा नाश होतो. असे हे श्रीकालभैरवनाथांच्या नित्य सेवेत श्रीकालभैरवाषटकस्तोत्राचे नित्य पठण केले पाहीजे.
प्रति अमावस्येला श्रीकालभैरवनाथांचा हार, नारळ,खडीसाखर,यथाशक्ती दक्षिणा,त्यांना आवडीचा नैवेद्य.अर्पण करुन,त्यांचा मानसन्मान करावा.
श्रीकालभैरवनाथांचा पूर्णकृपाशिर्वाद प्राप्त होतो,
श्रीकालभैरवनाथांचा बीज मंत्र :-
*"ॐ र्हां र्हीं र्हुं रुद्रमुर्तये कालभैरवाय नमः*
दररोज 108 वेळा जप करावा.
श्री कालभैरवनाथांना जे वंदन करतात त्यांना यमदूत वंदन करतात.
*|| श्री कालभैरवनाथ चरणार्पणमस्तु ||*
: *कालभैरवाचा महिमा :-*
कालभैरवाष्टकाने पिशाच्च बाधेपासून मुक्ती.
"सूर्यास्तानंतर एक तासापूर्वी स्नान करून,श्री कालभैरवाचे चित्र समोर ठेवून,आसनस्थ होऊन एकाच बैठकीत सलग ११ वेळा कालभैरवाष्टक म्हणावे,नंतर अभिमंत्रीत विभूती पिशाच्च बाधा झालेल्या व्यक्तिच्या कपाळावर लावावी.तसेच खोलीत फुंकावी.असे लागोपाठ ११ दिवस केल्यास पिशाच्च्यापासून मुक्ती मिळेल. पत्रिकेतील पितृदोष या कालभैरवाष्टकाच्या नित्य पठणाने सहा महिन्यात दूर होतो,असा त्यांचा अनुभव आहे."श्री शक्तिसैनिक प्रो.मा.कृ.बेहेरे यांनी म्हटले आहे, "श्री शंकरभक्तांना कुलदैवत शंकर असणाऱ्या (व्याडेश्वर, कालभैरव, वीरेश्वर, हरिहरेश्वर वगैरे.),तसेच वाईट स्वप्न पडत असल्यास,पिशाच्चबाधेच्या लोकांना,देवी भक्तांना हे अष्टक उपयुक्त असून ते कमीत कमी एक वेळ व जास्तीत जास्त बारावेळ म्हणावे.ज्ञानप्राप्ती, मनास शांतता व शंकरकृपा हे लाभ होतील. दिड वर्षानंतर खरा फायदा अनुभवास येईल.दृष्टांत होतील,सूचक स्वप्ने पडतील.
*कालभैरवाची उपासना :-*
कालभैरवाची सेवा कशी करावी हे सांगतांना म्हटले आहे, "या देवाचे मंदीरात हार,नारळ, खडीसाखर वाहून पूजा करावी.मूर्ती असल्यास रुद्र (संस्कृत/मराठी) १ वेळा,कालभैरवाष्टक १ वेळा, महामृत्यूंजय मंत्र १० वेळा म्हणून अभिषेक करून, नंतर नैवेद्य,दक्षिणा,करून भगवान शंकराची आरती म्हणावी."संकट काळात विनंती / प्रार्थना केल्यास हा देव पावतो.अतिशय जागृत व शक्तिशाली देव असल्याने अतिसंकट काळात या देवाकडून संरक्षण केले जाते.ज्यांना शक्य आहे त्यांनी दर महिन्याला वद्य अष्टमीला (कालाष्टमी) उपवास करून कार्तिकातील कालभैरव जयंतीला उत्सव करून पूजा,अभिषेक, नैवेद्य करावा.घरात मूर्ती अथवा फोटो ठेवावा.या कालभैरवाच्या आवर्तनाने (११वेळा म्हणून) काहींची हरवलेली मुले- मुली घरी परत सुखरूप आल्याचे,काहींचे न मिळणारे पैसे (मोठी रक्कम) परत मिळाल्याचे, सासू-सासरा,नवरा वगैरे सुनेला त्रास देतांना त्या त्रासातून सुटका केल्याचे,खुनाच्या धमकीतून प्रामाणिक माणसाची सुटका केल्याचे,बाधेमुळे नोकरीवर न जाणाऱ्या माणसांना नोकरीवर जाण्यास प्रवृत्त करणे,मुलांची,महिलांची, माणसांची भीती नाहीशी करणे असे विविध चमत्कारीक अनुभव लोकांना आलेले आहेत.परंतु श्रध्दा,भक्ती हवीच.
"संटककाळी,मृत्यूगंडांतराच्या समयी संरक्षण करणे हे या देवतेचे ब्रीद आहे."त्यामुळे हल्लीच्या धावपळीच्या,धकाधकीच्या युगांत गुंडाच्या भितीपासून संरक्षणासाठी माणसांनी विशेषतः महिलांनी दररोज १ वेळ तरी हे कालभैरवाष्टक म्हणून आपणाभोवती कालभैरव या देवाचे संरक्षण कवच प्राप्त करून जीवनात सुखी व यशस्वी व्हावे.
[03/12, 8:14 am] +91 98600 02404: काल भैरव यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमी रोजी प्रदोष काळ मध्ये झाला. तेव्हापासून ते भैरव अष्टमी म्हणून ओळखले जातात.म्हणूनच अष्टमीच्या दुपारी त्याची पूजा करावी.यासाठी सकाळी आंघोळ केल्यावर उपासनेची प्रतिज्ञा करावी आणि काल भैरवजींच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करावी.या दिवशी भैरवच्या वाहनांच्या कुत्र्याला खायला महत्त्व आहे. भैरवजींना काशीचा कोतवाल मानले जाते. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की भैरवची उपासना भूत आणि काल यांना दूर ठेवते.काल भैरवाची पूजा केल्यास वाईट ग्रहांचा प्रभावही संपतो.
या दिवशी काल भैरवची पूजा करण्यासाठी ओम भैरवाय नमः मंत्राचा जप करावा.श्री काल भैरव अष्टमीच्या दिवशी रात्री जागरण भजन कीर्तनाबरोबर सुपारीच्या पानावर लवंगा व बताश्या लावून भैरव जीची आरती करावी.भैरव मंदिरात हवन,कीर्तन,पूजा,अर्चना तसेच दही,मोठी आणि आरती केली जातात.
शिव गण रूप शिवचा एक भाग भैरव दुष्टांना शिक्षा करण्यासाठी मानला जातो,म्हणूनच त्याचे नाव दंडपाणी आहे.असे मानले जाते की भैरव हा शिवच्या रक्तातून जन्मला म्हणूनच त्यांना कालभैरव म्हणतात.एकदा अंधकासुरांनी भगवान शिव्यावर हल्ला केला तेव्हा,महादेवजीने त्याला ठार मारण्यासाठी आपल्या रक्ताने भैरवची निर्मिती केली.शिव आणि शक्ती या दोहोंच्या पूजे मध्ये प्रथम भैरवची उपासना केली जाते.कालिका पुराणात भैरव हे महादेवांचे गणेश असल्याचे सांगितले जाते आणि नारद पुराणात कालभैरव आणि माता दुर्गा या दोघांनाही या दिवशी पूजा करण्यास सांगितले जाते.
[03/12, 8:14 am] +91 98600 02404: *घर में होगी अपार धन की वर्षा,जानें कैसे करें भैरव बाबा को प्रसन्न :-*
हिंदू धर्मों के अनुसार भैरव बाबा की स्तुति काफी आसान है माना जाता है कि अगर आपने भैरव बाबा को मना लिया तो आप पर कभी भी कोई संकट नहीं हावी हो सकता हैं.
बता दें कि भैरव बाबा को भोले शंकर का ही एक रूप माना गया हैं भैरव बाबा की पूजा - पाठ करने से जिन्दगी में परेशानियां आपके पास भी नहीं भटकेंगी जीवन आनंद से भर जाएगा शनि,राहु, केतु की दशा भी आपका कुछ नहीं बिगाड पाएंगी.
हिंदू कथाओं में बताया गया है कि काले कुत्ते को भैरव बाबा का वाहन माना गया हैं और भैरव बाबा को आसानी हो सबसे अच्छा रास्ता है कि हर रोज कुत्ते को गुड या भोजन खिलाने से भैरव बाबा जल्दी प्रसन्न होते हैं.
आपने देखा भी होगा जहां कही भी मां का मंदिर होता है,वहां भैरव बाबा का मंदिर भी होता हैं तो इसलिए अगर आप पर भैरव बाबा की कृपा बन गई तो माता रानी की भी कृपा बन गई और आप पर कभी भी कोई विपत्ति नहीं आएगी.
भैरव बाबा की कृपा बनाएं रखने के लिए भैरव चालीसा का पाठ करना चाहिए.
श्री भैरव चालीसा :-
दोहा
श्री गणपति गुरु गौरी पद प्रेम सहित धरि माथ।
चालीसा वंदन करो श्री शिव भैरवनाथ॥
श्री भैरव संकट हरण मंगल करण कृपाल।
श्याम वरण विकराल वपु लोचन लाल विशाल॥
जय जय श्री काली के लाला। जयति जयति काशी - कुतवाला॥जयति बटुक - भैरव भय हारी। जयति काल- भैरव बलकारी॥
जयति नाथ - भैरव विख्याता। जयति सर्व - भैरव सुखदाता॥
भैरव रूप कियो शिव धारण।
भव के भार उतारण कारण॥
भैरव रव सुनि हवै भय दूरी।
सब विधि होय कामना पूरी॥
शेष महेश आदि गुण गायो।
काशी - कोतवाल कहलायो॥
जटा जूट शिर चंद्र विराजत। बाला मुकुट बिजायठ साजत॥ कटि करधनी घुंघरू बाजत।
दर्शन करत सकल भय भाजत॥
जीवन दान दास को दीन्ह्यो। कीन्ह्यो कृपा नाथ तब चीन्ह्यो॥
वसि रसना बनि सारद- काली। दीन्ह्यो वर राख्यो मम लाली॥
धन्य धन्य भैरव भय भंजन।
जय मनरंजन खल दल भंजन॥
कर त्रिशूल डमरू शुचि कोड़ा। कृपा कटाक्ष सुयश नहिं थोडा॥
जो भैरव निर्भय गुण गावत। अष्टसिद्धि नव निधि फल पावत ॥ रूप विशाल कठिन दुख मोचन। क्रोध कराल लाल दुहुं लोचन॥
अगणित भूत प्रेत संग डोलत। बम बम बम शिव बम बम बोलत॥
रुद्रकाय काली के लाला।
महा कालहू के हो काला॥
बटुक नाथ हो काल गंभीरा।
श्वेत रक्त अरु श्याम शरीरा॥
करत नीनहूं रूप प्रकाशा।
भरत सुभक्तन कहं शुभ आशा॥
रत्न जड़ित कंचन सिंहासन। व्याघ्र चर्म शुचि नर्म सुआनन ॥ तुमहि जाइ काशिहिं जन ध्यावहिं। विश्वनाथ कहं दर्शन पावहिं॥
जय प्रभु संहारक सुनन्द जय। जय उन्नत हर उमा नन्द जय॥
भीम त्रिलोचन स्वान साथ जय। वैजनाथ श्री जगतनाथ जय॥
महा भीम भीषण शरीर जय।
रुद्र त्रयम्बक धीर वीर जय॥
अश्वनाथ जय प्रेतनाथ जय। स्वानारुढ़ सयचंद्र नाथ जय॥
निमिष दिगंबर चक्रनाथ जय। गहत अनाथन नाथ हाथ जय ॥ त्रेशलेश भूतेश चंद्र जय। क्रोध वत्स अमरेश नन्द जय॥
श्री वामन नकुलेश चण्ड जय। कृत्याऊ कीरति प्रचण्ड जय॥
रुद्र बटुक क्रोधेश कालधर।
चक्र तुण्ड दश पाणिव्याल धर॥
करि मद पान शम्भु गुणगावत। चौंसठ योगिन संग नचावत॥
करत कृपा जन पर बहु ढंगा। काशी कोतवाल अडबंगा॥
देयं काल भैरव जब सोटा।
नसै पाप मोटा से मोटा॥ जनकर निर्मल होय शरीरा। मिटै सकल संकट भव पीरा॥
श्री भैरव भूतों के राजा।
बाधा हरत करत शुभ काजा॥
ऐलादी के दुख निवारयो।
सदा कृपाकरि काज सम्हारयो॥
सुन्दर दास सहित अनुरागा।
श्री दुर्वासा निकट प्रयागा॥
श्री भैरव जी की जय लेख्यो। सकल कामना पूरण देख्यो॥
दोहा
जय जय जय भैरव बटुक स्वामी संकट टार।
कृपा दास पर कीजिए शंकर के अवतार॥
: *🌹ओम नमः शिवाय 🌹*
*शिव कालभैरव महिमा :-*
*👉 "सूर्यास्तानंतर एक तासापूर्वी स्नान करून,श्री कालभैरवाचे चित्र समोर ठेवून, आसनस्थ होऊन एकाच बैठकीत सलग ११ वेळा कालभैरवाष्टक म्हणावे,नंतर अभिमंत्रीत विभूती पिशाच्च बाधा झालेल्या व्यक्तिच्या कपाळावर लावावी.तसेच खोलीत फुंकावी. असे लागोपाठ ११ दिवस केल्यास पिशाच्च्यापासून मुक्ती मिळेल.*
*👉 पत्रिकेतील पितृदोष या कालभैरवाष्टकाच्या नित्य पठणाने सहा महिन्यात दूर होतो,असा त्यांचा अनुभव आहे." श्री शक्तिसैनिक प्रो.मा.कृ.बेहेरे यांनी म्हटले आहे,"श्री शंकर भक्तांना कुलदैवत शंकर असणाऱ्या (व्याडेश्वर,कालभैरव,वीरेश्वर, हरिहरेश्वर वगैरे.),तसेच वाईट स्वप्न पडत असल्यास पिशाच्चबाधेच्या लोकांना,देवी भक्तांना हे अष्टक उपयुक्त असून ते कमीत कमी एक वेळ व जास्तीत जास्त बारावेळ म्हणावे.ज्ञानप्राप्ती,मनास शांतता व शंकरकृपा हे लाभ होतील.दीड वर्षानंतर खरा फायदा अनुभवास येईल.दृष्टांत होतील,सूचक स्वप्ने पडतील.*
*🌹भैरव चालीसा.🌹*
॥ दोहा ॥
श्री गणपति गुरु गौरी पद प्रेम सहित धरि माथ । चालीसा वंदन करो श्री शिव भैरवनाथ ॥
श्री भैरव संकट हरण मंगल करण कृपाल ।
श्याम वरण विकराल वपु लोचन लाल विशाल ॥
॥ चौपाई ॥
जय जय श्री काली के लाला । जयति जयति काशी- कुतवाला ॥ जयति बटुक भैरव भय हारी । जयति काल- भैरव बलकारी ॥
जयति नाथ भैरव विख्याता । जयति सर्व भैरव सुखदाता ॥ भैरव रूप कियो शिव धारण । भव के भार उतारण कारण ॥ भैरव रव सुनि हवै भय दूरी ।
सब विधि होय कामना पूरी ॥
शेष महेश आदि गुण गायो । काशी- कोतवाल कहलायो ॥ जटा जूट शिर चंद्र विराजत । बाला मुकुट बिजायठ साजत ॥ कटि करधनी घुंघरू बाजत । दर्शन करत सकल भय भाजत ॥ जीवन दान दास को दीन्ह्यो । कीन्ह्यो कृपा नाथ तब चीन्ह्यो ॥ वसि रसना बनि सारद काली । दीन्ह्यो वर राख्यो मम लाली ॥ धन्य धन्य भैरव भय भंजन ।
जय मनरंजन खल दल भंजन ॥ कर त्रिशूल डमरू शुचि कोड़ा । कृपा कटाक्ष सुयश नहिं थोड़ा ॥ जो भैरव निर्भय गुण गावत । अष्टसिद्धि नव निधि फल पावत ॥ रूप विशाल कठिन दुख मोचन । क्रोध कराल लाल दुहुं लोचन ॥ अगणित भूत प्रेत संग डोलत । बम बम बम शिव बम बम बोलत ॥ रुद्रकाय काली के लाला ।
महा कालहू के हो काला ॥
बटुक नाथ हो काल गंभीरा ।
श्वेत रक्त अरु श्याम शरीरा ॥ करत नीनहूं रूप प्रकाशा ।
भरत सुभक्तन कहं शुभ आशा ॥ रत्नन जड़ित कंचन सिंहासन । व्याघ्र चर्म शुचि नर्म सुआनन ॥ तुमहि जाइ काशिहिं जन ध्यावहिं । विश्वनाथ कहं दर्शन पावहिं ॥ जय प्रभु संहारक सुनन्द जय । जय उन्नत हर उमा नन्द जय ॥ भीम त्रिलोचन स्वान साथ जय । वैजनाथ श्री जगतनाथ जय ॥ महा भीम भीषण शरीर जय ।
रुद्र त्रयम्बक धीर वीर जय ॥
अश्वनाथ जय प्रेतनाथ जय । स्वानारुढ़ जय चंद्र नाथ जय ॥ निमिष दिगंबर चक्रनाथ जय । गहत अनाथन नाथ हाथ जय ॥ त्रेशलेश भूतेश चंद्र जय ।
क्रोध वत्स अमरेश नन्द जय ॥ श्री वामन नकुलेश चण्ड जय । कृत्याऊ कीरति प्रचण्ड जय ॥ रुद्र बटुक क्रोधेश कालधर ।
चक्र तुण्ड दश पाणिव्याल धर ॥ करि मद पान शम्भु गुणगावत । चौंसठ योगिन संग नचावत ॥ करत कृपा जन पर बहु ढंगा । काशी कोतवाल अड़बंगा ॥
देयं काल भैरव जब सोटा ।
नसै पाप मोटा से मोटा ॥
जनकर निर्मल होय शरीरा ।
मिटै सकल संकट भव पीरा ॥
श्री भैरव भूतों के राजा ।
बाधा हरत करत शुभ काजा ॥ ऐलादी के दुख निवारयो ।
सदा कृपाकरि काज सम्हारयो ॥ सुन्दर दास सहित अनुरागा ।
श्री दुर्वासा निकट प्रयागा ॥
श्री भैरव जी की जय लेख्यो । सकल कामना पूरण देख्यो ॥
॥ दोहा ॥
जय जय जय भैरव बटुक स्वामी संकट टार । कृपा दास पर कीजिए शंकर के अवतार ॥
|| इति श्री भैरव चालीसा ||
[03/12, 8:14 am] +91 98600 02404: *🌹आरती कालभैरवाची.🌹*
उभा दक्षिण पंथे काळाचा काळ ।
खङ्ग, चक्र वाटी हाती त्रिशुळ ।
गळा शोभे त्याच्या स्फटीकाचीं माळ
आपुलीयादासाचा करतो सांभाळ ।
जयदेव जयदेव जयक्षेत्रपाळा ।
आरती ओंवाळूं तुझीया मुखकमळ ॥
जय देव जय. ॥
प्रथम काशिपुरी रहीवासी केला ।
दैत्य वधावया क्रोध उपजला ।
काळास मर्दून निष्पाप केला ।
काळभैरव असे नाम पावला ॥ जय ॥
पूर्वी सुवर्णाची होती सुनगरी ।
तेथे भैरव राज आणि योगेश्वरी ।
रीद्धीसिद्धी त्याच्या अष्टीकानारी ।
ध्यातो त्रिंबकराज निशिदिनी अंतरी ॥ जय ॥
*घर में होगी अपार धन की वर्षा,जानें कैसे करें भैरव बाबा को प्रसन्न :-*
हिंदू धर्मों के अनुसार भैरव बाबा की स्तुति काफी आसान है माना जाता है कि अगर आपने भैरव बाबा को मना लिया तो आप पर कभी भी कोई संकट नहीं हावी हो सकता हैं.
बता दें कि भैरव बाबा को भोले शंकर का ही एक रूप माना गया हैं भैरव बाबा की पूजा - पाठ करने से जिन्दगी में परेशानियां आपके पास भी नहीं भटकेंगी जीवन आनंद से भर जाएगा शनि,राहु, केतु की दशा भी आपका कुछ नहीं बिगाड पाएंगी.
हिंदू कथाओं में बताया गया है कि काले कुत्ते को भैरव बाबा का वाहन माना गया हैं और भैरव बाबा को आसानी हो सबसे अच्छा रास्ता है कि हर रोज कुत्ते को गुड या भोजन खिलाने से भैरव बाबा जल्दी प्रसन्न होते हैं.
आपने देखा भी होगा जहां कही भी मां का मंदिर होता है,वहां भैरव बाबा का मंदिर भी होता हैं तो इसलिए अगर आप पर भैरव बाबा की कृपा बन गई तो माता रानी की भी कृपा बन गई और आप पर कभी भी कोई विपत्ति नहीं आएगी.
भैरव बाबा की कृपा बनाएं रखने के लिए भैरव चालीसा का पाठ करना चाहिए.
श्री भैरव चालीसा :-
दोहा
श्री गणपति गुरु गौरी पद प्रेम सहित धरि माथ।
चालीसा वंदन करो श्री शिव भैरवनाथ॥
श्री भैरव संकट हरण मंगल करण कृपाल।
श्याम वरण विकराल वपु लोचन लाल विशाल॥
जय जय श्री काली के लाला। जयति जयति काशी - कुतवाला॥जयति बटुक - भैरव भय हारी। जयति काल- भैरव बलकारी॥
जयति नाथ - भैरव विख्याता। जयति सर्व - भैरव सुखदाता॥
भैरव रूप कियो शिव धारण।
भव के भार उतारण कारण॥
भैरव रव सुनि हवै भय दूरी।
सब विधि होय कामना पूरी॥
शेष महेश आदि गुण गायो।
काशी - कोतवाल कहलायो॥
जटा जूट शिर चंद्र विराजत। बाला मुकुट बिजायठ साजत॥ कटि करधनी घुंघरू बाजत।
दर्शन करत सकल भय भाजत॥
जीवन दान दास को दीन्ह्यो। कीन्ह्यो कृपा नाथ तब चीन्ह्यो॥
वसि रसना बनि सारद- काली। दीन्ह्यो वर राख्यो मम लाली॥
धन्य धन्य भैरव भय भंजन।
जय मनरंजन खल दल भंजन॥
कर त्रिशूल डमरू शुचि कोड़ा। कृपा कटाक्ष सुयश नहिं थोडा॥
जो भैरव निर्भय गुण गावत। अष्टसिद्धि नव निधि फल पावत ॥ रूप विशाल कठिन दुख मोचन। क्रोध कराल लाल दुहुं लोचन॥
अगणित भूत प्रेत संग डोलत। बम बम बम शिव बम बम बोलत॥
रुद्रकाय काली के लाला।
महा कालहू के हो काला॥
बटुक नाथ हो काल गंभीरा।
श्वेत रक्त अरु श्याम शरीरा॥
करत नीनहूं रूप प्रकाशा।
भरत सुभक्तन कहं शुभ आशा॥
रत्न जड़ित कंचन सिंहासन। व्याघ्र चर्म शुचि नर्म सुआनन ॥ तुमहि जाइ काशिहिं जन ध्यावहिं। विश्वनाथ कहं दर्शन पावहिं॥
जय प्रभु संहारक सुनन्द जय। जय उन्नत हर उमा नन्द जय॥
भीम त्रिलोचन स्वान साथ जय। वैजनाथ श्री जगतनाथ जय॥
महा भीम भीषण शरीर जय।
रुद्र त्रयम्बक धीर वीर जय॥
अश्वनाथ जय प्रेतनाथ जय। स्वानारुढ़ सयचंद्र नाथ जय॥
निमिष दिगंबर चक्रनाथ जय। गहत अनाथन नाथ हाथ जय ॥ त्रेशलेश भूतेश चंद्र जय। क्रोध वत्स अमरेश नन्द जय॥
श्री वामन नकुलेश चण्ड जय। कृत्याऊ कीरति प्रचण्ड जय॥
रुद्र बटुक क्रोधेश कालधर।
चक्र तुण्ड दश पाणिव्याल धर॥
करि मद पान शम्भु गुणगावत। चौंसठ योगिन संग नचावत॥
करत कृपा जन पर बहु ढंगा। काशी कोतवाल अडबंगा॥
देयं काल भैरव जब सोटा।
नसै पाप मोटा से मोटा॥ जनकर निर्मल होय शरीरा। मिटै सकल संकट भव पीरा॥
श्री भैरव भूतों के राजा।
बाधा हरत करत शुभ काजा॥
ऐलादी के दुख निवारयो।
सदा कृपाकरि काज सम्हारयो॥
सुन्दर दास सहित अनुरागा।
श्री दुर्वासा निकट प्रयागा॥
श्री भैरव जी की जय लेख्यो। सकल कामना पूरण देख्यो॥
दोहा
जय जय जय भैरव बटुक स्वामी संकट टार।
कृपा दास पर कीजिए शंकर के अवतार॥
शैतानी शक्तीपासुन आत्मरक्षा होते.अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतुन मनुष्य दुर जातो .आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते . कठिण कार्य सहज पूर्ण होतात . आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते . काली मातेची साधना योग साध्य होतो . सदगुरु हे कामधेनु आहेत . भैरवांची जप साधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते .
श्री काळभैरव यांनी मृत्यु , देवराज ईंद्र , ब्रम्हदेव , नृसिंहदेव आणि भगवान विष्णु यांचा गर्वहरण केले होते . लोकानाच काय तर साधु योगिजनाना देखील त्यांचा अभ्यास होवु शकला नाही . श्री काळभैरव हे मोक्षप्राप्तीसाठीचे श्री दत्त अधिष्ठान हृदयात तयार करतात .श्री . शनी हा काळभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे . श्री काळभैरव देवांची रामदास स्वामी यानी आरती लिहिलेली आहे . पण आता ती शोधुनही सापडत नाही .
श्री काळभैरव जितका सिद्ध योग्यांचा तितकाच स्वामी भक्तांचा
आहे . म्ह श्री काळभैरव दैवत सुक्षम देहातील वासनेची कर्म नष्ट करतात . काळभैरवाना क्षेत्रपाल असेही म्हणतात . क्षेत्र म्हणजे शरीर . पाल म्हणजे पालन करणारा . तो कर्म आणि अकर्माच्या गोंधळातुनही सोडवितो . ॐ काळभैरवाय नम; हा देवाचा जपमंत्र आहे . चालते . महिला देखील हा जप करु शकतात . प्रामाणिजपासाठी रुद्राक्षमाळा वापरतात . स्फटिक माळहीक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेद रहात नाही .भैरवप्रहर हा रात्री चा अतिशय प्रभावी असतो असा आहे . ह्या प्रहरात भैरवसाधना केल्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते . तप, जप आणि ध्यान मार्गात अग्रेसर होत असताना प्रथमदर्शनी बाह्य आवरणात्मक शुद्र शक्ती विविध रुपं आणि स्वरुपाद्वारे साधकाला भटकाव उत्पन्न करतात . हे अतिशय भयानक मायाजाळ आहे . त्यातुन सहज योग्य मार्ग तदृप शक्ती कधीही सापडु देत नाही . याला आंतरिक चकवा असे म्हणतात . ह्या चकव्यापासुन साधकाला काळभैरव दुर ठेवतात . काळभैरवाची सेवा केल्यास मृत्युनंतर पिशाच्च योनी कशी मिळेल? . त्यांची सेवा हा मृत्युवर विजयप्राप्तीची सुवर्णसंधी आहे . पंचमहाभुतांपलिकडे शिवतत्व आहे . साधकाला श्री काळभैरवनाथ श्री दत्तकृपेने तिथे घेउन जातात . श्री काळभैरवाची सेवा केल्यास शिवाची साधना आवश्यकता नाही . ती आपोआप साध्य होते . श्री काळभैरव यांचे प्राचीन मंदीरात गेल्यावर देवाच्या मुर्तीकडे एकटक पहावे . सात्विकता डोळ्यात भरुन येईल . भैरवोत्थान केवळ पद्मासनातच साध्य होते . मोरगाव येथील गणेश मंदीराच्या अकरा पायऱ्या अकरा भैरवाच्या प्रतीक आहेत . तसेच थोरगव्हान येथे फार पुरातन व जागृत मंदिर ऊर्जा देणारे मंदिर आहे
१ प्रमुख - श्री काळभैरव
२ उपप्रमुख - बटुकभैरव
३ समायोजक - स्वर्णाकर्षण भैरव
४ अष्टभैरव - स्मशानभैरव
५ नग्नभैरव
६ मार्तण्डभैरव
७ कपालभैरव
८ चंडभैरव
९ सन्हारभैरव
१० क्रोधभैरव
११ रुरुभैरव
श्री काळभैरव पाताळवासी आहेत.त्याना दक्षिणेश्वर असे ही म्हणतात.नक्षत्रे त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पहातात.त्याना प्रसन्न केल्यास नक्षत्रांचे फळ तुमच्या खिशात.श्री काळभैरवाच्या आज्ञेशिवाय कोणत्याही सूक्ष्मक्षेत्रात प्रवेश नाही.नकारात्मक उर्जा डोक्यात आणि शरीरास जाणवत असेल तर सलग सहा महिने श्री काळभैरव साधना करावी.
त्याची साधना निर्गुणात सरस बनविते आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातुन निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे.श्री काळभैरवांचा विनाअट ध्यास घेता आला पाहिजे.त्यांचा ध्यास लावाल तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल.धरसोडवृत्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत. ईथे कधी ही मानस स्तरीय मजामस्ती आणि ईतर अवहेलना करु नये.नेहमी जमेल तितके दत्तसाच्यात बसण्याचा प्रयत्न करावा.श्री काळभैरवांची अनुभूती येणे ही आत्ममार्ग निर्धोक सुरु असल्याची पुष्टी करते.श्री काळभैरवाच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही.ईतर देव देवी बघ्याची भुमिका घेतात . पण भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावुन येतात.मन हृदय आणि नियती स्वच्छ हवी सदगुरुभक्ती सुख दु:खाच्या पलीकडे गेल्यास दैव सदभक्ताला जीवनाच्या आपदास्थितीत पाठीशी घालतं.आध्यात्मिक जीवनात घोर साधना सात्विक वैराग्यपुर्ण व सदगुरु अधिष्ठानयुक्त असतात.ह्या साधना सहज समाधी ह्या अंतिम ध्येय योगापर्यंत घेवुन जातात.
*🙏श्री स्वामी समर्थ🙏*
#श्री_कालभैरव_सुलभ_कवचस्तोत्र
नमस्कार,
श्रीकैलासेश्वर शिवसाक्ष आणि श्रीकालभैरव, सरस्वतीकृपेने मला ध्यानावस्थेत काल देण्यात आलेले “श्री कालभैरव सुलभ कवचस्तोत्र” आज श्रीशनिजयंतीच्या विलक्षण शुभमुहूर्तावर प्रकाशित करताना अतिशय अत्यानंद होतो आहे. सर्वसामान्यजनांना, ज्यांना संस्कृतप्रचुर भाषेशी फारशी जवळीक नाही अशांना, इंग्रजी भाषेमुळे मराठीशी अंतर राखलेल्यांना कालभैरव उपासना सुलभ सोपी व्हावी म्हणून या लहानशा पण दिव्य स्तोत्राच्या रचनेचा संकल्प केला असावा असं मला वाटतं. हे स्तोत्र प्रत्येक जातीधर्म, स्त्रीपुरूष, तृतीयपंथी अशांना उपासनेसाठी आजपासून खुले केले आहे. स्तोत्र अथपासून इतिपर्यंत पूर्ण वाचन करणे, कालांतराने पाठ करणे अपेक्षित आहे. हे स्तोत्र वेदोक्त किंवा पुराणोक्त नसल्याने त्यास सोयरसुतक आणि स्त्रीच्या मासिक पाळीचेही बंधन नाही. पण हे कवचस्तोत्र म्हणताना शुचिर्भूत्व अपेक्षित आहे (स्नान किंवा शरीरशुध्दी, हातपाय धुणे) मद्यपानादी किंवा तत्सम नशेच्या अवस्थेत, संभोगपश्चात स्नानाशिवाय आणि मांसाहारपश्चात स्नानाशिवाय हे स्तोत्र म्हणण्यास सक्त मनाई आहे (त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात) मांसाहार, मद्यपानादी बंधन नाही पण नशेच्या अवस्थेत आणि स्नानाशिवाय ते म्हणू नये. म्हणजे मांसाहार/स्त्रीपुरूष संभोगानंतर स्नानादीदेहशुध्दी करणे क्रमप्राप्त आहे.
या स्तोत्राचा एक पाठ रोज पुरेसा आहे. त्याचप्रमाणे गरजेनुसार एक/पाच/नऊ/अकरा आणि एकवीस पाठ आपण करु शकता. स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रार्थना करुन संकल्प करुन पाठ करता येईल. शक्यतो जवळचा मित्रमैत्रिणी, रक्ताचे नातेवाईक पाठ करु शकतात. कोणत्याही अशुभ प्रसंगी किंवा स्मशानात वगैरे जाऊन आल्यावर स्नान करुन आवर्जून, किमान पाच पाठ करणे संरक्षणार्थ उत्तम राहील.
दर सोमवारी, बुधवारी किंवा रविवारी किंवा या सर्व दिवशी संध्याकाळी एक अगरबत्ती (शक्यतो चंदन किंवा गुग्गुळ असल्यास उत्तम) लावून(तिची राख एका वाटीत गोळा होईल अशी लावून) आपण पूर्व किंवा पश्चिमेस मुख करुन या स्तोत्राचे नऊ किंवा एकवीस पाठ करावेत. ती गोळा झालेली राख/विभूती सर्व घरभर कानाकोपऱ्यात, प्रवेशद्वारी आतून शिंपडल्यास किंवा फुंकल्यास सर्व प्रकारचे भय, अनारोग्य, संकटे, दारिद्र्य यापासून मुक्तता आणि कोणत्याही बाधेपासून मुक्ततेस सहाय्य होते. फक्त ही रक्षा टॉयलेटमधे शिंपडू नये.
कार्यसिद्धीसाठी रोज वरील पध्दतीने एकवीस पाठ म्हणून गोळा करत असलेली विभूती एका डबीत ठेवावी आणि महत्वाच्या कामाला, परिक्षेला, इंटरव्ह्यूला, प्रवासाला जाण्यापूर्वी कपाळास लावून घराबाहेर पडावे हे उत्तम.
लहान बाळ दचकून रडत असेल तर या अंगाऱ्याची बंद पुडी त्याच्या उशाशी ठेवावी. अंगारा/विभूती कपाळास लावू नये. तो डोळ्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तळपायाला अंगारा लावू शकता.
प्रामुख्याने भयनाश, कार्यसिद्धता, रोगनाश, शत्रूपीडानाश आणि एकंदरीत संरक्षण यासाठी हे स्तोत्र प्रभावी आहे. आणि वरीलप्रमाणे त्याची अभिमंत्रित विभूतीही प्रभावी आहे.
बाकी अन्य शंका प्रश्नांची उत्तरे सवडीने देईनच. बाकी अन्य तारतम्य बाळगून स्तोत्र वाचन करावे. या स्तोत्ररचनेनंतर त्याची व्याकरणशुध्दता (शब्दरचनेत बदल न करता) करण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचेही मी या निमित्ताने आभार मानतो.
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
------------------------------------------------------
।। श्री कालभैरव सुलभ कवचस्तोत्र ।।
॥श्री गणेशाय नमः॥
॥श्री सरस्वत्यै नमः॥
॥श्रीमद्गुरवे दत्तात्रेयाय नमः॥
।। श्री कालभैरवाय नमः।।
मम च मम कुटुम्बस्य सर्वोपद्रवसर्वशत्रुरोगदैन्यदारिद्र्यपीडापरिहारार्थे दीर्घायुरारोग्यसहितंमनःशांति:
सौभाग्यसौख्यप्राप्त्यर्थे अद्यदिने शिवसाक्षीसामीप्ये मधुनंदासुतसचिनकृतं श्रीकालभैरवसुलभकवचस्तोत्रपठनं करिष्ये।
कालभैरव ध्यानम् -
ॐ श्रीशिवांशाय रुद्रप्रियाय कालाग्निरुद्ररुपाय निरपराधकारागृहविमोचकाय पापध्वंसकाय शिवभक्तप्रियाय मार्गशीर्षमासे कालाष्टम्ये अयोनिजन्माय कर्मफलदायकाय ॐ ह्रीं क्रीं हूं ह्रीं कालभैरवदेवाय नमः ।
स्तोत्र-
तू रक्षणकर्ता, तूच त्राता अन् सुखदाता
तूच कर्मफलप्रदाता, सिध्दरूपा।
तूच पापनाशका, दैन्यदुःखहारका
तूच प्रचुर धनप्रदाता, आनंदरूपा॥
ज्याचे चित्ती तुझे ध्यान,
ज्याचे मनी तुझे चिंतन,
त्यासी तुझी प्राप्ती सुलभ,चैतन्यरूपा॥
तू शरणागतांचा त्राता, अनाथांचा पिता, मोक्षप्रदाता, बलकारका॥
तू करुणासागर, कष्टनिवारक, संकटमोचक, तू ब्रह्महत्यादिदोषनाशक,
काशीपुरीचा कोतवाल, गणरक्षक॥
मज संरक्षावे भैरवजी।सकल देहादी अवयव।
मस्तकी रक्षी ब्रह्मा-मस्तकछेदक।
कपाली रक्षावे कपालभैरवांनी।
नेत्राचे रक्षण करावे चंडभैरवांनी।
नासिकांना राखावे असितांगांनी।
ओष्ठमुखादी रक्षावे उन्मत्तभैरवांनी।
हनुकंठादी भीषणभैरवांनी।
ग्रीवा स्कंधादी संहारभैरवांनी।
देहपृष्ठासी रक्षावे रुद्रभैरवांनी।
उरुस्थान-ह्रदयी क्रोधभैरवांनी।
उदरादी अवयव रक्षो भूतनाथजी।
देहांतर्गतासी जपावे क्षेत्रपालांनी।
देहबाह्य त्वचारोमांसी कालभक्षकांनी।
हस्तपादांसी रक्षावे श्वानवराश्रितांनी।
गुह्यादी अवयव संरक्षी आनंदभैरवांनी।
पूर्णदेही रक्षी मम पुरातनभैरवजी।
जळीस्थळी, पंचमहाभूती, राजगृही
वनारण्ये, प्रवासे, भ्रमंत्ये, वाहनारुढे
कार्यालये, शत्रुगृहे, प्रत्येक स्थळी
तुम्ही रक्षावे सतत कालभैरवांनी।।
मी अज्ञभक्त तुमचा, रक्षावे मज अहर्निशी ।
॥ इति श्रीमधुनंदासुतसचिनकृतं सर्वपापहरं सर्वसौभाग्यदायकं च सर्वव्याधिनिवारकं
श्रीकालभैरवसुलभकवचस्तोत्रं संपूर्णम् ॥
------------------------------------------------------
विशेष सूचना -
तुमच्या परिचयातील गरजूंना ही सबंध पोस्ट फॉरवर्ड करु शकता. शेअर करु शकता. व्हॉटसअप किंवा अन्य कोणत्याही मार्गाने फॉरवर्ड करण्यास हरकत नाही. मात्र स्वबुध्दीने यात कानामात्रेचा किंवा कोणताही अंशमात्रही बदल चुकूनही करु नये ही विनंती. आणि तुमची श्रद्धा नसेल तरी हरकत नाही पण स्तोत्र आणि संबंधित पोस्टची चेष्टामस्करी करण्याचा करंटेपणा दाखवू नये. पुढे घडणाऱ्या घटनांना मी जबाबदार नसेन. धन्यवाद 🙏
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
[03/12, 8:13 am] +91 98600 02404: रविवार,खंडोबा,भैरोबा,सुर्यनारायण
रविवार पुर्वापार पासुन भैरवनाथ खंडेराव आणि सूर्यनारायण यांचे सेवेसाठी आपल्या ऋषीमुनींनी योजुन दीलेला आहे. सुर्यनारायणाची सेवा, (सुर्याला जल अर्पण करावे, सुर्य नमस्कार घालावे सुर्यनारायणाची स्तुती म्हणावी. ज्या जातकांना सुर्यनारायणाचे बल कमी पडत असेल त्यांनी लाल दान - मसुर, गुळ, गहु, तांबे, लाल वस्र गणपती मंदिरात दान केल्याने सूर्य बल प्राप्त होते) भैरवनाथाची सेवा (कालभैरव अष्टक म्हणावे ज्या जातकांना बाँसगीरी, वैरभाव, जुने येने वसुल न होने (ते वसुल करणे साठी) एक रूपयाच्या शिक्यावर कालभैरव अष्टक म्हणावे आणि तो शिक्का तुलसी कुडांत कींवा तुलसी खालच्या मातीत खोलवर बुजवुन ठेवावा.ज्या जातकांना बाहेरची बाधा आणि सर्प दंश झाला असेल त्यांना भैरवनाथ महारांजा जवळ सव्वा महीना ठेवतात बाधा दुर होते.
नैवेद्य - शेंगदाणे चटणी आणि भाकरी हा नैवेद्य तसेच गव्हाच्या जाड पिठाची बट्टी आणि वांग्याची भाजी, गुळ, हा नैवेद्य भैरवनाथ महाराजांना देतात
खंडेराव महाराज - आपले सर्वाचे कुलदैवत श्री खंडेराव महाराज आहेत यांचे मंदीर प्रत्येक गावात आहे म्हालसाई आणि बाणाई ह्या दोन पत्नीसह त्यांची मुर्तीचा टाक आपल्या देव्हार्यात असतो. त्यांचे मूळ ठिकाण जेजुरी येथे आहे.घोडा आणि कुत्रा हे पशु त्यांचे सानिध्यात असतात.शीघ्र फलदायी अशी त्यांची सेवा असते.चंपाशष्टीला आपण त्यांची तलीआरती करतो.लग्नविधी आगोदर रवीवार पाहुन आपण अष्टवर त्यांचे नावे जेवु घालतो आणि नंतरच लग्नाचे इतर विधी करतो.नैवेद्य - गुल आणि बट्टीचा चुर्मा लाडु, तसेच भरीत आणि भाकरी
🙏खंडेराव महाराज की जय,भैरवनाथ महाराज की जय,सुर्यनारायण महाराज की जय🙏
*🙏श्री स्वामी समर्थ🙏*
*🌹श्री बटुकभैरव मंत्रसाधना.🌹*
|| ॐ ह्रीं बटुकाय आपदुद्धारणाय कुरु कुरु बटुकाय ह्रीम् ॥
बटुकभैरव हे कालभैरवांचे एक शांत बालरुप मानले जाते.बटुकभैरवांचा संबंध हा पूर्वजन्मकृत पापपुण्याच्या फलाशी येतो.मागील जन्मांतील दुष्कर्मांची शिक्षा किंवा त्याची फळे या जन्मी भोगावी लागतात.आपण ही आपल्या परिचयातील अनेक माणसं बघतो,ज्यांनी पापं वगैरे करणं तर सोडाच हो पण या जन्मी साधी मुंगीही कधी मारलेली नसते.पण तरीही त्यांचा जन्म हा अत्यंत खडतर कष्टात चाललेला असतो. एखाद्याचा कठोर शाप असावा तसं विचित्र आयुष्य भोगत असतात ही माणसं. अनेक घराणीच्या घराणी शापित असतात. कुटुंबात सतत कलह, व्यसनाधीनता,कर्जाचे डोंगर,देणी,शिक्षणात अपूर्णता असे अनुभव त्यांना येतात.अशा घरात कोणत्याही व्यक्तीने दररोज संध्याकाळी दिवेलागणीच्या सुमारास देवासमोर तीळाच्या तेलाचा दिवा-अगरबत्ती लावावी आणि स्वतःसाठी व घरातील सर्वांसाठी (स्वतःसकट प्रत्येकाचे नाव आणि समस्या उच्चारुन ती दूर व्हावी अशी प्रार्थना करुन) सर्वप्रथम कालभैरवाष्टक स्तोत्र एकदा वाचून त्यानंतर वरील मंत्राचा जप १०८ वेळा फक्त रुद्राक्षमाळेवरच करुन त्यानंतर पुन्हा कालभैरवाष्टक स्तोत्र सातवेळा वाचावे म्हणजे १+१०८+७ असे....
या उपासनेने कष्ट दूर व्हायला सुरुवात होते. हळूहळू परिस्थितीत सकारात्मक बदल होतात. आयुष्य मार्गी लागते.या उपासनेला फारसे कोणतेही बंधन नाही.लक्षात ठेवा धनप्राप्ती आणि आयुष्यात स्थैर्य हवं असेल तर "शनिवारी चुकूनही मद्यपान मांसाहार करू नका"
बटुकभैरवांचं स्मरण करून दर रविवारी,बुधवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला अन्नदान करा. सोयरसुतकात हि उपासना बंद ठेवा.स्त्रीयांनी मासिक पाळीत उपासना करु नये.बाकी कोणते ही बंधन नाही.
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
*भगवान भैरवाने ब्रह्माचे शीर विच्छेद केले होते :-*
शास्त्रानुसार भगवान काल भैरवाचे जन्म कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षाच्या अष्टमी तिथीला झाला. या दिवशी काल भैरवाची विधिविधानाने पूजा केली जाते. काल भैरवाने ब्रह्माजींचे शिरविच्छेद केले होते.या मागील एक अतिशय रंजक कथा आहे.
तिन्ही देवांमध्ये महानतेबद्दल वितंडवाद झाला -
शिवपुराणानुसार एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांमध्ये वितंडवाद झाला की तिघांपैकी श्रेष्ठ कोण आहे.दरम्यान परमपिता ब्रह्मांनी भगवान शंकर यांची निंदा नालस्ती केली त्या मुळे भगवान शिव खूपच संतापले.
काल भैरवाने ब्रह्मांशी या अपमानाचा बदला घेतला
संतापून भगवान शिव ने आपल्या रौद्र रुपेतून काल भैरवाला जन्मले. काल भैरवाने आपल्या देवांचा झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्या नखांनी ब्रह्मांच्या त्याच डोक्याला कापले ज्याने भगवान शिवाची निंदा केली होती.या मुळे त्यांच्या वर ब्रह्महत्येचे पाप लागले.
ब्रह्म हत्येच्या पापातून अशी मिळाली मुक्ती -
ब्रह्म हत्याच्या पापाच्या मुक्तीसाठी भगवान शिवाने काल भैरवाला प्रायश्चित करण्यासाठी सांगितले आणि म्हटले की जेव्हा ब्रह्माजींचे हे कापलेले डोकं हातातून पडेल त्याच वेळी तुला ब्रह्म हत्येच्या पापापासून मुक्ती मिळेल.शेवटी काल भैरवाचे प्रवास काशीत पूर्ण झाले आणि ते तिथेच वास्तव्यास आले आणि शहराचे कोतवाल म्हणवले गेले.
[03/12, 8:13 am] +91 98600 02404: *म्हाळसा भैरव कथा :-*
नेवासे गावी एक लिंगायतवाणी रहात होता.त्याचे नाव तिमशेट. तो अत्यंत धनाढ्य श्रीमंत होता. त्याच्या दारी जणू गजांत लक्ष्मी निवास करीत होती.पण शेटजी फार दु:खी होते.कारण त्यांना मूलबाळ नव्हते.लहानसे बाळ एखाद्या झोपडीत रांगते फिरते असले,तरी झोपडीला वेगळीच शोभा येते आणि ऐश्वर्यपूर्ण राजवाड्यात एखादे बाळ नसले, तर त्यापेक्षा वनवास बरा ! तिमशेट मनात कुढत असे.
तिमशेट वाणी शिवाचा परमभक्त होता.रोज रात्री देवघरात बसून तन्मयतेने शिवाची आराधना करीत असे.भक्ताच्या भावनेला भगवान धावून जातातच. हा नेहमीचा अनुभव.
एके रात्री तिमशेट वाणी शिवाच्या चिंतनात मग्न असताना त्याच्या समोर एकदम प्रकाश पसरला. शेटजीने डोळे उघडले.पाहतो तो काय ? वाण्याने भगवतीला नमस्कार केला.देवी म्हणाली,‘‘भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न आहेत.तुला अपत्य हवे ते माग.’’
वाणी म्हणाला,‘‘मला अपत्य हवे.’’
देवी म्हणाली, ‘‘डोळे झाकून घे.’’
शेटजीने डोळे झाकून घेतले.
स्वत:आदिशक्तीने लहान बालिकेचे रुप घेतले आणि ती रडू लागली.तिमशेटाने डोळे उघडले. पाहतो तो काय ?
समोर एक सुंदर बालिका होती.
चटकन तिमशेटाने तिला उचलले. परमेश्वराने हा कन्यारुपी प्रसाद दिला असे मानून तो तिचे लालनपालन करु लागला.त्याने तिचे नाव म्हाळसा असेच ठेवले.
म्हाळसा लहानाची मोठी झाली. तिमशेटाला, तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली.आपल्या वडिलांची ही चिंता ती जाणून म्हणाली,‘‘बाबा, ज्या महादेवांची तुम्ही रात्रंदिवस उपासना करता आणि ज्याचे मीही चिंतन करते, तोच भगवान शिव माझा पती आहे.प्रभू मल्हारी-मार्तंड-भैरव हेच माझे या अवतारातील पती आहेत.ते येतील. माझे पाणिग्रहण करतील.’’
तिमशेटला हे ऐकून आश्चर्य वाटले.त्याला धन्यधन्य वाटले !
काही दिवस गेले.
तिमशेट वाण्याच्या स्वप्नात भगवान शंकर मार्तंड भैरव रुप घेऊन आले आणि म्हणाले, ‘‘तू आपली कन्या घेऊन पावी येथे सहकुटुंब सहपरिवार ये. तेथे पौष पोर्णिमेला तुझ्या कन्येशी मी विवाह करीन.’’
वाण्याला मोठा आनंद वाटला. त्याने मोठी तयारी केली.सर्व परिवारासह म्हाळसेला घेऊन तो पावी या गावी आला.
मार्तंडभैरवही देवगणांसह आले. तेथे मार्तंडभैरव आणि म्हाळसा यांचा विवाह पौषी पोर्णिेमेला झाला.
आज या ठिकाणी ‘‘दोन शिवलिंगे’’ एकत्र दिसतात. येथे शिव-शक्ती एकत्र आली.
‘‘पौष पोर्णिमेस’’ पावी येथे मोठा उत्सव साजरा होतो.
*काळभैरव महाराज :-*
मागील भागात आपण कालभैरव महाराजांचे एक निराळे स्तोत्र अभ्यासले आहे.कालभैरवाष्टक बद्दल आपण लवकरच बोलणार आहोत पण त्याआधी कालभैरवांच्या संबंधात मला ध्यानावस्थेत जाणविलेल्या काही गोष्टी मी आपणासोबत शेअर करत आहे.कालभैरवांच्या बाबतीत आठ (८) हा आकडा अतिशय महत्वाचा आणि निर्णायक ठरतो.त्यांचे कालभैरवाष्टक हे स्तोत्र (कालभैरव अष्टक म्हणजे आठ ओळींचे स्तोत्र) आहे.आठच्या पटीत त्यांच्या संदर्भातील दान करावे असा संकेत आहे.म्हणजे कालभैरव महाराजांच्या साठी तुम्हाला जर अन्नदान करायचे असेल तर ते आठच्या पटीत करावे किंवा आठ या संख्येशी आधारभूत करावे.आठ रोट्या, आठ किलो धान्य, आठ लिटर गोडेतेल वगैरे....(ज्यांची ऐपत नाही त्यांनी आठशे ग्रॅम द्यायलाही हरकत नाही) आठ हा आकडा जो अंकशास्त्रानुसार शनिच्या प्रभावाखाली आहे तोच अंक कालभैरवांच्या प्रभावाखाली आहे. त्यामुळे ८,१७,२६ तारखेला जन्मलेल्या लोकांनी किंवा ज्यांचा जन्म अष्टमीचा (शुक्ल किंवा कृष्णपक्षातील अष्टमी कोणतीही) आहे अशांना कालभैरवांची उपासना विशेष फलदायी ठरते असा माझा अभ्यास आहे. कालभैरवांची तिथी ही कालाष्टमीच आहे. कालभैरव उपासकांनी प्रत्येक महिन्यातील कालाष्टमी (कृष्ण अष्टमी) ही महत्वाची मानावी, त्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत त्यांची उपासना करावी. त्या दिवशी उपवास केल्यासही लाभदायक आहे. कालभैरव जयंती ही "मार्गशीर्ष महिन्यांतील कृष्ण अष्टमी" मानली जाते (काळभैरव जयंती) त्यामुळे अंकशास्त्रातील आठ हा आकडा,अष्टमी ही तिथी साधकांनी विसरु नये....
उज्जैन मंदिरात जरी कालभैरवांना दारुचा/मद्य नैवेद्य दाखवला जात असला तरी त्याचा आधार घेऊन साधकांनी यथेच्छ मद्यपान करु नये, कालभैरव महाराज हे दैवत जरी तमोगुणी असले तरीही आपण साधकांनी त्याचा आधार घेऊन मद्यप्राशन करणे चुकीचे असून त्यांनाही पसंत नाही.आपण देवाच्या योग्यतेचे नसतो. पण कालभैरव उपासकांना साधनेसाठी मद्यपानाचा अवरोध नाही हेही सत्य आहे. कालभैरव महाराज हे तमोगुणी दैवत आहे.त्यामुळे साधनेला मद्यपान व मांसाहाराचे बंधन नाही...आमच्यातर्फे आम्ही कालभैरव उपासकांसाठी जो "सिध्द निरंकार रुद्राक्ष" देतो त्यालाही मद्यपान,मांसाहार बंधन नाही पण परस्त्रीगमन निषेध व जुगार न खेळण्याचे बंधन मात्र कटाक्षाने पाळावे लागते. काळभैरव उपासनेत सोमवार (भगवान शंकरांचेच कालभैरव हे अंशरुप असल्याने), बुधवार आणि रविवार हे तीन वार महत्वाचे मानले जातात. साधकांनी कालभैरवाष्टक व मागच्या लेखातील कालभैरव स्तोत्र यांचे पठण या तिन्ही दिवशी करणे अगत्याचे आहे हे लक्षात घ्यावे.
कालभैरव महाराजांना प्रिय असलेल्या नैवेद्यापैकी आणि वस्तूंपैकी मला ध्यानात समजलेल्या वस्तू पुढील प्रमाणे आहेत.....
आवडते नैवेद्य - ज्वारी/बाजरीची भाकरी, लसुणाची चटणी,काळ्या तिळाची तिखट चटणी, श्रीखंड,तांदुळाची खीर,जिलबी, बेसनाचे लाडू, मोतीचूर लाडू, भाजलेले चणे,एकत्र सुकामेवा, तिखट पालेभाजी आणि उडदाचे वडे
आवडत्या वस्तू - काळे घोंगडे (ब्लॅंकेट) कोरे धोतर, जवस, तंबाखू, लोखंडाचे भांडे, उडीद, धुपबत्ती,मोहरीचे तेल,उडीद, लिंबू,नारळ. (या वस्तू काळभैरवांच्या नावाने गोरगरिबांना जमेल तशा दान करणे लाभदायक आहे.मात्र हे दान फक्त रविवारीच करावे.दान किती प्रमाणात करावे हे ज्याच्या त्याच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे.) वरील वस्तूंचे दान करताना सोबत किमान ११ रुपये दक्षिणा दान ही अगत्याने करावे.
काळभैरव या दैवतामध्ये आणि शनिमहाराजांमध्ये कमालीचे गुणसाधर्म्य असले तरीही काळभैरव उपासना ही प्रामुख्याने राहूपीडानाशासाठी केली जाते.ज्यांच्या पत्रिकेत राहू प्रचंड पीडाकारक आहे किंवा ज्यांना कुणाला ही राहू महादशा सुरु आहे अशांनी आवर्जून काळभैरव उपासना करावी असा माझा प्रेमळ आग्रह असेल.उपासनेच्या संदर्भात अजून डिटेल्स आपण लेखमालेच्या पुढील भागात घेणार आहोतच.....तोपर्यंत "जय कालभैरव"
सचिन मधुकर परांजपे (पालघर)
श्रीकाळभैरव महाराज (भाग एक)
लेखक- सचिन मधुकर परांजपे (पालघर)
नमस्कार मित्रांनो,आपल्यापैकी अनेकजण कालभैरवाष्टक स्तोत्राचं वाचन रोज नैमित्तिकपणे करतात असं माझ्या निदर्शनास आले आहे. कालभैरवाष्टक स्तोत्र हे आद्यशंकराचार्यांनी लिहिलेले एक अतिशय प्रभावी स्तोत्र आहे.यात कालभैरव महाराजांच्या कर्तुमअकर्तुम शक्तिंचं वर्णन केले आहे.मी इतके दिवस कालभैरव या दैवतेचे संदर्भ,अभ्यास अतिशय सुक्ष्मपणे केला आणि काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या आहेत. ब्रह्मा,विष्णू आणि महेश या तिन्ही दैवतांपैकी (त्रिदेव) शिव/शंकर हे दैवत जरा उग्र,बलशाली आणि संहारक आहे पण त्याचप्रमाणे भगवान शिवशंकर हे अतिशय भोळे आणि तितकेच संयमी ही आहेत.ते लवकर प्रसन्न होतात.काळभैरवांच्या उत्पत्तीमागची कथा पुढीलप्रमाणे.....
एकदा भगवान श्रीविष्णू आणि श्रीब्रह्मदेव यांच्यात श्रेष्ठत्वावरुन वाद झाला.सृष्टीची निर्मिती करणारे ब्रह्मदेव श्रेष्ठ? कि पालन करणारे श्रीविष्णू श्रेष्ठ? हा वाद घेऊन दोघे वेदांकडे गेले.वेदांनी न्यायनिवाडा करताना सांगितले की तुमच्या दोघांपेक्षाही सृष्टीचे संहार करणारे श्रीशिवशंकर शंभू महादेव हेच सर्वश्रेष्ठ आहेत.कारण ते संहार करतात, अशुभाचा-पापांचा-वाईट गोष्टींचा नाश करतात व नाशातूनच,संहारातूनच नवनिर्मिती आणि सृजन होते त्यामुळे तेच श्रेष्ठ आहेत.वेदांचा हा न्यायनिवाडा भगवान श्रीविष्णूंना मान्य झाला पण श्रीब्रह्मदेवांचे पाचवे मुख मात्र भगवान शिवशंभुंच्या नावाने शिव्याशाप व अपशब्दांचा उच्चार करुन निषेध नोंदवू लागले.भगवान शिवशंकर शांत होते पण त्यांच्या शरीरातून एक अक्राळविक्राळ, महाभयंकर शक्तीरुपी पुरुष बाहेर पडला...तेच काळभैरव महाराज होय. त्यांच्या हाती खड्ग (तलवार) दंड आणि भिक्षापात्र व त्रिशुल होते. ब्रह्मदेवांवर काळभैरवांनी चाल केली पण भगवान श्रीविष्णू व शिवशंभु मध्ये पडले पण तोपर्यंत काळभैरवांनी आपल्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवांचे पाचवे मस्तक तोडून टाकले होते.मगच ते शांत झाले.पण ब्रह्महत्येचे पातक काळभैरवांच्या कपाळी आले.त्यापापाची खूण म्हणून ते तुटलेले मस्तक त्यांच्या तळव्याला चिकटून राहिले. भगवान शंकरांच्या आज्ञेने ब्रह्महत्येचे पातक नाहिसे व्हावे म्हणून त्यांनी त्रिभुवनांतील सर्व तीर्थक्षेत्रे पालथी घातली पण उपयोग झाला नाही...शेवटी कंटाळूण ते श्रीविष्णूलोकी गेले व श्रीलक्ष्मीनारायणांसमोर ते नतमस्तक झाले. तेव्हा श्रीलक्ष्मीमातेने त्यांना "मनोरथसिध्दी" प्रदान केली (तुझ्या चरणी येऊन जे उपासना प्रार्थना करतील त्यांची मनोरथं तु पूर्ण कर) आणि श्रीविष्णूंनी त्यांना काशीक्षेत्री जाण्याची आज्ञा केली.....
काशीक्षेत्री येताक्षणी ते मस्तक काळभैरवांच्या तळव्यावरुन निघून पडले व ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले (त्या ठिकाणाला कपालमोचन तीर्थ म्हणतात) नंतर भगवान शंकरांच्या आज्ञेने काळभैरव महाराज काशीक्षेत्री स्थित होऊन त्यांना काशीचे कोतवालपद बहाल करण्यात आले. आज ही श्री क्षेत्र काशी येथे काळभैरवांच्या दर्शनाशिवाय काशीविश्वेश्वर दर्शन पुण्य आणि काशीयात्रेचे साफल्य मिळत नाही असे म्हणतात.
काळभैरव महाराज हे अत्यंत पराक्रमी,श्रेष्ठ,शूर, दैदिप्यमान आणि मनोरथसिध्दी असणारे आहेत. त्यांची उपासना ही हमखास लाभदायक ठरते यात शंकाच नाही.कळीकाळावर विजय मिळविणारे, शत्रूंचा संहार करणारे, भयमुक्त करणारे (भय+रव =भैरव) असे हे दैवत आहे. त्यांचा अंमल काळावर आहे (Time and Death both) त्यामुळे, ज्यांना सातत्याने मृत्यूचे भय आहे अशांनी, कालौघात आपण आऊटडेटेड होतोय असं ज्यांना वाटतंय अशांनी,स्पर्धेत मागे पडलेल्यांनी, हार (Loss) हे ज्यांचं विधिलिखितच आहे अशा दुर्भाग्यी/दुर्दैवी माणसांनी काळभैरवांची उपासना मनापासून करावी.लेखमालेच्या पहिल्या भागाचा उपसंहार करत असताना मी त्यांचे एक दुर्मिळ व पुरातन स्तोत्र देतो आहे.स्तोत्र फार सोपे व सुरेख आहे. काळभैरवाष्टक रोज वाचत असाल तर त्याच बरोबरीने या स्तोत्राचेही वाचन सुरु करा.....आधी हे स्तोत्र वाचून त्यानंतर तुमच्या नैमित्तिक पध्दतीने काळभैरवाष्टक वाचणे सुरु ठेवा....पुढील भागांत आपण काळभैरवाष्टक स्तोत्र व इतर काही माझ्या ध्यानावस्थेत आलेल्या गोष्टींविषयी चर्चा करणार आहोत.....
सचिन मधुकर परांजपे (पालघर)
*श्री काळभैरव स्तोत्र :-*
*श्री गणेशायनम :-*
*देवा उचु :-*
नमो भैरवदेवाय नित्ययानन्दमूर्तये ।
विधिशास्त्रान्तमार्गाय वेदशास्त्रार्थदर्शिने ॥ १॥
दिगम्बराय कालाय नमः खट्वाङ्गधारिणे ।
विभूतिविलसद्भालनेत्रायार्धेन्दुमालने ॥ २॥
कुमारप्रभवे तुभ्यं बटुकायमहात्मने ।
नमोऽचिन्त्यप्रभावाय त्रिशूलायुधधारिणे ॥ ३॥
नमः खड्गमहाधारहृत त्रैलोक्यभीतये ।
पूरितविश्वविश्वाय विश्वपालाय ते नमः ॥ ४॥
भूतावासाय भूताय भूतानां पतये नम ।
अष्टमूर्ते नमस्तुभ्यं कालकालाय ते नमः ॥ ५॥
कं कालायातिघोराय क्षेत्रपालाय कामिने ।
कलाकाष्टादिरूपाय कालाय क्षेत्रवासिने ॥ ६॥
नमः क्षेत्रजिते तुभ्यं विराजे ज्ञानशालने ।
विद्यानां गुरवे तुभ्यं विधिनां पतये नमः ॥ ७॥
नमः प्रपञ्चदोर्दण्ड दैत्यदर्पविनाशने ।
निजभक्त जनोद्दाम हर्षप्रवरदायिने ॥ ८॥
नमो जम्भारिमुख्याय नामैश्वर्याष्टदायिने ।
अनन्तदुःखसंसारपारावारान्तदर्शिने ॥ ९॥
नमो जम्भाय मोहाय द्वेषायोच्याटकारिणे ।
वशङ्कराय राजन्यमौलन्यस्त निजान्ध्रये ॥ १०॥
नमो भक्तापदां हन्त्रे स्मृतिमात्रार्थदर्शिने ।
आनन्दमूर्तये तुभ्यं श्मशाननिलयाय ते ॥ ११॥
वेतालभूतकूष्माण्ड ग्रहसेवाविलासिने ।
दिगम्बराय महते पिशाचाकृतिशालने ॥ १२॥
नमोब्रह्मादिभर्वन्द्य पदरेणुवरायुषे ।
ब्रह्मादिग्रासदक्षाय निःफलाय नमो नमः ॥ १३॥
नमः काशीनिवासाय नमो दण्डकवासिने ।
नमोऽनन्त प्रबोधाय भैरवाय नमोनमः ॥ १४॥
*इति श्रीकालभैरवस्तोत्रं सम्पूर्णम*
*🌹कालभैरव,वडनेर भैरव🌹*
त्रेतायुगात वडनेर भैरव येथे नदीकिनारी (नेत्रावती) एका विहीरीतुन साक्षात कालभैरव रूप भैरवनाथ प्रकट झाले, ही आख्यायिका नाही, हकिकत आहे..तेथे चंडकेशर नावाचा एक राक्षस जोगेश्वरी देवींना त्रास देऊ पाहत होता,जोगेश्वरी देवींनी महादेवाचा धावा केला.साक्षात काशी विश्वेश्वराने आपल्या रुपातील अष्टभैरवांपैकी एका रुपाला जोगेश्वरी देवींची रक्षा करण्यासाठी वडनेर भैरव येथील त्या नदीकिनारी असलेल्या विहीरीतुन प्रकट होण्याची आज्ञा केली कालभैरव प्रकट होऊन चंडकेशर नावाच्या राक्षसाचा पराभव केला आणि त्या खोल विहीरीत त्या चंडकेशर राक्षसास कैद केले वरुन ती विहीर मोठ्या दगडाने झाकुन टाकली,(त्या विहीरीत आजही आवाज ऐकू येतो मला वर काढा.) नंतर जोगेश्वरी देवीने भैरवनाथ यांना वरले त्या ठिकाणी आजही चैत्र महिन्यात भैरवनाथ जोगेश्वरी यांचा विवाह होतो, रथ यात्रा निघते त्या विहिरीजवळ जे जोगेश्वरी मातेचे घर होते तेथे जानोसघर म्हणुन आजही वर्षातून एकदा लाखोंचा संख्येत लग्न होते भैरवनाथ जोगेश्वरी मातेचे.मुर्ती त्रेतायुगापासुन तीच आहे,संपुर्ण शृगांर सोनेचांदीचा आहे,देवाला कपडे दागिने,पाच दिवस हळद समारंभ होतो,जागृत देवस्थान आहे
*🌹काळभैरव.🌹*
काळभैरव एक तांत्रिक देवता आहे ; हिंदूंचे एक कुलदैवत आहे.हा शंकराचा अवतार असून काळभैरव,काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, मार्तंडभैरव, भैरवनाथ, केदारनाथ,बहिरीनाथ, भैरी(नाथ),मल्हारी,भैरोबा,खंडोबा,खंडेराय, रवळनाथ ही त्याची अन्य नावे आहेत.महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत.काळभैरव-जोगेश्वरी,भैरी-भवानी,भैरी-जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपांत पूजली जातात.
भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते,असे सांगितले जाते.
*कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते.त्याला पापभक्षण,आमर्दक,काळराज इ. नावेही आहेत.काशीत जाताना प्रथम त्याचे दर्शन घ्यावयाचे व परतताना त्याच्या नावाचा काळा गंडा बांधावयाचा,अशी प्रथा आहे.*
उज्जैनजवळील भैरवगढ या कोटात त्याचे भव्य मंदिर आहे. मार्गशीर्ष वद्य अष्टमी ही कालभैरवाष्टमी म्हटली जाते.आश्विन,कार्तिक व भाद्रपद वद्य अष्टमीला कालाष्टमी हे त्याचे व्रत केले जाते.
श्री काळभैरव पाताळवासी आहेत. त्याना दक्षिणेश्वर असेही म्हणतात.नक्षत्रे त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पहातात.त्यांना प्रसन्न केल्यास नक्षत्रांचे फळ तुमच्या खिशात.श्री काळभैरवाच्या आज्ञेशिवाय कोणत्या ही सूक्ष्मक्षेत्रात प्रवेश नाही. नकारात्मक उर्जा डोक्यात आणि शरीरास जाणवत असेल तर सलग सहा महिने श्री काळभैरव साधना करावी. त्याची साधना निर्गुणात सरस बनविते.आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातुन निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे.श्री काळभैरवांचा विनाअट ध्यास घेता आला पाहिजे. त्यांचा ध्यास लावाल तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल.धरसोडवृत्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत. ईथे कधीही मानस स्तरीय मजामस्ती आणि ईतर अवहेलना करु नये.नेहमी जमेल तितके दत्तसाच्यात बसण्याचा प्रयत्न करावा.श्री काळभैरवांची अनुभूती येणे ही आत्ममार्ग निर्धोक सुरु असल्याची पुष्टी करते.श्री काळभैरवाच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही. ईतर देव देवी बघ्याची भुमिका घेतात.पण भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावुन येतात.मन हृदय आणि नियती स्वच्छ हवी. सदगुरुभक्ती सुख दु:खाच्या पलीकडे गेल्यास दैव सदभक्ताला जीवनाच्या आपदास्थितीत पाठीशी घालतं.आध्यात्मिक जीवनात घोर साधना सात्विक वैराग्यपुर्ण व सदगुरु अधिष्ठानयुक्त असतात.या साधना सहज समाधी या अंतिम ध्येय योगापर्यंत घेवुन जातात.
*🌹काळभैरव माहिती.🌹*
श्री काळभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती.श्री काळभैरवाच्या अधीन काळ आणि वेळ आहे. काळवेळेच्या अधीन नियती आहे.ही सर्व सदगुरुंच्या अधीन आहेत.आणि श्री काळभैरव सदगुरुंचा दास आहे.जगन्नियंत्या भगवान शिवाची ती प्रलयंकारी उजवी बाजु.त्यांचे महात्म्य धर्ममार्तंडानी लपवून ठेवलय.हा देव ज्याची वज्रदाढ दंत नीलवर्णीय आहे.ज्याची काया सर्वात मोठी आहे.जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे . असा हा शामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरण करुन कार्यारंभ करतात .
काळभैरव साधनेमुळे प्रकृतीगर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष,नजरदोष,ग्रहबाधा, शत्रूबाधा,भुत प्रेतपिशाच्चबाधा,करणी,भानामती, तसेच ईंद्र,कलि,माया निर्मित संकट मालिकांपासुन मुक्तता मिळते.मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत.तो रुद्रच असल्याने आदिपुरूष म्हणता येईल.त्याची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य,पिशाच्च शक्तींवर एक हुकुमी सत्ता मिळवुन देते.पण दासाची ही पात्रता तशीच असावी लागते . हे दैवत विधिलिखितही अडवतं.श्री काळभैरव शैतानी शक्तीना नाचविणारे एकमेव ज्वलंत दैवत आहे.हे विवेकशील सय्यमी आणि पारदर्शी चारित्र्य ही प्राथमिक पात्रता.तिथे व्याभीचार लबाडी आणि खोटेपणास थारा नाही.अशा लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहे .मृत्युपेक्षाही भयानक आहेत.उलट सदगुरुदासांसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल आहेत.ते घरातील वास्तुपुरुषापासुन ते कुलदेवतेच्या दैत्यमुखापर्यंत कोणाला ही कुठे ही आणि कसे ही क्षणात संपवु शकतात.गोस्वामी तुलसीदास यानी देखील भैरवयातना भोगल्या आहेत.त्यांच्या निर्व्याज साधनेने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो.मनात भय रहात नाही.आंतरिक विचारात बळ येते . जीवनाचा दृष्टीकोण विशाल होतो.शैतानी शक्तीपासुन आत्मरक्षा होते.अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतुन मनुष्य दुर जातो.आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते. कठिण कार्य सहज पूर्ण होतात.आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते.काली मातेची साधना योग साध्य होतो.सदगुरु हे कामधेनु आहेत.श्री काळभैरव तत्व सदगुरु अधीन असल्याने सदगुरु प्रणित सूक्ष्म हस्तपादुका माळेने दश भैरवांची जप साधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते.पण श्री काळभैरवांच्या लेखी चुकीला माफी नाही.
श्री काळभैरव यांनी मृत्यु,देवराज ईंद्र, ब्रम्हदेव,नृसिंहदेव आणि भगवान विष्णु यांचा गर्वहरण केले होते.लोकानाच काय तर साधु योगिजनाना देखील त्यांचा अभ्यास होवु शकला नाही.श्री काळभैरव हे मोक्षप्राप्तीसाठीचे श्री दत्त अधिष्ठान हृदयात तयार करतात.श्री काळभैरव स्वाधिष्ठानाला वळसा घालुन सदगुरुंकडे आणि त्यायोगे दत्त महाराजांकडे जाण्याचा मार्ग नाही. हा मार्ग अत्यंत कठीण.जिगर असेल तरच मार्गक्रमण शक्य आहे.शनी हा काळभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे.श्री काळभैरव देवांची रामदास स्वामी यानी आरती लिहिलेली आहे.पण आता ती शोधुनही सापडत नाही.
श्री काळभैरव जितका सिद्ध योग्यांचा तितकाच महाचांडाळांचाही आहे.म्हणुनच प्रामाणिक आणि पारदर्शी रहावे.श्री काळभैरव दैवत सुक्षम देहातील वासनेची कर्म नष्ट करतात . काळभैरवाना क्षेत्रपाल असेही म्हणतात.क्षेत्र म्हणजे शरीर पाल म्हणजे पालन करणारातो कर्म आणि अकर्माच्या गोंधळातुन ही सोडवितो.ॐ काळभैरवाय नम; हा देवाचा जपमंत्र आहे . जपासाठी रुद्राक्षमाळा वापरतात.स्फटिक माळ ही चालते.महिला देखील हा जप करु शकतात. प्रामाणिक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेद रहात नाही.भैरवप्रहर हा रात्री १२ ते पहाटे ३ असा आहे.या प्रहरात भैरवसाधना केल्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते.तप,जप आणि ध्यान मार्गात अग्रेसर होत असताना प्रथमदर्शनी बाह्य आवरणात्मक शुद्र शक्ती विविध रुपं आणि स्वरुपाद्वारे साधकाला भटकाव उत्पन्न करतात.हे अतिशय भयानक मायाजाळ आहे.त्यातुन सहज योग्य मार्ग तदृप शक्ती कधी ही सापडु देत नाही. याला आंतरिक चकवा असे म्हणतात.या चकव्यापासुन साधकाला काळभैरव दुर ठेवतात. काळभैरवाची सेवा केल्यास मृत्युनंतर पिशाच्च योनी कशी मिळेल? त्यांची सेवा हा मृत्युवर विजयप्राप्तीची सुवर्णसंधी आहे. पंचमहाभुतांपलिकडे शिवतत्व आहे.साधकाला श्री काळभैरवनाथ श्री दत्तकृपेने तिथे घेउन जातात . श्री काळभैरवाची सेवा केल्यास शिवाची साधना आवश्यकता नाही.ती आपोआप साध्य होते.श्री काळभैरव यांचे प्राचीन मंदीरात गेल्यावर देवाच्या मुर्तीकडे एकटक पहावे . सात्विकता डोळ्यात भरुन येईल.भैरवोत्थान केवळ पद्मासनातच साध्य होते.मोरगाव येथील गणेश मंदीराच्या अकरा पायऱ्याअकरा भैरवाच्या प्रतीक आहेत.
१) प्रमुख - श्री काळभैरव
२) उपप्रमुख - बटुकभैरव
३) समायोजक - स्वर्णाकर्षण भैरव
४) अष्टभैरव - स्मशानभैरव
५) नग्नभैरव
६) मार्तण्डभैरव
७) कपालभैरव
८) चंडभैरव
९) सन्हारभैरव
१०) क्रोधभैरव
११) रुरुभैरव
श्री काळभैरव पाताळवासी आहेत.त्याना दक्षिणेश्वर असे ही म्हणतात.नक्षत्रे त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पहातात.त्याना प्रसन्न केल्यास नक्षत्रांचे फळ तुमच्या खिशात श्री काळभैरवाच्या आज्ञेशिवाय कोणत्या ही सूक्ष्मक्षेत्रात प्रवेश नाही . नकारात्मक उर्जा डोक्यात आणि शरीरास जाणवत असेल तर सलग सहा महिने श्री काळभैरव साधना करावी त्याची साधना निर्गुणात सरस बनविते आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातुन निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे . श्री काळभैरवांचा विना अट ध्यास घेता आला पाहिजे त्यांचा ध्यास लावाल तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल.धरसोडवृत्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत त्यावर जावुन जबरदस्ती विनवणी कराल तर उरली सुरली सुखशांती गमावुन बसाल ईथे कधीही मानस स्तरीय मजामस्ती आणि ईतर अवहेलना करु नये नेहमी जमेल तितके दत्तसाच्यात बसण्याचा प्रयत्न करावा श्री काळभैरवांची अनुभूती येणे ही आत्ममार्ग निर्धोक सुरु असल्याची पुष्टी करते.श्री काळभैरवाच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही ईतर देव देवी बघ्याची भुमिका घेतात पण भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावुन येतात मन हृदय आणि नियती स्वच्छ हवी सदगुरुभक्ती सुख दु:खाच्या पलीकडे गेल्यास दैव सदभक्ताला जीवनाच्या आपदास्थितीत पाठीशी घालतं आध्यात्मिक जीवनात घोर साधना सात्विक वैराग्यपुर्ण व सदगुरु अधिष्ठानयुक्त असतात.या साधना सहज समाधी या अंतिम ध्येय योगापर्यंत घेवुन जातात.
: *🌹श्री काल भैरवानां विनंती.🌹*
घरातील कोणी ही एका व्यक्तीने समोर ४-५ उदबत्या लावून रात्री उत्तरेकडे तोंड करून काळभैरवाष्टक स्तोत्र एकाग्रतेने वाचावे.उदबत्तीची रक्षा घरातील प्रत्येकाने कपाळी उतरती लावून बाकीची रक्षा घरात चारही दिशांना फुकणे,यांमुळे घरातील अशुभ छायांपासून यथाकाल मुक्तता मिळते.
*कालभैरवास सोमवारी अगर अमावास्येस हार,नारळ दुपारी ४ वाजेनंतर ठेऊन अडचणी,संकटांबद्द्ल*
*प्रार्थना करावी.कालभैरव जयंतीस ११ किंवा १०८ वेळा कालभैरवाष्टक स्तोत्राचे हवन करून रात्री बाजरीची भाकरी,वांग्याचे भरीत,कांदा व लिंबू यांचा नैवेद्य कालभैरवास देऊन तो तेथेच सोडुन घ्यावा.*
प्रत्येक सेवेकऱ्याने निदान हे स्तोत्र रात्री झोपण्यापूर्वी एक वेळा तरी म्हणावे.महान गंभीर संकटाचे वेळी या स्तोत्राचे रोज ११ किंवा १०८ पाठ श्रद्धापूर्वक करावे.पाठ सुरू करण्यापूर्वी पाठ कशासाठी करीत आहोत,त्याचा विधीवत संकल्प सोडावा. संकतामुक्तीचा मार्ग निश्चित सापडतो.
कालभैरवाच्या मंदिरात गेल्यानंतर नारळ व हार आपल्या हातात घेऊन त्यांना पुढील प्रमाणे विनंती करावी.
मी *अमुक* नावाचा भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी मला श्री स्वामी समर्थ केंद्रात दिलेल्या मार्गदर्शनानुसार माझ्या *अमुक कामासाठी* आपल्याला श्रीफळ अर्पण करीत आहे.आपण कृपा करून माझे वरील काम करावे . वरील विनंती केल्यानंतर ११ वेळा काळभैरवाष्टक म्हणावे व नंतर ते श्रीफळ व हार कालभैरवांना अर्पण करावे.
मात्र आपले काम झाल्यानंतर परत तेथे जाऊन आभाराचे श्रीफळ वाहण्यास विसरू नये.कालभैरवनाथाच्या मंदिरात मिळालेला प्रसाद खाऊ नये.तो तेथेच वाहत्या पाण्यात विसर्जन करावा.
*🎠कालभैरव अष्टक सेवा.🎠*
कालभैरव हे स्तोत्र खुप प्रभावी आहे.याच्या वाचनाची वेळ संध्याकाळची असली तर खुप चांगली.कालभैरव मंदीरात जाऊन एक नारळ सोललेला,एक रुपयाचा शिक्का हातात घेऊन कालभैरव अष्टक वाचावे आणि ते नारळ देवाजवळ ठेवुन,शिक्का तुलसी कुडांत खोलवर दाबावा,
कालभैरव अष्टक वाचावे.प्रथम दिवशी अकरा वेळा नंत्तर एकवेळा वाचले तरी चालेल.
फल वैरीभाव,भाऊबंदकी,खुप जुने येने बाकी,आर्थिक व्यवहारात नुकसान होत राहने व्यवसायात स्पर्धक, बाँसगीरी,पार्टनर थोका देत असेल,हे सर्व त्रासातुन ह्या स्तोत्राने मुक्तता होते.
नवग्रहांचा अशुभ परीनाम शुभ होतो.
*श्रीकालभैरवनाथांचा महीमा :-*
श्री कालभैरव हे महादेवांचेच रुद्रावतार असुन हे मुख्य क्षेत्रपाल दैवत आहे.
आठ दिशांना मुख्य मुख्य आठ आठ क्षेत्र रक्षक भैरव देवता असुन या 8*8=64 भैरवांचे मुख्य अधिनायक दैवत म्हणजेच श्रीकालभैरवनाथ हे होय.
श्रीकालभैरवनाथांची मनोभावे सेवा केल्याने साधकांस त्यांचे पूर्ण संरक्षण लाभते.
श्रीकालभैरवनाथ हे न्यायप्रिय दैवत असुन यांना खोटेपणा चालत नाही,हे मुख्य कोतवाल दैवत आहे.
श्रीकालभैरवनाथांची खोटेपणाच्या कामासाठी कुणी सेवा उपासना केल्यास ते उलट त्यांनाच दंड करतात व सत्याच्या पाठीशी होऊन त्यांचे सर्वतोपरी संरक्षण करतात.
श्रीकालभैरवनाथांच्या सेवेत त्यांना विशेष शुद्धजलधारांचा रुद्रभिषेक अतिप्रिय आहे.
श्रीकालभैरवनाथांना बाजरीची भाकरी,लाल लसणाची चटनी,काद्याची पात टाकून केलेले वांग्याचे भरीत,पूराणावरणाचा नैवेद्य अतिप्रिय आहे.
तथा श्रीकालभैरवनाथांच्या सेवेत श्रीकालभैरवाषटकस्तोत्राचेही पठण केले जाते.हे स्तोत्र अत्यंत प्रभावी व पावरफुल आहे.
श्रीकालभैरवाषटकस्तोत्राच्या नित्य सेवेत दररोज 11 वेळस पठण करावे.
श्रीकालभैरवाषटकस्तोत्राचे नित्यनियमित पठणाने विशालकिर्ती प्राप्त होते,काशीक्षेत्री वास करुन पुण्य अर्जित करण्याचे पुण्य लाभ होतो,धर्म नीतीने वागण्याची बुद्धी-धैर्य तथा तशी परिस्थिती प्रतिकूल होते.
असे हे मनोहारी कालभैरवष्टकाचे नित्य पठण ज्ञान मुक्तिचे साधन असुन विचित्र पणे पुण्य वर्धक जणु एक रहस्यच आहे,
तथा सर्वप्रकारच्या शोकांचा - मोहांचा - दुःखांचा - दैन्याचा - लोभांचा - कोपांचा नाश होतो. असे हे श्रीकालभैरवनाथांच्या नित्य सेवेत श्रीकालभैरवाषटकस्तोत्राचे नित्य पठण केले पाहीजे.
प्रति अमावस्येला श्रीकालभैरवनाथांचा हार, नारळ,खडीसाखर,यथाशक्ती दक्षिणा,त्यांना आवडीचा नैवेद्य.अर्पण करुन,त्यांचा मानसन्मान करावा.
श्रीकालभैरवनाथांचा पूर्णकृपाशिर्वाद प्राप्त होतो,
श्रीकालभैरवनाथांचा बीज मंत्र :-
*"ॐ र्हां र्हीं र्हुं रुद्रमुर्तये कालभैरवाय नमः*
दररोज 108 वेळा जप करावा.
श्री कालभैरवनाथांना जे वंदन करतात त्यांना यमदूत वंदन करतात.
*|| श्री कालभैरवनाथ चरणार्पणमस्तु ||*
: *कालभैरवाचा महिमा :-*
कालभैरवाष्टकाने पिशाच्च बाधेपासून मुक्ती.
"सूर्यास्तानंतर एक तासापूर्वी स्नान करून,श्री कालभैरवाचे चित्र समोर ठेवून,आसनस्थ होऊन एकाच बैठकीत सलग ११ वेळा कालभैरवाष्टक म्हणावे,नंतर अभिमंत्रीत विभूती पिशाच्च बाधा झालेल्या व्यक्तिच्या कपाळावर लावावी.तसेच खोलीत फुंकावी.असे लागोपाठ ११ दिवस केल्यास पिशाच्च्यापासून मुक्ती मिळेल. पत्रिकेतील पितृदोष या कालभैरवाष्टकाच्या नित्य पठणाने सहा महिन्यात दूर होतो,असा त्यांचा अनुभव आहे."श्री शक्तिसैनिक प्रो.मा.कृ.बेहेरे यांनी म्हटले आहे, "श्री शंकरभक्तांना कुलदैवत शंकर असणाऱ्या (व्याडेश्वर, कालभैरव, वीरेश्वर, हरिहरेश्वर वगैरे.),तसेच वाईट स्वप्न पडत असल्यास,पिशाच्चबाधेच्या लोकांना,देवी भक्तांना हे अष्टक उपयुक्त असून ते कमीत कमी एक वेळ व जास्तीत जास्त बारावेळ म्हणावे.ज्ञानप्राप्ती, मनास शांतता व शंकरकृपा हे लाभ होतील. दिड वर्षानंतर खरा फायदा अनुभवास येईल.दृष्टांत होतील,सूचक स्वप्ने पडतील.
*कालभैरवाची उपासना :-*
कालभैरवाची सेवा कशी करावी हे सांगतांना म्हटले आहे, "या देवाचे मंदीरात हार,नारळ, खडीसाखर वाहून पूजा करावी.मूर्ती असल्यास रुद्र (संस्कृत/मराठी) १ वेळा,कालभैरवाष्टक १ वेळा, महामृत्यूंजय मंत्र १० वेळा म्हणून अभिषेक करून, नंतर नैवेद्य,दक्षिणा,करून भगवान शंकराची आरती म्हणावी."संकट काळात विनंती / प्रार्थना केल्यास हा देव पावतो.अतिशय जागृत व शक्तिशाली देव असल्याने अतिसंकट काळात या देवाकडून संरक्षण केले जाते.ज्यांना शक्य आहे त्यांनी दर महिन्याला वद्य अष्टमीला (कालाष्टमी) उपवास करून कार्तिकातील कालभैरव जयंतीला उत्सव करून पूजा,अभिषेक, नैवेद्य करावा.घरात मूर्ती अथवा फोटो ठेवावा.या कालभैरवाच्या आवर्तनाने (११वेळा म्हणून) काहींची हरवलेली मुले- मुली घरी परत सुखरूप आल्याचे,काहींचे न मिळणारे पैसे (मोठी रक्कम) परत मिळाल्याचे, सासू-सासरा,नवरा वगैरे सुनेला त्रास देतांना त्या त्रासातून सुटका केल्याचे,खुनाच्या धमकीतून प्रामाणिक माणसाची सुटका केल्याचे,बाधेमुळे नोकरीवर न जाणाऱ्या माणसांना नोकरीवर जाण्यास प्रवृत्त करणे,मुलांची,महिलांची, माणसांची भीती नाहीशी करणे असे विविध चमत्कारीक अनुभव लोकांना आलेले आहेत.परंतु श्रध्दा,भक्ती हवीच.
"संटककाळी,मृत्यूगंडांतराच्या समयी संरक्षण करणे हे या देवतेचे ब्रीद आहे."त्यामुळे हल्लीच्या धावपळीच्या,धकाधकीच्या युगांत गुंडाच्या भितीपासून संरक्षणासाठी माणसांनी विशेषतः महिलांनी दररोज १ वेळ तरी हे कालभैरवाष्टक म्हणून आपणाभोवती कालभैरव या देवाचे संरक्षण कवच प्राप्त करून जीवनात सुखी व यशस्वी व्हावे.
[03/12, 8:14 am] +91 98600 02404: काल भैरव यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमी रोजी प्रदोष काळ मध्ये झाला. तेव्हापासून ते भैरव अष्टमी म्हणून ओळखले जातात.म्हणूनच अष्टमीच्या दुपारी त्याची पूजा करावी.यासाठी सकाळी आंघोळ केल्यावर उपासनेची प्रतिज्ञा करावी आणि काल भैरवजींच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करावी.या दिवशी भैरवच्या वाहनांच्या कुत्र्याला खायला महत्त्व आहे. भैरवजींना काशीचा कोतवाल मानले जाते. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की भैरवची उपासना भूत आणि काल यांना दूर ठेवते.काल भैरवाची पूजा केल्यास वाईट ग्रहांचा प्रभावही संपतो.
या दिवशी काल भैरवची पूजा करण्यासाठी ओम भैरवाय नमः मंत्राचा जप करावा.श्री काल भैरव अष्टमीच्या दिवशी रात्री जागरण भजन कीर्तनाबरोबर सुपारीच्या पानावर लवंगा व बताश्या लावून भैरव जीची आरती करावी.भैरव मंदिरात हवन,कीर्तन,पूजा,अर्चना तसेच दही,मोठी आणि आरती केली जातात.
शिव गण रूप शिवचा एक भाग भैरव दुष्टांना शिक्षा करण्यासाठी मानला जातो,म्हणूनच त्याचे नाव दंडपाणी आहे.असे मानले जाते की भैरव हा शिवच्या रक्तातून जन्मला म्हणूनच त्यांना कालभैरव म्हणतात.एकदा अंधकासुरांनी भगवान शिव्यावर हल्ला केला तेव्हा,महादेवजीने त्याला ठार मारण्यासाठी आपल्या रक्ताने भैरवची निर्मिती केली.शिव आणि शक्ती या दोहोंच्या पूजे मध्ये प्रथम भैरवची उपासना केली जाते.कालिका पुराणात भैरव हे महादेवांचे गणेश असल्याचे सांगितले जाते आणि नारद पुराणात कालभैरव आणि माता दुर्गा या दोघांनाही या दिवशी पूजा करण्यास सांगितले जाते.
[03/12, 8:14 am] +91 98600 02404: *घर में होगी अपार धन की वर्षा,जानें कैसे करें भैरव बाबा को प्रसन्न :-*
हिंदू धर्मों के अनुसार भैरव बाबा की स्तुति काफी आसान है माना जाता है कि अगर आपने भैरव बाबा को मना लिया तो आप पर कभी भी कोई संकट नहीं हावी हो सकता हैं.
बता दें कि भैरव बाबा को भोले शंकर का ही एक रूप माना गया हैं भैरव बाबा की पूजा - पाठ करने से जिन्दगी में परेशानियां आपके पास भी नहीं भटकेंगी जीवन आनंद से भर जाएगा शनि,राहु, केतु की दशा भी आपका कुछ नहीं बिगाड पाएंगी.
हिंदू कथाओं में बताया गया है कि काले कुत्ते को भैरव बाबा का वाहन माना गया हैं और भैरव बाबा को आसानी हो सबसे अच्छा रास्ता है कि हर रोज कुत्ते को गुड या भोजन खिलाने से भैरव बाबा जल्दी प्रसन्न होते हैं.
आपने देखा भी होगा जहां कही भी मां का मंदिर होता है,वहां भैरव बाबा का मंदिर भी होता हैं तो इसलिए अगर आप पर भैरव बाबा की कृपा बन गई तो माता रानी की भी कृपा बन गई और आप पर कभी भी कोई विपत्ति नहीं आएगी.
भैरव बाबा की कृपा बनाएं रखने के लिए भैरव चालीसा का पाठ करना चाहिए.
श्री भैरव चालीसा :-
दोहा
श्री गणपति गुरु गौरी पद प्रेम सहित धरि माथ।
चालीसा वंदन करो श्री शिव भैरवनाथ॥
श्री भैरव संकट हरण मंगल करण कृपाल।
श्याम वरण विकराल वपु लोचन लाल विशाल॥
जय जय श्री काली के लाला। जयति जयति काशी - कुतवाला॥जयति बटुक - भैरव भय हारी। जयति काल- भैरव बलकारी॥
जयति नाथ - भैरव विख्याता। जयति सर्व - भैरव सुखदाता॥
भैरव रूप कियो शिव धारण।
भव के भार उतारण कारण॥
भैरव रव सुनि हवै भय दूरी।
सब विधि होय कामना पूरी॥
शेष महेश आदि गुण गायो।
काशी - कोतवाल कहलायो॥
जटा जूट शिर चंद्र विराजत। बाला मुकुट बिजायठ साजत॥ कटि करधनी घुंघरू बाजत।
दर्शन करत सकल भय भाजत॥
जीवन दान दास को दीन्ह्यो। कीन्ह्यो कृपा नाथ तब चीन्ह्यो॥
वसि रसना बनि सारद- काली। दीन्ह्यो वर राख्यो मम लाली॥
धन्य धन्य भैरव भय भंजन।
जय मनरंजन खल दल भंजन॥
कर त्रिशूल डमरू शुचि कोड़ा। कृपा कटाक्ष सुयश नहिं थोडा॥
जो भैरव निर्भय गुण गावत। अष्टसिद्धि नव निधि फल पावत ॥ रूप विशाल कठिन दुख मोचन। क्रोध कराल लाल दुहुं लोचन॥
अगणित भूत प्रेत संग डोलत। बम बम बम शिव बम बम बोलत॥
रुद्रकाय काली के लाला।
महा कालहू के हो काला॥
बटुक नाथ हो काल गंभीरा।
श्वेत रक्त अरु श्याम शरीरा॥
करत नीनहूं रूप प्रकाशा।
भरत सुभक्तन कहं शुभ आशा॥
रत्न जड़ित कंचन सिंहासन। व्याघ्र चर्म शुचि नर्म सुआनन ॥ तुमहि जाइ काशिहिं जन ध्यावहिं। विश्वनाथ कहं दर्शन पावहिं॥
जय प्रभु संहारक सुनन्द जय। जय उन्नत हर उमा नन्द जय॥
भीम त्रिलोचन स्वान साथ जय। वैजनाथ श्री जगतनाथ जय॥
महा भीम भीषण शरीर जय।
रुद्र त्रयम्बक धीर वीर जय॥
अश्वनाथ जय प्रेतनाथ जय। स्वानारुढ़ सयचंद्र नाथ जय॥
निमिष दिगंबर चक्रनाथ जय। गहत अनाथन नाथ हाथ जय ॥ त्रेशलेश भूतेश चंद्र जय। क्रोध वत्स अमरेश नन्द जय॥
श्री वामन नकुलेश चण्ड जय। कृत्याऊ कीरति प्रचण्ड जय॥
रुद्र बटुक क्रोधेश कालधर।
चक्र तुण्ड दश पाणिव्याल धर॥
करि मद पान शम्भु गुणगावत। चौंसठ योगिन संग नचावत॥
करत कृपा जन पर बहु ढंगा। काशी कोतवाल अडबंगा॥
देयं काल भैरव जब सोटा।
नसै पाप मोटा से मोटा॥ जनकर निर्मल होय शरीरा। मिटै सकल संकट भव पीरा॥
श्री भैरव भूतों के राजा।
बाधा हरत करत शुभ काजा॥
ऐलादी के दुख निवारयो।
सदा कृपाकरि काज सम्हारयो॥
सुन्दर दास सहित अनुरागा।
श्री दुर्वासा निकट प्रयागा॥
श्री भैरव जी की जय लेख्यो। सकल कामना पूरण देख्यो॥
दोहा
जय जय जय भैरव बटुक स्वामी संकट टार।
कृपा दास पर कीजिए शंकर के अवतार॥
: *🌹ओम नमः शिवाय 🌹*
*शिव कालभैरव महिमा :-*
*👉 "सूर्यास्तानंतर एक तासापूर्वी स्नान करून,श्री कालभैरवाचे चित्र समोर ठेवून, आसनस्थ होऊन एकाच बैठकीत सलग ११ वेळा कालभैरवाष्टक म्हणावे,नंतर अभिमंत्रीत विभूती पिशाच्च बाधा झालेल्या व्यक्तिच्या कपाळावर लावावी.तसेच खोलीत फुंकावी. असे लागोपाठ ११ दिवस केल्यास पिशाच्च्यापासून मुक्ती मिळेल.*
*👉 पत्रिकेतील पितृदोष या कालभैरवाष्टकाच्या नित्य पठणाने सहा महिन्यात दूर होतो,असा त्यांचा अनुभव आहे." श्री शक्तिसैनिक प्रो.मा.कृ.बेहेरे यांनी म्हटले आहे,"श्री शंकर भक्तांना कुलदैवत शंकर असणाऱ्या (व्याडेश्वर,कालभैरव,वीरेश्वर, हरिहरेश्वर वगैरे.),तसेच वाईट स्वप्न पडत असल्यास पिशाच्चबाधेच्या लोकांना,देवी भक्तांना हे अष्टक उपयुक्त असून ते कमीत कमी एक वेळ व जास्तीत जास्त बारावेळ म्हणावे.ज्ञानप्राप्ती,मनास शांतता व शंकरकृपा हे लाभ होतील.दीड वर्षानंतर खरा फायदा अनुभवास येईल.दृष्टांत होतील,सूचक स्वप्ने पडतील.*
*🌹भैरव चालीसा.🌹*
॥ दोहा ॥
श्री गणपति गुरु गौरी पद प्रेम सहित धरि माथ । चालीसा वंदन करो श्री शिव भैरवनाथ ॥
श्री भैरव संकट हरण मंगल करण कृपाल ।
श्याम वरण विकराल वपु लोचन लाल विशाल ॥
॥ चौपाई ॥
जय जय श्री काली के लाला । जयति जयति काशी- कुतवाला ॥ जयति बटुक भैरव भय हारी । जयति काल- भैरव बलकारी ॥
जयति नाथ भैरव विख्याता । जयति सर्व भैरव सुखदाता ॥ भैरव रूप कियो शिव धारण । भव के भार उतारण कारण ॥ भैरव रव सुनि हवै भय दूरी ।
सब विधि होय कामना पूरी ॥
शेष महेश आदि गुण गायो । काशी- कोतवाल कहलायो ॥ जटा जूट शिर चंद्र विराजत । बाला मुकुट बिजायठ साजत ॥ कटि करधनी घुंघरू बाजत । दर्शन करत सकल भय भाजत ॥ जीवन दान दास को दीन्ह्यो । कीन्ह्यो कृपा नाथ तब चीन्ह्यो ॥ वसि रसना बनि सारद काली । दीन्ह्यो वर राख्यो मम लाली ॥ धन्य धन्य भैरव भय भंजन ।
जय मनरंजन खल दल भंजन ॥ कर त्रिशूल डमरू शुचि कोड़ा । कृपा कटाक्ष सुयश नहिं थोड़ा ॥ जो भैरव निर्भय गुण गावत । अष्टसिद्धि नव निधि फल पावत ॥ रूप विशाल कठिन दुख मोचन । क्रोध कराल लाल दुहुं लोचन ॥ अगणित भूत प्रेत संग डोलत । बम बम बम शिव बम बम बोलत ॥ रुद्रकाय काली के लाला ।
महा कालहू के हो काला ॥
बटुक नाथ हो काल गंभीरा ।
श्वेत रक्त अरु श्याम शरीरा ॥ करत नीनहूं रूप प्रकाशा ।
भरत सुभक्तन कहं शुभ आशा ॥ रत्नन जड़ित कंचन सिंहासन । व्याघ्र चर्म शुचि नर्म सुआनन ॥ तुमहि जाइ काशिहिं जन ध्यावहिं । विश्वनाथ कहं दर्शन पावहिं ॥ जय प्रभु संहारक सुनन्द जय । जय उन्नत हर उमा नन्द जय ॥ भीम त्रिलोचन स्वान साथ जय । वैजनाथ श्री जगतनाथ जय ॥ महा भीम भीषण शरीर जय ।
रुद्र त्रयम्बक धीर वीर जय ॥
अश्वनाथ जय प्रेतनाथ जय । स्वानारुढ़ जय चंद्र नाथ जय ॥ निमिष दिगंबर चक्रनाथ जय । गहत अनाथन नाथ हाथ जय ॥ त्रेशलेश भूतेश चंद्र जय ।
क्रोध वत्स अमरेश नन्द जय ॥ श्री वामन नकुलेश चण्ड जय । कृत्याऊ कीरति प्रचण्ड जय ॥ रुद्र बटुक क्रोधेश कालधर ।
चक्र तुण्ड दश पाणिव्याल धर ॥ करि मद पान शम्भु गुणगावत । चौंसठ योगिन संग नचावत ॥ करत कृपा जन पर बहु ढंगा । काशी कोतवाल अड़बंगा ॥
देयं काल भैरव जब सोटा ।
नसै पाप मोटा से मोटा ॥
जनकर निर्मल होय शरीरा ।
मिटै सकल संकट भव पीरा ॥
श्री भैरव भूतों के राजा ।
बाधा हरत करत शुभ काजा ॥ ऐलादी के दुख निवारयो ।
सदा कृपाकरि काज सम्हारयो ॥ सुन्दर दास सहित अनुरागा ।
श्री दुर्वासा निकट प्रयागा ॥
श्री भैरव जी की जय लेख्यो । सकल कामना पूरण देख्यो ॥
॥ दोहा ॥
जय जय जय भैरव बटुक स्वामी संकट टार । कृपा दास पर कीजिए शंकर के अवतार ॥
|| इति श्री भैरव चालीसा ||
[03/12, 8:14 am] +91 98600 02404: *🌹आरती कालभैरवाची.🌹*
उभा दक्षिण पंथे काळाचा काळ ।
खङ्ग, चक्र वाटी हाती त्रिशुळ ।
गळा शोभे त्याच्या स्फटीकाचीं माळ
आपुलीयादासाचा करतो सांभाळ ।
जयदेव जयदेव जयक्षेत्रपाळा ।
आरती ओंवाळूं तुझीया मुखकमळ ॥
जय देव जय. ॥
प्रथम काशिपुरी रहीवासी केला ।
दैत्य वधावया क्रोध उपजला ।
काळास मर्दून निष्पाप केला ।
काळभैरव असे नाम पावला ॥ जय ॥
पूर्वी सुवर्णाची होती सुनगरी ।
तेथे भैरव राज आणि योगेश्वरी ।
रीद्धीसिद्धी त्याच्या अष्टीकानारी ।
ध्यातो त्रिंबकराज निशिदिनी अंतरी ॥ जय ॥
*
कालभैरवाष्टकम :-
*
कालभैरवाष्टकम :-
* *ॐ देवराज्य सेव्यमान पावनाघ्रिपंकजम् l*
*व्यालयज्ञ सूत्रमिंदू शेखरं कृपाकरम् ll*
*नारदादि योगिवृंद वंदितं दिगंबरम् l*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ll1ll*
*भानुकोटि भास्वरं भवाब्दितारकं परं l*
*नीलकंण्ठमीप्सिथार्थ दायकं त्रिलोचनम l*
*कालकाल मम्बुजाक्ष मक्षशूलमक्षरं ll*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ll2ll*
*शूलटंक पाशदण्ड पाणिमादिकारणं l*
*श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम l*
*भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं l*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ll3ll*
*भुक्तिमुक्ति दायकं प्रशस्तलोकविग्रहं l*
*भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं l*
*विनिकण्वन्मनोज्ञ् हेम् किंकिणीलस्तकटिं l*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ll4ll*
*धर्मसेतू पालकं त्वधर्ममार्ग् नाशकम् l*
*कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम् l*
*स्वर्णवर्ण शेष्पाश शोभितांगमण्डलं l*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ll5ll*
*रत्नपादुकाप्रभाभिराम पादयुग्मकम् l*
*नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम् l*
*मृत्यु दर्प नाशनं करालदंष्ट्रमोक्षणम् l*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ll6ll*
*अट्टहास भिन्नपद्म जाण्ड् कोश संततिं l*
*दृष्टिपात नष्टपाप जालमुग्र शासनं l*
*अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं l*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ll7ll*
*भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं l*
*काशिवास लोकपुण्यपापशोधकं विभुम् l*
*नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं l*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ll8ll*
*कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं l*
*ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम् l*
*शोक मोह् दैन्य लोभ कोपताप् नाशनम् l*
*प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् नरा धृवम् l*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ll9ll*
*ll श्रीमत शंकराचार्य विरचितं कालभैरवाष्टकं संपूर्णम ||*
*
श्री काळभैरवनाथांची पूजा,स्तोत्र किंवा अष्टक झाल्या नंतर क्षमा याचना प्रार्थना करावी.
*
श्री काळभैरवनाथांची पूजा,स्तोत्र किंवा अष्टक झाल्या नंतर क्षमा याचना प्रार्थना करावी.
**आवाहन न जानामि, न जानामि विसर्जनम्।*
*पूजा-कर्म न जानामि, क्षमस्व परमेश्वर॥*
*मन्त्र-हीनं क्रिया-हीनं, भक्ति-हीनं सुरेश्वर।*
*मया यत्-पूजितं देव परिपूर्णं तदस्तु मे॥*
*
श्री स्वामी समर्थ
*

श्री स्वामी समर्थ
**
श्री स्वामी समर्थ
चरणार्पणमस्तु
*
श्री स्वामी समर्थ
चरणार्पणमस्तु
**संकलन :- श्री चंद्रकांत लोहाणा.*
*अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे सेवक.*
*मोबाईल नंबर :- 9860002404*
*
विशेष विनंती :- कृपया लेखात व संकलन कर्त्याच्या नावात काही ही बदल न
करता पुढे पाठवावे,ही नम्र विनंती.यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्य
कर्माचे पातक ही लागत नाही.
*
विशेष विनंती :- कृपया लेखात व संकलन कर्त्याच्या नावात काही ही बदल न
करता पुढे पाठवावे,ही नम्र विनंती.यामुळे तात्विक समाधान लाभते व चौर्य
कर्माचे पातक ही लागत नाही.
*








*
श्री कालभैरवाष्टक - मराठी अर्थासहित.
*
श्री कालभैरवाष्टक - मराठी अर्थासहित.
**देवराज्य सेव्यमान पावनाघ्रिपंकजम्।*
*व्यालयज्ञ सूत्रमिंदू शेखरं कृपाकरम्।*
*नारदादि योगिवृंद वंदितं दिगंबरम्।*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ।।१।।*
कालभैरवाष्टक स्तोत्राचा मराठी अर्थ:
ज्यांच्या
पवित्र चरण कमलांची देवराज इंद्र नेहमी पूजा करतात, ज्यांनी शिरोभूषण
म्हणून चंद्राला धारण केले आहे, सर्प ज्यांनी यज्ञोपवित्र म्हणून धारण केला
आहे, जे दिगंबर आहेत व नारद आणि इतर योगिजन ज्यांची पूजा करतात अशा काशी
नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।१।।
*भानुकोटिभास्वरं भवाब्दितारकं परं।*
*नीलकण्ठमीप्सिथार्थ दायकं त्रिलोचनम।*
*कालकाल मम्बुजाक्ष मक्षशूलमक्षरं।*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।२।।*
जे
कोटी सूर्यांप्रमाणे तेजस्वी व दीप्तिमान आहेत, संसाररूपी सागरातून
तारणारे, श्रेष्ठ, निळा कंठ असलेले, इच्छित वस्तू देणारे, तीन डोळ्यांचे,
कमळासारखे डोळे असणारे आणि अक्षमाला व त्रिशूल धारण करणारे अशा काशी नगरी
मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।२।।
*शूलटंक पाशदण्ड पाणिमादिकारणं।*
*श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम।*
*भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं।*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।३।।*
ज्यांचे
शरीर श्यामवर्ण आहे, ज्यांनी हातात शूल, टंक, पाश आणि दंड घेतलेला आहे, जे
आदिदेव, अविनाशी आणि आदिकारण आहेत, जे त्रिविध तापांपासून मुक्त आहेत,
ज्यांचा पराक्रम महान आहे, जे सर्वसमर्थ आहेत, आणि ज्यांना तांडव नृत्य
आवडते अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना
करतो. ।।३।।
*भुक्तिमुक्ति दायकं प्रशस्तलोकविग्रहं।*
*भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं।*
*विनिकण्वन्मनोज्ञ् हेम् किंकिणीलस्तकटिं।*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।४।।*
जे
स्वरूप सुंदर व प्रशंसनीय आहेत, सर्वसंसार म्हणजे ज्यांचे शरीर आहे,
ज्यांच्या कमरेला सुंदर रुणझूण आवाज करणारी सोन्याची साखळी आहे, जे
भक्तांचे आवडते शिवस्वरूप आहेत, जे भुक्ति व मुक्ती देणारे आहेत अशा काशी
नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।४।।
*धर्मसेतू पालकं अधर्ममार्ग् नाशकम्।*
*कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्।*
*स्वर्णवर्ण शेष् पाश शोभितांगमण्डलं।*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।५।।*
जे
धर्माचे पालक व अधर्माचा नाश करणारे आहेत, जे कर्मपशापासून सोडवणारे आहेत,
जे मोठे कल्याण करणारे व सर्वव्यापक आहेत, ज्यांचे सर्व शरीर सोनेरी रंग
असणाऱ्या शेषनागाने सुशोभित आहे अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री
कालभैरवांची मी आराधना करतो. ।।५।।
*रत्नपादुकाप्रभाभिराम पाद युग्मकम्।*
*नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्।*
*मृत्युदर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्।*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।६।।*
ज्यांच्या
पायांमध्ये रत्नजडीत पादुका आहेत, जे निर्मळ, अविनाशी, अद्वितीय आणि
सगळ्यांची इष्ट देवता आहेत, जे यमाचा अभिमान नष्ट करणारे व मृत्यूच्या
दाढांतून वाचवणारे व मोक्ष देणारे आहेत अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या
कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो.
।।६।।
*अट्टहास भिन्नपद्म जाण्ड् कोश संततिं।*
*दृष्टिपात नष्टपाप जालमुग्र शासनं।*
*अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं।*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।७।।*
ज्यांच्या
अट्टाहासाने ब्रह्मांडाचा समूह विदीर्ण होतो, ज्यांच्या कृपापूर्ण
दृष्टिकटाक्षाने पापांचे डोंगर नष्ट होतात, ज्यांचे शासन कठोर आहे, जे आठ
प्रकारची सिद्धी देणारे आहेत, ज्यांनी कपालमाला धारण केली आहे अशा काशी
नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।७।।
*भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं।*
*काशिवास लोकपुण्यपापशोधकं विभुम्।*
*नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं।*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।८।।*
जे
सर्व प्राणिमात्रांचे नायक आहेत, जे आपल्या भक्तांना विशाल कीर्ती देणारे
आहेत, जे काशीमध्ये राहणाऱ्या सर्वांच्या पाप-पुण्यांचा न्याय करणारे आणि
सर्व व्यापक आहेत, जे नीतिमार्ग अनुसरणारे फार प्राचीन आहेत, जे संसाराचे
स्वामी आहेत अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी
आराधना करतो. ।।८।।
*कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं।*
*ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम्।*
*शोक मोह दैन्य लोभ कोपतापनाशनम्।*
*ते प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् धृवम् ।।९।।*
ज्ञान
आणि मुक्ती देणाऱ्या, भक्तांच्या पुण्याची वाढ करणाऱ्या, शोक, मोह, दीनता,
लोभ आणि त्रिविध ताप नष्ट करणाऱ्या या मनोहर कालभैरवाष्टकाचे पठण करणारा
निश्चितच अंती कालभैरवाच्या चरणकमलांजवळ वास करतो. ।।९।।
*इति श्रीमत् शंकराचार्यविरचितं कालभैरवाष्टकम् संपूर्णम्।*

No comments:
Post a Comment